diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0272.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0272.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0272.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,620 @@ +{"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Pages/Shankaracharya.aspx", "date_download": "2019-01-21T20:00:48Z", "digest": "sha1:TBM6DY2AQMXDBJZOQY7XHTTEA62FF3T7", "length": 6748, "nlines": 38, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "Shankaracharya Jayanti", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English घरपोच ग्रंथसेवा\n आचार्य जयंती : नगर देवस्तानातील \nवैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले अशा आचार्यांना पूज्यपाद मानण्यासाठी, आचार्यांची सेवा करण्यासाठी, श्रीदत्तात्रेय निवासामध्ये त्यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात तरी निदान आपल्या देवास्थानाशिवाय शंकर जयंती उत्सव विशेष करून कुठेही साजरा होत नाही. वास्तविक पाहता आपली मूळ परंपरा किंवा संप्रदाय हा श्रीदत्तात्रेयांचा. आत्तापर्यंत या परंपरेत अनेक साक्षात्कारी पुरुष होऊन गेले आहेत, पण कोणाच्याही वाटयाला हा उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली नाही. या उत्सवाची परंपरा सुरु होण्याचे मूळ कारण असे की, आमच्याच गुरूंना, श्रीमन नृसिंहसरस्वती स्वामींना, आसे वाटले की जगद्गुरु श्रीशंकराचार्यांनी या ठिकाणी यावे व उत्सवाची परंपरा सुरु करावी. याचा अर्थ असा की त्यांच्या परंपरेशी आपली परंपरा जुळते आहे, ती एकाच आहे.\nयेथील प्रसन्न वातावरण आणि या ठिकाणी प्रत्यक्ष श्रीगुरुमहरजांच्या पादुका उमटलेल्या आहेत, हे सर्व लक्षात घेऊन श्रृंगेरी पिठाच्या श्रीशंकराचार्यांनी आपल्याला हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करावा अशी आज्ञा केली. आद्य श्रीशंकराचार्यांचे अधिष्ठान म्हणून आपल्याला त्यांनी आचार्याची मूर्ती, तसेच शिवलिंगही दिले आहे. शिवाचे सर्व गुण सामावलेल्या शिवलिंगाची आपण प्राणप्रतिष्ठा केली आहे. श्रृंगेरी पीठाचे जगद्गुरु श्रीशंकराचार्य अभिनव विद्यातीर्थ स्वामी यांनी उत्सव साजरा करण्याचे लेखी आज्ञापत्रही दिले आहे.\nश्रीमद् आद्य श्रीशंकराचार्य जयंती हा उत्सव वैशाख शुद्ध प्रतिपदा ते वैशाख शुद्ध पंचमी असा होतो. यानिमित्त निरनिराळ्या विद्वानांना येथे बोलावून त्यांचे आपल्या धर्माबद्दलचे, संस्कृतीबद्दलचे विचार प्रकट करून आपण ज्ञानसत्र चालवत आसतो. तसेच आपण या दिवशी आचार्यांच्या प्रतिमेची पालखी काढून हा उत्सव सोहळा साजरा करतो. याशिवाय प्रत्येक सत्संग मंडळात सुद्धा हा उत्सव साजरा होतो. या प्रसंगी तुम्ही श्रीमद् आद्य श्रीशंकराचार्यांचे तत्वज्ञान एकल�� पाहिजे. त्यांना अभिवादन केले पाहिजे. हे आपले कर्तव्य आहे. तसेच या दिवसात जमेल तेव्हा एकदा तरी दर्शनाला तुम्ही सर्वांनी येऊन जावे. कारण त्या काळात त्यांचा वास येथे आसतो.\nअखंडमंडलाकारं व्याप्तं येन चरचरम \nतत्पदं दर्शितं येन, तस्मे श्री गुरुवे नम: \nवाचा: शंकराचार्य जीवन चरित्र\nश्रीगुरुदेवांच्या विभूतिमत्त्वाचे विविध पैलू\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\nसद्गुरु सेवा प्रतीष्ठानची प्रकाशने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B1-3/", "date_download": "2019-01-21T20:37:55Z", "digest": "sha1:4LV36M6WTYTXCAE57RW4YYE4U73BG4TM", "length": 12212, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा फुसका बार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा फुसका बार\nपिंपरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ना त्यांनी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांबाबत खमकी भूमिका घेतली ना शहरातील प्रलंबित प्रश्‍नांबाबत ठोस भूमिका मांडली. त्यांच्या भुमिकेमुळे पिंपरी-चिंचवडकरांच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांचा ऐन दिवाळीतील दौरा मात्र फुसका बार ठरला आहे.\nभाजपच्या अटल संकल्प महासंमेलनात मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री शनिवारी शहरात आले होते. ऐन दिवाळीत त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय विश्‍लेषकांपासून सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. पवना बंद पाईप योजना, अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, शास्ती कर या प्रलंबित प्रश्‍नांबाबत ते एखादा लोकप्रिय निर्णय जाहीर करतील, अशी शहरवासियांना अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या शहर दौऱ्यापूर्वीच राज्यातील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिल्याने, त्याबाबत लोकप्रिय घोषणा करण्याचे त्यांनी टाळले.\nअनधिकृत बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. या कायद्यातील अन्य तरतुदी लक्षात घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. एखाद्या आरक्षित जागेवरील बांधकामे नियमित करावयाची झाल्यास, त्याजागेच्या बदल्यात दुसरी जागा ठेवावी लागणार आहे. त्याठ��काणी हे आरक्षण विकसित करावे लागणार आहे, अशी त्यांनी भुमिका या दौऱ्यात स्पष्ट केली. अनधिकृथ बांधकामाचा प्रश्‍न मार्गी लावल्याचा कितीही दावा केला, तरी देखील शहरातील दीड लाख अनधिकृत बांधकाम असलेल्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.\nपवना धरणातून रावेत बंधाऱ्यापर्यंत बंद पाईप योजनेला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांचा विरोध आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे पालकमंत्री गिरीष बापट हे वारंवार सांगत आहेत. तर महापौर राहुल जाधव यांनी मावळातील बाधितांशी वाटाघाटी करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, या प्रकल्पाला राज्य सरकारनेच स्थगिती दिल्याने, या प्रकल्पाबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला महत्व आहे. मात्र, पवना बंद पाईप योजनेबाबत बोलण्याऐवजी पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या आश्‍वासनावर त्यांनी शहरवासियांची बोळवण केली.\nशास्तीकराबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, ऑक्‍टोबर महिन्यात शास्तीची संपूर्ण रक्कम भरल्यास, अगदी 75 टक्‍क्‍यांपर्यंत घसघसशीत सूट देण्यात आली होती. मात्र, शास्ती माफीबाबत सत्ताधारी भाजप अद्यापही निर्णय घेऊ शकलेला नाही. या सर्व प्रलंबित नागरी समस्या विरोधकांना कायम आयते कोलित देत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी निदर्शने करण्यासाठी या प्रलंबित नागरी समस्यांची कारणे विरोधक पुरवून वापरतात. ऐन दिवाळीच्या धामधुमीत मुख्यमंत्र्यांचा शहर दौरा सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने नक्कीच आशादायी होता. माय-बाप सरकारकडून तेवढी माफक अपेक्षा ठेवणे गैर नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाही प्रलंबित नागरी समस्येबाबत ठोस भूमिका न मांडल्याने लोकसभेसाठी इच्छूक असलेल्यांपासून सर्वांचीच निराशा झाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागेश्‍वरराव संबंधीत खटल्याच्या सुनावणीतून सरन्यायाधिश मुक्त\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-response-on-various-social-issues-1714474/", "date_download": "2019-01-21T20:25:43Z", "digest": "sha1:DXEEUMJZBMH355S6UYIUDMRKGOAV64ZT", "length": 28188, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta readers response on various social issues | ‘दूध ओतण्यास विरोधा’चे राजकारण! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\n‘दूध ओतण्यास विरोधा’चे राजकारण\n‘दूध ओतण्यास विरोधा’चे राजकारण\nदूधभाव वाढ मिळावी याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटना १६ जुलै पासून ‘दूध बंद आंदोलन’ करणार आहे.\nदूधभाव वाढ मिळावी याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटना १६ जुलै पासून ‘दूध बंद आंदोलन’ करणार आहे. याही आंदोलनात शेतकरी मुंबईसह इतर शहरांत येणारे दूध रोखणार आहेत. थोडेफार दूध शेतकरी ओतूनही टाकतील. दूध ओतून टाकण्याला काही लोकांचा विरोध आहे आणि हे लोक, शेतकऱ्यांची दूध दरवाढीची मागणी योग्य आहे की नाही, याबाबत बोलत नाहीत. आत्ता गरिबांची त्यांना आठवण येते. कुपोषणाने आदिवासी मुले दर वर्षी मृत्यू पावतात, हे दूध आंदोलनाला प्रसिद्धी मिळेस्तोवर विसरले जाते. दूध ओतून टाकण्याच्या आरोपाच्या बुरख्यामागे त्यांचा दूध दरवाढीला विरोध असतो. कृषिमंत्री चंद्रकांतदादा पाटील तर ‘शेतकरी मुंबईचा दूधपुरवठा तोडू म्हणतात, मुंबई काय पाकिस्तान आहे काय’ अशी भाषा करून शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवत आहेत. भाजपला विरोध म्हणजे राष्ट्रद्रोह हा भाजपने देशभर वापरून गुळगुळीत झालेला खोटा आरोप कृषिमंत्री करीत आहेत. आता कृषिमंत्र्यांनीच सांगावे : साखरेचे भाव पडले असतानाच मोदी सरकारने पाकिस्तानकडून साखर आयात करून राष्ट्रहित झाले की राष्ट्रद्रोह झाला\nवीस वर्षांपूर्वी देशभर गणपती दूध पिऊ लागले. करोडो लिटर दूध वाहूनच गेले; तेव्हा हे दूध आंदोलनाला विरोध करणारे गप्प राहिले होते. स्वातंत्र्याच्या आधी गुजरांतमधील खेडा जिल्हय़ातील शेतकरी सरदार वल्लभभाई पटेलां��ा भेटले. जिल्ह्यातील दूधखरेदी मक्तेदार व्यापारी दुधाला फार कमी दर शेतकऱ्यांना देत होता. वल्लभभाईंनी संघटित होऊन संघर्ष करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. त्याही वेळी शेतकऱ्यांनी दूध ओतून टाकून मुंबईचा दूधपुरवठा तोडला होता. पुढे ‘अमुल’ याच गुजराती शेतकऱ्यांनी जन्माला घातले. महाराष्ट्रातील जमिनीत कर्बाचे प्रमाण फार कमी झाले आहे. त्यामुळे शेतीत पिकांचे उत्पादन कमी होत आहे, तर रासायनिक खतांचे प्रमाण वाढत आहे. त्यावर शेणखत एक उपाय आहे; परंतु सरकार दुधाला कमी दर देऊन शेणखतावर अप्रत्यक्ष कर वसूल करीत आहे. गाई-म्हशींसाठीची मेहनत मोठय़ा प्रमाणात शेतकरी महिला करीत असतात. दूधव्यवसायामुळे महिलांना बरे उत्पन्न मिळू शकते. मागे केलेल्या आंदोलनाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न, दगडावर डोके आपटून फोडून घेण्यासारखा आहे.\n– जयप्रकाश नारकर, पाचल (ता.राजापूर, जि.रत्नागिरी)\nआपण असे नाही, याचे श्रेय..\n‘शरपंजरी शेजारी’ हा अग्रलेख (१६ जुलै) वाचला. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ उक्तीप्रमाणे भारतीयांनी त्यातून काय बोध घ्यावा ते सांगण्याचा प्रयत्नही त्यातून दिसला. पण शरीफ यांच्यासोबत तसे का होत असावे शेजारी राष्ट्रांशी मत्रीपूर्ण संबंध असलेच पाहिजेत हे अनेक भारतीयांना (लेखात म्हटल्याप्रमाणे ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात त्यांना) समजत नसले तरी शरीफ यांना ते कळले होते म्हणूनच तर त्यांनी तेथील लष्कर व गुप्तचर यंत्रणांना अंधारात ठेवून मोदींना निमंत्रित केले होते, अशाने तेथील लष्कर वा गुप्तचर संघटना त्यांच्यासोबत यापेक्षा वेगळे काय करणार होते शेजारी राष्ट्रांशी मत्रीपूर्ण संबंध असलेच पाहिजेत हे अनेक भारतीयांना (लेखात म्हटल्याप्रमाणे ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात त्यांना) समजत नसले तरी शरीफ यांना ते कळले होते म्हणूनच तर त्यांनी तेथील लष्कर व गुप्तचर यंत्रणांना अंधारात ठेवून मोदींना निमंत्रित केले होते, अशाने तेथील लष्कर वा गुप्तचर संघटना त्यांच्यासोबत यापेक्षा वेगळे काय करणार होते ही झाली एक बाजू.\nयाव्यतिरिक्तही जी अनेक कारणे (आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून) आहेत त्यापैकी लक्षात घेण्याजोगी व भारत-पाक या दोन्ही राष्ट्रांवर सारखाच परिणाम घडवून आणणारी ती म्हण��े ‘धर्माधिष्ठित’ राजकीय व्यवस्थेची निर्मिती. आता याची सुरुवात आपल्याकडे झाली की त्यांच्याकडे, हा वादाचा मुद्दा ठरेल, पण एक मात्र नक्की- त्यांना जे कुणी तिकडे ‘खिलाफतीचे’ स्वप्न दाखवत आहेत तेच आपल्यालाही ‘हिंदुराष्ट्राचे’ स्वप्न दाखवत आहेत. या चळवळी दोन्हीकडे कशा एकाच वेळी समांतर अशा चालत आहेत हा योगायोग असूच शकत नाही, हे समजून घेतल्यास जागतिक पटलावर (विशेषकरून आशिया खंडात) पुढे काय घाटलेले आहे ते समजून घेणे सोपे जाईल. आयसिस हा तशाच हस्तक्षेपाचा दुसरा भाग (‘इस्लामी धर्मातिरेक हा तिचा एककलमी कार्यक्रम’ असे संपादकीयात म्हटले आहे; पण २०० मुस्लिमांच्या रक्ताचा सडा शिंपणारी संघटना ‘इस्लामी’ कशी\nआपणा भारतीयांचे मात्र नशीबच म्हणावे लागेल की आपले लष्कर वा गुप्तचर संघटना अजूनही त्यांच्याएवढय़ा विक्षिप्त नाहीत, त्याचे श्रेय आपल्या राजकारण्यांना द्यावे लागेल, अन्यथा सत्ता, अधिकार, पसा कुणाला नको आहे\n– सय्यद मारुफ सय्यद महेमूद, नांदेड.\nपरिस्थितीत बदल कसा होणार\n‘भ्रष्टाचाराचे बळी’ हा ‘अन्वयार्थ’ (१६ जुलै) वाचला. हा केवळ, रस्त्याच्या खड्डय़ांचा प्रश्न नाही तर आपल्या कार्यसंस्कृतीचा आहे. व्यापक प्रमाणात अतिशय निम्न मानकांनी काम करणे हा आपल्या समाजजीवनाचा भाग आहे. इतर देशांत अशी स्थिती कधी ना कधी होतीच. पण दर वेळेस अनुभवांनंतर नवीन मानके तयार करणे हा त्यांच्या कार्यसंस्कृतीचा भाग बनला. यातून ते देश प्रगत बनले. सार्वजनिक जीवनात कोणतेही काम किंवा उत्पादन यांची मानके त्या देशात सतत उंचावत जातात. यात संशोधन क्षेत्राला देखील चालना मिळते. ही एक प्रक्रिया म्हणून स्वीकारण्याची आपली तयारी आजही नाही.\nभारतात सर्व निर्णय हे ‘कमी किंमत’ या तत्त्वावर घेतले जातात आणि बऱ्याच ठिकाणी ते ‘महाग’ पडतात. अगदी मानवी जीव हीसुद्धा महाग किंमत मोजायला आपण तयार असतो आणि ‘दुर्दैवाचा भाग’- म्हणून ते सोडून देण्याची समाजाची मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीत बदल कसा होणार हा मोठा प्रश्न आहे.\n– उमेश जोशी, पुणे.\nविकासाचा विचार करणारेच ‘वादग्रस्त’ कसे\n‘तुकाराम मुंढेंची शिस्त नगरसेवकांना सहन होईना’ ही नाशिकची बातमी (लोकसत्ता – १६ जुलै) वाचली आणि लोकप्रतिनिधींच्या प्रवृत्तीविषयी कीव आली. नगरसेवक हे पद खरे तर, मतदारांच्या विकासाच्या अपेक्षेमुळे मिळालेले पद आहे. पण पालिका आणि शासनाच्या आर्थिक स्रोतांचा गैरवापर करून ‘मलई’ मिळविण्याचा मानस असलेल्या लोकप्रतिनिधींना आयुक्तांची शिस्त पचनी कशी पडेल शिस्तप्रियतेसाठी ओळखले जाणाऱ्या आणि जनतेच्या विकासाचा विचार असलेल्या अनेक आयुक्तांची कारकीर्द म्हणूनच वादळी राहिली आहे. याक्षणी (मुंबई महापालिकेतील) पूर्वीच्या आयुक्त पिंपुटकरांची आठवण होते. तेदेखील असेच गैरकारभाराविरुद्ध होते. कोटय़वधींची बचत करून जनतेच्या पशाचा योग्य वापर करणाऱ्या आयुक्तांच्या पाठीशी राहिले तरच आपण ‘जागरूक’ आहोत हे सिद्ध होईल.\n– नरेश नाकती, बोरिवली (मुंबई).\nमध्यममार्गी मतदारांना गोंजारणे एवढाच हेतू\n‘राम मंदिराबाबतच्या वक्तव्यावरून भाजपचा यू टर्न’, (लोकसत्ता, १४ जुलै) हे प्रथमदर्शनी कोलांटय़ा उडय़ांनी केलेले नेहमीचे मनोरंजन वाटेल. परंतु उन्मादी वातावरणनिर्मिती ही नियोजनपूर्वक योजना असण्याचा संभवच अधिक आहे.\nभाजपच्या तीन मोठय़ा मोहऱ्यांची अमित शहा यांनी म्हणे ‘बंद खोलीत कानउघाडणी केली’ अशी एक वदंता यापूर्वीसुद्धा माध्यमांमध्ये पेरली गेली होती. परंतु अशा ‘नक्षत्रांनी’ विद्वेषी किंवा आचरट व्यक्तव्ये करणे यात खंड पडला नाही. कारण असे होणे हा अशा वदंता पेरण्यामागे कोणताही हेतूच नव्हता. ‘आम्ही ‘काहीतरी()’ करत आहोत’ अशी वातावरणनिर्मिती करून मध्यममार्गी मतदारांना गोंजारणे एवढाच हेतू दिसला.\nभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पी. शेखर यांनी भडक वल्गना अमित शहा यांच्या नावे पेरावयाच्या, विद्वेषाच्या आहारी जाणाऱ्या मतदारांना झुलवावयाचे आणि अमित शहा यांच्या अंगाशी येणार नाही याची काळजी घेत माघार घेऊन मध्यममार्गी मतदारांना गोंजारत दोन्ही डगरींवर पाय ठेवावयाचा अशी यामागची कार्यपद्धती दिसते. अशा भूमिका ठाम मांडण्याची ‘छाती’ नाही, पण उन्मादी वातावरणनिर्मिती हाच एक निवडणुकीसाठी आधार असल्यामुळे दुसऱ्याच्या मागे दडून आव तर मोठा आणावयाचा ही अपरिहार्यता यातून दिसते.\nन्यायालयाच्या विचाराधीन बाबींवर भाष्य करून आणि विशेषत: अमित शहा यांच्यासारख्या वजनदार व्यक्तीचे नाव पुढे करून पी. शेखर यांनी न्यायप्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. न्यायाची आस्था असेल तर भाजपने पी. शेखर यांना पक्षातून काढून टाकावे.\nया प्रकरणी उन्माद ���ाढविण्याचा उघड प्रयत्न बघता, या प्रकरणाची सुनावणी २०१९ मेपर्यंत प्रलंबित ठेवण्याची मागणी, व्यावहारिक वास्तव बघता, रास्त ठरू शकेल.\n– राजीव जोशी, नेरळ.\nमुस्लीम महिलांना राखीव मतदारसंघ ठेवा\nआदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेस पक्ष हा केवळ मुस्लीम पुरुषासाठीच आहे का’ असा सवाल तिहेरी तलाक मुद्दय़ावरून केला. विविध निवडणुकीत महिलांना व दुर्बल घटकांना राखीव जागा असतात त्याप्रमाणेच मुस्लीमबहुल मतदारसंघांत मुस्लीम महिलांसाठी राखीव जागा ठेवाव्यात म्हणजे त्यांच्या परिस्थितीला, दु:खाला व त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटेल. मग आपोआपच मुस्लीम महिलांना उमेदवारी देणे भाग पडेल. कालप्रवाह बदलला तरी जुन्या कालबाह्य़ बाबींना बहुतेक सर्वच धर्म थोडेफार चिकटून बसलेले आढळतात. राम मंदिराचा मुद्दा वर्षांनुवर्षे खूप गाजला. पण श्रीरामाची सत्यनिष्ठा, केवळ जनहित ही दृष्टी, व्रत कोण पाळणार’ असा सवाल तिहेरी तलाक मुद्दय़ावरून केला. विविध निवडणुकीत महिलांना व दुर्बल घटकांना राखीव जागा असतात त्याप्रमाणेच मुस्लीमबहुल मतदारसंघांत मुस्लीम महिलांसाठी राखीव जागा ठेवाव्यात म्हणजे त्यांच्या परिस्थितीला, दु:खाला व त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटेल. मग आपोआपच मुस्लीम महिलांना उमेदवारी देणे भाग पडेल. कालप्रवाह बदलला तरी जुन्या कालबाह्य़ बाबींना बहुतेक सर्वच धर्म थोडेफार चिकटून बसलेले आढळतात. राम मंदिराचा मुद्दा वर्षांनुवर्षे खूप गाजला. पण श्रीरामाची सत्यनिष्ठा, केवळ जनहित ही दृष्टी, व्रत कोण पाळणार श्रीरामाने गरोदर पत्नी सीतेला वनवासात पाठविले तसेच गरीब जनतेला लोकशाहीत वनवास [त्रास ] देण्याची शक्यता अधिक नाही का श्रीरामाने गरोदर पत्नी सीतेला वनवासात पाठविले तसेच गरीब जनतेला लोकशाहीत वनवास [त्रास ] देण्याची शक्यता अधिक नाही का रामाने जंगलातील आदिवासींच्या साहाय्याने रावणाचा पराभव केला, पण आजच्या आदिवासीची स्थिती ही वनवासातून राजदरबारी येऊन स्वीकाराची विनंती करणाऱ्या सीतामाईसारखी काही अंशी नाही का रामाने जंगलातील आदिवासींच्या साहाय्याने रावणाचा पराभव केला, पण आजच्या आदिवासीची स्थिती ही वनवासातून राजदरबारी येऊन स्वीकाराची विनंती करणाऱ्या सीतामाईसारखी काही अंशी नाही का म्हणूनच मुस्लीम महिलांना निवडणुकांत राखीव जागा ठे���ाव्यात व संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही तत्त्वे अबाधित राखावीत, ही विनंती.\n– मच्छिंद्र भोरे, बेलापूर (नवी मुंबई)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/man-of-the-match-shikhar-dhwan-is-destinys-child/", "date_download": "2019-01-21T20:05:41Z", "digest": "sha1:VJFS5DADY3BHCXQZM6B2E5ASOR5CQ5IJ", "length": 8591, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मालिकेपूर्वी सुट्ट्यांचा आनंद घ्यायला ऑस्ट्रेलियाला जाणार असलेला शिखर धवन 'सामनावीर'", "raw_content": "\nमालिकेपूर्वी सुट्ट्यांचा आनंद घ्यायला ऑस्ट्रेलियाला जाणार असलेला शिखर धवन ‘सामनावीर’\nमालिकेपूर्वी सुट्ट्यांचा आनंद घ्यायला ऑस्ट्रेलियाला जाणार असलेला शिखर धवन ‘सामनावीर’\nपहिल्या डावात १९० धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून घोषित करण्यात आले. परंतु आपण ऐकून आश्चर्यचकित व्हाल की हा फलंदाज या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला परिवाराबरोबर सुट्ट्यांचा आनंद घ्यायला जाणार होता.\nश्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी ९ जुलै रोजी भारतीय संघाची घोषणा झाली. त्यात शिखर धवनचे नाव नव्हते. त्यामुळे वेस्ट इंडिजवरील मालिकेनंतर हा फलंदाज थेट हाँग काँग येथे परिवाबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेत होता. धवन तिथून ऑस्ट्रेलियाला परिवाराबरोबर रवाना होणार होता परंतु भारताचा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मुरली विजयने दुखापतीमुळे या मालिकेतुन माघार घेतली.\nतरीही धवनला किती संधी मिळेल याबद्दल शंका होती कारण संघात अभिनव मुकुंद आणि केएल राहुल हे पूर्णवेळ सलामीवीर होते. सामन्याला दोन दिवस बाकी असताना केएल राहुलला तापामुळे सामन्यात भाग घेता आला नाही. त्यामुळे एकदिवसीय सामन्यात जबदस्त कामगिरी करणाऱ्या धवनला संघात स्थान देण्यात आले.\nनशिबामुळे मिळालेल्या संधीचे सोने करत धवनने पहिल्या डावात १९० धावांची जबदस्त खेळी केली. अभिनव मुकुंदनेही दुसऱ्या डावात ८१ धावांची खेळी आहे. तर २५ मार्चला धरमशाला कसोटीमध्ये दोनही डावात अर्धशतकी खेळी होती परंतु तो दुखापतीमुळे तेव्हापासून संघाबाहेर होता.\nश्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात या तीन खेळाडूंपैकी कर्णधार विराट कोहली कुणाला संधी देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/most-international-runs-since-kohlis-debut/", "date_download": "2019-01-21T20:40:37Z", "digest": "sha1:OT54DQB66T6PCX4ZYBPPN5BZDXSKO2PJ", "length": 9178, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जाणून घ्या विराटच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर कोणत्या खेळाडूने काय कामगिरी केली?", "raw_content": "\nजाणून घ्या विराटच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर कोणत्या खेळाडूने काय कामगिरी केली\nजाणून घ्या विराटच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर कोणत्या खेळाडूने काय कामगिरी केली\nभारतीय कर्णधार आणि तिन्ही प्रकारात अफलातून फलंदाजी करणारा विराट कोहलीने आज आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९ वर्षे पूर्ण केली आहेत. विराटने आजवर एकदिवसीय कसोटी आणि टी -२०मध्ये अनेक विक्रम मोडले आहेत. पण ९ वर्ष आधी जेव्हा विराटने आपला पहिला सामना खेळला तेव्हा कोणाला याची कल्पनाही नव्हती. विराटने जेव्हा भारतासाठी पहिला सामना खेळला तेव्हा त्याचे वय फक्त १८ होते.\n९ वर्षांपूर्वी १८ ऑगस्ट २००८ साली विराटने डम्बुला येथे श्रीलंका संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. मधल्या काळात कसोटी क्रिकेट हे मोठ्या प्रमाणावर बदलले. परंतु या काळात जवळजवळ सर्वच क्रिकेट प्रकारात विराटचीच चलती राहिली आहे.\nविराटच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर जागतिक क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात सार्वधिक धावा करणारा, सार्वधिक चेंडू खेळणारा, सार्वधिक शतके करणारा, सार्वधिक ५०+ धावा करणारा खेळाडू हा विराट आहे.\nगेल्या ९ वर्षातील खेळाडूंची एकदिवसीय सामन्यातील कामगिरी\nधावा- ८२५७, सामने-१८९ विराट कोहली\nधावा-७४९४, सामने-१७९ कुमार संगकारा\nधावा-७३४०, सामने-१८२ तिलकरत्ने दिलशान\nधावा- ७१७२, सामने-१५५ एबी डिव्हिलिअर्स\nविराटने आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यांनतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सार्वधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर आहे. तो कुमार संगकारापेक्षा आता केवळ ११९ धावांनी मागे आहे. विराटने आजपर्यंत २९८ सामन्यात १४६६३ ���ावा केल्या आहेत. याच काळात संगकाराने २८५ आंतरराष्ट्रीय सामन्यात १४७८२ धावा केल्या आहेत.\nविराटच्या पदार्पणानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सार्वधिक धावा करणारे खेळाडू\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/candidates-will-have-release-criminal-background-150615", "date_download": "2019-01-21T21:18:35Z", "digest": "sha1:PN2F3SGCFFXEZJ3DV7BSIS5MZ7M5VFPM", "length": 17440, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Candidates will have to release criminal background उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्ध करावी लागणार | eSakal", "raw_content": "\nउमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी ��्रसिद्ध करावी लागणार\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nलातूर : लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रचारासोबत गुन्हेगारी पार्श्वभूमीचा प्रचार प्रसारमाध्यमांना रोख जाहिरात देऊन करावा लागणार आहे. अशा उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात घेतलेल्या कडक भूमिकेनंतर भारत निवडणूक आयोगाने उमेदवारांना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी स्वतःहून प्रसिद्ध करण्याचे बंधन घातले आहे. त्यानुसार उमेदवारांना निवडणुकीच्या काळात तीन वेळा स्वतःवरील गुन्हे तसेच खटल्यांची माहिती प्रसार माध्यमांना जाहिरात देऊन प्रसिद्ध करावी लागणार आहे. यासोबत राजकीय पक्षांनाही त्यांच्या दागी उमेदवारांची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करावी लागणार आहे.\nलातूर : लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रचारासोबत गुन्हेगारी पार्श्वभूमीचा प्रचार प्रसारमाध्यमांना रोख जाहिरात देऊन करावा लागणार आहे. अशा उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात घेतलेल्या कडक भूमिकेनंतर भारत निवडणूक आयोगाने उमेदवारांना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी स्वतःहून प्रसिद्ध करण्याचे बंधन घातले आहे. त्यानुसार उमेदवारांना निवडणुकीच्या काळात तीन वेळा स्वतःवरील गुन्हे तसेच खटल्यांची माहिती प्रसार माध्यमांना जाहिरात देऊन प्रसिद्ध करावी लागणार आहे. यासोबत राजकीय पक्षांनाही त्यांच्या दागी उमेदवारांची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करावी लागणार आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या मागील महिन्यात दिलेल्या निर्देशानुसार आयोगाने हे आदेश दिले आहेत. कलंकित उमेदवार व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना निवडणुक लढवण्यासाठी परवानगी देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात कडक भूमिका घेतली होती. एखाद्या गुन्ह्यात दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या उमेदवारांना निवडणूक लढवण्यास बंदी आहे. निवडणून आल्यानंतरही शिक्षा झाल्यास त्याला पदावरून पाय उतार व्हावे लागते. या स्थितीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षेची तरतुद असलेल्या गुन्ह्यांत न्यायालयात आरोप निश्चित किंवा आरोपपत्र दाखल झालेल्या उमेदवारांना निवडणूकीसाठी बंदी घालावी, या मागणीच्या याचिकेवर मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता.\nएखाद्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्याला दोषी ठरवणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना राजकारणात येण्यापासून रोखण्यासाठी संसदेने कायदा करावा, असे सूचित केले होते. यासोबत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात ठळक अक्षरात द्यावी, प्रसारमाध्यमांतही गुन्ह्यांची माहिती द्यावी, राजकीय पक्षांनी नेत्यांवरील आरोपांचा तपशील संकेतस्थळावर जाहिर करावा, आदी सूचनांही न्यायालयाने दिल्या होत्या. त्यानुसार आयोगाने हे आदेश काढल्याची माहिती उपजिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी दिली.\nनिवडणूक काळात तीन वेळात जाहिरात\nनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर तसेच मतदानाला दोन दिवस उरले असताना तीन वेळा उमेदवारांना प्रसार माध्यमांतून त्यांचा गुन्हेगारी इतिहास जाहिरात स्वरूपात प्रसिद्ध करावा लागणार आहे. राजकीय पक्षांनाही याच पद्धतीने त्यांच्या कलंकित उमेदवारांची माहिती जाहिरात स्वरूपात प्रसार माध्यमांना द्यावी लागणार आहे. यासोबत निवडणूक सांगेल त्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) उमेदवारांची यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे. यामुळे उमेदवारांना निवडणुक प्रचारासोबत आपल्या गुन्हेगारी वृत्तीचाही प्रसार करावा लागणार असल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.\nचाकण औद्योगिक वसाहतीमुळे चाकण व परिसराचा गेल्या पंचवीस वर्षांपासून विकास होत आहे. हा विकास होत असताना या शहर व परिसरासाठी पायाभूत सुविधा असणे...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या कार्यक्रमावरून कल्याण शिवसेनामध्ये मतभेद\nकल्याण - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त 23 जानेवारी रोजी कल्याणमध्ये व्यंगचित्र प्रदर्शन आणि व्यंगचित्रकार विकास सबनीस...\nमहाविद्यालये बेरोजगार निर्मितीचे कारखाने - तावडे\nपुणे/गोखलेनगर - ‘‘देशाला कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता असताना आपण पारंपरिक शिक्षणव्यवस्थेत अडकून पडलो आहोत. पदवी व पदव्युत्तर या प्रस्थापित व्यवस्थेमुळे...\n...आता वाद पुरे, विकासकामे करू : गिरीश महाजन\nजळगाव ः आता वाद नकोच. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत, विकासकामे करू, असे स्पष्ट मत ��लसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. ...\n‘आरक्षणामुळे दहा टक्के मते वाढतील’\nनवी दिल्ली -आर्थिक दुर्बळ असलेल्या सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मतांमध्ये दहा टक्के वाढ...\nअंजली पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास सुवर्णपदक\nपाली - शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अंजली सुधीर पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास प्रथम पारितोषिकसह सुवर्णपदक मिळाले आहे. गौंडवना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/virodh-vikas-vaad-news/experience-narration-distortion-and-treatment-1744297/", "date_download": "2019-01-21T20:25:02Z", "digest": "sha1:LKSSC7EEM62EVMMDJEJWE2HNTVJGLO3V", "length": 24973, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Experience narration Distortion and treatment | स्व : अनुभविता, कथेकरी, चिकित्सक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nस्व : अनुभविता, कथेकरी, चिकित्सक\nस्व : अनुभविता, कथेकरी, चिकित्सक\nखेळायलाच न मिळण्यापेक्षा हरणे हे कधीही चांगले. निर्थकतेपेक्षा वैफल्य केव्हाही चांगले.\nकथा रचण्याची आपली क्षमता अतिशय चपळ व क्ऌप्तिबाज असते. पण कथेच्या ओघात जे चपखल बसते, ते सत्य वा उचित असते, असे नव्हे.\nभाषिक वातावरणात इतस्तत: तरंगणारी अनेक ‘प्रेरक-मते’(मीम्स) का स्वीकारली जातात व टिकून राहतात आपल्यात प्रमाणन-आस्था (रॅशनॅलिटी) असतेदेखील. पण आपल्यात तिला धुडकावणाऱ्या किंवा लुप्त करणाऱ्या प्रेरणाही कार्यरत असतात. विधान सिद्ध करता येणे आणि सकृद्दर्शनी पटणे यात मोठाच फरक असतो. जे, अगदीच अशक्य नाही, असूही शकेल, आणि वरकरणी पटण���याजोगे वाटते, त्याला ‘प्लॉजिबल’ असे म्हणतात. कथेच्या ओघात न खटकण्यासाठी प्लॉजिबलिटी पुरेशी असते आपण तिला कथनगम्यता असे म्हणू. प्रामणिकपणे विचार करतानासुद्धा कथनगम्यतेचीच काळजी जास्त घेतली जाते. म्हणूनच ‘यथातथ्य’ निश्चित करण्यासाठी (स्वत:चीसुद्धा) उलटतपासणी आवश्यक असते.\nएखादा किस्सा (अनेक्डोट) सांगून त्यावरून सामान्य विधान करणे, हा प्रकार वक्ते व लेखक करीत असतात. तो किस्सा तसाच घडण्यासाठी लागणाऱ्या बऱ्याच योगायोगांविषयी मूक राहून, तो तसाच घडणे जणू अनिवार्यच होते, अशा थाटात तो सांगितला जातो. किस्सा रंगतदार असण्याचा, पुढचे सामान्य विधान रास्त असण्याशी, तसा संबंध नसतो. पण रंगतदार किश्श्याला जोडून आल्यामुळे ते विधान श्रोत्यांना एकदम पटणीय ठरते\nसमष्टीय म्हणजेच मॅक्रो – लेव्हलचे वास्तव समजावून घेण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. पण व्यष्टीय म्हणजेच मायक्रो लेव्हलला जगत असताना, जसे आकलन करून घ्यावे तसेच आकलन मॅक्रो -लेव्हलला लावणे, ही मोठीच चूक आपण करत असतो.\nअर्थव्यवस्थेतील शक्ती-संतुलन कसकसे बदलले एकूण संस्कृतीत प्रभावी मान्यता कोणत्या होत्या एकूण संस्कृतीत प्रभावी मान्यता कोणत्या होत्या असे खुलासे समजायला अवघड जातात. पण ‘कारस्थान होते’ हे सहजच पटते. खरे तर मॅक्रो-वास्तव हे कारस्थान नसते. मोठय़ा प्रमाणातल्या सामाजिक प्रक्रियांना कुणी एकच व्यक्ती जबाबदार असणे शक्यच नाही.पण कारस्थानाची कथनगम्यता जोरदार असल्याने कारस्थान-सिद्धांत आरामात खपवले जात राहतात. त्याच ओघात कोणालातरी खलनायक ठरवून शिव्याशाप देणे हे सोपे असते. यातून समस्यांचे निदान करण्याचे अवघड काम टाळले जाते. यातून राजकीय टीकाही उथळ, प्रतिक्रियात्मक व दोषदर्शी बनते, उपायदर्शी बनत नाही.\nअनुभव, कथन आणि चिकित्सा\nध्यान करताना, नामे चिकटवू नका, मागचापुढचा विचार करू नका, मनातल्या मनात स्वत:शी बोलू नका, अशा आज्ञा ध्यानगुरू देत असतात. कारण किंचित काळ का होईना, पण ओझे घेणे थांबवता आले पाहिजे. आपण अनावश्यक त्रास कोणते करून घेतोय हे कळण्यासाठी निवडी व निवाडे थांबवायचे असतात. याचा थेरप्युटिक फायदा असतो असे कोणतेही पारलौकिक दावे न करतासुद्धा म्हणता येईल.\nपण व्यवहारात असे जगता येत नसते. मुळातला अख्खा अनुभव, तो घडला त्या लयीत, स्मृतीत साठवणे शक्यही नसते व भावनिकदृष्टय़ा परवडणारेही नसते. लक्षणीय (सिग्निफिकंट) काय काय आहे हे ठरवले जातेच. ज्याला चरित्र-शेपूट चिकटलेले असते असा ‘स्व’च जास्त करून कार्यरत असतो. त्या ‘स्व’ला लक्षणीय वाटणाऱ्या बाबी निवडकपणे वेचून आणि त्यांना कथनात गुंफून घेत कथेकरी स्व ‘जमे’त धरत जातो. कहानेमन व इतरही मानसशास्त्रज्ञांनी ‘आठवणारा आणि सांगणारा’ स्व वेगळा काढला आहे. हा ‘स्व’ त्याचे व्हर्शन मानसिकदृष्टय़ा परवडणारे बनविताना, कोणती वक्रीकरणे (डिस्टॉर्शन्स) करतो व पूर्वग्रह बनवतो, हे दाखवून दिलेले आहे.\nप्रतिकूल अनुभव येत असताना क्लेशांचा आलेख, जर कमी कमी क्लेशांकडे जात असेल, तर जमेस धरला जाणारा अनुभव, एकुणात कमी क्लेशकारक बनतो असे अनेक प्रयोगांनी दिसून आलेले आहे. सामान्यधारणांतसुद्धा ‘शेवट गोड ते सगळेच गोड’ , ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ अशा म्हणी रुळलेल्या दिसतात. प्रतीक्षेमध्ये सहनशक्ती पणाला लागते हे आपण जाणतोच. समजा डॉक्टरच्या वेटिंग रूममध्ये मी ताटकळलो आहे. मला पाऊण तास बसून राहावे लागले असे धरू. माझ्याआधी नऊ पेशंटांचे नंबर आहेत, मात्र एकेकजण पाच मिनिटांतच बाहेर येतोय. भराभरा लाइन सरकतीय हा अनुभव मला दिलासा देत राहतो. कारण दर पाच मिनिटाला मी पुढे जात असतो पाऊण तास हा काळ भौतिकदृष्टय़ा जरी तोच असला, तरी जर एकच पेशंट अगोदर आत गेलाय आणि कधी बाहेर येईल कुणास ठाऊक पाऊण तास हा काळ भौतिकदृष्टय़ा जरी तोच असला, तरी जर एकच पेशंट अगोदर आत गेलाय आणि कधी बाहेर येईल कुणास ठाऊक असा पाऊण तास कितीतरी जास्त त्रासदायक ठरतो.\nयाउलट अनुकूल अनुभवाच्या सुखदतेची जर चढती कमान असेल तर तो अनुभव एकुणात जास्तच सुखद गणला जातो. ख्यालगायकीत ‘बढत’ करत नेतात, म्हणजेच स्वरांचा समावेश आणि ते घेण्याचा वेग हळू हळू वाढवत नेतात. जर एखादा कलाकार बढत झालेली असताना, अचानक सुरुवातीच्या सारखे संथ आलाप घेऊ लागला तर ते कंटाळवाणे वाटते. पण सुरुवातीला, तेवढीच संथ लय उत्सुकता जागवणारी ठरलेली असते. म्हणजेच अ-भाषिक सादरीकरणालासुद्धा कथात्मकता लागते.\nकथेला महत्त्व असतेच. दोन घटनांमध्ये अर्थाअर्थी संबंध जरी नसला, तरी कथा बनवताना त्यांच्यात दुवा जोडला जातो. प्रत्यक्ष घडताना ‘तसे’ जाणवलेही नसले तरी सांगण्याच्या ओघात ते ‘तसे करून’ घेतले जाते. शकुन-अपशकुन यातूनच रुळतात. कथनगम्यतेच्या आहारी जाण्याने आपले बर���च काही बिघडत असते.\nआपले सोयीस्कर दुराग्रह आपण पक्के करून घेत राहतो. नव्याने उमगलेल्या ज्ञानानुसार मत बदलणे अवघड होऊन बसलेले असते. एखादा कार्यकर्ता कित्येक वर्षे एका विचारसरणीने मन:पूर्वक चाललेला असतो. त्यासाठी त्याने त्यागही केलेले असतात. आता जर ती विचारसरणी सोडायची तर ‘व्यर्थ न हो बलिदान’ ही अडचण होऊन बसते. सिनेमा अगदीच बोअर व भंकस निघाला तरीही तिकीट वसूल करण्यासाठी, उठून जावेसे वाटत असतानाही उरलेला सहन करणे, असा हा प्रकार असतो. गुंतवणूक वाया गेली असे ‘ठरू’ नये म्हणून तोटय़ातले उद्योगसुद्धा चालू ठेवले जातात.\nइथे चूक नेमकी काय होते ते समजून घेतले पाहिजे. एकतर खात्रीची सार्थकता तरी नाहीतर वैयथ्र्य तरी असेच विकल्प जीवनात नसतात. वेळोवेळी अर्थवैफल्य म्हणजे फ्रस्ट्रेशन येणार हे मान्य केले, तर वैयथ्र्य हे संकट येत नाही. खेळायलाच न मिळण्यापेक्षा हरणे हे कधीही चांगले. निर्थकतेपेक्षा वैफल्य केव्हाही चांगले. चूक चालूच ठेवणे हे मात्र घातकच आहे.\nज्याप्रमाणे आपल्यात कथा रचण्याची क्षमता असते त्याप्रमाणे त्या कथेची चिकित्सा करून, ती दुरुस्त करण्याची क्षमतादेखील असते. पण चिकित्सा करण्यासाठी जीवनातल्या चुका मान्य करण्याचे आणि ‘गुंतवणूक’ सोडून देण्याचे, धैर्य टिकवावे लागते.\nसहजपणे आणि प्रयत्नपूर्वक कथेकरी ‘स्व’ हा सहजपणे कार्यरत असतो. तो प्रचीतींवर (इन्टय़ूशन्स) चालू राहू शकतो. पण तो प्रमाणरीतीनिष्ठ (व्हॅलिड मेथॉडिक) नसतो. त्याची रॅशनॅलिटी निसटत असते. तो तार्किक निष्पत्ती न पाहता, निव्वळ योगायोगाने असलेली साहचर्ये (असोसिएशन्स) सुद्धा वापरून, निर्णय घेऊन मोकळा होतो. पण आपल्यात एक ‘चिकित्सक स्व’देखील असतो. चिकित्सक स्व, हा कथेकरी स्व वर लक्ष ठेवणारा, कथनगम्यतेचा मोह आवरून विवेकपूर्ण निर्णय घेणारा आणि शक्यतो कथेकरी स्व लाच चांगल्या सवयी लावणारा, उच्चपदस्थ स्व असतो.\nपण हा चिकित्सक स्व धिमेपणाने काम करणारा व आळशीदेखील असतो. झटपट निर्णय घेताना चिकित्सक स्व उपयोगाचा नसतो. तसेच चिकित्सक ‘स्व’ला, जसा कथेकऱ्याला जोरदार अभिनिवेश असतो. तोही नसतो मग चिकित्सक ‘स्व’ला जागवणार कोण मग चिकित्सक ‘स्व’ला जागवणार कोण जेव्हा कथेकरी ‘स्व’ अरिष्टात सापडतो, त्याची कोंडी होते, तेव्हा तोच चिकित्सक ‘स्व’ला जागवत असतो\nदुसरे असे की तातडी नसताना, मुद्दाम एक व्यायाम म्हणून, चिकित्सक स्व ला जागवणे व कथेकऱ्याने केलेले गफले दुरुस्त करून घेणे, हे आपण नियमितपणे करत राहिले पाहिजे. विवेकी माणूस, म्हणजे पढिक ‘ज्ञाना’ची भरताड बाळगणारा(व मिरवणारा) पंडित नव्हे, तर चिकित्सक ‘स्व’ला जागवण्यासाठी आपली यत्नशक्ती वळवणारा माणूस होय. पण कथेकरी ‘स्व’चा अभिनिवेश दांडगा असल्याने त्याच्या सक्तीतून मोकळेही होता आले पाहिजे. कथेकरी ‘स्व’ला ‘रजेवर’ पाठवता आले पाहिजे) पंडित नव्हे, तर चिकित्सक ‘स्व’ला जागवण्यासाठी आपली यत्नशक्ती वळवणारा माणूस होय. पण कथेकरी ‘स्व’चा अभिनिवेश दांडगा असल्याने त्याच्या सक्तीतून मोकळेही होता आले पाहिजे. कथेकरी ‘स्व’ला ‘रजेवर’ पाठवता आले पाहिजे याकरिता अनुभवणाऱ्या ‘स्व’ला कथेत न अडकवता अनुभवू दिले पाहिजे.\nलेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल : rajeevsane@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/03/23/%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-21T20:51:13Z", "digest": "sha1:EWKQXC6EDXHUCGXRSS2DS4F7MTCEVZ3N", "length": 11830, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "यकृताचा पहिला शत्रू मद्य - Majha Paper", "raw_content": "\nपाण्याचे नियोजन सर्वात महत्वाचे\nदीड लाख पेंग्विन महाकाय हिमकडा कोसळून मृत���युमुखी\nयकृताचा पहिला शत्रू मद्य\nआपल्या देशामध्ये मद्यपाना विषयी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून चर्चा होत असते. महात्मा गांधींचे अनुयायी मद्याच्या थेंबालाही स्पर्श न करण्याच्या मताचे असतात आणि कठोर दारूबंदीचे समर्थक असतात. मात्र आपल्या जीवनावर कसलाही गंभीर परिणाम न होता रोज मर्यादित स्वरुपात मद्यपान करणारेही अनेक लोक आहेत. त्यामुळे असे लोक मद्याच्या विरोधात नसतात. मद्यपान हे वाईटच आहे हे मानायला ही मंडळी तयार नसतात. या मर्यादित स्वरूपात मद्यपान करणार्‍या लोकांच्या शरीरावर काही परिणाम मात्र जरूर होत असतात. ते ङ्गार ठळकपणे दिसत नसले तरी असतात हे खरे. अशा मर्यादित मद्यपींच्या यकृतावर काही गंभीर परिणाम होत असतात. शेवटी मद्य हे काही शरीराला उपकारक ठरणारे औषध नक्कीच नाही. त्यामुळे ते शरीरात जाते तेव्हा मर्यादित प्रमाणात का होईना शरीरावर परिणाम करतेच. त्या परिणामात पहिला बळी यकृताचा पडत असतो.\nसुपरस्टार राजेश खन्ना याचे निधन नेमके कशाने झाले याविषयी आता चर्चा व्हायला लागलेली आहे. राजेश खन्ना हा यकृताला संसर्ग झाल्यामुळे मरण पावला असे आता बातम्यांतून प्रसिद्ध झाले आहे. परंतु गेल्या वर्षभरामध्ये तो कोणत्याच औषधोपचाराला प्रतिसाद देत नव्हता, असेही त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. आपले शरीर असा प्रतिसाद देत नाही हे ज्या दिवशी राजेश खन्नाला जाणवले त्या दिवशी त्याने आता खेळ खलास झालेला आहे हे ओळखले. प्रतिसाद न देण्याचे कारण यकृताचा कर्करोग हे होते हे आता सांगितले जायला लागले आहे. यकृताला झालेला संसर्ग असो की यकृताचा कर्करोग असो राजेश खन्नाचा मृत्यू यकृताच्या काही ना काही विकृतीने झालेला आहे हे मात्र नि:संशय आहे आणि हे यकृत बिघडण्याचे कारण मद्यपान हेच आहे.\nराजेश खन्ना याचे निधन झाले तेव्हा त्याचे वय ६९ वर्षे होते. तसे हे वय कमी नाही. मात्र सध्या सुखवस्तू लोकांचे जीवनमान वाढलेले आहे. त्या मानाने राजेश खन्नाचा मृत्यू कमी वयात झालेला आहेच, परंतु साधारण ६५ व्या वर्षांपासून वायाच गेलेला होता. त्याचे कामातून जाण्याचे हे वय ङ्गारच कमी होते आणि याचे एकमेव कारण मद्यपान हे होते. लिव्हर किंवा यकृत हा शरीराचा ङ्गार मोठा आधार असतो. आपल्या अन्न घटकातील पोषक द्रव्यांवर प्रक्रिया करून त्या द्रव्यातील पोषक भाग आपल्या शरीराच्या विविध अवयवांना उपलब्ध करून देण्याचे काम यकृत करत असते. त्याशिवाय अन्नातील आणि श्‍वासातून आलेल्या हवेतील विषारी पदार्थ शरीराच्या विविध अवयवांपर्यंत पोचू नयेत याची काळजी सुद्धा यकृत घेत असते. शरीराच्या रक्तवाहिन्या कधी कठीण होतात तर कधी रक्तामध्ये मेदाच्या गुठळ्या तयार होऊन रक्त प्रवाह खंडित होतो. अशा गुठळ्या तयार होऊ नयेत याची काळजी घेण्याचे काम यकृत करत असते. पण हेच यकृत मद्यपानामुळे बाधित होते. म्हणून मद्यपानाचा आपल्या शरीरावर होणारा नेमका गंभीर परिणाम कोणता हे यावरून लक्षात येते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congress-mla-niteh-rane-supports-raj-thackeray-mns/", "date_download": "2019-01-21T20:18:10Z", "digest": "sha1:7YIB5WH7NRKTU7OY4WTRPEREKVE3TDRC", "length": 7164, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठी माणसाला झालेली मारहाण खपवून घेणार नाही; नितेश राणेंचा मराठी बाणा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठी माणसाला झालेली मारहाण खपव���न घेणार नाही; नितेश राणेंचा मराठी बाणा\nटीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील रेल्वे स्टेशनवर बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात आक्रमक आंदोलन केल जात आहे. मात्र काल मालाड स्टेशनवर मनसेचे विभागाध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. यानंतर आता मनसे अधिकच आक्रमक झाली आहे. दरम्यान कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी मराठी ‘माणसांना अनधिकृत फेरीवाल्यांकडून केली जाणारी मारहाण सहन केली जाणार नाही, मग तो कोणत्याही पक्षाचा असो’ म्हणत मनसे कार्यकर्त्यांचं समर्थन केलं आहे.\nएका मराठी माणसाला एका अनधिकृत फेरीवाल्यांनी मारण..हे कधीच सहन करणार नाही..मग तो कुठल्याही पक्षाचा असेल\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर…\ncomनितेश राणे यांनी मनसेच समर्थन करत असतानाच कॉंग्रेसवर निशाना साधला आहे. काँग्रेसला केवळ उत्तर भारतीयांचा पक्ष अशी ओळख ठेवायची आहे का तसेच काँग्रेसला मराठी माणसांच्या मतांचीही गरज आहे. मात्र सध्या तरी तस दिसत नसल्याच ट्वीटही त्यांनी केलं आहे.\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nशिरूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष\nमनसेच्या इंजिनाला आघाडीने दाखवला ‘रेड सिग्नल’\nवाजवा रे वाजवा : हार्दिक पटेल लवकरच बोहल्यावर चढणार\nअहमदाबाद : २७ जानेवारी रोजी गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकणार आहे. सुरतच्या किंजल…\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/58157", "date_download": "2019-01-21T19:52:12Z", "digest": "sha1:3NCMAP3TG4ZX4HBYPOR4B5QLDQLUQBLC", "length": 24629, "nlines": 237, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ख्वाबो के परिंदे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ख्वाबो के परिंदे\nमूड ही काय अफलातून गोष्ट आहे राव सकाळपासून कृपा आहे त्याची सकाळपासून कृपा आहे त्याची काल रात्री झोपताना वाटलं पण नव्हत की इतका चांगला दिवस उजाडेल काल रात्री झोपताना वाटलं पण नव्हत की इतका चांगला दिवस उजाडेल सकाळी उठल्यापासून जरा तसं आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून जरा तसं आहे म्हणजे आज आणि मी सूर्यनमस्कार पण घातले नाहीत, एरव्ही अपराधी वाटतं आज त्याचा मागमूस पण नाही. काल नवीन आणलेलं शॉवर जेल भन्नाट निघाल आज आणि मी सूर्यनमस्कार पण घातले नाहीत, एरव्ही अपराधी वाटतं आज त्याचा मागमूस पण नाही. काल नवीन आणलेलं शॉवर जेल भन्नाट निघाल आंघोळ केल्याच सुख शिवाय उकाड्यामुळे गेले कित्येक दिवस चहा पण घेतला नव्हता आज सकाळपासून पाऊस न हवेत गारवा आज सकाळपासून पाऊस न हवेत गारवा मस्त दुध गुळाचा मसालेदार दाट चहा मगभरून मस्त दुध गुळाचा मसालेदार दाट चहा मगभरून ते पण नेट बंद ठेऊन. नाहीतर ते whatsapp सुरु असलं की स्वत:चा असून पण वेळ स्वत:चा उरत नाही\nत्यानंतर तीन तास कौश्या न किऱ्या बरोबर Big-bang, Time-Axis, Big-chill यावर गप्पा मारल्या\nपण गणिताशिवाय बरं का. गणित असल्याशिवाय विज्ञान न मानणाऱ्या डोक्याने पंगु असणाऱ्या लोकापैकी आम्ही नाही गणित आलं की ते सिद्ध करां गणित आलं की ते सिद्ध करां आणि या सगळ्यात त्या विज्ञानाची तार्किक आणि वैचारिक उकलन होतच नाही आणि या सगळ्यात त्या विज्ञानाची तार्किक आणि वैचारिक उकलन होतच नाही वैचारिक दृष्टीकोन पार गडबडतो वैचारिक दृष्टीकोन पार गडबडतो विश्वाचा उगम आणि त्याच्याशी काही संबंध नसलेला अनादी अनंत काळ यावर अखंड चर्चा विश्वाचा उगम आणि त्याच्याशी काही संबंध नसलेला अनादी अनंत काळ यावर अखंड चर्चा आपल्याकडे देवाला कालरुपी, निश्चल म्हणतात ते यासाठीच असावं आपल्याकडे देवाला कालरुपी, निश्चल म्हणतात ते यासाठीच असावं लोकाना ते कळत नाही आणि मग देव नाही म्हणून बोंबा मारत सुटायचं लोकाना ते कळत नाही आणि मग देव नाही म्हणून बोंबा मारत सुटायचं अहो तुम्हाला conceptच कळली नाही अहो तुम्हाला conceptच कळली नाही हीहीही सुदैवाने मित्र पण तसेच भेटले जरा बरं असतं असं कधीमधी बोललेलं जरा बरं असतं असं कधीमधी बोललेलं स्व:तच स्व:ताला हुषार वाटतो नाहीतर मंद झाल्यागत वाटत राहत\nआज जेवणात चपाती पण इकडे आल्यानंतर तीन महिन्यांनी आज चपाती आणि मुगाची उसळ इकडे आल्यानंतर तीन महिन्यांनी आज चपाती आणि मुगाची उसळ घरी असलो की यालाच नाक मुरडतो आणि बाहेर तीच मेजावानी होते घरी असलो की यालाच नाक मुरडतो आणि बाहेर तीच मेजावानी होते मज्जा आहे मोरे तुमची मज्जा आहे मोरे तुमची पण आणखी खरी मज्जा त्यानंतरच पण आणखी खरी मज्जा त्यानंतरच एरव्ही शास्त्रीय ऐकत असतो त्यामुळे बाकी काही ऐकणं फार घडतच नाही एरव्ही शास्त्रीय ऐकत असतो त्यामुळे बाकी काही ऐकणं फार घडतच नाही त्यात वाईट काही नाही म्हणा, सूर जास्त आवडायला लागले की शब्दांचा खेळ नाही म्हटलं तरी मागे पडत राहतो. म्हणजे आम्ही विश्वाचा अखंड काल पाहिला की पृथ्वीला किती वर्ष झाली याला काही महत्व राहत नाही त्यात वाईट काही नाही म्हणा, सूर जास्त आवडायला लागले की शब्दांचा खेळ नाही म्हटलं तरी मागे पडत राहतो. म्हणजे आम्ही विश्वाचा अखंड काल पाहिला की पृथ्वीला किती वर्ष झाली याला काही महत्व राहत नाही अगदी तस्स वाह काय उदाहरण सुचलय आज बुद्धी फास्टात सुरु\nमग आरती प्रभुंच नक्षत्रांचे देणे बघायला मिळालं आणि ये रे घना सुरु झाल. काय रोमांच अंगावर आणि ये रे घना सुरु झाल. काय रोमांच अंगावर या शरीराचा वेडेपणा जरा कळत नाही या शरीराचा वेडेपणा जरा कळत नाही कुठे नेमकं मनाशी कनेक्ट होतं ते कळत नाही कुठे नेमकं मनाशी कनेक्ट होतं ते कळत नाही मनात मोहर आला की याला पण हुक्की येते मनात मोहर आला की याला पण हुक्की येते हे इथे ऐकलं म्हणून मुद्दाम आशाबाईंच येरे घना येरे घना ऐकायला सुरु केलं हे इथे ऐकलं म्हणून मुद्दाम आशाबाईंच येरे घना येरे घना ऐकायला सुरु केलं असा योग बऱ्याच दिवसांनी असा योग बऱ्याच दिवसांनी बाहेर, मनात आणि कानात... येरे घना येरे घना बाहेर, मनात आणि कानात... येरे घना येरे घना तीनही ठिकाणाचे घन वेगवेगळे तरी बरसणं एकजिनसी तीनही ठिकाणाचे घन वेगवेगळे तरी बरसणं एकजिनसी मी तीनही ठिकाणी वाटला गेलेला तरी एकसंध मी तीनही ठिकाणी वाटला गेलेला तरी एकसंध म्हणजे बाहेरचा घन सगळा परिसर चिंब करतोय म्हणजे बाहेरचा घन सगळा परिसर चिंब करतोय (हे असले शब्द म्हणायला काय मज्जा येते, चिंब, बिंब, टिंब, ढिंब, किंबहुना.. हीहीहीही) मनातला घन विचारांच वादळ थांबवतोय (हे असले शब्द म्हणायला काय मज्जा येते, चिंब, बिंब, टिंब, ढिंब, किंबहुना.. हीहीहीही) मनातला घन विचारांच वादळ थांबवतोय (थांब...... ) आणि कानातला त्याचं वादळ सांगतोय आणि एवढ्या सगळ्याशी मी एकाच वेळी एकरूप आणि एवढ्या सगळ्याशी मी एकाच वेळी एकरूप कसा काय बरे हा क्षण फक्त माझा माझ्यासाठी स्वत:च स्वतःमध्ये intensify झाल्यासारखा स्वत:च स्वतःमध्ये intensify झाल्यासारखा अचानक आठवलं किशोरीताई मियामल्हाराच वातावरण सांगताना म्हणतात \"पाऊस इथे इथे पडतोय आणि इथे इथे नाही, या पानावर पाउस आहे आणि त्या पानावर नाही. असं होत नाही. तो एक सबंध पाउस असतो अचानक आठवलं किशोरीताई मियामल्हाराच वातावरण सांगताना म्हणतात \"पाऊस इथे इथे पडतोय आणि इथे इथे नाही, या पानावर पाउस आहे आणि त्या पानावर नाही. असं होत नाही. तो एक सबंध पाउस असतो तसं वातावरण निर्माण झालं पाहिजे\" ताई म्हणजे काय नव्हेच ते तसं वातावरण निर्माण झालं पाहिजे\" ताई म्हणजे काय नव्हेच ते आणि मला वाटत असं असूनही, मला दिसणारा, तुला दिसणारा आणि त्याला दिसणारा पाउस परत वेगळाच आणि आपलं वाटणं वेगळं म्हणून आपला मियामल्हार वेगळा आणि मला वाटत असं असूनही, मला दिसणारा, तुला दिसणारा आणि त्याला दिसणारा पाउस परत वेगळाच आणि आपलं वाटणं वेगळं म्हणून आपला मियामल्हार वेगळा म्हणून काय पाऊस वेगळा होत नाही म्हणून काय पाऊस वेगळा होत नाही तो एकसबंध तसाच दत्त म्हणून उभा तो एकसबंध तसाच दत्त म्हणून उभा तसंच काहीसं माझ्या मनाचं झालं या घनांमध्ये तसंच काहीसं माझ्या मनाचं झालं या घनांमध्ये प्रत्येक घनाला वाटणारा मी वेगळा आणि मी इकडे एकत्र उभा प्रत्येक घनाला वाटणारा मी वेगळा आणि मी इकडे एकत्र उभा काय विचार सुचलाय\nआशाबाई म्हणजे खुळ्यासारख गात सुटणारी बाई राव काय भन्नाट ते गायचं काय भन्नाट ते गायचं येरे घना मध्ये गंधाराला कसा हलकासा केसाएवढा झोका दिलाय येरे घना मध्ये गंधाराला कसा हलकासा केसाएवढा झोका दिलाय म्हणजे एरव्ही तो शुद्ध गंधार जो अद्भुत शांती घेऊन येतो, त्या शांतीचा फक्त आभास होतो इथे म्हणजे एरव्ही तो शुद्ध गंधार जो अद्भुत शांती घेऊन येतो, त्या शांतीचा फक्त आभास होतो इथे निषादापासून मध्यमापर्यंत एवढी स्वरांची गच्च गर्दी की झक मारत त्या घनाने यायला पाहिजे. न येऊन सांगतो कुणाला लेकाचा निषादापासून मध्यमापर्यंत एवढी स्वरांची गच्च गर्दी की झक मारत त्या घनाने यायला पाहिजे. न येऊन सांगतो कुणाला लेकाचा आणि आरती प्रभूंचं आपलं काहीतरीच बरं का आणि आरती प्रभूंचं आपलं काहीतरीच बरं का त्या घनान येताना वारा आणला त्या घनान येताना वारा आणला घनच तो. त्याशिवाय कसा बरसणार घनच तो. त्याशिवाय कसा बरसणार आता त्या वाऱ्यामुळ तुमच्या फुलांचा गंध रानावना गेला त्याला तो काय करणार आता त्या वाऱ्यामुळ तुमच्या फुलांचा गंध रानावना गेला त्याला तो काय करणार आता विचार सैरावैरा होणारच आता विचार सैरावैरा होणारच विकार आहे तो आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर कुठलं घर न कुठलं दार माणूस इकडे तिकडे वारा होऊन फिरणारच कि हो माणूस इकडे तिकडे वारा होऊन फिरणारच कि हो कशाला नको नको म्हणायचं आणि म्हणणार तरी किती वेळा कशाला नको नको म्हणायचं आणि म्हणणार तरी किती वेळा आरतीप्रभूनाच जमणार ते विरक्त स्वातंत्र्याची हुरहूर आणि म्हणून तो तसा गंधार हे आपलं माझं वाटणं बर का हे आपलं माझं वाटणं बर का ते आज जरा डोकं चालू ना. मग हे असं सुचतं\nखरं हे ऐकताना, मला ख्वाबो के परिंदे आठवतं का माहित काय कदाचित आशय सारखा असेल कदाचित आशय सारखा असेल अब जिंदगी पे है जिंदगी सी बरसी अब जिंदगी पे है जिंदगी सी बरसी हो बहुतेक सेम आशय हो बहुतेक सेम आशय मग ते पण ऐकलं मग ते पण ऐकलं हे पण ऐकताना मन असं पिसासारखं. हिचा आवाज पण सगळ्या हार्मोनिक्स मध्ये अल्लड उड्या मारतो की हे पण ऐकताना मन असं पिसासारखं. हिचा आवाज पण सगळ्या हार्मोनिक्स मध्ये अल्लड उड्या मारतो की ऐकताना मनाचं पीस एकदा इथे न एकदा तिथे आणि तरीही सगळीकडे काय भानगड आहे बुवा ही काय भानगड आहे बुवा ही मलाच असं होतं की सगळ्यांना मलाच असं होतं की सगळ्यांना नाहीतर काय तरी माझ्यातच मेंटल घोटाळा असायचा नाहीतर काय तरी माझ्यातच मेंटल घोटाळा असायचा तरी बऱ मी ड्रग्ज बिग्ज घेत नाही तरी बऱ मी ड्रग्ज बिग्ज घेत नाही नाही तर आधीच हा असा माझा कल्पनाविलास नाही तर आधीच हा असा माझा कल्पनाविलास दोन गाणी ऐकली तर हे एव्हढ , ड्रग्ज घेतल्यावर तर केव्हढ हॅल्युसिनेशन्स\n आज मी हुषार म्हणजे हुशारच\nअगदी ड्रग्ज घेऊन लिहावं तसं\nअसा मेंटल घोटाळा माझ्यातही\nअसा मेंटल घोटाळा माझ्यातही आहेच.\nतू म्हणजे ��ाय नव्हेच ते\nतू म्हणजे काय नव्हेच ते\nस्वतः भिजलास की बाकीच्यांवरही फवारे मारत सुटतोस\nआणि मोहितवर दोन शब्द सूचू नयेत त्याच्यावर केलेल्या ह्या अन्यायाचा निषेध.\nपण काही म्हण, म्याड लिहिलंयस. मन एकदम टवटवीत झालं वाचून.\nअंकु, नंदिनी, सस्मित थांकु\nअंकु, नंदिनी, सस्मित थांकु\nसई कसला भारी प्रतिसाद अगं खरं मनात आलं तसं लिहिलं (तु म्हणतेस तसं), त्यावेळी मोहित आठवलाच नाही\nकमाल लिहिलं आहेस रे. एकदम\nकमाल लिहिलं आहेस रे.\nएकदम यप्पड...(सई, शब्द आवडलाय हा)\nछान लिहीलं आहे .. आवडलं ..\nछान लिहीलं आहे .. आवडलं ..\nकुलु.. अगदी इथे समोर\nकुलु.. अगदी इथे समोर दिसतोयेस.. खिडकीत एकटा बसलेला.. भान हरवलेला..आणी सई च्या शब्दात.. यप्पड झालेला\nमस्तं मस्तं धुंद मनाला , इतक्या परिपूर्ण शब्दांत कसं पकडलं आहेस .. व्वा\nप्रसन्न सकाळ केलीस , कुलु \nप्रसन्न सकाळ केलीस , कुलु \nमस्त लिहिलं आहेस... असाच मूड\nमस्त लिहिलं आहेस... असाच मूड लागो तूझा सदा \nमस्त लिहलयसं रे कुलु\nमस्त लिहलयसं रे कुलु\nकसलं भारी लिहिता तुम्ही\nतुमचा हा मूड सदैव असाच राहो आणि आम्हाला असेच छान छान लेख वाचायला मिळोत.\nमस्त लिहिलेय .. मूड जश्याचा\nमस्त लिहिलेय .. मूड जश्याचा तसा लिखाणात उतरलाय\nमो-यानु काय लिहीता यार\nमो-यानु काय लिहीता यार तुम्ही. नतमस्तक. तुमचा लेख दरवळतोय मनात.\nही स्वरांची गडबड काही समजत\nही स्वरांची गडबड काही समजत नाही बुवा आपल्याला. गंधार निषाद मध्यम वगैरे.\nसर्वांचे खुप खुप धन्यवाद\nसर्वांचे खुप खुप धन्यवाद\nतुझ्या पीएच.डी.चा जो विषय\nतुझ्या पीएच.डी.चा जो विषय असेल तो असेल पण तुझ्या या खास लिखाणावरून निश्चित समजते की जो प्रबंध तू सादर करणार असशील तो अशाच मस्त लिखाणाप्रमाणे असेल. सईने तुला यप्पड म्हटल्याचे वाचले त्यावरून मला आठवले की आपल्या कोल्हापूरातही अशी धमाल करणार्‍या पोरास \"येडं की खुळं...\" असे जे प्रेमाने म्हणतो त्यात त्याच्या अंगभूत कलागुणांचे कौतुक करायचाच भाग असतो.\nअसाच राहा....(पुढे नावामागे \"डॉ.\" लागल्यानंतरही....)\nकुलु ,अशोकजीन्चा अभिप्राय वाचुन लेख वाचायला घेतला ,असं क्वचितच होतं. लेख अगदी भ्रमरछंदी तालावर गिरकत लिहलाय . खूप मस्त\nमामा नेहमीप्रमाणे भरभरुन प्रतिसाद\nकुलु... यप्पड हेच खरं. पर्थात\nकुलु... यप्पड हेच खरं.\nपर्थात (अर्थात नाही.. पर्थातच) ३५ डिग्र्यांनंतर (ही कुलूची डिग्री नसून टेम्परेचर आ���े) पाऊस म्हणजे...\nगंधखुळावलायस अतिचशय. काय खरं नव्हे तुझं.\nभारी म्हणजे भारी आवडलय\nदाद तु म्हणजे एकदम भारीच\nदाद तु म्हणजे एकदम भारीच लिहीतेस बघ प्रतिसाद\nनेमक्या आणि ओघवत्या शब्दांमध्ये भावनांना मूर्त रूप दिलंत\nहा लेख अगदी हळुवार वाटला, रिमझिम् बरसणाऱ्या सरींसारखा..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/11/06/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-21T20:47:12Z", "digest": "sha1:QKFACYFFNIPXG4WLVUKOT7SEBGP6SJOC", "length": 10921, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आयुर्मान वाढतेय - Majha Paper", "raw_content": "\nपार्टीनंतरचा ‘हँँग ओव्हर’ असा करा दूर\nकरोडपती बनवेल राष्ट्रपित्याचे हे तिकीट\nमाणूस शतायुषी व्हावा आणि त्याचे शंभर वर्षाचे आयुष्य निरामयपणे त्याला जगता यावे यासाठी शास्त्रज्ञ बरेच प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टीने म्हातारपणास कारणीभूत ठरणार्‍या शरीरातील प्रक्रिया मंद कशा करता येतील यावर संशोधकांचे स्वतंत्र प्रयत्न जारी आहेत. त्यात कितपत यश येईल, ते कधी येईल आणि त्यामुळे माणसाचे आयुर्मान नेमके किती वाढेल हे काही आताच सांगता येत नाही. मात्र संशोधनाने काहीही साध्य होऊ शकते हे नाकारता येत नाही. कदाचित माणसाला अमर करण्याचे संशोधनही सिध्दीस जाऊ शकते. अर्थात या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. तूर्तास एकंदर आरोग्याच्या सोयी विपुलतेने उपलब्ध झाल्यामुळे माणसाचे सरासरी आयुर्मान वाढत चालले आहे. या दृष्टीने काही पाश्‍चात्य देशांचे पाहणी केली असता तिथे नागरिकांचे सरासरी आयुर्मान ८० वर्षांच्या पुढे गेले असल्याचे दिसून आले आहे.\nभारतातही सरासरी आयुर्मान पूर्वी अवघे ३९ वर्षे होते आणि ८० ते ८५ वर्षांच्या पुढे जगलेल्या लोकांची संख्याही फार कमी असायची. नव्वदी ओलांडलेले लोक तर अगदी दुर्मिळ असायचे आणि शतायुषी व्यक्ती ही खळबळजनक बातमी ठरायची. वयाची पन्नाशी ओलांडली की लोक वृध्दावस्था आली असे समजायचे आणि ५५ ते ६० वर्षांच्या दरम्यान लोक निरवानिरवीची भाषा सुरू करायचे. याच वयामध्ये निम्म्या गवर्‍या मसणात गेल्या असे शब्द प्रयोग केले जायचे. पण आता भ���रतीयांचेही सरासरी आयुर्मान वाढले आहे आणि ते ५९ वर्षे झालेले आहे. ८० च्या पुढे गेलेले लोक सरसकट बघायला मिळत आहेत. नव्वदी ओलांडलेली लोकही सामान्य व्यवहार करताना दिसत आहेत. शतायुषी माणूस ही बातमी राहिलेली नाही.\nएकंदरीत मानवाचे आयुर्मान वाढले आहे. मात्र त्यातल्या त्यात महिलांच्या आयुष्याच्या मर्यादा पुरुषांपेक्षा जास्त आहे. पुरुष ६० वर्षाचा झाला की निवृत्त होतो आणि त्याच्या हालचाली कमी होतात. महिलांचे मात्र तसे नसते. त्या कधी निवृत्त होत नाहीत. त्या वृध्द झाल्या तरी त्यांचे घरकाम संपत नाही. त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक तेवढा व्यायाम मिळतो आणि त्यामुळे त्या पुरुषांपेक्षा अधिक जगतात. हृदयविकारांच्या बाबतीतसुध्दा असेच आढळले आहे. हृदयविकाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांत कमी आहे. जीवनातली सुखदुःखे पचवण्याची क्षमता पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असते. त्यामुळे त्या रक्तदाब, हृदयविकार अशा मनोकायिक विकारांना बळी पडत नाहीत. हेही त्यांच्या तुलनेने अधिक असलेल्या आयुर्मानाचे कारण असावे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/two-bsf-men-commit-suicide-jaisalmer-121996", "date_download": "2019-01-21T20:43:39Z", "digest": "sha1:IMFZQR2JYNXNWNVMHND66NRUSMXAVQUZ", "length": 10624, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two BSF men commit suicide in Jaisalmer सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nसीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांची आत्महत्या\nगुरुवार, 7 जून 2018\nसीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांनी आत्महत्या केल्याची घटना राजस्थानच्या जैसलमेरमध्ये घडल्याची माहिती आज पोलिसांनी दिली.\nजैसलमेर - सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांनी आत्महत्या केल्याची घटना राजस्थानच्या जैसलमेरमध्ये घडल्याची माहिती आज पोलिसांनी दिली.\nसीमा सुरक्षा दलाच्या 56 व्या बटालियनचा जवान डी. के. तामटा याने आपल्या बंदुकीतून मंगळवारी स्वत:वर गोळी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्‌याप समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.\nतामटा हा उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यातील मूळचा रहिवासी आहे.आत्महत्येपूर्वी तो आपल्या कुटुंबीयांसमवेत फोनवर बोलला होता त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे पोलिसांनी सांगितले. अन्य एका घटनेत हवालदार जोगेंदर सिंग याने स्टोअरमध्ये आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.\nआता देशाच्या सीमांवर इस्त्रोची नजर\nनवी दिल्ली: पाकिस्तानी सीमेवरुन होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी भारतीय लष्करासाठी कायम डोकेदुखी ठरते. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय जवान...\nजवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू\nचंदीगढ: भारतीय लष्करातील जवानांना मिळणाऱया निकृष्ठ जेवणाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करणारे जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा...\nपाकच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय...\nपाकीस्तानच्या हल्ल्याचा कट उधळला\nश्रीनगर : बॉर्डर ऍक्‍शन टीम (बॅट) या पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीने आखलेला हल्ल्याचा मोठा कट भारतीय लष्कराने आज उधळून टाकत दोन घुसखोरांना ठार मारले....\nभारत-पाक सीमेवर वाढत आहे मुस्लिमांची संख्या\nजैस��मेर : राजस्थान राज्यातील जैसलमेर जवळील पाकिस्तान सीमारेषेजवळ मुस्लिम लोकांची संख्या वाढत असल्याने सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) चिंता व्यक्त केली....\nबीएसएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या\nचाकूर (लातूर) : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) प्रशिक्षण केंद्रात कॉन्स्टेबल असलेल्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/how-to-celebrate-chaitra-gauri-festival-118032300011_1.html", "date_download": "2019-01-21T19:46:57Z", "digest": "sha1:SIYZOYA26T5M3K2EMFFVSIACNHWQMSAS", "length": 13024, "nlines": 166, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चैत्रगौरी सोहळा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचैत्र महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे. तर या दरम्यान गौरीचे स्वागत कसे करावे आणि कसा साजरा करावा हा सोहळा हे जाणून घ्या:\nयावर अधिक वाचा :\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\nहे कायमचे लक्षात ठेऊया\nकेवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...\nपौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...\nसोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव\nपौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल���यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2017/09/blog-post_86.html", "date_download": "2019-01-21T20:35:48Z", "digest": "sha1:CGQN2ZSXKLRETIAJGUTENN3VKN76Y5HE", "length": 5784, "nlines": 85, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: वैराग घेतला का नुकत्यात चांदव्याने", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७\nवैराग घेतला का नुकत्यात चांदव्याने\nअंधारले नभाचे अंगण असे कशाने\nवैराग घेतला का नुकत्यात चांदव्याने\nआवस नसे तरीही ना चांदण्या उगवल्या\nना मेघ पावसाचे, कोठे सरी न झरल्या\nजाई जुई अबोली भेटावयास फुलल्या\nआलेत काजव्यांचे लाखो दिवे थव्याने\nअंधारले नभाचे अंगण तरी कशाने\nघेऊन सांज गेली ओठात का विराणी\nकेली जमावबंदी क्षितिजावरी दिशांनी\nखोळंबली उषा अन् डोळ्यात गर्द पाणी\nझाली असाह्य धरणी आक्रंदते मुक्याने\nअंधारले नभाचे अंगण पहा कशाने\nडोळ्यातल्या नभाचे फिटणार पारणे का\nसंन्यस्त चांद त्याचा सोडील काय हेका\nउध्वस्त स्वप्न भवती त्याच्या असे फिरे का\nयेतील चांदण्यांची केव्हा फुलून राने \nअंधारले नभाचे अंगण पुन्हा कशाने\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/another-super-inning-by-haramnpreet-kaur-in-women-s-world-final-in-england-2017/", "date_download": "2019-01-21T20:20:45Z", "digest": "sha1:4AQMH2WXNYS233DBD4TINYT4CLKLAN5B", "length": 6413, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महिला विश्वचषक: उपांत्य फेरीपाठोपाठ अंतिम फेरीतही हरमनप्रीत कौरचा धमाका सुरूच", "raw_content": "\nमहिला विश्वचषक: उपांत्य फेरीपाठोपाठ अंतिम फेरीतही हरमनप्रीत कौरचा धमाका सुरूच\nमहिला विश्वचषक: उपांत्य फेरीपाठोपाठ अंतिम फेरीतही हरमनप्रीत कौरचा धमाका सुरूच\nमहिला विश्वचषक उपांत्य फेरीत जबदस्त दीडशतकी खेळी करून भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवून देणाऱ्या हरमनप्रीत कौरने हा धडाका अंतिम फेरीतही कायम ठेवला आहे. आज अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध खेळताना तिने नाबाद अर्धशतकी खेळी केली आहे.\nसलामीवीर पूनम राऊतला चांगली साथ देत तिने ही खेळी केली आहे. यात तिने ३ चौकार आणि २ खणखणीत षटकार खेचले आहेत.\nया अर्धशतकी खेळीसाठी तिने ७८ चेंडूंचा सामना केला. सध्या भारत १३६ धावांवर २ बाद अशा सुस्थितीत आहे. भारताला सध्या १७ षटकात ९३ धावांची गरज असून ८ विकेट्स हातात आहेत.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर ���बड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47665", "date_download": "2019-01-21T20:01:36Z", "digest": "sha1:M25RJWL35ISQQUGXTLIVLTAMKBCOVXAH", "length": 11258, "nlines": 114, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Autism.. स्वमग्नता.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /Autism.. स्वमग्नता..\nतुम्ही दुकानात खरेदी करत आहात/ लायब्ररीत पुस्तकं पाहात आहात/रेस्त्रोंमध्ये जेवत आहात व अचानक तुम्हाला एका बर्‍यापैकी मोठ्या दिसणार्‍या बाळाचा रडण्याचा किंवा टेंपर टॅंट्रम्सचा, फतकल मारून हातपाय आपटत बसलेल्या, विचित्र हातवारे करणार्या मुलाचा आवाज आला तर तुमची प्रतिक्रिया काय होते \"काही शिस्त लावत नाहीत पालक\" .. \"आमच्या काळी असं नव्हतं ब्वॉ \"काही शिस्त लावत नाहीत पालक\" .. \"आमच्या काळी असं नव्हतं ब्वॉ काहीएक वावगं वागण्याची टाप नव्हती आमची काहीएक वावगं वागण्याची टाप नव्हती आमची\" .. वगैरे वगैरे..\nपण आपण असा कधीच विचार करत नाही की कदाचित त्या मुलाला काही sensory processing disorder असेल, त्याला ऑटीझम असू शकतो. आपल्या साठी जे अतिशय नॉर्मल आहे, ते त्याच्यासाठी फार डीस्टरबिंग असू शकते. उदाहरणार्थ: भल्या मोठ्या सुपरमार्केट मधील लांबच लांब पसरलेले फ्लोरोसंट लाईट्स. कधी विचार केला होता तुम्ही, की त्या लाईट्समुळे एखाद्याला प्रचंड unsettling वाटू शकते ओके, तुम्ही म्हणाल सगळे नखरे आहेत, इतकं काय\nयाविषयावर मराठीमध्ये स्वानुभवावर लिहिलेली लेखमालिका\n२) ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये\n४) Autism - निदानानंतर..\n१२) स्वमग्न मुलांबरोबर नाते तयार करण्यासाठी - compliance training\n१३) बायोमेडीकल उपचारपद्धती व ऑटीझम\n१४) बायोमेडीकल टेस्ट्स व रिझल्ट्स\n‹ मायबोली - लेखमालिका up १) Autism.. स्वमग्नता.. ›\nह्या धाग्याचे नाव व\nह्या धाग्याचे नाव व लेखमालिकेच्या पहिल्या धाग्याचे नाव एकच केले आहेत. तर दोहोंपैकी एका धाग्याचे नाव बदलु शकाल का म्हणजे मुख्य धागा एक व ��्यातले अनेक विषयवार धागे असे बरोबर चित्र तयार होईल.\nहो आणि कुठे तरी देवनागरीत\nहो आणि कुठे तरी देवनागरीत \"ऑटिझम\" असंही लिहा.\nम्हणजे कोणी मराठीमधुन गूगल करायला गेलं तर हा शब्द टाकल्या टाकल्या इथला एक तरी धागा येईल.\nया धाग्याच्या हेडिंग मध्येही चालेल खर तर\nशिस्त नाही लावत हे बऱ्याचदा\nशिस्त नाही लावत हे बऱ्याचदा ऐकायला मिळते, माझ्या मुलाला toilet- trainig मी लहानपणापासून दिले, तो शीचे दोन वर्षाचा असल्यापासून सांगतो, शु हल्ली दोन वर्षे. मला नेहेमी विचारला जाणारा प्रश्न, हे काय तुम्ही शुचे शिकवले नाहीत त्याला खरं म्हणजे माझ्या मुलाला पाणी खूप आवडते त्यामुळे शु म्हणजे पाणी असेच त्याच्या डोक्यात, कितीही नेले तरी करायचा नाही, खूप त्रास झाला मला ह्याचा त्यात लोकांचे विचारणे, तुम्ही याला शिस्त नाही का लावली खरं म्हणजे माझ्या मुलाला पाणी खूप आवडते त्यामुळे शु म्हणजे पाणी असेच त्याच्या डोक्यात, कितीही नेले तरी करायचा नाही, खूप त्रास झाला मला ह्याचा त्यात लोकांचे विचारणे, तुम्ही याला शिस्त नाही का लावली मग मी सांगायची नाही लावली, शीचे त्याचा तोच शिकला आणि सांगतो, काय सांगणार दुसरे\nखरंच आता माझी या खास मूलांकडे\nखरंच आता माझी या खास मूलांकडे बघण्याची नजर बदलली.\nहे खूप छान झालं. आता ही\nहे खूप छान झालं. आता ही लेखमालिका फेबुवर किंवा ईमेलवर इतरांशी शेअर करायला सोपं जाईल\nवरती मी अर्धवट लिहिले, बाहेर\nवरती मी अर्धवट लिहिले, बाहेर मी त्याला नेहेमीच डायपर घालून नेते अजूनही, पण तो घरात नाही घालत त्यामुळे हा त्रास घरीच व्हायचा आणि त्याला येणाऱ्या फिट्स आणि शुचे न सांगणे हेच बऱ्याच स्पेशल स्कूलने त्याला न घेण्याचे कारण, काही शाळांनी डायपर चालणार नाही त्याने शुचे सांगितले तरच आम्ही घेऊ असे सांगितले पण एका शाळेने दिली admission, तिथे डायपर लावूनच पाठवायचे.\nस्वमग्नता इतके सुंदर आणि डिटेलमध्ये सर्व लिहितेना की मी तिची खरंच आभारी आहे.\nहे बरे झाले. या पानाचे नाव\nया पानाचे नाव 'लेखमालिका: Autism - स्वमग्नता' असे केले तर जास्त स्पष्ट होईल, असे वाटते.\nरोबिन हूद म्हन्तत म्हनुन\nरोबिन हूद म्हन्तत म्हनुन .... धागा बुडी मारून वर काढावा ही आज्ञा दिल्यप्रमने.......\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मा���बोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b48841&lang=marathi", "date_download": "2019-01-21T20:31:20Z", "digest": "sha1:W4I3L34Q6TQ6MCGYUI6GJXN5XVTOLEAU", "length": 12862, "nlines": 71, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक जीएंच्या पत्रवेळा ..., marathi book jIeMchyA patraveLA ... jIenchyA patraweLA ...", "raw_content": "\nकविवर्य ग्रेस, त्यांची कविता ही जीएंची अशीच एक अतिशय जिव्हाळ्याची जागा होती. पत्रांमधून जीएंनी ग्रेस यांच्याशी मनमुराद संवाद साधला. याच पत्रसंवादाचे पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे, त्याचे नाव \"जीएंची पत्रवेळा ...' ग्रेस यांच्याबरोबरच त्यांची कन्या डॉ. मिथिला यांनाही जीएंनी लिहिलेल्या पत्रांचा समावेश या संग्रहात आहे. १५ नोव्हेंबर १९७१ ते १० जुलै १९८७ अशा जवळपास सोळा वर्षांच्या कालावधीत लिहिलेली मराठी आणि इंग्लिशमधील ही पत्रे आहेत.\nई-सकाळ Sउन्दय, ंर्च ०६, २०११\nहृद्य पत्रसंवाद : श्रेष्ठ 'कथे'चा श्रेष्ठ 'कविते'शी\nआपल्याला कवी होता आले नाही, याची मनस्वी खंत विख्यात साहित्यिक जी. ए. कुलकर्णी यांनी आयुष्यभर उरात बाळगली. त्यांच्या अनेक कथा म्हणजे गद्य स्वरूपातील काव्यच आहे, हे जरी खरे असले तरी \"कवी असणे ते कवी असणेच', असे त्यांना वाटत असे. शब्दमाध्यमात आपण केवळ कवीलाच कलावंत मानतो, असे ते म्हणत. कथालेखनाबरोबरच चौफेर आणि ऐसपैस पत्रलेखन हा त्यांचा विशेष होता. पत्रलेखनही \"विदग्ध साहित्य' होऊ शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जीएंनी अनेकांना लिहिलेली मनमोकळी पत्रे. श्री. पु. भागवत, माधव आचवल, सुनीताबाई देशपांडे, जयवंत दळवी, शांताबाई शेळके, महेश एलकुंचवार...नावे तरी किती सांगावीत अशा अनेकांना जीएंनी सुदीर्घ पत्रे लिहिली.\nजिव्हाळ्याच्या माणसांना पत्रे लिहिणे हा जीएंचा छंदच होता आणि पत्रांमधून निर्माण केलेला जिव्हाळा वाढवत नेणे, टिकवून ठेवणे हे ते अत्यंत निगुतीने करत असत. त्यांच्या असंख्य पत्रांमधून याची प्रचीती येते. श्रीपु, सुनीताबाई, शांताबाई यांना लिहिलेली गंभीर पत्रे; माधव आचवल, जयवंत दळवी यांना लिहिलेली खट्याळ पत्रे... जीएंची पत्रे व्यक्तीनुसार असे चेहरे बदलत असत.\nजीएंच्या निधनानंतर त्यांचा हा पत्रठेवा पुस्तकरूपाने चार खंडांमध्ये काही वर्षांपूर्वी प्रकाशितही झाला. कविवर्य ग्रेस, त्यांची कविता ही जीएंची अशीच एक अतिशय जिव्हाळ्याची जागा होती. ���त्रांमधून जीएंनी ग्रेस यांच्याशी मनमुराद संवाद साधला. याच पत्रसंवादाचे पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे, त्याचे नाव \"जीएंची पत्रवेळा...' ग्रेस यांच्याबरोबरच त्यांची कन्या डॉ. मिथिला यांनाही जीएंनी लिहिलेल्या पत्रांचा समावेश या संग्रहात आहे. १५ नोव्हेंबर १९७१ ते १० जुलै १९८७ अशा जवळपास सोळा वर्षांच्या कालावधीत लिहिलेली मराठी आणि इंग्लिशमधील ही पत्रे आहेत.\nजीए आणि ग्रेस यांची भेट प्रत्यक्षात कधी झाली नाही; (फोनवरून काही वेळा बोलणे झाले) पण अनेकानेक पत्रभेटींमधून दोघांमध्ये विलक्षण गाढ ऋणानुबंध निर्माण झाले होते. ऋणानुबंधांसाठी हा \"पत्रानुबंध'च त्यांना पुरेसा ठरला. श्रेष्ठ \"कथे'ने श्रेष्ठ \"कविते'शी साधलेला हा जणू हृदयसंवादच आहे एक वेगळा, सर्वस्वी स्वत:च्याच वाटेने जाणारा कवी म्हणून कविवर्य ग्रेस यांच्याविषयी जीएंना मोठा आदर होता. या पुस्तकामधून त्याचा प्रत्यय येतो. उदाहरणार्थ, ग्रेस यांच्या कवितेविषयी जीए एका पत्रात लिहितात : \"तुमच्या कविता या तुमच्या खासगी आयुष्यातून, भोगांतून निर्माण झाल्या आहेत. सर्वच कवींच्या कविता एका ढोबळ (आणि ढोबळ्या) अर्थाने त्यांच्या आयुष्याशी निगडित असतात. तसल्या ढोबळ अर्थाने \"मी तसले' शाळामास्तरी विधान करत नाही. इतरांच्या बाबतीत पाहिले, जाणवले ते आरशावरील प्रतिबिंबाप्रमाणे दिसते. सरकून जाते. तुमच्या बाबतीत मात्र ते अंगावर गोंदवल्याप्रमाणे किंवा मांसात डागाने उठवलेले आहे...'\nएकंदरीतच ग्रेस यांच्या कवितेविषयी, कवितेच्या निर्मितिप्रक्रियेविषयी जीए किती बारकाईने विचार करत असत, हे जाणून घेण्यासाठी हे सगळेच पत्र (पृष्ठ क्रमांक ५९ ते ६५) वाचायला हवे. ग्रेस यांच्या कन्या मिथिला यांनाही जीएंनी लिहिलेली (इंग्लिशमधील) पत्रे दोघांमधील जिव्हाळ्याची साक्ष देतात. जीएंचा वाढदिवस लक्षात ठेवून त्या दिवशी मिथिलाने त्यांना तारेने पाठविलेल्या शुभेच्छांबद्दल जीए भारावून जाऊन कृतज्ञता व्यक्त करतात. पत्र पाठविताना कशा स्वरूपाचा, कोणत्या रंगाचा कागद वापरावा, ते तिला सुचवतात, वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेण्याविषयी सांगतात...आधुनिक शिक्षणाविषयी बोलताना तिच्याशी परखडपणे मतभेदही व्यक्त करतात... इंग्लिश भाषेतील अभिजात साहित्याविषयी चर्चा करतात... जीएंची अशी अनेक पत्ररूपे या छोटेखानी पुस्तकात ��ढळतात. जीएंच्या स्वभावाची अनोखी बाजू या पत्रांमधून कळते. कवी होण्याची तीव्र इच्छा असलेले; पण होऊ न शकलेले जीए आणि स्वतंत्र शैली, स्वतंत्र प्रतिमाविशर्‍वाद्वारे कवितेचा अनोखा महामार्ग तयार करणारे कविवर्य ग्रेस...अशा या दोन दिग्गज साहित्यिकांमधील हा पत्रसंवाद म्हणजे दोघांच्याही चाहत्यांना समृद्ध करणारा ठेवा आहे.\nमराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार\nआहे मनोहर तरी ...\nश्रीनिसर्गदत्तमहाराज आणि अनेक साधक यांचा सुखसंवाद\nसाहित्यिक गप्पा दहा साहित्यिकांशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/grah-111101200001_1.html", "date_download": "2019-01-21T20:43:56Z", "digest": "sha1:IGA4ZSPP75RPET6J3XP6EMQAIMLZRABA", "length": 16907, "nlines": 169, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ग्रहांपासून होणरे आजार व त्यांचे उपाय! | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nग्रहांपासून होणरे आजार व त्यांचे उपाय\nमनुष्याचे मन, मेंदू आणि शरीरावर मोसम, ग्रह आणि नक्षत्रांचा प्रभाव पडत राहतो. काहींचा त्यापासून बचाव होतो तर काही\nत्यात अडकून पडतात. कोणच्या ग्रहांमुळे कोणते रोग होण्याची शक्यता असते ते बघूया.\nजन्म पत्रिकेत 6व्या आणि 8 व्या घराचे विश्लेषण करून रोगाची स्थिती आणि त्याचे उपाय करण्यात येतात. प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेत ही स्थिती वेग वेगळी असते. येथे आम्ही सामान्य माहिती देत आहे, ज्याचे कुठल्याही पत्रिकेशी काहीही संबंध नाही आहे.\nग्रहांपासून होणारे आजार :\n1. गुरू : वायू विकार (गॅस) आणि फुफ्फुसाचे आजार.\n2. सूर्य : तोंडातून फेस निघणे, हृदयाचे ठोके अनियंत्रित होणे, शारीरिक थकवा आणि रक्तदाब.\n3. चंद्र : हृदय आणि डोळ्यांशी निगडित आजार.\n4. शुक्र : त्वचा, खाज सारखे आजार.\n5. मंगळ : रक्त आणि पोटाशी संबंधित आजार, यकृत, आमाशयाशी संबंधित आजार.\n6. बुध : देवीचे वण, कमजोरी, जीभ आणि दातांचे रोग.\n7. शनी : नेत्र रोग आणि खोकला होणे.\n8. राहू : ताप, मेंदूशी संबंधित आजार, अचानक अपघात इत्यादी.\n9. केतू : पाठीच्या कण्यासंबंधी आजार, मधुमेह, कान, स्वप्न दोष, हार्निया इत्यादी रोग.\n1. गुरू : रोज केशराचे कुंकू लावावे टिका रोज लावावा आणि काही मात्रेत केशराचे सेवन करावे.\n2. सूर्य : वाहत्या पाण्यात गूळ सोडावा.\n3. चंद्र : एखाद्या मंदिरात काही दिवस कच्चे दूध आणि तांदूळ ठेवावे किंवा खीर-बर्फीचे ��ान करावे.\n4. शुक्र : गायीची सेवा करावी आणि घर व शरीर स्वच्छ ठेवावे.\n5. मंगळ : वटवृक्षाला 43 दिवस गोड कच्चे दूध द्यावे. त्या दुधाने ओल्या मातीचे टिळक लावावे.\n6. बुध : 96 तासासाठी नाकात चांदीचा तार किंवा पांढरा दोरा घालून ठेवावा. तांब्याचे नाण्यात छिद्र पाडून वाहत्या पाण्यात सोडावे.\n7. शनी : वाहत्या पाण्यात रोज नारळ सोडावे.\n8. राहू : जवस, सरसों किंवा मुळा दान करावा.\n9. केतू : मातीच्या तयार केलेल्या तंदूरमध्ये गोड पोळी बनवून 43 दिवस कुत्र्यांना घालावी.\nAstro Tips : सुख-समृद्धीसाठी 9 सोपे उपाय\nआज तुमचा वाढदिवस आहे (26.05.2018)\nआज तुमचा वाढदिवस आहे (17.01.2018)\nआज तुमचा वाढदिवस आहे (31.01.2018)\nAstro Tips : सुख-समृद्धीसाठी 11 सोपे उपाय\nयावर अधिक वाचा :\nमराठीत ग्रहांपासून होणरे आजार\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\nहे कायमचे लक्षात ठेऊया\nकेवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...\nपौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...\nसोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव\nपौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/teeth-115100700023_2.html", "date_download": "2019-01-21T20:23:09Z", "digest": "sha1:A6TOMNJZMDDISEDEM2VPVXW4K34DW22R", "length": 9094, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लिंबाचा वापर करा आणि पिवळे दात चमकदार बनवा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलिंबाचा वापर करा आणि पिवळे दात चमकदार बनवा\n5. ज्या भाज्यांमध्ये व्हि‍टॅमिन ए जास्त असतं, त्या भाज्या दातांसाठी फायदेशीर ठरतात. उदाहरणासाठी ब्रोकली, भोपळा आणि गजराचे सेवन जास्त केल्याने हिरड्यांची स्वच्छता व मसाज होते. या भाज्या दातांना पांढरे आणि चमकदार बनवतात.\n6. चहा, कॉफी व माउथ वॉश, ह्या तिन्ही वस्तू बर्‍याचदा दातांमध्ये होणार्‍या पिवळेपणाला जबाबदार असतात. या पिवळेपणाला दूर करण्यासाठी माउथ वॉशचा जास्त वापर करणे टाळावे. चहा व कॉफीचे सेवन जास्त नाही केले पाहिजे.\nलिंबूपाणी आहे आरोग्यासाठी संजीवनी\nबागेतले औषध : गवती चहा\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये\nपैसा टिकत नसेल तर हे 9 सोपे उपाय अमलात आणा\nशाईनी चेहर्‍यासाठी टोमॅटो वापरा आणि फरक पहा\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nजाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे\nचांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...\nसाखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार\nस्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूध��त मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2017/09/blog-post_62.html", "date_download": "2019-01-21T20:02:33Z", "digest": "sha1:BIULB7WGVPWUZKIYJ6JVITTV22ALOJU5", "length": 5719, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: वाट निघाली कुण्या आगळ्या गावा", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७\nवाट निघाली कुण्या आगळ्या गावा\nदूर कुठे ही वाट निघाली कुण्या आगळ्या गावा\nगुलमोहोराच्या उभ्या कमानी अन् वा-याचा पावा\nखुळी पाखरे द्वाड गुरे जातात जिथे भटकाया\nघेत धुक्याचे शुभ्र पुंजके नदी झाकते काया\nउभा सळसळे पिंपळ आणिक पिवळा जर्द बहावा\nदूर कुठे ही वाट निघाली कुण्या आगळ्या गावा\nहात धरूनी ने मज सखया खुशाल त्या वाटेवर\nबांधू घरटे फुलाफुलांचे बकुळीच्या झाडावर\nदिवस अंथरू रात्र पांघरू घेऊ जरा विसावा\nदूर कुठे ही वाट निघाली कुण्या आगळ्या गावा\nनको कुणाची चाहुल तेथे नको राबता कुठला\nतू माझा मी तुझीच व्हावे हिशोब सारा फिटला\nनाव गाव चल सोडुन जाऊ नको कुठेच पुरावा\nदूर कुठे ही वाट निघाली कुण्या आगळ्या गावा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/bouncer-historian-ramachandra-guha-targets-ms-dhoni-rahul-dravid-and-sunil-gavaskar-in-his-resignation-letter-to-vinod-rai-and-shows-anger-on-alleged-rift-between-kohli-and-kumble/", "date_download": "2019-01-21T20:35:04Z", "digest": "sha1:TBVTKRHW5IP6UIYWQI5L4FH3ZV6TCTY5", "length": 8648, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रामचंद्र गुहा यांचा धोनी, द्रविड, गावसकरवर हल्लाबोल", "raw_content": "\nरामचंद्र गुहा यांचा धोनी, द्रविड, गावसकरवर हल्लाबोल\nरामचंद्र गुहा यांचा धोनी, द्रव��ड, गावसकरवर हल्लाबोल\n३० जानेवारी २०१७ रोजी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीवर नियुक्ती झालेल्या जेष्ठ इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी काल या पदाचा राजीनामा दिल्यावर आज भारताच्या जेष्ठ आजी माजी खेळाडूंवर हल्लाबोल केला आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना लिहलेल्या पत्रामध्ये त्यांनी एमएस धोनी, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांना दिल्या जाणाऱ्या विशेष वागणुकीमुळे तसेच अन्य कारणामुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे.\nभारताचा माजी कर्णधार धोनी सध्या फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत असूनही त्याला अ श्रेणीच्या क्रिकेटपटूंमध्ये स्थान का देण्यात आले आहे. धोनीला नेहमी विशेष वागणूक का दिली जाते. अ श्रेणीमधील क्रिकेटपटूंना मोठं मानधन मिळतं. मग कमी क्रिकेट खेळणाऱ्या धोनीला ही विशेष सुविधा का\nराहुल द्रविडचं मूळ काम राष्ट्रीय संघ अ आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन करायचं असूनही आयपीएलच्या दिल्ली संघाच्या कामामुळे त्याने याकडे दुर्लक्ष केले. द्रविड हा दिल्ली डेअरडेव्हील्स संघाचा प्रशिक्षक असताना तोच भारतीय अ संघाचा तसेच कुमार संघाचाही प्रशिक्षक कसा असू शकतो असेही गुहा यांनी म्हटले आहे.\nसमालोचनसाठी बीसीसीआयकडून मोठं मानधन घेणारे सुनील गावस्कर हे एका खेळाडूंच्या व्यवस्थापन कंपनीचे प्रमुख आहेत याबाबतही गुहा यांनी हरकत नोंदवली आहे.\nअनिल कुंबळे राष्ट्रीय संघाचं प्रशिक्षक म्हणून उत्तम काम करत असतानाही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी त्यांच्यावर वाद निर्माण केला आहे. याबाबदलही गुहा यांनी हरकत नोंदवली आहे.\nयासह गुहा यांनी तब्बल ७ मुद्द्यांवर हरकती नोंदविल्या आहेत.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtracivilservice.org/janpith?start=201", "date_download": "2019-01-21T20:08:25Z", "digest": "sha1:EUJ2SQRJIXT32TAIFC6R3RKONL432BON", "length": 108976, "nlines": 534, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nजनपीठ - प्रश्न जनतेचे\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमा. किरण पाणबुडे सर\nमाझे आजोबा शिवराम तात्या शिर्के यांचा जन्म 1922 मध्ये झाला आहे.\nमाझे पणजोबा यांचे मित्र बापु खामगळ यांना मुले बाळे नसल्यामुळे माझ्या आजोबांना माझ्या पणजोबांनी त्यांना दिले व त्यांनी त्यांचे नाव संभु असे ठेवले.\nत्यांच्यात दत्तक पत्र वगैरे काही झाले नाही.\nपुढे बापु खामगळ हे मयत झाल्याने त्यांच्या नावावरील ५ एकर जमीन ही संभु बापु खामगळ यांचे नावे म्हणजे माझ्या आजोबांच्या नावे लागली गेली.\nनंतर पुन्हा माझ्या पणजोबांनी माझ्या आजोबांना त्यांच्या घरी आणले व पुढे ते शिवराम तात्या शिर्के याच नावाने आजपर्यंत आहेत.\nआज माझ्या आजोबांचे वय 95 च्या दरम्यान आहे आणि त्यांनी मला ही सर्व माहिती दिली आहे.\nमी सन 1900 पासूनचे सर्व अभिलेख तहसील कार्यालयात स्वतः RTI खाली तपासले आहेत.\nत्यामध्ये मला असे आढळून आले की, माझ्या आजोबांच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही.\nआजोबांचे दत्तक वडील बापु खामगळ यांची मृत्यूची नोंद उपलब्ध नाही.\nफक्त सन 1930 पासून संभु बापु खामगळ यांचे नावाचा ७-१२ उतारा आजपर्यंतचा निघत आहे. त्यावरती जमीन कसणाराचे नाव संभु असेच आजपर्यंत निघत आहे.\nपरंतु प्रत्यक्षात मात्र माझ्या आजोबांनी ती जमीन कधीच वहिवाटली नाही.\nती जमीन अनेक वर्षांपासून पडीत जमीन आहे.\nमाझे वडील आणि चुलते यांना आजोबांनी कधीच माहिती दिलेली नव्हती, आणि आज त्यांनी मला हे सर्व सांगितले आहे.\nतरी मला आपणाकडून अशी माहिती हवी आहे की,\nवरील दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी काय करावे लागेल.\nती जमीन माझे आजोबांचे नावे होण्यासाठी मला काय करावे लागेल.\nआपण मला सल्ला द्यावा अशी विनंती मी आपणाकडे करत आहे.\nसिद्ध करण्याची काय गरज आहे . आपण ज्या जमिनीचा उल्लेख करत आहेत , ती जमीन सध्या कोणाच्या ताब्यात आहे \nती जमिनीस सध्या कोणाचे नाव आहे \nजर त्या जमिनीस आता दुसऱ्याचे नाव असेल व त्रयस्त व्यक्ती जमीन कस्त असेल तर , आता काही करता येणार नाही , म्हणजे आपण जरी हे सिद्ध केले कि शंभू शिर्के व संभू खंगत ह्या एकाच व्यक्ती आहेत तरी सुद्धा , आपणास जमीन परत मिलणार नाही .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nअंतरविभागिय बदली झालेल्या ना पुर्वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असल्यास पून्हा परीक्षा उत्तीर्ण करण्याची गरज नसल्याबाबतीत चे पत्र अथवा GR असेल तर क्रुपया पोस्ट करावा\nनमस्कार सर, माझ्या वडिलांच्या नावे वारसाहक्काची १ एकर शेतजमीन होती ती शेतजमीन २००१ साली गावातीलच एका व्यक्तीने माझ्या वडिलांची फसवणूक करून विकत घेतली आहे. मी OBC कुटुंबातला आहे जमीन विकताना मी व माझी भावंडे लहान होतो त्यामुळे या गोष्टीची काहीही समज नव्हती, हि शेतजमीन माझ्या वडिलांनी विकल्यामुळे आम्ही भूमिहीन झालो आहोत. अशा प्रकारे कुणाला भूमिहीन करता येते का व या बाबत मी कुठे न्याय मागू शकतो का. कृपया माहिती मिळावी हि विनंती\nवडिलांनी जमीन विकली २००१ मध्ये . या घटनेला १७ वर्षे झाले त्यामुळे फसवणूक करून जमीन खरेदी केली आहे , या कारणासाठी फौजदारी तक्रार न्यायायलायात दाखल करून , विक्री दस्त रद्द करून मागा\nReply By - श्री. किरण पानबुडे\n१) ग्रामपंचायत मिळकतीच्या चतु:सीमेच्या एका दिशेस गावकोस आहे व त्या मिळकतीवर जर बांधकाम करावयाचे असेल तर गावकोसापासून किती अंतर सोडून बांधकाम करणे कायद्याने बंधनकारक आहे, गावकोस पाडण्याचा किंवा गावकोसाला बरोबर खेटून बांधकाम करण्याचा अधिकार संबंधीत व्यक्तीला आहे का ,गावकोस पाडून किंवा गावकोसाला बरोबर खेटून बांधकाम करणे जर बेकायदेशीर असेल व संबंधीत व्यक्ती जर अशा प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम करत असेल तर असे अनधिकृत/बेकायदेशीर बांधकाम थांबविण्याचे अधिकार हे कुणाला असतात ,त्या व्यक्तीवर कोणती कायदेशीर कार्यवाही करता येते. अशा प्रकारे झालेल्या बांधकामाची नोंद ग्रामपंचायत दप्तरी होते का\n२) ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रम केलेले असेल व त्या अतिक्रमणामुळे जर इतर मिळकतीस जाणे-येणेचा रस्ता पुर्ण पणे बंद होत असेल तर ते अतिक्रम काढण्याचे/हटविण्याचे अधिकार हे कुणाला असतात जर संबंधीत व्यक्ती केलेले अतिक्रम काढत नसेल व त्या जागेवर ती व्यक्ती स्वतःचा अधिकार दाखवत असेल तर त्या व्यक्तीवर कोणती कायदेशीर कार्यवाही करता येते.\n३) ग्रामपंचायतीच्या मासिक/इतर सभेत झालेला ठराव ग्रामसेवकाने किती दिवसाच्या आत Proceedings Register ला नोंदविणे कायदेशीर बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक/इतर सभेत झालेला ठराव क्रमांक बदलण्याचे अधिकार ग्रामसेवकाला / सरपंचाला असतात का. जर असे बदल करणे, Proceedings Register वेळेवर न नोंदविणे चुकीचे असेल तर त्या वर कोणती कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.\n४) ग्रामपंचायत मिळकती संदर्भात मिळकतीच्या मालकाने तालुका न्यायालयात दावा दाखल केला होता व निर्णय मिळकत मालकाच्या बाजुने मिळाला , नंतर ज्या व्यक्तीच्या विरोधात दावा दाखल केला होता त्या व्यक्तीने जिल्हा न्यालयात दावा दाखल केला होता, जिल्हा न्यायालयाचा निर्णय हि मिळकत मालकाच्या बाजुने मिळाला आहे तर ग्रामपंचायतीत ठराव नोंदविताना कोणत्या न्यायालयाचा निर्णय ग्राह्य धरला जातो व ग्रामपंचायत ठरावामध्ये कोणत्या न्यायालयाच्या निर्णयानुसार व निर्णय क्रमांक नुसार नोंद करणे अपेक्षित आहे .\n५) ग्रामपंचायत गावठाणातील बखळजागा एका व्यक्तीने खरेदी केली आहे व ती जागा खरेदी करताना खरेदीखतात मोज मापाची जी नोंद आहे ती खरेदीखतानुसार ग्रामपंचायत दप्तरी नोंदविली आहे परंतु ग्रामपंचायतीचे जुने सर्व रेकॉर्ड तपासले असता त्यात मोजमापाची कुठलीही नोंद आढळून येत नाही. त्या चुकीच्या मोजमापामुळे इतर मिळकतीस जाण्या-येण्याचा वहिवाटी रस्ता बंद होत आहे. या बाबत कोणती व कोणाकडून कार्यवाही करता येईल .\nवरील गोष्टींची माहिती मिळावी हि नम्र विनंती .\nनमस्कार सर माझ्या आजी ने आपल्या जमा केलेल्या पैशातून माझ्या नावे 10 एकर जमीन खरेदी केली.आजी च्या अशिक्षितपणामुळे तिला माझे योग्य वय ठाउक नव्हते व वयाला 18 वर्ष पूर्ण होण्यास १वर्ष ८ महिने बाकी असताना सदर जमिन खरेदी खत व रजिस्टर्ड दस्तवेजाने माझ्या नावावर झाली.या गोष्टीला २५ वर्ष झाली. आता माझ्या लगतच्या जमिन मालकाशी जमिनीच्या क्षेत्रावरुन कोर्ट केस चालू आहे तरी सज्ञान नसताना जमिन खरेदी केली या गोष्टीचा कोर्ट केसच्या निकालावर काही परिणाम होईल का\nज्यावेळी मिळकत आपले नाव मिळकतीस दाखल झाले त्यावेळी आजीचे नाव नाव अज्ञान पालन करता ( अ.पा.क) म्हणून दाखल करण्यात आले होते का \nभारतीय करार कायद्यानुसार , अज्ञान हा करार करण्यास सक्षम नाही . त्यामुळे असा करार अवैध आहे . खरेदी खात हे विक्रेता व खरेदी घेणार यांचे मधील करार आहे .\nखरेदी खतावर आजीचे नावाचा उलेख आहे आजीने तिची विक्री रक्कम त्यावेळीस दिली होती, असा काही पुरावा आहे का आजीने तिची विक्री रक्कम त्यावेळीस दिली होती, असा काही पुरावा आहे का आजीने धनादेशाद्वारे रक्कम दिली असल्यास अडचण येण्याचे काही कारण नाही . तसेच रोखीने रक्कम दिली असल्यास , पावती असेल तरीही अडचण येण्याचे काही कारण नाही . न्यायायलायत सिद्ध करावे लागेल , जमिनीस जरी तुमचे नाव लागले असले तरी , रक्कम आजीने दिली आहे आजीने अज्ञान नातवाकरता जमीन घेतली आहे .\nया घटनेस २५ वर्षे झाली आहेत , मुदतीच्या कायद्याच्या हि उपयोग करून घेता येईल\nReply By - श्री. किरण पानबुडे\nश्री. किरण पानबुडे साहेब,\nसाहेब आपणास वयक्तिक भेटून सदर संपादित जमिनी बाबत सर्व फेरफार, कागद, उतारे, नकाशा व अहवाल पाहून आपण मार्गदर्शन करण्यास वेळ देऊ शकत असल्यास कृपया कळवावे.\nआपण आपल्या कामाच्या व्यापातून हि सेवा करत आहात त्याबद्दल आपले नम्र आभार.\nReply By - श्री. किरण पानबुडे\nजिल्हाधिकारी यांनी भूमिहीनांना वाटप केलेल्या जमिनीना वन खात्याने विक्री करण्यास बंदी घातली आहे परंतु सादर जमिनी ह्या १९०२ साली महसूल खात्याकडे हस्तांतरित झाल्या बाबतची नोंद वनखात्याकडे आहे तरी हि वन खाते अश्या जमिनींना विक्रीस परवानगी देत नाही त्या साठ�� काय करावे लागेल\nसर माझा प्रश्न असा आहे कि जर , एखादी व्यक्ती ६ वर्षांपूर्वी मयत झालेली असेल आणि त्यांच्या शेतजमिनी ला कोणीही वारस म्हणून नाव लावले नसेल तर, आणि ६ वर्षांनंतर एखाद्या व्यक्तीने मयत व्यक्तीशी असलेले नाते पुरावे सादर करून सर्व शेतजमिनी ला नाव लावून घेतले तर ते योग्य आहे का कारण ६ वर्षांमध्ये कोणीच नाव लावत नसेल तर जमीन सुरक्षित करून घेण्यासाठी नाव लावणे योग्य कि अयीग्य \nआम्ही एक किरायदार ठेवून 18 वर्षे झाले आहेत आमच्या चांगल्या संबधातील असल्यामुळे आम्ही त्याला इतके वर्षे राहू दिले पण आता तो भाडेवाढ करत नाही आणि घर खाली कर म्हणाल तर मला जेव्हा दुसरी जागा भेटेल तेव्हा करील म्हणतो आम्ही त्याच्या कडून 11 महिन्याचा 100 रस चा बॉंड नोटरी करून घेतला आहे त्याला कस काढव आणि तो कब्जा काही करू शकतो का सगळे डोकमेण्ट आहेत आमच्या कडे घराचे व मीटर व घर पट्टी नळ पट्टी माझ्या नावे असून मीच स्वत: जाऊन भरतो. कृपया सोयीस्कर मार्ग सुचवावा\nमाझी तालुका बदली होऊन ३ महिने झालेत पण माझे सेवा पुस्तक जुन्या तालुक्याने अजून नवीन तालुक्यास सुपूर्द केलेले नाही. नवीन तालुक्यातील अधिकारी सेवा पुस्तकासाठी माझ्याकडे तगादा लावत आहेत तर जुन्या तालुक्यातील अधिकारी सेवा पुस्तक माझ्या स्वाधीन करण्यास नकार देत आहेत. त्या संबधी माझे काही प्रश्न आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक नवीन कार्यालयास सुपूर्द करण्याची कार्यपद्धती काय आहे जुन्या कार्यालयाने किती दिवसात सेवा पुस्तक नवीन कार्यालयास सुपूर्द करायचे असते जुन्या कार्यालयाने किती दिवसात सेवा पुस्तक नवीन कार्यालयास सुपूर्द करायचे असते बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकाच्या हस्तांतरणात काय भूमिका असते, तो स्वतः जुन्या कार्यालयास सेवा पुस्तकाची मागणी करू शकतो का बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकाच्या हस्तांतरणात काय भूमिका असते, तो स्वतः जुन्या कार्यालयास सेवा पुस्तकाची मागणी करू शकतो का जर सेवा पुस्तक बदली झालेल्या कर्मचाऱ्याच्या स्वाधीन केले जाऊ शकत नाही तर एका तालुक्यातून/जिल्ह्यातून दुसऱ्या तालुक्यात/जिल्ह्यात सेवा पुस्तक हस्तांतर कसे होते, ते जर पोस्टाने केले जात असेल तर सेवा पुस्तक गहाळ झाल्यास कोण जबाबदार असते\nसर,माझे आजोबांनी सन 1935 मध्ये जमीन वाटप दावा जावला होता.त्याचा निवाडा सन 1949 मध्ये लागुन प्रत्यक्ष ताबे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे सन 1950 मध्ये आला.त्यानंतर ताबे देणेची कार्यवाही सन 1954 मध्ये सुरु झाली.सर्व पक्षकारानी पैसे भरले. 75 टक्के लोकानी ताबे घेतले.12.50 टक्के लोकांनी वाटपास लेखी सहमती दिली.उर्वरीत 12.50 टक्के लोकानी वाटपास हरकत जिल्हाधिकारी यांचे कडे घेतली.त्याच्या हरकती केस चालवुन जिल्हाधिकारी यांनी फेटाळुन लावल्या.त्यावर त्यानी मा.लोकायुक्ता मुबई यांचे कडे सन 1958 मध्ये अपिल केले.हे अपिल त्यानी वकिला करवी चालवल्यानंतर लोकायुक्ता यानी हे अपिल1958मध्ये फेटाळत मा.जिल्हाधिकारी यानी केलेले वाटप कायम केले.यानतंर विराधकानी कुठेही अपील केलेले नाही.त्यांनतर ताबे घेतलेल्यानी आपली नावे 7 .12 सदरी लावुन घेतली.त्याच्या वहिवाटी सुरू झाल्या.असे असताना. काही पक्षकारानी पुन्हा वाटप मान्या नसले बाबत जिल्हाधिकारी यांचे कडे सन 1964मध्ये तक्रारी केल्यामात्र या तक्रारीत मा.लोकायुक्त यांचे कडे झालेल्या अपिलाचा त्यांनी उल्लेख केलेला नाही.असे असताना 1964 मध्ये जिल्हाधिकारी विरोधी पक्षकाराच्या तक्रारी अर्जावर जिल्हाधिकारी करीता यांनी आम्हाला नोटीसी न करता फेर वाटपाचा शेरा केला.याची कल्पना माझे आजोबा यांना समजल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करत व मा. आयुक्त यांचे कडे चाललेल्या अपिलाची कल्पना दिलेवर जिल्हाध्किारी यांनी माझे आजोबाना तुम्हाला दिलेले ताबे अबाधित असुन फेर वाटप करणे झाल्यास किरकोळ फेर बदल केले जातील असे कळविले. त्यानतंरही आम्हाला रितसर ताबे दिले आहेत.काही ताबे दिवानी कोर्टाने उत्पनासह आम्हाला दिले आहेत.आम्ही आमच्या जमीणीत लागवडी सुधारणा केल्या आहेत. गेली चाळीस वर्षे आमच्या वहीवाटी विनाकटकट सुरू असतानाच चाळीस वर्षानी सन 1990 मध्ये तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी याच्या सन 1964 च्या फेर वाटपाचा आधार घेत आम्ही घेतलेले ताबे रदद करणेच्या आम्हाला नोटीसी दिल्या..या वाटपात एकुण 50 पक्षकार असताना फक्ता 5 जणाना नोटीसी बजावत तहसिलदार यानी केस चालवली.व आम्हाला दिलेले ताबे रदद केले. यावर आम्ही प्रांताधिकारी यांचे कडे अपिल केले.त्यांनी अपिल मान्या करत प्रकरण फेर चौकशी व उचित निर्णयाकरिता तहसिलदार यांचे कडे पाठविले .यावर विरोधी पार्टीने जिल्हाधकिारी यांचेक��े अपिल केले.त्यानी अपिल फेटाळत जुने झालेले वाटप कायम केले.यावर विराधी पार्टीने हायकोर्टात मध्ये सन 1994 मध्ये रिट दाखल केली.हायकोर्ट यांनी जितहसिलदार याना फेर वाटप करता येईल का अशी विचारणा केली आहे.याच दरम्यान सन 2005 मध्ये दिवाणी न्यायालयाने मुळ दरखास्ता मुबंई हायकोर्ट रुलिग A.I.R.2001 bombay 303 .21.3.2001 अन्नासाहेब नगाणे वि.राजाराम नगाणे या अन्वये निकाली काढली आहे.या बाबत माझे प्रश्ना असे..55 वर्षापुर्वी दिलेले ताबे एवढया प्रदिर्घ कालावधीनंतर रदद करता येतात का. 2. आयुक्ता यानी कायम केलेले वाटप त्याची परवाणगी नसताना जिल्हाधिकारी अगर तहसिलदार याना रदद करता येते का. 3.वाटपात 50 पक्षकार असताना फक्ता 6 जणानी नोटीस देवून तहसिलदार यांनी चालविलेली केस रदद केलेले वाटप योग्या कि अयोग्या 4 लोकायुक्त याचे 1958 च्या निवाडयाची वैध्यता किती.\nसध्या online ७/१२ उतारा मिळतो (काही app) आहे . माझा प्रश्न आसा होता कि जेव्हा मी या app मध्ये माझ्या आजोबांचे नाव सर्च करतो तर ते शिवा सहादु यादव . असे येते कि मुळात सातबारावर शिवराम सहादु असे नाव आहे तर हे असे असल्यामुळे भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही का . आणि जर ऑनलाईन ७/१२ ची दुरुस्ती करायची असेल तर ती कशी करता येऊ शकते.\nहे नाव दुरुस्त करता येईल . आपले तलाठी यांचेकडे संपर्क साधा .\nज्या गावात जमीन आहे , ते गावाचे ३ नम्बरचे declaration झाले नसेल तर , re edit या utilitychya माध्यमातून दुरुस्ती करता येते .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nजर मूळ जागा मालकाने एका व्यक्तीशी रजिस्टर साठेखत सम्पूर्ण जागेचा(५५ गुंठे ) करार केला आहे .आणि त्या साठेखत कराराच्या आधारे त्याने दुसऱ्यास नोटरी करारच्या आधारे त्यातील काही जागा (२ गुंठे ) विकली आहे परंतु साठेखत धारक मालकाने त्याचे साठेखत रद्द करून संपूर्ण जागा (५५ गुंठे ) मूळ मालक व तिसरा यांच्यात व्यवहार घडवून नोटरी करार धारकाची २ गुंठे जागा कब्जा करून फसवणूक केली आहे तर नोटरी धारकास जागेचा ताबा मिळू शकतो का \nसाठे खताचे आधारे , मालकी प्राप्त होत नाही अथवा मालकी हस्तांतरण होत नाही .त्यामुळे वरील प्रश्नातील , २ गुंठे जागा खरेदी करणाऱ्यास , कोणतीही मालकी प्राप्त झालेली नाही .\nसाठे खत जर नोंदणीकृत असेल तर , ते नोंदणीकृत दस्ताद्वारेच व दोघांचे संमतीनेच रद्द करता येऊ शकते . एकतर्फी साठेखत रद्द करता येत नाही .\nनोटरीधारक ज्याच्याकडून त्याने जमीन घेतली आहे त्या विरद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतो मात्र त्यातून त्यास २ गुंठे जाडा मिळणार नाही मात्र खरेदी पोटी दिलेली रक्कम मिळू शकते\nReply By - श्री. किरण पानबुडे\nशेतजमीन मोजणी करत असताना लगतचे शेतकरी अडथळा आणत असतील तर मोजणी कशी पूर्ण करता येईलअतिक्रमण निघाल्यास कसे हटवता येईलअतिक्रमण निघाल्यास कसे हटवता येईल मोजणी साठी पोलीस बंदोबस्त मिळेल का मोजणी साठी पोलीस बंदोबस्त मिळेल का\nशेतकरी मोजणीस अडथळा आणत असतील तर , आपले मागणीप्रमाणे , पोलीस सौरक्षण मिळू शकेल . अतिक्रमण झाल्याचे सिद्ध झाल्यास आपण , The Speccific Relief Act खाली दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाझ्या गावामधे पाटबंधारे विभागाच्या् कालव्याच्या भुसंंपादनाचं काम २००८ साली पुर्ण होऊन कालवा खुदाईचं काम २०१२ ला पुर्ण झाले व प्रत्यक्ष कालव्यात पाणी २०१४ साली आले.दरवर्षी पाणी आवर्तनावेळी मा.जिल्हाधिकारी कालवा परीसरात कलम १४४ लागु करतात याचा अर्थ कालव्याचा मालकी शासनाकडे आहे हे सिद्ध होते.माञ काही तांञिक अडचणींमुळे भुसंपादनाचे प्रस्ताव व्यपगत झाले असल्यामुळे नुकसान भरपाई प्रलंबित आहे.परंतु आता मा.जिल्हाधिकारी यांनी नवीन भुसंपादन कायद्यान्वये वैयक्तिक वाटाघाटीतुन भुसंपादन करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार कलम ११ ची अधिसुचना नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे.त्यामुळे भुसंपादनाचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी सदरच्या रकमेवर पुर्वलक्षी प्रभावाने भुमी संपादन २०१३ कलम ८०नुसार सण २०१२ ते २०१८ पर्यंत सदर मोबदला व्याजासहित मागु शकतो का किंवा मी त्यास पाञ आहे का याबाबत संविस्तर मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती....\nकलम ८० खाली जाहीर निवाडा रकमेचेया प्रथम वर्षासाठी ९ % तर पुढी वर्षासाठी १५ % दराने व्याज देण्याची तरतूद आहे . वरील प्रश्नात , निवाडा व्यपगत झालेला आहे . व कलम २४(२) अन्वये राज्य शासनाने , नव्याने भू संपादनाची प्रक्रिया सुरु केलेली आहे . त्यामुळे कलम ८० खाली व्याज मिळणार नाही .\nकलम ८१ खाली तात्पूत्या कालावधीसाठी जमीन ताब्यात घेण्याचे राज्य सरकारला अधिकार आहे . मात्र सदर जमीन केवळ ३ वर्ष कालावधीसाठी घेता येते . कलम ८१ खाली या प्रकरणाचा विचार केला जाऊ शकतो किंवा सानुग्रह अनुदान देणे हा एक पर्याय असू शकतो .\nReply By - श्री. किरण पानबु��े\nमि राहनारा मुं आडिवली उर्फ किरवली पों तलोजा तां पनवेल जिं रायगड या गावात्ल्या जमिनिवर\nसर्वे नंबर जुना 1/ब/ नवीन 90/ब/1/ या जमिनीवर\nतारिख 26/09/1957 मध्ये साधे कुल दाखल आहे फेरफार\nमध्ये नोंद आहे जुना सातबारा तलाठी कडे भेटत नाय\nतहसील दार कडे आर्ज केले तीतही भेटत नाय त्यांच्याकडे नवीन 90/ब /भेटतो पन जुना 1/ब / हा सातबारा भेटत नाय आणी नवीन सातबारावर माझे आजोबा कै पांडु आंबो पाटिल यांचे नाव दिसत नाय त्या सातबारावर आर्विंद प्रों लीं अहमदाबाद असा नाव आहे परंतु मीझे आजोबांचे कुला मधले नाव दाखल नाय सातबारावर इत्तर हक्कात नाव लावन्यासाठी काय करावे लागेल सर मार्गदर्शन द्या\n१. जुना ७/१२ मिळत नसेल , ज्या फेरफाराने आपले आजोबांचे नाव मिळकती ला कुल म्हणून दाखल करण्यात आले , तो फेरफार शोधा.\n२. जर फेरफारही मिळत नसेल\nअ. जमीन सध्या कोण कसत आहे \nब. ७/१२ चे कसणाराचे सदरी आपले आजोबा , त्या नंतर आपले वडील - आपण यांची नावे आहेत का\n३. अनु क्र २ मधील सर्व उप प्रश्नांची उत्तरे होय असतील तर आपण सध्या हि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४ व ७० ब अन्वये , आपण या मिळकतीचे कुल आहेत म्हणून दावा दाखल करू शकता .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nश्री. किरण पानबुडे साहेब,\nकृपया मी विचारलेल्या प्रश्नांची आपल्या कडून उत्तरांची वाट पाहत आहे. मागे ३-४ प्रश्न मी आपल्या जानपीठ माध्यमातून विचारले आहेत तरी आपल्याकडून त्याच्या वर मार्गदर्शन मिळेल अशी आशा ठेवून आपणास नम्र विनंती करत आहे.\nमाझे गावाकडे वडिलोपार्जित सर्वे नंबर ०१ हा आहे या सर्वे नंबरचे मुळरेकॉर्ड खासरा व पाहणी पत्रक तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीत. तरी या सर्वे नंबर चे त्या काळातले इतर कोणते रेकॉर्ड तहसील किंवा लॅन्डरेकॉर्ड कार्यालयात मिळतील.मूळमालक व क्षेत्र माहित करावयाचे आहे तरी मार्गदर्शन करावे हि विनंती\nमाझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,\n१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु सिटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,\n२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला\nहोय सर ८ अ चा उतारा म्हणजे ग्रामपंचाय घर पट्टी उतारा,\nग्रामपंचायत अजून पण म्हणत आहे की सिटी सर्वे झालेला नाही, जेव्हा होईल तेव्हा आम्ही माहिती सिटी सर्वे ला देऊ,\nपण सिटी सर्वे तर १९८२ ला झालेला आहे\nग्रामपंचायत घरपट्टी ला नोंद खरेदी खताद्वारे केलेली आहे,\nमी परत सिटी सर्वे ऑफिस ला चॉकशी केली ते म्हणत आहेत ८ अ उतारावरून काही होत नाही तुमचं नाव सिती सर्वे ला लागत नाही ,\nसर प्लीज मदत,मार्गदर्शन करा\nथोडक्यात आपण जमीन खरेदी करताना जी काळजी घेणे आवश्यक होते ती काळजी घेतलेली नाही . जमीन , मिळकत खरेदी करताना , जमिनीचा Title Search ( मालकी हक्क ) शोध घेणे व वर्तमान पत्रात जाहीर नोटीस देणे आवश्यक आहे . हे केले असते तर आपण Bonafide purchaser झाला असता व आपण त्या आधारे दिवाणी दावा दाखल करून , प्रॉपर्टी कार्डला नाव दाखल करू शकला असता .\nया बरोबरच , विकणाऱ्यानेही , आपणास संपूर्ण माहिती देणे आवश्यक होते . आपणास जमिनीचे सिलेले पैसे हवे असतील तर आपण , फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता मात्र आपणास जमीन मिळणार नाही\nजमीन हवी असल्यास बहिणींशी तडजोड करावी लागेल .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nआदरणीय सर क्रुपया सहकार्य करावे.माझे नाव.विलास मिसाळ शेत मालकाने प्लॉटिंग करून रजेस्ट्रि खरेदीखत विकली व घेणारा .अ. ह्याने खरेदी खत केले पण फेर नावे घेतला नाही.व त्याने 3वर्षा नंतर .ब.ह्या व्यक्तीस विकले व त्याचाही नावे फेर झाला नाही.व 7/12 नाव आले नाही.व त्यानेही 5 वर्षा नंतर माझ्या वडलांना रजेस्ट्रि खरेदी खत करून विकले.व मला माझ्या वडलांच्या नावे 7/12 घायचा आहे.त्यास काय करावे लागेल.व माझ्या कडे सर्व झालेला व्यवहार खरेदी खत आहे.पण प्लॉटिंग करून (विकणारा)आणि (अ) ह्या दोघांचा खरेदी खत माझ्या कडे नाही.व ��ी त्यांचे खरेदीखत काढण्यास पात्रं ठरतो का व ते मला कश्या आधारे मिळेल.सहकार्य करावे धन्यवाद.\nसर्व खरेदी खते गाव कामगार तलाठी यांचे कडे द्या . आपले नाव दाखल होईल\nReply By - श्री. किरण पानबुडे\nआदरणीय सर,एखादा व्यक्ती /सोसायटी इमारतींबाबत म.न.पा.मध्ये कर भारत असेल तर आज रोजी शहरी भागात बिनशेती परवानगी आत शिथिल झाल्याने शासनाकडे बिनशेती कर भरणे गरजेचे आहे काकिंवा कसेकृपया मार्गदर्शन होणेस विनंती...\nमाझा प्रश्न आहे कि, कोणत्याही विषया संदर्भात ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावा विरोधात हरकत घेता येते का\n१) माझा असा प्रश्न आहे कि, एखाद्या गावठाणातील किंवा शेत जमिनी वर तार-कुंपण किंवा वॉल-कंपाऊंड भिंत बांधायची असेल तर ग्रामपंचायत परवानगी ची आवश्यकता असते का\n२) अर्ज कश्या प्रकारे करता येईल व त्या सोबत काही उतारे द्यावे लागतील का\n३) जर परवानगी आवश्यक असेल तर किती दिवसात परवानगी देणे ग्रामपंचायत ला बंधन कारक आहे\n४) जर ग्रामपंचायत परवानगी देत नसेल तर काय करावे\nकृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.\nनमस्कार सर , माज्या काकांनी माज्या वडिलाना बक्षिसपत्राने जागा वडिलांच्या नावे करून दिलेली आहे. तर ती जागा आम्हाला विकता येते का वडील ह्यात असताना आणि ह्यात नसताना याचे काही नियम आहेत का वडील ह्यात असताना आणि ह्यात नसताना याचे काही नियम आहेत का असतील तर सांगावे हि नम्र विनंती.\nसर ' अडवलेला रस्ता मोकळा करण्यासाठी मी तहसीलदारांकडे विनंती अर्ज केला होता पण तो रस्ता मला मोकळा करून दिला नाही.स्थळ पाहणीत माञ असे लिहिले आहे की रस्ता मोकळा करून दिला आहे. सरळ पाहणी तहसिलदार यांनी स्वत: केली आहे.योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती आहे.\nशांत प्रताप सिंग सुंदर्डे\nमला करमणुक कर विषक माहिती हवी होती\nमाझया कडे एका चित्रपटगृह चालकाने एक पडदा चित्रपटगृहास दोन पडदा चित्रपटगृह करणे बाबत परवानगी मागीतली आहे.\nनमस्कार आदरणीय सर, मी 2010 मध्ये home loan घेऊन flat खरेदी केला. मी applicant आणि वडील coapplicant आहेत. Flat माझ्या च नावावर आहे. तेव्हा वडिलांनी आणि मी दोघांनी मिळून थोडी टोकण अमाऊण्ट भरली. आणि तेव्हा गरज लागली म्हणून personal loan काढला. पण 2010 ते आतापर्यंत मी एकटाच (home loan) emi and personal loan भरत आहे. 2014 मध्ये माझ्या job चा problem झालेला. तेव्हा मला 3 month payment मिळत नव्हता. त्या वेळेस मी बाहेर रात्रंदिवस काम करुन वणवण फिरुन आणि ��ित्रांकडून घेऊन emi and personal loan (emi) भरले. कारण दोन्ही रक्कम मोठी आहे. त्या वेळी वडिलांनी एकदाही विचारले नाही की loan कसे भरावे आणि मदत ही केली नाही. त्या नंतर मला job मिळाला. परंतु त्या office मधे पगार लेट मिळायचा. त्यामुळे emi तारीख निघून जायची. Emi amount bounce व्हायची. मी fine सहीत सगळी ammount भरायचो. वडील govt.servant (police) आहेत. Coapplicant ची जबाबदारी असते की applicant ला ammount (emi) वेळेवर भरता आली नाही तर त्यांनी भरावी. परंतु तेव्हा वडिलांनी मदत केली नाही. विचारले सुध्दा नाही. मी वडिलांना त्रास नको म्हणून मी माझ एकटाच home loan, personal loan भरुन घरात पण रूपये देत होतो. नंतर 6 महिन्यांनंतर मला चांगला job मिळाला. पण 2010 ते आता पर्यंत माझी स्वतः ची काही सेव्हिंग नाही, गाडी नाही काहीच नाही. सगळा पगार home loan, personal loan भरुन घरात खर्च करायला देण्यात जातो. मी 2016 मध्ये love marriage केले. आणि घरी न जाता रेन्ट वर रुम घेऊन राहतोय. लग्नानंतर 5 महिन्यांनी आई चांगले बोलायला लागली. माझ्या बायको बरोबर बोलु लागली. नंतर 7-8 महिन्यानी आई वडील बोलू लागले की वडिलांचे octomber 2018 मध्ये retiredment झाले नंतर reception करुन आम्हाला घरात घेतील आपण एकत्र छान राहूया. आणि जस retiredment झाली तस आई वडिलांनी विचार बदलला की 500000 देतो तु तुझ नवीन घर घे. आई बोलते flat माझ्या नावावर कर. आई बोलते वडिलांची retiredment व्हायची होती म्हणून आम्ही तुझा वापर केला. या घरात यायचे नाही. तु तुझ बघ आता. नवीन लोन घे. मला लहान भाऊ आहे. त्याच आता शिक्षण पूर्ण झाले. तो शांत बसलाय. मी घर आधी च घेतले त्यामुळे घर कमी किमतीत मिळाले. आणि माझ home loan and personal loan लवकर संपेल. आता घराच्या किमती फार वाढल्यामुळे आणि परत लोन चालू करणे मला आता अशक्य आहे. माझी स्वतः ची काहीच सेव्हिंग नाही. पगार home loan, personal loan, rent देण्यात जातो. मी आम्हाला घरात घेतो या आई वडीलांच्या शब्दावर विश्वास ठेवून home loan, personal loan, rent भरून आणि आईला ही रुपये देत राहिलो. माझी आतापर्यंत ची मेहनत रात्रंदिवस केलेले कष्ट मी फक्त घर आणि घरातले यांच्यावर खर्च खूप केला. माझ काम मला रांत्रदिवस करावे लागते. 10 वर्ष झाली मी काम करून सगळ घर सांभाळतोय. पण मी आता शून्यात आहे. मी हे वडिलांना सांगितले की माझी काही सेव्हिंग नाही आपण एकत्र राहूया तर वडील बोलतात आम्हाला जमणार नाही आणि की तुझ नाव बदल करून घे. म्हणजे वडिलांच आणि आडनाव बदल मग तु घरासाठी भरले तेवढे आणि आम्हाला जमेल तेवढे च रुपये आम्ही तुला देतो. नाव बदल तरच ��ेतो नाहीतर काही च मिळणार नाही. नाव pan card, aadhar card वर दिसले तरच देणार. मी नावात बदल केला तर मला कधीच property वर आणि कुठेही हक्क मिळणार नाही त्यामुळे मी नावात बदल केला नाही. आता माझ्या flat ची किंमत तिपटीने मिळेल जर विकला तर. यामध्ये माझे कष्ट दिसत नाहीत. माझा भाव शांत राहिला आहे. भाऊ आईवडिलांच्या बाजूने आहे. मी आता शून्यात आहे. कारण आईवडिलांचा विचार करून सगळे रुपये मी home loan , personal loan rent आणि घरात आईला देऊन खर्च करत राहिलो. मी परत लोन नाही घेऊ शकत. मला माझे घर हवे आहे. कारण माझे कष्ट मेहनत त्यात आहे. माझे लोन कमी कमी होत आहे. घर देत नाहीत आई वडील. मी बोललो की तुमचे मला काही नको. तुमची सेव्हिंग तुम्हाला च ठेवा. तुम्ही सुरुवातीला दिले ते रुपये मी परत देतो. भावाला 150000 पगार आहे अस आई वडील बोलतात. मी काय करू. माझे घर मला कसे मिळेल. भांडण नको शांतपणे आणि प्रेमाने सगळ करु पण तस होत नाहीये. मी काय करू. Pls.help sir\nनमस्कार सर माझ्या आजोबानी व त्याच्या भावाने सन १९५५ रोजी नोंदणीकृत खरेदीखताने जागा खरेदी केलेली आहे. सदर नोंदणीकृत खरेदिखतचा फेरफार नोंदवण्यात आलेला आहे. सदर नोंदणीकृत खरेदीखतामध्ये एकूण १८ ७/१२ होते . फेरफार देखील १८ ७/१२ साठी मजूर करण्यात आलेला आहे. परंतु तत्कालीन तलाठी यांनी फक्त ५ चा ७/१२ उतारावर खरेदीदारांची नावे नोंदवलेली आहेत. राहिलेल्या ७/१२ वर मूळ मालकाच्या वारसाची नावे आता ७/१२ सदरी दाखल आहेत. सर आता मला फेरफारच पूर्ण अंमल देण्यासाठी काय करावे लागेल.\nमाझ्या मालकीच्या काही ७/१२ उतारा सदरी महसूल अभिलेखा मध्ये कुठलाही फेरफार न होता परस्पर एका व्यक्तीचे नावं नोंदवण्यात आलेली आहेत. ७/१२ च्या मूळ बुकात हे नाव घुसवलेली दिसते. यासंदर्भात कुठे दाद मागता येईल.\nसर माझा प्रश्न आहे कि\n१. १९३२ पासून संरक्षित कुल असूनही जमिनीस मालकाने १९६२ साली कुल नोंद कमी केली व ३ महिन्यांनी दुसऱ्या व्यक्तीस विकली परंतु मालकाचे वडील मयत असतानाही त्याची नोंद न करता मालकाच्या मुलाने कुलमुख्तियार करून विकली आता कुळाचे नातेवाईक त्या जमिनीवर दावा सानू शकतात का\n२. तसेच संरक्षित कुल नोंद कमी करता येते का\n१) माझ्या आजोबां ना आकारी पड जागा नविन अविभाज्य शर्ती ने इ़.स.१९२६ मध्ये मीलालि आहे\n२) सदर जमीनीचा भोगवटदार २ आहे\n३) भोगवटदार १ करता येइल का\n४) कृपया ,,, शासन महसुल व वनवभाग ठराव क्र, एलएनडी १०८३/२���९२५/सीआर-३६७१/ग-६ दि,८/९/१९८३ उप्लब्ध करावा,\nसाहेब नमस्कार माझा प्रश्न आहे की --थोरल्या भावाच्या पत्नी ने स्वताच्या भावाच्या मुलाच्या नावाने ९५ आर ३२ ग कुळाची जमिनीचे आमच्या ,वडिलांनी खरेदी केलेली जमीन न अ शर्थीने शेरा आहे जमिनीचे व घराचे मृतूपत्र RAGISTER झाले आहे ते फसउन केले आहे.ते दोघेपण मयत आहेत ते आम्हाला मान्य नाही ,परंतु मंडळ अधिकारी ,व तलाठी आमची वारसाची नोंद घातली नाही ,मंडळ अधिकारी यांनी निकाल व आदेश त्याच्या बाजूने दिला आहे ,आम्ही हरकत घेतली आहे ,आम्ही कोर्टात ,अपील केली आहे जमीन सध्या आमच्या ताब्यात आहे जमीन एकत्रीकरण आहे वाटणी झाली नाही\nमृतुपत्र मध्ये घराचा सुधा उल्लेख आहे\n(घराची नोंद वारसाने आमच्या नावाने झाली आहे ,ग्रामपंचायतिने आमची नोंद घातली आहे ,सामने वाल्याने त्यावर हरकत घेतली नाही,\n1)मृतूपत्राला फिजिकल मेडिकल फिट चा दाखला जोडला नाही\nत्यावेळेला आजारी होत्या वय 72 वर्षे होते\n2)मृतूपत्रवर मिळकतीचा कुठून आली त्याचा उल्लेख नाही\n3) मृतूपत्रवर साक्षीदार यांचे नाव चुकीचे आहे\n4) मृतूपत्र बरोबर साक्षीदारांची ओळख पत्रे नाहीत आणि साक्षीदार त्या गावाचे नाहीत पत्ता चुकीचा आहे\n5) आणि मृतूपत्रात फक्त एवढेच लिहिले आहे कि मृतूपत्र लिहून ठेवते कारण माझा भाचा सांभाळ करतो आणि पुढेही करील म्हणून मृतुपत्र करत आहे\nपरंतु त्याने मृतुपत्र करून पंधरा वर्षे झाली त्याने सांभाळले नाही किवा आला पण नाही .परंतु आमच्याकडे डॉक्टर चे फाईल पेपर आहेत व सांभाळलेले पुरावे पण आहेत\nयावर काय उपाय योजना करता येतील साहेब कृपया लवकर मार्गदर्शन करावे हि विनंती विनंती\nमाझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,\n१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु ��िटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,\n२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला\nया प्रश्नाचे उत्तर दिले आहे .\nत्यात पुढील बाब समाविष्ट करत आहे\n१. ८ अ ला केव्हापासून नाव लागले आहे \n२. १२ वर्षाहून अधिक काळ नाव लागले असेल त्या बहिणीनं विरद्ध , adverse possession चा दावा दाखल करू शकता\n३. जेवढे क्षेत्र विकणाराचे हिस्स्यात येईल , तेवढ्या क्षेत्रास , मिळकत पॅट्रिक्स आपले नाव दाखल होऊ शकते\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,\n१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु सिटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,\n२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला\nआपण जो ८ अ चा उतारा म्हणत आहे तो कोणता ग्रामपंचायती चा घर पट्टी उतारा आपल्याला म्हणायचे आहे का \nगावठाणाचा सर्वे झाला असल्यामुळे प्रॉपर्टी कार्ड आवश्यक .\nमात्र घर पट्टी रजिस्टरला ला आपले वडिलांचे नाव कसे लागले कारण आपले म्हणण्यानुसार जागा , विकत देणाऱ्याच्या वडिलांची आहे .\nReply By - श्री. किरण पानबुडे\n१) आमची वर्ग २ ची जमीन आहे आम्हाला जमिनीची मोजणी करून घ्यायची आहे ,परंतु भूमी लेखा ऑफि��� मध्ये फाळणी उपलब्ध होत नाही,\n२) फाळणी नसताना आमचे शेत्र बरोबर निघेल का \n3) व मोजणी कश्या प्रकारे करतील \nकृपया मार्गदर्शन करावे हि विनंती\nसर ऑनलाईन फेरफार काढता येतात का \nनोंदणीकृत साठे कराराची 7/12 च्या इतर अधिकारामध्ये नोंद घेता येते का\nजर घेता येत असेल तर कोणत्या कायद्याने किंवा शासन निर्णयानुसार घेता येते.\nनोंद घेता येत नाही\nReply By - श्री. किरण पानबुडे\nगावी आमची काही २ एकर शेत जमीन आहे ती माझे चुलत बंधू यांच्या नवे म्हणजे ७/१२ त्यांच्या नवे आहे. आणि नंतर त्या चुलत बंधू मध्ये वाटणी होऊन १, १ एकर ची विभागणी झाली आहे. मात्र ती जमीन\nआम्हा सर्वांची सामायिक असून त्या जमिनीत माझा हि हक्क आहे.\nसध्या ७/१२ वर चुलत बंधूंची नावाची नोंद आहे व त्यांच्या मध्ये सामायिक क्षेत्राची विभागणी झाली आहे.\nमाझ्या नावे कोणतीही शेत जमीन नाही, मात्र माझ्या वडिलांच्या नावे आहे.\nमाझा असा प्रश्न आहे, मला त्या जमिनीतला अर्धा हिस्सा त्यांच्या कडून घेयचा आहे. माझा हक्क आहे तो त्यांना मान्य आहे व ते अर्धी जमिनीचा हिस्सा नावाने करून देण्यास हि तयार आहेत. तर मला कश्या प्रमाणे ती जमीन नवा वर करून घेता येईल या बद्दल मार्गदर्शन करावे हि विनंती.\nकृपया पर्याय सांगावे हि विनंती.\nबक्षीस पत्र करा अथवा वाटप पत्र करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nप्रथमतः आपण करत असलेल्या कार्य बद्दल आपले नम्र आभार\nगावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित केलेली जमीनत जर काही त्रुटी राहून आणि चुकून वापर झाला नसेल तर वहिवाटदार/ जमीन मालकाला ती मिळू शकते का\nगावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित जमिनी विषयी काही ठळक बाबी:\n१) सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि कुळ कायद्या अंतर्गत मिळालेली आहे (सन १९४५) व नंतर ती गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित करण्यात आली (सन १९६६).\n२) नंतर सदर प्रश्नाधीन जमिनीचे खुश खरेदी खत हि करण्यात आले आहे. (सन १९७४)\n३) सदर प्रश्नाधीन जमीन गावठाण विस्तार योजनेत संपादन न करण्यासाठी जमीन मालक यांनी विरोध हि केला होता. (मात्र लेखी नाही)\n४) सदर प्रश्नाधीन जमीन व इत्तर काही जमिनीही संपादित केल्या होत्या, व त्या जमिनी वर गावठाण विस्तार योजना प्रक्रिया हि सन १९८० ते ९० पर्येन्त चालू होती. एकूण ३३ प्लॉट हे नवीन गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर होऊन, त्यावर ३३ सदस्य यांन��� प्रत्यक्ष प्लॉट वाटप करण्यात आले.\n५) मात्र वास्तविक सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि गावठाण विस्तार योजनेत वापरण्यात आली नाही, मात्र त्या जमिनीचे दोन वेगळे ७/१२ तयार करून एक ७/१२ - (२.५ गुंठे) हा जमीन मालकाच्या नवे ठेवून त्यांचे क्षेत्र विभाजन करण्यात आले. व दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) हा ३३ सदस्यां पैकी ७ ज्या व्यक्तींना प्लॉट द्याचे होते त्यांचे नाव दाखल करण्यात आले आहे (मात्र प्रत्येक्षात त्यांचे प्लॉट/घरे त्या जागेवर नाहीत).\n७) दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) वर नवीन अविभाज्य शर्त असा हि उल्लेख आहे.\n६) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि मोकळी आहे, व प्रत्येक्षात त्या जमिनीचा वापर झाला नसून कागदोपत्री (संपादन व ७/१२) यावर नोंद आहे. महत्वाचे म्हणजे गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर झालेले सर्व ३३ प्लॉट हे सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) जमीन सोडून विकसित केले आहेत व प्लॉट वाटप झालेले आहे.\n८) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) हि जमीन मालक यांचे वारस यांचे ताब्यात असून वहिवाटीने कसत आहेत.\nजमीन मालक (वारस) यांची नावे हि दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) जमिनी वर लावण्या करिता व गावठाण विस्तार योजनेतील सदस्यांची नावे कमी कारण्या करिता (ज्यांना प्रत्येक्षात त्या जागेवर प्लॉट मिळाले नाही ते) मोलाचे व योग्य मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती करत आहे.\n१. संपादित जागेवर , भूखंड तयार केले आहेत म्हणजे , जागेचा वापर संपादन प्रयोजनासाठी करण्यात येत आहे . भू खंडाचे वाटप झाले म्हणजे , त्याचा वापर झाला आहे असे आहे . त्या वर , लोकांनी घरे बांधली नाहीत म्हणून वापर झालेला नाही असा निष्कर्ष काढता येणार नाही . प्रांताधिकारी कार्यालयाकडून असे भूखंड काढून घेण्यात येऊन , गरजू लोक्कांना वाटप केले जाऊ शकतात\n२. जमिनीचे संपादन जुन्या कायद्यानुसार झालेले आहे . त्यामुळे मा न्यायालयाने , जागेचा वापर संपादन प्रयोजनासाठी झालेला नाही असा निष्कर्ष जरी काढला तरी , जमीन अन्य सार्वजनिक प्रयोजसाठी वापरण्याची आहे . अन्य सार्वजनिक प्रयोजसाठी आवश्यक नसल्यास , त्याची जाहीर लिलावाद्वारे विक्री करावयाचे आहे\nReply By - श्री. किरण पानबुडे\nएखाद्या व्यक्तीस धरणग्रस्त/प्रकल्पग्रस्त असल्याने पुनर्वसनात जमीन मिळाली असल्यास तिची विक्री करणेकामी शासकीय परवानगीची आवश्यकता असते काकिंवा कसे कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..\nआपली संपादित झालेली जमीन वर्ग २ ची असल्यास , आपणास शासनाकडून देण्यात आलेल्या जमिनीचा धारणा प्रकार हा वर्ग २ असतो व पर्यायाने आपणास विक्री परवानगी आवश्यक असते . मात्र जर आपली संपादित जमीन वर्ग २ ची नसल्यास , परवानगीची गरज नाही .( पुनर्वसन कायदा १९९९)\nमात्र काही प्रकरणात जमीन , महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत जमीन प्रदान करण्यात आलेली आहे ( ज्या वेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता - कोयना प्रकल्प ग्रस्त अथवा पुनर्वसन कायदा लागू केला नाही ) त्या अंतर्गत , जमीन वाटप झाल्यापासून १० वर्षापर्यंत , हस्तांतरण न करणे बाबत अट आहे . १० वर्षानंतर , जमिनीचा धारणाधिकार वर्ग २ जाऊन , जमीन वर्ग १ होते\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाझ्या वडिलांचा लांबचा चुलत भाउ यांनी त्यांचा लाबचा नात्यातील व्यक्तींकडून जमीन विकत घेतली होती १९९० साली परंतु शासनाची परवानगी न घेता फक्त ७/१२ त्यांचे नावे करून चुलत भाऊ म्हणून फेरफार नोंद केली आहे\nतसेच मग त्यांचाकडून माझ्या वडिलांनी तीचापैकी काही भाग विकत घेतला १९९२ साली तो पण शासनाची परवानगी न घेता फक्त ७/१२ त्यांचे नावे करून चुलत भाऊ म्हणून फेरफार नोंद केली आहे\nआणि वरील दोघेही अडाणी आहेत व जमीन ही नवीन शर्तीची आहे व त्या वेळेस वर्दी वरून नोंदी व्हायचा तर जे जमिनीचे मूळ मालक आहेत त्यांचा वर्दीवर सह्या देखील आहेत\nआता २०११ पासून मूळ मालक यांनी जमिनीची नोंद चुकीची आहे ती रद्द व्हावी म्हणून खटला चालवलेला आहे त्यात सहाय्यक जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांनी मूळ मालक यांचा बाजूने निकाल दिलेला आहे\nसदर बाबतीत आता उच्च न्यायालय येथे खटला चालू आहे सदर बाबतीत आम्ही काय करू शकतो कृपया मार्गदर्शन करावे\nमूळ मालका कडून ज्यांनी जमीन घेतली ते आता मयत आहेत व त्यांचा कडून माझ्या वडिलांनी घेतली होती\nजर का नोंद बोगस होती तर मूळ मालक यांनी 20 वर्ष का नोंद रद्द करणेस सांगितले नाही\nअडाणी पण हे कारण होऊ शकत नाही .जमीनखर्डेची करून किती दिवस झाले आहेत \nReply By - श्री. किरण पानबुडे\nReply By - श्री. किरण पानबुडे\nनमस्कार सर, 'अ' यास तहसीलदार धुळे. यांचे कडून 6 -8 -१९८१ ला रहिवासी एन ए ऑर्डर ची परवानगी मिळाली आहे. वरील जमिनीचा लेआउट नगर रचनाकार यांचे कडून मंजुरी न घेता तहसीलदार धुळे यांनी लेआऊटला विनातारखेची मंजुरी दिली आहे व त्या प्रमाणे प्लॉट पाडून तलाठी यांनी सात -बारा उताऱ्यावर भोगवटादार सदरी प्लॉट नंबर व मालकाचे नाव आले आहे, उताऱ्या वर रहिवास प्रयोजना करिता लिहिले आहे.\nवरील प्लॉट नगर रचनाकार यांचे कडून मंजुरी नसतांना विकत घेतल्यास.प्लॉट चे टायटल क्लीयर राहील का व सरकारी बँकेतून कर्ज घेता येईल का.\nकर्ज मिळण्यास हरकत नाही\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाननीय श्री पाणबुडे सर\nआमच्या गावाशेजारी मोठे डोंगर आहे काही लोक तो डोंगर खोदून माती विकतात . तो डोंगर फॉरेस्टर च्या आरक्षणात असेल तरीहि मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपत्तीची हानी होत आहे , झाडे तोडली जातात, तर ह्या लोकांची तक्रार कुठे करावी कि काय करू माती विकणे थांबवण्यासाठी आपण योग्य ते मार्गदर्शन करावे ...\nआपण उप वनसौरक्षक/ परिक्षेत्र वन अधिकारी यांचेकडे तक्रार करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nआमच्या वडिलांनी १९८६ मध्ये आम्ही ३ भावांच्या नावे एक बखळ जागा विकत घेऊन ठेवली आहे.त्या जागेच्या खरेदीखतात रुंदी २९ फूट आणि लांबी ९० फूट असा स्पष्ट उल्लेख आहे मात्र एकूण ११२.५ चो.मी.क्षेत्रफळ असे लिहिले गेले आहे.प्रत्यक्षात ती जागा २९ x ९० असून आमचे तब्यत आणि वहिवाटीखाली आहे. उतरल्यावर २४८.५ चौ मी. ऐवजी ११२.५ चौ.मी. दिसते. आता त्या जागेच्या क्षेत्रफळ दुरुस्तीसाठी काय करावे लागेल कोणत्या कलमाखाली आणि कोणाकडे अर्ज करावा लागेल या संदर्भात मार्गदर्शन व्हावे हि महोदयास विनंती.\n१. जागा गावठाणातील आहे का \n२. गावठाणातील जागा असल्यास जागेचा सिटी सर्वे झाला आहे का \n३. जागा गावठाणातील व सिटी सर्वे झालेली नसल्यास , संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्राम पंचायतीकडे अर्ज करा\n४. सिटी सर्वे झालेला असल्यास , उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nउल्हासनगर येथे असलेल्या जीन्स कारखाने कोर्टाच्या आदेशाने बंद करण्यात आले पण ते कारखाने तेथून स्थलांतरित होऊन आमच्या गावाच्या आत आले आहेत त्या कारखान्याच्या सांडपाण्यामुळे आमची जमीन पूर्णतः\nनापीक होईल, जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीव नष्ट होतील सूक्ष्मजीव जमीन सुपीक करण्याचे काम करतात , जर तेच नष्ट झाले तर जमीन नापीक होईल , काही लोकांचा उदरनिर्वा��� शेतीमुळे होतो , पावसाळ्यात सगळेच भात लागवड करतात, तर त्या जीन्स कारखान्याची तक्रार कुठे करावी व आम्ही काय करावे कि जेणेकरून तो कारखाना बंद होईल व आमच्या जमिनी नापीक होण्यापासून वाचतील, आपण मार्गदर्शन करावे.\nगावात आलेल्या जीन्स कम्पनी बंद करणे हे या वर उपाय हाऊ शकत नाही\nमात्र या कम्पनी यांना Consent to Establish व consent to operate या परवानग्या घेणे आवश्यक आहे . या परवानगी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळातर्फे दिल्या जातात . तसेच या कम्पनी यांनी Effulent treatment plant बसवणे आवश्यक आहे .\nप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ यांचेकडे अर्ज करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाझे गावाकडे वडिलोपार्जित सर्वे नंबर ०१ हा आहे या सर्वे नंबरचे मुळरेकॉर्ड खासरा व पाहणी पत्रक तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीत. तरी या सर्वे नंबर चे त्या काळातले इतर कोणते रेकॉर्ड तहसील किंवा लॅन्डरेकॉर्ड कार्यालयात मिळतील.मूळमालक व क्षेत्र माहित करावयाचे आहे तरी मार्गदर्शन करावे हि विनंती\nनमस्कार सर , माझ्या वडिलांची व काकांची सामाईक एन ए जमिन आहे त्यातील २ गुंठे जमिन काकांनी वडिलांची बनावट सही करुन बक्षीसपत्राने सार्वजनिक विहीरीसाठी दिली ग्रामपंचायतीला १९८३ मध्ये दिली.तरी सदर जमिन माझ्या वडिलांना परत मिळू शकते का\n१९८३ पासून आपण काय करत होता \nवडील हयात असतील तर , फौजदारी तक्रार दाखल करा\nNA मिळकत परवानगी शिवाय विभागणी करता येत नाही मात्र आता त्या जागेवर सार्वजनिक विहीर आहे त्याचे काय करणार\nआपण त्याची नुकसान भरपाई मिल्ने बाबत दिवाणी दावा दाखल; करू शकता\nReply By - श्री. किरण पानबुडे\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-will-win-karnataka-election/", "date_download": "2019-01-21T20:22:44Z", "digest": "sha1:WQA6N4FDBWLBLI2L7VAEBITYJXIFIUFZ", "length": 7609, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्नाटकात भाजपचा विजय अटळ - बी.एस. येडियुरप्पा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्नाटकात भाजपचा विजय अटळ – बी.एस. येडियुरप्पा\nबंगळुरु – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी १२ मेला मतदान झाले. उद्या या निवडणुकीचा निकाल आहे. कॉंग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. दोन्ही पक्षांकडून देखील सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येतोय.\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली…\nदरम्यान कर्नाटकात भाजप १२५ ते १३० जागांसह सत्तेत येईल हे लेखी देतो, असे आव्हान भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी.एस. येडियुरप्पा यांनी दिले आहे. भाजपच्या बाजूने लाट होती असा दावा त्यांनी केला. कर्नाटकच्या राजकारणात मी अनेक वर्षे आहे. त्यामुळे निकाल लागल्यावर माझ्या दाव्याची सत्यता पडताळून पाहा असे येडियुरप्पा यांनी सांगितले. काँग्रेसला ७० पेक्षा जास्त जागा मिळणे कठीण आहे, तर धर्मनिरपेक्ष जनता दल जेमतेम २४ ते २५ जागा जिंकेल असे भाकीत येडियुरप्पा यांनी वर्तवले आहे.\nतर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस बाजी मारणार असल्याचा दावा केलाय. तसेच ही आपली शेवटची निवडणूक असून, यानंतर आपण निवडणूक लढवणार नसल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हण्टलं. ते आपल्या चामुंडेश्वरी मतदार संघात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. धर्मनिरपेक्ष जनता दलाशी युतीची गरज काँग्रेसला भासणार नसल्याचं देखील ते म्हणाले.\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा भाजपकडून निषेध\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nबुलढाणा : समृद्धी महामार्ग हा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीतून जाणार आहे. तसे झाले तर समृद्धी महामार्गाला…\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यका���णीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/emergency-impeding-in-america/articleshow/67492323.cms", "date_download": "2019-01-21T21:30:32Z", "digest": "sha1:KKES4Y37M26GIOEFM5CN6BLWESGVTOTW", "length": 13300, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international news News: emergency impeding in america - अमेरिकेत आणीबाणी लादण्याचा इशारा | Maharashtra Times", "raw_content": "\nसूपरमूनचं घडलं दर्शनWATCH LIVE TV\nअमेरिकेत आणीबाणी लादण्याचा इशारा\nवृत्तसंस्था, वॉशिंग्टनअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेवर दौरा केला...\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेवर दौरा केला. या सीमेवर भिंत बांधण्यासाठीचा निधी अमेरिकी काँग्रेसने रोखून धरला आहे. त्यामुळे अमेरिकेत 'शटडाउन' सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशात आणीबाणी लादण्याचा इशारा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दिला आहे.\nसीमेवर भिंत बाधण्यासाठी पाच अब्ज ६० कोटी डॉलरचा निधी ट्रम्प यांनी काँग्रेसकडे मागितला आहे. बेकायदा स्थलांतरितांना रोखण्यासाठी; तसेच अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ही भिंत महत्त्वाची असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र, विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने या प्रस्तावाला विरोध कायम ठेवला आहे. या राजकीय कोंडीमुळे अमेरिकेतील सरकार अंशत: ठप्प झाले आहे. सीमेवर भिंत बांधण्याची योजना रेटण्यासाठी ट्रम्प यांनी टेक्सास राज्यातील दक्षिणेकडील सीमेचा गुरुवारी दौरा केला. 'मी याकडे व्यापक दृष्टीने पाहतो. मला वाटते आम्ही ते तातडीने करायला हवे. कारण हा सामान्य आकलनाचा विषय आहे आणि इतका खर्चिकही नाही. आपण दरवर्षी भिंतीचा खर्च वाचवू शकतो,' असे ट्रम्प यांनी सांगितले. डेमोक्रॅट पक्षाच्या लोकांनी भिंतीसाठी निधी मिळू दिला नाही, तर शेवटचा पर्याय म्हणून राष्ट्रीय आणीबाणी लागू करावी लागेल, असा इशाराही ट्रम्प यांनी बुधवारी दिला होता. डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या, तसेच सभागृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी आणि सिनेट मायनॉरिटी लीडर चक शुमर यांच्यासोबतच्या बैठकीतून ट्रम्प बुधवारी निघून गेले होते.\nसीमा ओलांडून अमेरिकेत बेकायदा पद्धतीने प्रवेश करताना या आठवड्यात किती पाकिस्तानी नागरिक पकडले गेले, याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी ��ेतली. ट्रम्प यांनी टेक्सास राज्यात मेक्सिको सीमेवरील दौरा केला. दक्षिण आशियातील काही देशांतील नागरिकही अमेरिकेची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे ट्रम्प यांना सांगण्यात आले. त्या वेळी ट्रम्प यांनी हा प्रश्न विचारला.\nअध्यक्ष ट्रम्प यांना कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल अधिकारी माहिती देत होते. सीमेवरील सुरक्षेबद्दलची माहिती या अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना दिली. आदल्या दिवशी सीमेवर पकडलेल्या नागरिकांच्या देशांची यादीही अधिकाऱ्यांनी सांगितली. यामध्ये ४१ देशांतील नागरिक पकडले गेले. त्यामध्ये भारतासह पाकिस्तान, रोमानिया या देशांतील नागरिकही होते, असे अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना सांगितले. त्यावर, 'पाकिस्तानी किती', असा प्रश्न ट्रम्प यांनी केला. 'काल दोन पाकिस्तानी नागरिकांना पकडले,' असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले.\nमिळवा विदेश वृत्त बातम्या(international news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninternational news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nलखनऊहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगो विमानात बिघाड\nलंडन हॅकेथॉनवर निवडणूक आयोगाचे ताशेरे; कायदेशीर कारवाई करणार\nकर्नाटकः काँग्रेस आमदारावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा\nकर्नाटक: कारवारजवळ बोट बुडून ८ जणांना जलसमाधी\nइराण लष्कराचा सीरियावर हल्ला\nविदेश वृत्त याा सुपरहिट\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअमेरिकेत आणीबाणी लादण्याचा इशारा...\nभारतासाठी साडेचार वर्षे असहिष्णुतेची: राहुल...\nकुप्रथेने घेतला तिघांचा जीव...\nजग्वार लँडरोव्हरकडून मोठी नोकरकपात...\nभारतीय कार्यक्रमांना पाकिस्तानात बंदीच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/cheteshwar-pujara-and-ajinkya-rahane-both-register-100s-as-india-finish-day-1-of-the-2nd-test-3443/", "date_download": "2019-01-21T20:04:13Z", "digest": "sha1:PQI4N6F7EG76UZTDVJHSJJMSSSWDTAOA", "length": 7109, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मिस्टर डिपेंडेबल अजिंक्य रहाणेचे दणदणीत शतक !", "raw_content": "\nमिस्टर डिपेंडेबल अजिंक्य रहाणेचे दणदणीत शतक \nमिस्टर डिपेंडेबल अजिंक्य रहाणेचे दणदणीत शतक \nभारतीय कसोटी संघाचा नवीन मिस्टर डिपेंडेबल म्हणून ओळखला जाणाऱ्या अजिंक्य रहाणेने आज भारताकडून खेळताना कसोटी क्रिकेटमधील ९वे शतक लगावले आहे. पुजारानंतर भारताच्या या उपकर्णधाराने आपले शतक फक्त १५० चेंडूत पूर्ण केले आहे.\nया कसोटी मालिकेत शतक करणारा रहाणे हा ५वा भारतीय फलंदाज बनला आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन फलंदाजांनी सलग दोन कसोटीमध्ये शतक करण्याची भारतीय फलंदाजांची ही पहिलीच वेळ आहे.\nअजिंक्यचे हे मागील १८ डावात पहिले शतक आहे असून यापूर्वी त्याने २०१ ६मध्ये इंदोर येथे न्यूझीलंड विरुद्ध १८८ धावांची खेळी केली होती आणि ती त्याची सर्वाधिक धावसंख्या सुद्धा तीच होती. मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत रहाणेने पाचव्यांदा शतकी खेळी केली आहे.\nरहाणेची ही परदेशी भूमीवरील सहावी खेळी आहे तर आशियाच्या बाहेर त्याने आजपर्यंत ४ शतके केली आहेत. भारताच्या उपकर्णधाराच्या नावावर सध्या ३९ कसोटीमध्ये ५३.१८च्या सरासरीने २७६० धावा आहेत. त्यात त्याने १४ अर्धशतके केली आहेत.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/indian-captain-virat-kohli-and-other-team-members-wishes-indian-womens-cricket-team-a-good-luck-for-world-cup/", "date_download": "2019-01-21T20:04:22Z", "digest": "sha1:KZAZBQFZCWBZ7TVSA7Y6HX3LOMKWHK6S", "length": 7520, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा", "raw_content": "\nभारतीय क्रिकेटपटूंनी दिल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा\nभारतीय क्रिकेटपटूंनी दिल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा\n२४ जून जुनपासुन महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे. इंग्लंड व भारतामध्ये पहिला सामना झाला. त्यात भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळवला. परंतु हा सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील कर्णधार विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी महिला संघाला शुभेच्छा दिल्या.\nविराट आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतो, “मला खात्री आहे की आपण शेवटपर्यंत खूप चांगला खेळ खेळू आणि यावेळी सर्वच नवीन महिला खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ”\nपहा हार्दिक पंड्याने काय दिलाय भारतीय महिला क्रिकेट संघाला संदेश:\nपहा दिनेश कार्तिकने काय दिलाय भारतीय महिला क्रिकेट संघाला संदेश:\nपहा भुवनेश्वर कुमारने काय दिलाय भारतीय महिला क्रिकेट संघाला संदेश:\nहे सर्व विडिओ बीसीसीआयने अधिकृत ट्विटर हॅडलवरून पोस्ट केले आहेत.\n– उद्धव प्रभू (टीम महा स्पोर्ट्स )\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये ���ा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/48955", "date_download": "2019-01-21T19:54:15Z", "digest": "sha1:GTZQSF3HHUDUFQ37ULR2QKMTKISJIJRK", "length": 11317, "nlines": 94, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आजोबा चित्रपट प्रिमीयर परीक्षण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आजोबा चित्रपट प्रिमीयर परीक्षण\nआजोबा चित्रपट प्रिमीयर परीक्षण\nआजोबाच्या प्रिमीयरची तिकीटे मिळतील का असा माप्रांना इमेल केल्यावर ४ तिकीटे मिळणे अवघड आहे दोनच मिळतील असे उत्तर मिळाले वर थोडासा हिरमोड झाला. तशी दोन तिकीटे मिळाल्यामुळे निदान प्रिमीयरला तरी हजेरी लावता आली.\nरुद्रने (मुलाने) मला नाही बघायचा आजोबा असा ऐनवेळी सपशेल नकार दिल्याने सिध्देशला (भाचा) व ऋताला सोडायला आम्ही सिटीप्राईड कोथरुडला पोचलो आणी दिलीप छाब्रीयां (डिसी) गाडीत आजोबा दिसले. आजोबाच्या प्रिमीयरला आजोबा येणार का हा लेकीचा प्रश्न होताच. तिला वाटले होते खराच बिबट्या येतो आहे की काय पुणे म्हणले की हल्ली ढोल हवाच असे झाले आहे त्यामुळे बाहेरच एक ढोलपथक तयार होते. काही क्षणातच ढोल ताशे दुमदुमु लागले व गाडीत बसलेले आजोबा त्या तालावर नाचायला लागले.\nआजवर प्रिमियरला एवढी गर्दी बघीतली नव्हती. हळुहळु सुजय डहाके, साकेत कानेटकर, विभावरी देशपांडे, केतकी माटेगावकर, हॄषीकेश जोशी, श्रीकांत यादव अशी अनेक मंडळी जमा झाली व चित्रपटगॄहात चांगलीच गर्दी झाली. हल्ली सर्वच मराठी कलाकारांचे वास्तव्य मुंबईला खूप अधिक झाले आहे हे पुण्यात असलेल्या कलाकारांच्या हजरीवरुनच जाणवले. मुंबई व पुणे दोन्हीकडे असलेली उर्मिला मातोंडकरची अनुपस्थिती मात्र अनेकांचा हिरमोड करुन गेली. या चित्रपटामुळे या चित्रपटाच्या खर्‍या नायीका असलेल्या डॉ. विद्या अत्रेय यांची उपस्थिती सुखावह होती. त्यांच्यासोबत बहूतेक त्यांचे सहकारी सुध्दा होते पण ते नीट कळले नाही.\nसर्वांचे आजोबा व इतर कलाकारांसोबत फोटोसेशन संपल्यावर सगळे वरती निघाले. पहील्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाच्या प्रिमीयरला एवढी गर्दी झाली होती. एस्कलेटरवरुन बाहेर निघता न आल्याने काही जण पडायच्याच बेतात होते. वर गेल्यावर चिन्मय म्हणाला की जर खाली बसुन चित्रपट बघायची तयारी असेल तर चला पण दुसर्‍या दिवशी पहाटे उठुन निघायचे असल्याने व काहीच खरेदी केली नसल्याने चित्रपट मात्र बघीतला नाही. तिथे असलेल्या गर्दीमुळे व कलकलाटामुळे अनेक जेष्ठ नागरीक बाहेर जायचा रस्ता शोधु लागले होते.\nचित्रपट बघीतलेली ऋता व सिध्देशची पहिली प्रतिक्रिया होती की वन्यजीवनावर असा काही चित्रपट बनेल असे वाटलेच नव्हते. चित्रपट सुरु होण्यापूर्वी सर्व कलाकारांची ओळख करुन देण्यात आली. वन्यप्राण्यावर संशोधन करणार्‍या पडद्यामागच्या कलाकारांची या निमित्ताने ओळख झाली. चित्रपटातील कार्टुन फार काही खास वाटले नाही. विहीरीत पडलेल्या बिबट्याला पकडुन त्याच्या शरीरात (शेपटीत) मायक्रोचीप बसवण्यात येते व त्याचे नामकरण करण्यात येते आजोबा. त्यानंतर त्याला माळशेज घाटात सोडण्यात येते व ���ालु होते एक मोठा प्रवास. या प्रवासात त्याने एकदाही कुणालाही इजा केलेली नसते. डॉ. पूर्वा व त्यांच्या टीमने घेतलेला बिबट्याच्या प्रवासाचा मागोवा व त्यामधे आलेल्या अडचणी यावर हा चित्रपट बेतलेला आहे. गावात पाणी पिण्यासाठी अनेक ठिकाणी बिबटे येत असत. त्यामधेच कधीतरी कुत्री पळवणे वगैरे घटनांमुळे उगाच त्याबद्दल एक प्रकारची भिती बसते. एकंदरीतच म्हातारा झालेला हा बिबट्या माळशेज घाटातुन १००-१५० किमीचा प्रवास करत संजय गांधी उद्यानात पोचतो. एकंदरीत चित्रपट मस्त होता. हा चित्रपट बघण्याची संधी दिल्या बद्दल मायबोलीचे अनेकानेक धन्यवाद.\nक्रमशः फोटो व व्हिडीओ जमेल तसे /तेव्हा अपलोड करतो.\n अशा वेळी गर्दीचे व्यवस्थापन करायला पब्लिक अनाउन्समेन्ट सिस्टीम सिटीप्राईडमध्ये असायलाच हवी असे वाटून गेले.\nमाझ्या शेजारी बसलेला बालचमू चित्रपटावर खुश होता.\nतेच तर. बिचारे ज्येना हैराण\nतेच तर. बिचारे ज्येना हैराण झाले होते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-11-july-2018/", "date_download": "2019-01-21T19:45:35Z", "digest": "sha1:7R54KQES7XLOF3OR7N4ISDH6WDSHCPWU", "length": 15613, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 11 July 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nगृह मंत्रालयाने सरकारच्या क्षेत्रासाठी राष्ट्रीय माहिती सुरक्षा धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वे (एनआयएसपीजी) सुधारण्यासाठी आणि अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे.\nराजस्थान सरकारने सरकारी महाविद्यालयातील 9500 विद्यार्थ्यांना डिजिटल प्रशिक्षण देण्यासाठी मायक्रोसॉफ्टसह एक सामंजस्य करार केला आहे.\nजागतिक लोकसंख्या दिन म्हणून दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक जनसंख्या संबंधित समस्यांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.\nआशियाई विकास बँक (एडीबी) ने बिहारच्या शाहाबाद भोझपूर क्षेत्रामध्ये सोने नहरचे पाण्याचे रबणे रोखणे (लाइनिंग) प्रकल्पासाठी 50.3 करोड डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे.\nभारत आणि दक्षिण कोरिया यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पाच सामंजस्य करार केले आहेत.\nभारत आणि चीनने भारतीय औषधांच्या चीनी आयातीवर दर कमी करण्यास मान्यता दिली आहे.\nवृत्तसंस्था बुरसान कोह्न ऐंड वुल्फ (बीसीडब्ल्यू) ‘ट्विप्लोमेसी’ यांच्या ताज्या अभ्यासानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ट्विटरवर सर्वात जास्त लोकप्रिय आहेत तर पोप फ्रान्सिस दुसऱया स्थानावर आहेत आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानावर आहेत.\nपंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपति मून जे – इन यांनी नोएडामध्ये सैमसंग इंडियाचा मोबाईल फोन कारखाना सुरू झाला आहे. हा जगातील सर्वात मोठा मोबाईल फोन कारखाना आहे.\nदक्षिण आशियातील सर्वात मोठी हॉटेल शृंखला OYOने मुंबईस्थित इंटरनेट (थॉमस) तंत्रज्ञानाच्या कंपनी ऍब्लेप्लसचे अधिग्रहण केले आहे.\nउत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेन्द्र सिंह रावत यांनी देहरादूनच्या देशातील पहिले ड्रोन अॅप्लिकेशन रिसर्च लैबोरेटरी व सायबर सिक्यूरिटी सेंटरचे उद्घाटन केले.\nNext (MMRCL) मुंबई मेट्रो रेल्वेत विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/indbank-recruitment/", "date_download": "2019-01-21T19:58:32Z", "digest": "sha1:MWWOU3ANV6HYGR727BKCSENARZ2EYNT3", "length": 12771, "nlines": 148, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Indbank Recruitment 2018 -Indbank Bharti 2018 for 15 Posts - indbankonline.com", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Indbank) इंडबँकेत विविध पदांची भरती\nसेक्रेटरिअल ऑफिसर -ट्रेनी (बॅक ऑफिस स्टाफ): 05 जागा\nडीलर (स्टॉक ब्रोकिंग): 10 जागा\nपद क्र.1: (i) पदवीधर (ii) 01 वर्ष अनुभव\nवयाची अट: 01 जुलै 2017 रोजी, 21 ते 30 वर्षे\nनोकरी ठिकाण: मुंबई, चेन्नई & कराईकुडी\nअर्ज पाठविण्याचा पत्ता (इमेल): recruitment@indbankonline.com\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2018\nNext (SDSC-SHAR) सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 435 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 420 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/south-east-central-railway-recruitment/", "date_download": "2019-01-21T21:06:28Z", "digest": "sha1:MLNNOTFSSCHQROMFXMBUGE7B7PUMYZSJ", "length": 15914, "nlines": 206, "source_domain": "majhinaukri.in", "title": "SECR - South East Central Railway Recruitment 2018 for 413 Apprentice", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 726 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)\nअ. क्र. ट्रेड जागा\n6 स्टेनोग्राफर (इंग्रजी) & सेक्रेटेरियल असिस्टंट (इंग्रजी) 20\n9 ऑफिस असिस्टंट कम कॉम्पुटर ऑपरेटर वायरमन 20\n10 आरोग्य स्वच्छता निरीक्षक इलेक्ट्रॉनिक्स मेकेनिक 04\n11 पॉवर मॅकेनिक्स 02\n12 मेकेनिक मशीन टूल मेंटनेंस\n13 डीझेल मेकेनिक 60\nशैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI\nवयाची अट: 16 ऑगस्ट 2018 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: नागपूर विभाग\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2018 (06:00 PM)\n413 अप्रेन्टिस रायपुर विभाग (Click Here)\nपदाचे नाव: अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)\nअ. क्र. ट्रेड जागा\n6 स्टेनोग्राफर & सेक्रेटेरियल असिस्टंट (इंग्रजी/हिंदी) 04\n9 ऑफिस असिस्टंट कम कॉम्पुटर ऑपरेटर 05\n10 आरोग्य स्वच्छता निरीक्षक 03\n5 मॅकेनिक मोटर 03\nशैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI\nवयाची अट: 16 ऑगस्ट 2018 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: रायपुर विभाग\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2018 (06:00 PM)\nPrevious 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 272 जागांसाठी भरती\nNext (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [विदर्भ]\n(IOCL) इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 420 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेग��� भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3173", "date_download": "2019-01-21T21:17:19Z", "digest": "sha1:HYH7KHYTI6Z2W3VNV3UK4FAA3SCFMDZZ", "length": 30604, "nlines": 168, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कविपण मिरवणारे सुधीर मोघे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकविपण मिरवणारे सुधीर मोघे\nप्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांचे पुण्यामध्ये निधन 15 मार्च 2014 रोजी झाले. गदिमा व शांता शेळके यांचा वारसा सांगणारा व साध्यासोप्या मराठी शब्दांनी कविता सजवणारा कलंदर कवी आपल्यातून निघून गेला सुधीर मोघे यांचा जन्म सांगली जिह्यातील किर्लोस्करवाडीचा. वडील कीर्तनकार असल्याने त्यांच्या कानावर लहानपणापासून मराठी पंडिती कवींच्या उत्तम रचना पडल्या होत्या. घरच्या संस्कारांचा भाग म्हणून त्यांचे दररो���चे परवचा म्हणणे न चुकल्याने शुद्ध शब्दोच्चार आणि पाठांतर झाले, अनेक स्तोत्रे, कविता, अभंग आदी मुखोद्गत झाली होती. त्यांना त्यांच्या पुढील लिखाणात त्या सगळ्याचा उपयोग झाला. त्यांच्या कविता त्यामुळे शब्द, ताल, सूर आणि लय घेऊन येत असत. त्यांनी किर्लोस्करवाडीला, शाळेच्या दिवसांत शाळेत होणाऱ्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेतला, पण त्यांचा साहित्यिक म्हणून कालखंड सुरू झाला तो पुण्यात शिक्षणासाठी आल्यावर. त्यांचे वडील बंधू श्रीकांत मोघे यांचे रंगभूमीशी संबंध असल्यामुळे, सुधीर मोघे यांना रंगभूमीचे आकर्षण लहाणपणापासून होते, पण त्यांच्यातील कवी हा लपून राहू शकत नव्हता. सुधीर मोघे यांचे ‘कविता सखी’ हे पुस्तक कविता संग्रह नसून कवीच्या लेखक म्हणून झालेल्या प्रवासाचे एक धावते वर्णणात्मक पुस्तक आहे. कविता सखी या पुस्तकाच्या सुरुवातीलाच कवी म्हणतो,\nया पुस्तकातून वाचकाला दिसून येते ते कवीचे हळूहळू उलगडत जाणारे व्यक्तिमत्व आणि त्या उलगडत जाणाऱ्या व्यक्तिमत्वातून वाचकाला दिसून येतो तो चिंतनातून, अनुभवातून आणि निरीक्षणातून प्रगल्भ होत गेलेला त्यांच्यातील कवीचा प्रवास. किर्लोस्करवाडीला असतानाच त्यांच्यातील कवीपण त्यांना अधून मधून जाणवू लागले होते. पण त्याला खऱ्या अर्थाने बहर आला तो ते पुण्यात आल्यावर.\nत्यांनी ते सत्तरच्या दशकात पुण्यात आल्यावर शोध सुरू केला तो साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांचा. ते तो करता करता ‘स्वरानंद प्रतिष्ठान’च्या सान्निध्यात आले. त्यांचे अष्टपैलुत्व त्या संस्थेच्या माध्यमातूनच पुढे आले. त्यांनी त्या संस्थेतर्फे ‘मंतरलेल्या चैत्रबना’पासून ते ‘नक्षत्रांचे देणे’पर्यंत गाण्यांचे अनेक कार्यक्रम सादर केले. पुण्यामध्ये असलेला बी.एम.सी. सी.कॉलेजचा परिसर ही त्यांची सगळ्यात आवडीची जागा होती. ते पुण्यामध्ये राहण्यास आल्यावर त्यांच्या पहिल्या कवितेने जन्म घेतला तो तेथेच. ती कविता होती-\nमी रित्या आभाळी रिता मेघसा होतो,\nशून्यात बिंब शून्याचे रेखित होतो,\n हे कुठले वारे सुटले,\nशब्दांत मनाचे थेंब दाटूनी आले.\nते ग. दि. माडगुळकर यांना गुरूस्थानी मानत असत आणि त्यांच्या बरोबर अनेक कार्यक्रमांना जात असत. त्यांच्या सान्निध्यामुळे मोघे यांच्या कवितांवर गदिमांचा प्रभाव जाणवतो. आणि तो जाणवतो तो त्यांच्या साध्यासोप्या पण अस्सल मराठी शब्दांमधून. एकदा ते गदिमांबरोबर मुंबईला सुधीर फडके यांच्याकडे गेले असता, श्रीधर फडके यांनी त्यांच्याकडे एका कवितेची मागणी केली आणि मोघे यांनीदेखील लगेच त्यांना एक कविता दिली. ती कविता होती- ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’आणि ते श्रीधर फडके यांनी दिलेल्या पहिल्या चालीचे गाणे ठरले\n‘स्वरानंद’बरोबर प्रवास चालू असताना आणि ‘आपली आवड’ व ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ या कार्यक्रमांमुळे लोकांची कवितेची जाण आणि अभिरूची वाढत असताना, त्यांचा आणखी एक पैलू लोकांसमोर आला व तो म्हणजे त्यांची कार्यक्रमाच्या संदर्भात करत असलेली निवेदन शैली. त्यांची निवेदन करण्याची शैली खास होती. ते त्यांची एखादी कविता निवेदन करता करता मधूनच अशा रीतीने सादर करायचे, की प्रेक्षक त्या कवितेबरोबर त्यांच्या निवेदनालादेखील खास दाद देत असत. तो धागा पकडून त्यांनी त्यांचा ‘कविता पानोपानी’ हा कार्यक्रम सादर केला.\nमुंबई दूरदर्शनच्या ‘मराठी युवादर्शन’ कार्यक्रमामध्ये त्यांना मराठी पॉप गाणी लिहिण्याची संधी मिळाली. पॉप संगीत हे मराठीला नवीन होते. नंदू भेंडे यांच्यासारखा एखादा कलावंत वगळला तर मराठी पॉप गाणारा कोणी नव्हता. पॉप संगीताला जवळ जाणारा असा प्रयोग एका मराठी नाटकामध्ये झाला होता व ते नाटक होते ‘लेकुरे उदंड झाली’. प्रा. वसंत कानेटकर यांनी लिहिलेले. योगायोगाची गोष्ट म्हणजे, त्या नाटकात संवादात्मक गाणी ज्यांच्या तोंडी दिली होती, ते होते श्रीकांत मोघे.\nअहो, या गोजिरवाण्या घरात,\nयातली गोम अशी आहे, की\nहे संवादात्मक गाणे त्यावेळी फार गाजले होते. अशी अनेक गाणी त्या नाटकामध्ये होती.\nपॉप संगीत हे मराठीला नवीन होते. पॉप संगीताची जबाबदारी सोपवली होती संगीतकार आनंद मोडक यांच्याकडे. त्यांचा व सुधीर मोघे यांचा चांगला दोस्ताना. त्यांनी मोघे यांना पॉप संगीतासाठी कविता लिहिण्याची सूचना केली. मोघे यांनीदेखील मिळालेल्या संधीचे सोने केले.\nआपले रस्ते अवचित कुठे-कसे जुळले\nआपल्याच नादात चालताना हे देखणे वळण कसे भेटले\nआणि, तुझ्या-माझ्या सहवासाचा योग आपल्या कुंडलीत कुठून लाभला\nहा झकास बेत कसा जमला\nसुधीर मोघे यांचा पिंड पोसला गेला होता तो छंदबद्ध व वृत्तबद्ध कवितांवर. त्यांना त्याखेरीज परिचयाचे होते ���े संगीतानुकूल गीतबंध. पण मोघे यांच्या कवितेत त्या काळात फारसा प्रचलित नसलेला प्रवाही गद्यप्रकार देखील येऊ लागला. आशयपूर्ण व सहजसोपे, मनाला भिडणारे शब्द व संवादात्मक भाषा यांमुळे त्यांची पॉप गाणी गाजली. ती नंदू भेंडे व रवींद्र साठे यांच्या आवाजात सादर केली गेली. रसिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यावेळी नंदू भेंडे यांनी त्यांच्या पाश्चात्त्य ढंगात सादर केलेले एक गाणे प्रचंड गाजले होते.\nअवचित सोनेरी ऊन पडतं\nतसंच काहीसं पाऊल न वाजवता,\nआपल्या आयुष्यात प्रेम येतं.\nत्यांच्या वात्रटिकादेखील दूरदर्शनच्या कार्यक्रमामध्ये गाजल्या. पत्नी या प्रकरणाविषयी नवऱ्याचे गाऱ्हाणे होते -\n‘खरं म्हणजे आपण एकटे सुखात जगत असतो,\nएका दुर्लभ क्षणी एक चेहरा आपल्याला भेटतो अक्कल गहाण पडते,\nचक्क, उघड्या डोळ्यांनी आपण लग्न करतो\nत्या चेहऱ्याचं असली रूप मग आपल्याला कळतं\nबायको नावाचं वेगळंच प्रकरण आपल्यापुढे येतं\nहा दारूण मनोभंग अगदी झालाच पाहिजे का\nसगळ्या मुलांचं लग्नानंतर हे असंच होतं का\nही फक्त पुरूषांची बाजू मांडून कसं चालेल म्हणून त्यांनी बायकोचीही बाजू मांडली -\n‘सगळे पुरूष एकजात ढोंगी, कांगावखोर\nबायको म्हणजे त्यांना वाटते नाचणारी लांडोर\nलग्नाआधी ज्याच्यासाठी तिच्यावर जीव टाकतात\nआणि त्याच गोष्टी लग्नानंतर त्यांचा जीव खातात\nचंट आणि बिनधास्त हवी\nलग्नानंतर मात्र तिची काकुबाई व्हावी\nप्रत्येक पुरूषी भेजात हा सावळागोंधळ का\nसगळ्या मुलांचं लग्नानंतर हे असंच होतं का\nते स्वतः सादर करत असलेला ‘कविता पानोपानी’ हा कार्यक्रमदेखील चोखंदळ श्रोत्यांनी रुचीने पाहिला/ऐकला. तो एकपात्री प्रयोग होता. सुधीर मोघे स्वतः एकटे रंगमंचावर कोठलीही साथ न घेता फक्त स्वतःच्या कविता म्हणत जात. तसे ते जोखमीचे काम, पण स्वतःवरचा व स्वतःच्या कवितांवरचा विश्वास आणि इतर कार्यक्रमांतून तयार झालेला प्रेक्षकांचा कान यांमुळे त्या कार्यक्रमालादेखील निवडक प्रेक्षकांची दाद मिळत असे. तो कार्यक्रम लोकप्रिय मात्र होऊ शकला नाही.\nसुधीर मोघे हे मराठी कवी म्हटल्यावर डोळ्यांसमोर जी कल्पना येते-उभी राहते त्यात फिट बसणारे कवी होते. अंगात झब्बा, त्याच्या बाह्या अर्ध्या वर केलेल्या, खाली पँट, डोक्यावर पांढरे शुभ्र विस्कटलेले केस व खांद्यावर समाजवादी झोळी या अशा व��शात सुधीर मोघे रंगमंचावर प्रवेश करत आणि मग सुरू होई तो एकेक सुरेख कवितांचा ओघ -\nशब्दांच्या आकाशाला, शब्दांचे मेघ फिरावे\nशब्दांच्या क्षितिजावरती, शब्दांनी बिंब धरावे\nअशा शब्दांत त्यांचे काव्य येत असे. ते तो कार्यक्रम करताना त्यात एवढे समरसून जात असत, की तो आनंद त्यांच्या शरीराच्या प्रत्येक हालचालीतून व्यक्त होत असे.\nत्यांच्या आयुष्यातील 1970-80चा काळ मौजमजेचा होता. त्यांचा बसण्याचा व चर्चा करण्याचा अड्डा फर्ग्युसन रोडवरील ‘कॅफे डिलाइट’ हा होता. त्या पिढीतील पुण्याच्या तरुणांचे ते प्रेमाचे ठिकाण होते. समाजकारण, राजकारण, कलाकारण अशा सर्व क्षेत्रांतील नामवंत आणि नामवंत होऊ पाहणारी मंडळी तेथे जमत असत. त्यात नावारूपाला आलेले प्रभाकर वाडेकर, राहुल घोरपडे, समीरण वाळवेकर, रवींद्र खरे, अपर्णा पणशीकर, चित्रा देवबागकर अशासारख्या अनेकांचा समावेश होता. तेथे वेगवेगळे छंद-विचार-गप्पा असलेली कोंडाळी गोळा होत.\nअनुवाद हा लेखकांचा आवडता लेखनप्रकार. मोघे यांच्या वाचन मुशाफिरीत साहिर लुधियानवी यांचे खूप गाजलेले ‘ताज’ हे काव्य आले आणि ते चक्क उर्दू काव्याच्या प्रेमात पडले त्यांनी नंतर साहिर लुधियानवीच्या प्रसिद्ध ‘परछाईया’ या दीर्घ काव्याचा त्याच नावाने अनुवाद केला.\nसुधीर मोघे यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांकरता गाणी लिहिली. त्यांचे जास्त गाजलेले चित्रपट म्हणजे, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘शापित’, ‘जानकी’, ‘पुढचं पाऊल’, ‘कळत-नकळत’, ‘चौकट राजा’, ‘देऊळ’. त्यांची चित्रपटांबाहेरील अनेक गाणीदेखील गाजली. त्यांतील नंतर काही चित्रपटांत घेतली गेली. त्यांचे पहिले गाजलेले गाणे म्हणजे सुधीर फडके यांच्या आवाजातील ‘सखी मंद झाल्या तारका’, त्याशिवाय त्यांनी ‘दयाघना मन मनास उमगत नाही’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘कुण्या गावाचं आलं पाखरू’ अशी अनेक छान छान गाणी लिहिली. त्यांनी अनेक गाण्यांना संगीतही दिले, त्यात सर्वात गाजलेले गाणे म्हणजे सुरेश भट यांनी लिहिलेले ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’- अक्षरशः एक भन्नाट चाल\nसुधीर मोघे हे मूळ कवी, पण त्यांचा संचार काव्यगीत, चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट या क्षेत्रांत होता, त्याचब��ोबर ते चित्रकारदेखील होते. त्यांचे सहा कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत - ते म्हणजे, ‘आत्मरंग’, ‘गाण्याची वही’, ‘पक्षांचे ठसे’, ‘लय’, ‘शब्दधून’ व ‘स्वतंत्रते भगवती’. त्यांनी गद्यलेखनही केले आहे, ‘अनुबंध’, ‘कविता सखी’, ‘गाणारी वाट’, ‘निरंकुशाची रोजनिशी’ हे त्यांचे गद्यलेखन पुस्तकरुपात प्रसिद्ध झाले आहे. स्वाभाविकच अशा या हरहुन्नरी, संवेदनशील आणि बा.भ. बोरकर यांच्याप्रमाणे स्वत:चे कविपण मोठ्या तोऱ्याने मिरवणाऱ्या कलंदर कलाकाराला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांना राज्य सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट गीतकार’ सन्मान, ‘गदिमा चैत्रबन’ पुरस्कार, ‘केशवसुत’ पुरस्कार, ‘मृण्मयी’ पुरस्कार, ‘म.टा.’ सन्मान असे पुरस्कार मिळाले. त्यांनी लिहिलेल्या आणि नंदू भेंडे यांनी गाऊन अमर केलेल्या ‘देवा, मला भेटायचंय तुला' या गाण्याच्या शेवटी सुधीर मोघे लिहितात,\nहं, तू असं कर, मला रीतसर आमंत्रण पाठव,\nजाण्यायेण्याचा भाडेखर्च दे किंवा चक्क तुझं वाहन पाठव,\nआणि स्वर्ग स्वर्ग म्हणतात त्याची झलक एकदा तरी दाखव,\nपण एक विसरू नकोस, तिथून परत मात्र नक्की यायचंय मला.\nअसा हा मनस्वी कलावंत वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी आपल्यातून निघून गेला. प्रवासाला जातानाही त्यांच्या कवितेची त्यांना साथ मिळाली असेल, कारण त्यांनीच लिहिले होते-\n‘एका समंजस सावध क्षणी माझ्या मनानं मला निर्वाणी बजावलं,\nहोणार नाही कोणी दिवा,\nमिळणार नाही उबदार हात,\nतुझी तुलाच चालावी लागेल,\nहे त्यानं सांगितलं आणि मला पटलं तेव्हा, वाट जवळ जवळ संपली होती\nअतिशय छान लेख . धन्यवाद. या लेखकाचे इतर लेख कुठे मिळतील\nहेमंत कर्णिक यांचे हटके विचारविश्व\nकिलर इन्स्टिंक्ट ही मराठ्यांची उणीव\nकविपण मिरवणारे सुधीर मोघे\nसंदर्भ: कवी, गीतकार, मुर्तीकार, छायाचित्रकार\nलोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार\nलेखक: गौतम चंद्रभान सातदिवे\nसंदर्भ: कलाकार, कवी, कविता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nदहा वाजून दहा मिनिटांनी - संतोष हुदलीकर\nसंदर्भ: कवी, लिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डस्, कलाकार\nशम्स जालनवी - कलंदर कवी\nसंदर्भ: शम्स जालनवी, कवी, शब्द रुची, शायरी, कविता\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क '���्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59648", "date_download": "2019-01-21T19:57:37Z", "digest": "sha1:TO6PYLPVMYKHRUKXCJDGG2ZSPAO7RNLE", "length": 26707, "nlines": 269, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जिम्नॅस्टिक (रिओ ऑलिंपिक्स) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जिम्नॅस्टिक (रिओ ऑलिंपिक्स)\nरिओ ऑलिंपिक्समधल्या जिम्नॅस्टिक बद्दल चर्चा करण्यासाठी..\nदीपामुळे भारतीय जिम्नॅस्टीक्स जगतात एकदम भारी वातावरण आहे.\nएका जिम्नॅस्टचा लँड करताना पायच मोडला.::अरेरे: भयानक रित्या तुटला आहे.\nदीपा कर्माकरने जिम्नॅटिक्स मध्ये सुवर्णपदक जिंकलं हे खरं आहे का फेसबुकवर एकाने शेअर केलीये बातमी . पण बाकी कुठेच दिसली नाहीये आता काय करायचं\nनाही. बातमी खोटी आहे\nअन्यथा ऑलंपिकच्या ऑफिशल पेज वर डिक्लेअर झाले असते\nहो ना. मी पाहिलं तिथे . असा काहीच उल्लेख नाही\nलेडिज जिमनॅस्टीक्स अजुन सुरुच झाले नाहीये तर दिपा कर्माकरला गोल्ड कसे मिळेल.. बातमी बघून निदान ऑलिपिकची साईट तरी चेक करावी की..\nभारताच्या महिला हॉकी संघाने जापानला छान लढत दिली; दोन गोल्सने पिछाडीवर असूनही २-२ असा सामना अनिर्णित ठेवून एक पॉइंट मिळवला. जपान व विशेषतः भारताची गोलकीपर [सविता] या दोघानीही गोलकिपींगचं उत्तम प्रदर्शन घडवलं. महिला संघाला पुढच्या कठीण सामन्यांसाठी शुभेच्छा.\nदिपा कर्माकार आज रात्री १०.५५ वाजतां आपली कमाल दाखवेल, असं आत्ता हॉकी समालोचकाने सांगितलं. पहाणं आलंच \nदीपानी व्हॉल्ट्समधये सहावा रँक मिळवून फायनलसाठी क्वालिफाय केलंय म्हणे. पण सगळ्या जिम्नास्ट्सची ही फेरी पूर्ण झाली का रँक फायनल का अन इव्हन बार्स सध्या ३८ वी.\nRio 2016 : जिम्नॅस्टिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी दीपा कर्माकर पहिली भारतीय महिला\nरिओ ऑलिंपिक्स - २०१६\nदीपा सध्या ऑलराऊंडच्या अंतिम\n(मी नताशा - अपडेटसाठी थँक्स माझ्याकडे काल रात्रीचे अपडेट्स होते.)\nऑलराऊंड म्हणजे वॉल्ट, बॅलन्सिंग बीम, अनइव्हन बार आणि फ्लोअर एक्सरसामिळ्या चारही प्रकारांत आपलं नैपुण्य सादर करायचं. तिचा रँक ५१ वा आहे.\nपण या संधीचा उपयोग तिला इंडिविज्युअल अ‍ॅपरेटससाठी होईल. पोडियम, अ‍ॅपरेटसचा तिला चांगला सराव होईल.\nकारण ती जी वॉल्ट सादर करते आह��� त्याची डिफिकल्टी ८.००० आहे. एक्झिक्युशनमध्ये तिने ७.००० किंवा त्यापेक्षा अधिक गूण मिळवले तर ती नक्केच पदक जिंकू शकेल.\nएका जिन्मॅस्टीक चा लँड करताना पायच मोडला. अरेरे भयानक रित्या तुटला आहे>> जिम्नॅस्टीक्स हा खेळ आहे, आणि हा खेळ सादर करणार्‍याला किंवा करणारीला 'जिम्नॅस्ट' म्हणतात.\nबदल केला आहे. धन्यवाद.\nदीपा सध्या ऑलराऊंडच्या अंतिम\nदीपा सध्या ऑलराऊंडच्या अंतिम फेरीत पोचली आहे.>>> नाही दीपा कर्माकर व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरीत\nभारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने ऐतिहासिक कामगिरी करत व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. पात्रता फेरीत ती आठव्या स्थानी राहिली.\nऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली भारताची पहिली जिम्नॅस्ट असा लौकिक मिळवलेल्या दीपा कर्माकरने अंतिम फेरीत स्थान मिळविल्याने भारताला पदकाच्या आशा निर्माण झाल्या आहेत. रिओ ऑलिंपिकमध्ये दीपा कर्माकर व्हॉल्ट प्रकारात 14.850 गुण मिळविले. पात्रता फेरीत ती आठव्या स्थानावर राहिल्याने अंतिम फेरीसाठी ती पात्र ठरली आहे. दीपा ही त्रिपुराची रहिवाशी आहे.\nदीपाने व्हॉल्ट प्रकारात पहिल्या प्रयत्नातच 15.100 गुणांची कमाई केली. तर दुसऱ्या प्रयत्नात दीपाने 14.600 गुण मिळविले. तिने आपल्या खेळाडू सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. कॅनडाची जिम्नॅस्ट शॅलोन ओल्सेन हिच्याकडून तिला कडवी लढत मिळाली. पण, ती अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरली.\nमहिलांच्या व्हॉल्ट प्रकाराची अंतिम फेरी 14 ऑगस्टला रात्री 11.15 वाजता खेळविली जाईल. दीपाच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. दीपाचे अनइव्हन बार, बॅलन्सिंग बिम आणि फ्लोअर एक्सरसाईजमधील आव्हान संपुष्टात आले. दीपाने अनइव्हन बारमध्ये 11.666, बॅलन्सिंग बिममध्ये 12.866 आणि फ्लोअर एक्सरसाईजमध्ये 12.033 गुण मिळविले.\nमाझ्या समजुतीप्रमाणे दीपा फक्त व्हॉल्टच्या फायनलला पोचलीय . आठवा रँक.\nतिचे स्कोर्स आणि रँक्स\nओव्हरऑल ५१.६६५ (५१) ५७.२६५\nअन इव्हन बार्स ११.६६६ (७७)\nफ्लोर एक्स. १२.०३३ (७५)\nकोणत्याही देशाचे फक्त दोन जिम्नास्ट्स फायनलमध्ये घेतले जातात. मुलींच्या ओव्हरॉलमध्ये पहिल्या तिघी अमेरिकेच्या असल्या तरी तिसरी फायनलमध्ये खेळणार नाही.\nएकदम बरोबर भरत.. दिपा\nदिपा कर्माकरला व्हॉल्टमधे थोडे जास्त मार्क्स पाहिजेत.. म्हणजे ९ तरी मिळायला पाहिजेत.. तेव्हढे मिळाले तर तिला गोल्ड�� मिळेल.. कारण बाकी सगळ्यांपेक्षा तिच्या उडीची डिफिकल्टी सगळ्यात जास्त म्हणजे ८ आहे..\nदीपाची आतापर्यन्तची वाटचाल भन्नाटच आहे. जिम्नॅस्टिक्समध्ये भारतीय दिसणे हेच मुळात अप्रूप. तिच्यामुळे पी टी उषासारखे इतराना इन्स्पिरेशन मिळेल . नाहीतर ये अपने बसकी बात नही असे समजून त्या वाटेला कोणी जातच नाही. दीपाची शरीरयष्टी आंतरराष्त्रीय जिम्नॅस्ट्सच्या मानाने जरा स्थूल वाटते त्यामुळे तिच्या परफॉर्मन्सवर थोडा तरी परिणाम होत असावा...\n<< दीपाची शरीरयष्टी आंतरराष्त्रीय जिम्नॅस्ट्सच्या मानाने जरा स्थूल वाटते त्यामुळे तिच्या परफॉर्मन्सवर थोडा तरी परिणाम होत असावा...>> मला नेमकं हेंच जाणवलं. पण एवढ्या प्रचंड देशात अजिबात न रुजलेल्या, न रुळलेल्या दुर्मिळ अशा खेळात कडव्या जागतिक स्पर्धेत उतरण्याचं स्वप्न पहाणं व जिद्दीने, तपश्चर्यापूर्वक तें पूर्ण करणं, ह्याचंच आत्यंतिक कौतुक आहे. जिंको, न जिंको, पण तिला मनापासून सलाम व शुभेच्छा. \nमहान पुरोगामी व सेक्युलर शोभा\nमहान पुरोगामी व सेक्युलर शोभा डे यांचे रिओ ऑलिंपिक्स मध्ये गेलेल्या खेळांडू बाबत महान मत.\n<< शोभा डे यांचे रिओ\n<< शोभा डे यांचे रिओ ऑलिंपिक्स मध्ये गेलेल्या खेळांडू बाबत महान मत. >> ऑलिंपिकला गेलेल्या भारतीय संघातील खेळाडूंबद्दल असं त्या बोलत असतील, तर त्यांच्या अज्ञानाची कींव करावीशी वाटते. आणि त्याच बरोबर, चार वर्षं अखंड मेहनत घेवून कडव्या जागतिक स्पर्धेला पात्र होणार्‍या प्रतिभावान खेळाडूंचा असा अपमानास्पद उल्लेख करण्याच्या मनोवृत्तीची घृणाही वाटते.\nभाऊ +१ भाऊ +१ (दोनही\nभाऊ+१. परवा असेच पुजारा\nपरवा असेच पुजारा बाबतही टिवटिव चाललेली पाहून खंत वाटली.\nह्या 'वाचाळ' बाई मात्र फार भंपक बोलुन गेल्यात.\nदीपा ची स्टाईल जी आहे त्या\nदीपा ची स्टाईल जी आहे त्या स्टाईलची ती आणि इराणी या दोनच सध्या जगात आहेत. असे काल एनडीटीव्ही वरच्या एका कार्यक्रमात दिपाचा मित्र ज्याने राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवले होते. त्याने सांगितले.\nबहुदा तिच्या शरीरयष्टीनुसार तिने ती स्टाईल आत्मसात केली आहे.\nभाऊ +१ शोभा डे कॉलेज च्या\nशोभा डे कॉलेज च्या दिवसात स्वतः सुद्धा (मॉड्लिंग च्या आधी) खेळाडू होती ना तरीही अशी प्रतिक्रिया देतेय\nकाही व्यक्ती प्रसिद्धीच्या नशेच्या गोळीच्या शिकार झालेल्या असतात. दोन दिवस प��रसिद्धी हुंगली नाही की त्यांना 'टरकी ' येते. ( विथड्रॉल सिम्प्टम्प्स) . त्यातल्या ह्या बाई. काटजू, दिग्विजय, कमालखान ,बेदी, पवार, राउत्,खेर हे ह्याचे पेशंट्स. आपण मेलेलो नसून जिवंत आहोत हे लोकांना कळण्यासाठी असे करावे लागते. प्रसिद्धीचा गांजाचा एक दम लावला की काही दिवस यांचे बरे जातात.\nफायनलची सुरुवात झाली आहे.\nफायनलची सुरुवात झाली आहे.\nथोड्या मार्क्सनी मेडल गेलं.\nथोड्या मार्क्सनी मेडल गेलं.\nदिपा चौथी आली. अभिनंदन दिपा.\nदिपा चौथी आली. अभिनंदन दिपा.\nभारतातून कोणी तरी जिम्नॅस्ट\nभारतातून कोणी तरी जिम्नॅस्ट ऑलिंपिकला गेली हेच खूप होते. माझ्या साठी दिपा जिंकली.\nनेक्स्ट ऑलंपिक मधे नक्कीच\nनेक्स्ट ऑलंपिक मधे नक्कीच मिळेल\nयेस, मलाही तेच वाटतेय. 8\nयेस, मलाही तेच वाटतेय. 8 व्या स्थानावरून फायनलमध्ये थेट 4त्या स्थानावर, तेही पदार्पणात. या 4त्या स्थानाचा उपयोग तिला भरपूर फंडिंग मिळण्यासाठी निश्चितच होईल.\nमन जिंकले दिपाने. काहीही मदत\nमन जिंकले दिपाने. काहीही मदत नसताना एवढे यश.\nपुढील प्रत्येक स्पर्धेसाठी शुभेच्छा\nमन जिंकले दिपाने, अगदी खरंच.\nमन जिंकले दिपाने, अगदी खरंच.\nशेवटचे २ खेळाडू (जे जगातले\nशेवटचे २ खेळाडू (जे जगातले सर्वोत्तम आहेत) बाकी असताना दिपा दुसर्‍या स्थानावर होती. पहिले ३ आणि दिपा यांनाच १५ पेक्षा जास्त गुण मिळालेत. दिपाचे खरंच कौतुक आहे.\nदिपाचा पर्फॉर्मन्स एकदम मस्त.\nकाही क्षण वाटलं होतं की हीला ब्राँझ मेडल नक्की. १५ ऑगस्टच्या मुहुर्तावर रिओमधे तिरंगा दिसेलच.\nसिल्वरमेडल वाल्या मारिया पासेकाचे फॉल्ट्स जास्त होते असं मलातरी वाटलं त्यामानाने तीला एक्झिक्युशनचे मार्क जास्त मिळाले.\nदिपाला सॅल्यूट व खूपशा\nदिपाला सॅल्यूट व खूपशा शुभेच्छा \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nरिओ ऑलिंपिक्स - २०१६\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtracivilservice.org/health?start=1", "date_download": "2019-01-21T20:04:40Z", "digest": "sha1:WHLRC2GSA63Q6BOOVNVOMKYQTAPFKYV6", "length": 161261, "nlines": 346, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nमुख्य विषय Please Selectडोळे त्वचा शरीर लहान मुलांसाठी हृदय व्यायाम सर्वसाधारण माहिती सौंदर्यलठ्ठपण ताणतणाव रक्तदाब आहार स्वच्छता\nदरवर्षी करा रेटीना तपासणी\nमधुमेहामुळे मोतीबिंदू, काचबिंदू हे आजार तर होऊ शकतातच; पण मुख्यत्वे मधुमेहामुळे रेटिनावरील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. डायबेटिक रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. डायबेटिक रेटिनोपॅथी फक्त डायबेटिस नीट कंटड्ढोल न झाल्याने होते असे नाही. तो किती दिवसांपासून आहे यावरही रेटिनोपॅथी अवलंबून असते. असेही पाहण्यात आले आहे की, रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. त्यामुळे डायबेटिक रुग्णाने दरवर्षी रेटिनाची तपासणी केली पाहिजे. रेटिनाची तपासणी हे एक स्वतंत्र तंत्रज्ञान आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे डोळ्यांत औषध टाकून डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या केल्या जातात. नंतर इनडायरेक्ट किंवा क्वचित डायरेक्ट ऑफथॅलमोस्कोपद्वारे रेटिनाची पाहणी केली जाते. रेटिनाचे फोटोग्राफ फंड्स कॅमे-याद्वारे घेता येतात. एक औषध शिरेत देऊन रेटिनाच्या रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफीही केली जाऊ शकते. कशा प्रकारे तपासणी केली त्यापेक्षा तपासणीत काय दिसले हे महत्त्वाचे. आपल्या रेटिनाची रचना अशा प्रकारे केलेली असते की, त्याच्या निरनिराळ्या लेअर्स असतात. रेटिना हे डोळ्यांच्या आतील पातळ पटल आहे. यावर आर्टरीज आणि व्हेन्स (रक्तवाहिन्या) ठराविक पद्धतीने पसरलेल्या असतात. रेटिनाच्या बाहेरील बाजूस कोराईड व डोळ्यांबाहेरील आवरण म्हणजे स्कलेरा असतो. रेटिना संवेदनशील असून त्यावर पडलेल्या प्रतिमेस ज्ञानतंतूंद्वारे ऑप्टिक डिस्कमधून ऑप्टिक नव्र्हद्वारे मेंदूस माहिती दिली जाते. ती आपणास दिसते.\nलक्षणे : या रेटिनावर मॅक्यूला नावाचा अतिसंवेदनशील भाग असतो. त्याच्या मध्यास फोबिया नावाचा सर्वांत जास्त संवेदनशील भाग केवळ काही मायक्रॉनच्या साईजचा असतो. या भागावरच संपूर्ण दृष्टीची तीव्रता अवलंबून असते. मधुमेहामध्ये रेटिनाच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. त्यामुळे रेटिनावर जागोजाग रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होतो. काही ठिकाणी पांढरा पदार्थ तयार होतो. ब-याच ठिकाणी अत्यंत बारीक नव्या रक्तवाहिन्या तयार होतात (निओ व्हॅस्क्युलॅरायझेशन). या अत्यंत नाजूक असतात. म्हणून त्या फुटतात. त्यामुळे रेटिनावर रक��तस्राव होतो. वारंवार होणारे रक्तस्राव, व्हाईट एक्झिडेट्स आणि नवीन तयार झालेल्या रक्तवाहिन्या यामुळे मेंबरेन तयार होते. हे मेंबरेन आकसून गेल्यास ते रेटिनाला ओढते. त्यामुळे रेटिना आपोआप बाजूला सरकतो. यास डिटॅचमेंट ऑफ रेटिना असे म्हणतात.\nउपचार : हे सर्व टाळता येऊ शकते. योग्य वेळी रेटिनाची तपासणी केल्यास या रक्तवाहिन्यांवर लेसर किरणोपचार करून त्यांना फुटण्यापासून थांबवता येते. तसेच जाणारी दृष्टी रोखता येते. आज जगात मोतीबिंदू नंतर अंधत्व भिंगारोपण शस्त्रक्रियेने कायमस्वरूपी दूर करता येते; पण रेटिनोपॅथीने आलेले अंधत्व पूर्णपणे दूर करता येत नाही, तर दृष्टीस येणारे नुकसान थांबवता येते. त्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये लेसर उपचारास फार महत्त्व आलेले आहे. ब-याच वेळेस हा उपचार वारंवार करण्याची गरज भासते. जागतिक पातळीवर व्हिजन २०२०, तर भारतात केंद्र सरकारने याला अंधत्व निवारणात खूप महत्त्व दिले आहे. यासाठी सरकारी पातळीवर बरेच कार्यक्रम राबवले जात आहेत. हा उपचार अत्यंत सुलभ आणि रुग्णास त्रास न होता करता येतो. यात कोठेही कापाकापी किंवा जखम होत नाही. योग्य उपचारांनंतर रुग्णास लवकर घरी जाता येते. डोळ्यांना पट्टी किंवा चष्मा लावण्याची गरज नसते. मात्र, डॉक्टरी सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय किंवा उपचार करू नये.\nउन्हाळ्यात अशी राखा त्वचेची निगा\nआपण भारतीय साधारणत: गव्हाळ ते काळ्या रंगाचे मानले जातो. म्हणजे स्कीन टाईप त्वचा साधारणत: काळवंडते व क्वचितप्रसंगी रापते. सूर्यप्रकाशाचा आपला ठेवा समृद्ध आहे. त्यासाठीच त्वचेची काळजी घेणे आवश्यक ठरते. प्रदूषण, धूळ, याबरोबरच जेव्हा वातावरणातील उष्मा आणि दाहकता वाढते, तेव्हा नैसर्गिक संरक्षण रचना आपल्या कामास सुरुवात करते. त्वचेमधील मेलॅनियम हे रंगद्रव्य प्रकाशकिरणे परावर्तित करते. त्वचेच्या वरच्या आवरणात असलेल्या घामाच्या ग्रंथी आद्र्रता राखण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये आपल्या मज्जातंतूंचा -जे मेंदूशी जोडलेले असतात- उपयोग होतो. तापमानातील बदल नोंदवून त्याप्रमाणे त्वचा थंड ठेवली जाते.\nउन्हापासून बचाव करणे सर्वांनाच गरजेचे आहे. तरीसुद्धा जुने त्वचारोग असणारे, वृद्ध आणि लहान मुले याबाबतीत जास्त संवेदनशील असतात. वरील लोकांच्या त्वचेची क्षमता आद्र्रता कमी झाल्यामुळे नैसर्गिक संरक्षण कमी झाल्यामुळे आधीच कमी असते. अंतर्गत विकार उदा. डायबिटिस असलेले लोक व व्यवसायानिमित्त उन्हात हिंडणा-यांनासुद्धा उन्हाचा मोठा त्रास होतो. अर्थातच आपला चेहरा व सौंदर्याबाबत जागरूक तरुण-तरुणींना विसरून चालणार नाही.\nसूर्यप्रकाश हा १०० ते ४०० एनएम अशा वेव्हलेंथमध्ये विभागलेला असतो. त्यातही यूव्हीबी आणि यूव्हीए २९० ते४०० ही घातक किरणे त्वचाविकार तयार करू शकतात. सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत याची तीव्रता सर्वाधिक असते. साधारणत: ज्याला आम्ही शॉर्ट यूव्हीबी मानतो तो २९०-३२० पर्यंतचा किरण त्वचेच्या वरील स्तरावर शोषला किंवा परत फेकला जातो. मात्र त्वचेचे नुकसान व्हायला सुरुवात होते.\nसामान्यपणे या काळात दिसून येणारे विकार\nमिलियारिया (घामोळ्या) : त्वचेवरील घामाच्या ग्रंथी त्यांची रंध्रे बंद झाल्यामुळे होणारा एक विकार. वरील आवरणाच्या ४ प्रमुख स्तरांपैकी जो स्तर गुंतलेला आहे, त्या प्रमाणात त्याची तीव्रता अवलंबून असते. लालसर रंगाचे चट्टे, पाणी भरल्यासारखे फोड येतात. खाजवल्याने जंतूंचा प्रादुर्भाव होतो.\nअ‍ॅलर्जिक स्वरूपाचा विकार. उन्हात गेल्यावर चेहरा, मानेवर, हातावर आग होणे, लाल चट्टे येणे अशी लक्षणे दिसतात. गजकर्ण आणि जंतुसंसर्ग. घाम साचून राहिल्याने प्रक्रिया होऊन अमोनिया व यूरियासारखे घटक त्वचेत खाज निर्माण करतात. त्यात नव्याने जंतुसंसर्ग होतो. हात आणि पायाची बोटे, बगल, मांड्यांमध्ये हे संसर्ग होतात. वरील आजारांव्यतिरिक्त इतर अनेक वेगळ्या श्रेणीतले त्वचाविकार या दिवसांत होतात. काही अंतर्गत व्याधीमुळे त्रास होतो. काही वेळेस औषधांमुळेसुद्धा हे विकार वाढतात.\nकाळजी व निगा कशी राखावी- आहारात प्रथिने, व्हिटॅमिन्स, पाण्याचे प्रमाण भरपूर असावे. सूर्यकिरणे परावर्तित होतील असे हलके, कॉटन, सुती पांढ-या, फिकट रंगाचे कपडे, गोल हॅट, पांढ-या बाह्याचा अ‍ॅप्रन, पांढरे हातमोजे\nवापरावेत. लहान मुुुलांसाठी मेडिकेटेड टाल्कम पावडर, क्रीम उपलब्ध आहेत. शरीरावर घाम साचू देऊ नये. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. चेहरा, मान, पाठीवर, हातावर सनस्क्रीन लोशन आवश्यक ठरते. कॅलमिन लोशनपासून एसपीफ-५० पर्यंत ते उपलब्ध आहेत, पण व्यक्ती-व्यवसाय व इतर कसोटीनुसार त्याचा उपयोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा. सनस्क्रीन लोशन चैन नसून आवश्यकता आ��े. दर तीन-चार तासांनंतर चेहरा स्वच्छ धुऊन पुन्हा लावावे.\nमहत्त्वाचे- विशेष शारीरिक हालचाल नसणारे, स्थूल, आजारी व्यक्तींनी गच्च बसणारे कपडे, सॉक्स टाळावेत. घामाच्या दुर्गंधीसाठी अनेक डिओडरंट व साबण उपलब्ध आहेत, पण जाहिरातीवर जास्त विसंबून राहणे नेहमीच टाळावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुमच्या\nत्वचेला श्वास घेऊ द्या उन्हाळा तुमची वाट पाहात आहे. -\nहृदय शरीराच्या वेगवेगळ्या भागांना रक्तपुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयुक्त रक्तपुरवठा करणा-या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या (कोरोनरी आर्टरी )असे म्हणतात. जर अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही व ते बंद पडते. यालाच हृदयविकार म्हणतात.हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायूंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायूंमुळे हृदयाला होणा-या रक्तपुरवठ्याचा वेग कमी होतो (कंजेस्टिव हार्ट फेल्युअर) होतो व त्यामुळे पावलांना घाम फुटून श्वसनास त्रास होतो.\nआपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून कोलेस्टेरॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात.\nमहिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला सेक्स हार्मोन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमुळे सुरक्षित आहेत. याचा प्रभा कमीत कमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो. भारतीयांसहित अनेक आशियाई विकसनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो. ज्यात खालील कारणांचा समावेश आहे :\n- उच्च कोलेस्टेरॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्टेरॉल\n- शारीरिक श्रमाची कमतरता\n- तणाव, रागीटपणा आणि चिंता\nकाहीवेळा लक्षणे ओळखणे फार अवघड असते आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. सामान्यत:\n- छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो.\n- घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे हीदेखील काही लक्षणे आहेत.\n- साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात.\n- तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात.\n- इतर लक्षणे जसे मळमळ, उलट्या, अस्वस्थता, कफ, कंप अशी आहेत व या वेदना सुमारे २० मि. पेक्षा जास्त ��ाळ टिकतात.\n- काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, रक्तदाब एकदम कमी होऊन मृत्यू येतो.\nहृदयविकार कसा ओळखला जातो \nडॉक्टर रुग्णाची सूक्ष्म तपासणी करतात आणि हृदयाची स्पंदने मोजतात आणि रक्तदाब पाहतात.\nइलेक्ट्रोकार्डिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो ज्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते.\nईसीजीमुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते.\nमात्र प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.\nहृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परीक्षणात दिसून येते.\nछातीचा एक्सरेदेखील घेतला जातो.\nहृदयाच्या माहितीसाठी इकोकार्डिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कॅन चाचणी आहे ज्यात हृदयाच्या समुचित कार्याची माहिती मिळते.\nकोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी अॅ्न्जियोग्राम हा निर्णायक साबीत होतो.\nहृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णास काय प्रथमोपचार द्यावे \nहृदयविकारावर झटकन ऊपचार मिळाल्यास जीवन वाचवता येते. जोपर्यंत वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे. जर ऑॅक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरित ऑॅक्सिजन द्यावे. जर नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरबिटरेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरित त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी. पाण्यात ढवळून अॅॅस्प्रीन द्यावे.\nहृदयविकारावर काय उपचार असतात \nहृदयविकारावर झटकन वैद्यकीय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते. पहिले काही मिनिटे आणि तास जरा संकटपूर्ण असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात. हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षित स्पंदने आढळली तर त्यावर उपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते. जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन ऊपचार पद्धती ठरवली जाते. कित्येक वेळा ���डथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. यात कोरोनरी अॅेन्जियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा कोरोनरी बायपास सर्जरीचा उपयोग केला जातो.\nहृदयविकारापासून बचाव कसा करता येतो\nहृदयविकारापासून ज्यांना धोका आहे किंवा वाचायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत :\n- आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मीठ कमी असावे, फायबर आणि जटिल - कार्बोहायड्रेट उच्च मात्रेत असावे.\n- वजन जास्त असणा-यांनी वजन कमी करावे.\n- शारीरिक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे.\n- धूम्रपान करू नये व करत असल्यास त्वरित बंद करावे.\n- मधुमेह, रक्तदाब किंवा जास्त कोलेस्टेरॉल असणा-यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास अटोक्यात ठेवावे.\nवृद्धत्व आणि अँटी ऑक्सिडंट\nआपले शरीर आपणास एक वाटत असते, पण त्याच्या अंतर्गत भागात अगणित पेशींचे जिवंत अस्तित्व असते. प्रत्येक पेशी आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. आपण घेतलेले अन्नपाणी, प्राणवायू शरीरभर फिरून पेशीत जाऊन पोहोचतात व पेशींमधील एनर्जी कायम राखतात. पेशींमधील नको असलेल्या रसायनांना ऑक्सिडंट्स अथवा फ्रीरॅडिकल्स म्हणतात. त्यांचा निचरा करण्याचे काम अँटी ऑक्सिडंट्स करतात. त्याचा समतोल बिघडल्यास अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाण कमी पडते व पेशींची कार्यक्षमता कमी पडते. नंतर वार्धक्याचे दुष्परिणाम चालू होतात. याशिवाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हृदयविकार व रक्तवाहिन्यांवरील घेतलेल्या औषधांनीदेखील पेशींची कार्यक्षमता कमी होते. सिगारेट, दारू ही व्यसने व हवेतील प्रदूषण हीसुद्धा महत्त्वाची कारणे आहेत.\nआपल्या आहारात शरीरास पोषक असणारे, शरीराची झीज भरून काढणारे, वाढ करणारे घटक असतात. त्यापैकी फॅट्स, प्रोटिन्स, मिनरल्स, कार्बाेहायडड्ढेट, पाणी आपल्या शरीराचा एक भाग होऊन राहतात. विविध बायोकेमिकल्स हा समतोल राखण्यास मदत करतात. व्हिटॅमिन्स, एन्झाइम्स, को-एन्झाइम्स हार्माेन्स इत्यादींचा यात समावेश असतो. प्रत्येक पेशीमध्ये अनेक घटक कार्यक्षम असतात. त्यापैकी टोकॉडिड्ढयामध्ये ऊर्जेचा भरपूर साठा असतो. वृद्धापकाळात दुखण्यामुळे व अशक्तपणामुळे अँटी ऑक्सिडंट्स खूपच कमी झालेले असतात. पार्किन्सन्समुळे पेशंटची अवस्था फारच परावलंबी होेते. याशिवाय न्यूरॉलॉजिकल्स, रक्तदाब, मूत्रपिंडाची दुखणी, डायबिटीस या सर्वांसाठी अँटी ऑक्सिडंटस उतारवयात घेणं अत्यंत जरुरीचे आहे. त्यामुळे उतारवयातील आजारांवर घेतलेल्या औषधांचा दुष्परिणाम अँटी ऑक्सिडंट्सच्या एका गोळीमुळे नक्कीच टाळू शकतात.पौष्टिक तसेच चौरस आहारात हिरव्या भाज्या, सफरचंद, केळी, पेरू, पपई, संत्री, मोसंबी इत्यादी फळे, द्विदल धान्य, दही, अक्रोड, बदाम, अंजीर, पिस्ता, शेंगदाणे इत्यादींचा समावेश होतो. हाडे बळकट करण्यासाठी कॅल्शियम व त्याचे शरीरात नीट पोषण व्हावे म्हणून व्हिटॅमिनही घ्यायला पाहिजेत. अँटी ऑक्सिडंट्समध्ये सर्व व्हिटॅमिन्सशिवाय लायकोपेन, सेले नियम असतात. सध्या बाजारात ींीळलेलरश्र, ीशपशूीश, रर्लीीश्र्रीींसारखे अँटी ऑक्सिडंट्स मिळतात.\nशेवटी तेल, तूप, मीठ आणि साखर यांचा मर्यादित वापर असलेले अन्न खावे, सात्विक आहारामुळे पचनशक्ती व ग्रहणशक्ती टिकून राहते. हृदयविकार, डायबिटीस व स्थूलता तसेच कॅन्सर इत्यादी व्याधींमध्ये आहारात बदल करावा. सकाळी फिरणे, योगा करणे नक्कीच तुम्हाला आजारांपासून दूर ठेवील व तुम्ही आनंदी जीवन जगाल.\nसिगारेट पिण्याचे दुष्परिणाम सगळेच जाणतात; पण लोकांना हे माहीत नसते की, एक पाकीट सिगारेट पिण्याने जितके नुकसान होते त्यापेक्षा अधिक नुकसान एक आठवडा व्यायाम न करण्याने होते. यासाठी आठवड्यातून कमीत कमी चार दिवस किमान ४५ मिनिटे व्यायाम जरूर करा.\nआजारांपासून बचाव होतो : व्यायाम आजारांपासून बचाव करण्यात प्रमुख भूमिका बजावतो. यामुळे तुमच्या शरीराच्या हालचाली होतात. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा संपूर्ण शरीर गतिमान होते. त्यामुळे शरीर चांगलेच राहते. व्यायामामुळे हृदयाचे आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजारांपासून बचाव होतो.\nप्रतिकारशक्ती वाढते : जर तुम्ही व्यायाम करत असाल तर शरीराला ऊर्जेची गरज असते. अ‍ॅरोबिक व्यायामामध्ये हालचालींबरोबरच शारीरिक व्यायाम जास्त होतो. उदा. सायकलिंग, वॉकिंग इत्यादी. यामुळे तुमचा स्टॅमिनाही वाढतो.\nमसल्स बिल्डिंग : बेट टड्ढेनिंगसारख्या व्यायाम मसल्ससाठी जरूरी आहे. यामुळे लिगामेंट आणि हाडांना याचा फायदा होतो. यामुळे तुमचा पॉश्चर, मसल्स जास्त सुधारतात.\nलवचीकता : चांगल्या पॉश्चरसाठी स्टड्ढेचिंगची आवश्यकता आहे. यामुळे शरीराची लवचीकता वाढते. तुम्ही पाहिजे तसे शरीर वाकवू शकता. लवचीकतेमुळे शरीराल�� इजा होण्याचा धोका कमी असतो.\nघराबाहेर तीन-चार तास घालवणा-या लोकांना तहान लागत नसावी काय निश्चितच लागते. मग ते जिथे जसे मिळेल तसे पाणी पितात व विविध आजारांना निमंत्रण देतात.दूषित पाण्यामुळे होणारे विकार व विशेष म्हणजे त्याच्या जीवघेण्या तीव्रतेबद्दलच्या अज्ञानामुळे दरवर्षी लक्षावधी लोकांचा बळी जातो. कोट्यवधी रुपये औषधोपचार करण्यात अक्षरश: वाया जातात.\nआजारांचा ९० टक्के फटका बालकांना : शुद्ध पिण्याच्या पाण्याअभावी दरवर्षी कॉलरा व हगवणीसारख्या आजारांमुळे १६ लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यात पाच वर्षांखालील बालकांची टक्केवारी ९० आहे. दूषित पाण्यामुळे १६ कोटी लोकांना शिस्टोसोमिएसिसची लागण होऊन त्यापैकी लाखो लोक मरण पावतात. ५० कोटी लोकांना टड्ढकोमा नामक संक्रमण होऊन कित्येक लाख लोक आंधळे होतात. दूषित पाण्यामुळे १५ लाख लोकांना कावीळ (हिपॅटायटिस) होतो, तर १३ कोटी लोकांना जंत होतात. अशिक्षित जनतेमध्ये या समस्येची तीव्रता अधिक असली तरी सुशिक्षित लोकांमध्ये असणारी बेदरकार वृत्ती आश्चर्यकारक आहे. जलप्रदूषणाचा फटका : नैसर्गिकरीत्या होणारे जलप्रदूषण म्हणजे पाण्यातील माती, वाळू, चिखल इत्यादी घटक. पाण्यात कार्बन डाय ऑक्साईड, नायटड्ढोजन, हायडड्ढोजन सल्फाईड वायू, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी विविध क्षार विरघळलेल्या स्थितीत असतात. औद्योगीकरण व शहरीकरणामुळे पाण्याचे प्रदूषण मानवी आरोग्यासाठी अधिक घातक असते. पाण्यात विविध नैसर्गिक व मानवाच्या चुकींच्या वर्तनामुळे विषाणू, जिवाणू, प्रोटोझुआ, हेलमिंट(जंत) यांची वाढ होते व फैलाव होतो. अशुद्ध व गढूळ पिण्याच्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे विषाणू (व्हायरस), जिवाणू (बॅक्टेरिया), प्रोटोझुआ, लेप्टोस्पायरा, हेलमिंट (जंत) रसायने व धोकादायक धातू असे एका ना अनेक घटक असतात. पाण्यातच राहणा-या विविध प्रकारच्या किडे, अळ्या, जीवजंतू, प्राण्यांमुळे पाणी हे एक धोकादायक पेय ठरते.\nउकळून मिळवा शुद्ध पाणी : पाणी पिण्यायोग्य करण्याचा साधा व सर्वांत सोपा उपाय म्हणजे पाणी उकळून व त्यानंतर थंड करून पिणे. पाणी उकळल्यामुळे अनेक जिवाणू, इतकेच नव्हे तर कित्येक प्रकारचे विषाणू नष्ट होतात. याशिवाय स्वच्छ कापडाने पाणी गाळून पिण्यासाठी साठवल्यास ब-याच समस्या कमी होऊ शकतात. ब-यापैकी कालावधीसाठी पाणी साठवल्य��स गाळ, तळाला जमा होतो व ते गढूळ पाणी पिण्यापेक्षा नक्कीच बरे ठरते. आजकाल पाणी शुद्ध करण्याची विविध उपकरणे उपलब्ध आहेत. त्यासाठी काही हजार रुपये खर्च करणे दूषित पाणी पिऊन होणा-या आजारांवर पैसे खर्च करण्यापेक्षा अधिक धोरणात्मक ठरेल. घरातून बाहेर पडताना स्वत:चे पाणी स्वत:सोबत न्यायची सवय लावा.\nवापरातील पाण्यानेही आजार : पिण्याच्या पाण्यामार्फतच नव्हे तर शारीरिक स्वच्छतेसाठी, विशेषत: तोंड धुण्यासाठी, जेवणासाठी, भांडी धुण्यासाठी वापरल्या जाणा-या पाण्यामुळे, जलतरण तलावातील पाण्यामुळेसुद्धा अनेक आजार पसरतात.\nस्वच्छ व शुद्ध पाण्याबाबत थोडी जागरूकता व चांगल्या सवयींच्या आचरणामुळे अनेक दुर्धर, जीवघेण्या, त्रासदायक व महागड्या आजारांपासून स्वत:चा व आपल्या कुटुंबियांचा बचाव करता येऊ शकतो.\nबाळाची सुदृढता खरे तर शारीरिक व बौद्धिक वाढ तसेच आजारी पडल्यावरचे प्राथमिक\nउपचार व परत आजारी पडू नये म्हणून करावयाचे प्रयत्न यावर अवलंबून असते. बाळाला पहिले सहा महिने फक्त अंगावरचेच दूध पाजावे. दूध चांगले येण्यासाठी आईने चार वेळा\nजेवावे. नाश्ता वेगळा करावा. संपूर्ण विश्रांती घ्यावी अन् मन प्रसन्न ठेवावे. त्यासाठी माहेरी राहणे श्रेयस्कर सर्व प्रकारचे अन्न आईने खाल्ले तर बाळालाही सर्व घटक मिळतात. सहा महिने फक्त अंगावर पिणारे मूल क्वचितच आजारी पडते. अशा मुलांना जुलाब, उलट्या अशा आजारांत औषधांची गरजच नसते. टाळू तुम्ही भरल्याने भरून येत नाही म्हणून तेलाने माखणे बंद करावे. मानेखाली तेल लावून थोडा वेळ कोवळ्या उन्हात ठेवून नंतर आंघोळ घालणे जरूर सुरू ठेवावे. मात्र, कानात, नाकात आणि बेंबीत तेल घालायला आपले बाळ मशिन नाही हे लक्षात ठेवा. त्याला वंगणाची गरजच नाही. धुरी देणे, काजळ लावणे, रडले की वरचे दूध देणे हे अशास्त्रीय आहे. एक महिन्याची मुले संध्याकाळी वातावरणाचा कंटाळा आल्यावर रडतात. त्यांना फिरायला न्यावे. मुलांची बुद्धी पहिल्या एक-दोन वर्षांत वाढत असल्याने वयानुसार खेळणी कोणती द्यायची, वातावरण कसे ठेवायचे याची माहिती करून घ्यावी. जन्मत: पहिले ३ महिने बाळाशी गप्पा माराव्यात, खुळखुळे व चिमण्या आणून त्याला खेळवावे. रेडिओ किंवा टेप बाळापासून ३ फूट अंतरावर ठेवून गाणी ऐकवावीत. जन्मापासून ६ वर्षांपर्यंत शास्त्रीय आधारावर बौद्धिक कार्यक्रम ��ेता येतो. मोठ्या व लहान स्नायूंचा विकास, बौद्धिक व सामाजिक विकास, व्यक्त व ग्रहण भाषा विकास अशी मुलांची वाढ मोजली जाते. -\nरात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवा\nत्वचारोगापासून रक्षण होण्यासाठी झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला पाहिजे. झोपण्यापूर्वी चेह-यावरील मेकअप न काढल्यास तो चेह-यासाठी अपायकारक ठरतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. रात्री चेह-याच्या त्वचेतून तेलकट पदार्थ स्रवत असतो. अशा स्थितीत तेलकट पदार्थ मेकअपशी एकरूप झाल्याने याचे अनेक दुष्परिणाम दिसतात.\nरात्रीच्या वेळी त्वचा जलद रिकव्हरीच्या स्थितीत असते. म्हणजे हानी पोहोचलेल्या पेशींच्या जागी नव्या पेशी येतात आणि नव्या पेशी विकसित होत असतात. ही प्रक्रिया त्वचेसाठी महत्त्वाची असते. रात्री चेह-यावर मेकअप असल्यास ही प्रक्रिया बाधित होते. परिणामी त्वचा निस्तेज आणि सुरकुत्या असल्यासारखी दिसते.\nझोपताना चेह-यावर फाऊंडेशन, पावडर किंवा ब्लश लावलेला असल्यास त्वचेच्या नैसर्गिक तजेलपणाला नुकसान पोहोचते. याच्यामुळे त्वचा निस्तेज होत सुरकुत्या येण्याची प्रक्रिया सुरू होते. अवेळी वयस्क होण्याचा धोका कमी करायचा असल्यास अशी चूक करू नये.\n५५०० वेळा प्रत्येक व्यक्ती एका दिवसात आपल्या चेह-याला हात लावतो. अशाने अजाणतेपणे अनेक अपायकारक बॅक्टेरिया किंवा धुलीकण चेह-याला चिकटतात. झोपताना चेहरा साफ न केल्यास मेकअप, धुळीचे कण आणि त्वचेतून निघणा-या तेलकट पदार्थामुळे त्वचेवरील रंध्रे बंद होतात. अशाने चेह-यावर मुरूम किंवा काळ्या डागांची समस्या निर्माण होते.\nत्वचेवर असणा-या रंध्रांमुळे घाम येणे आणि सिबमची निर्मिती या क्रिया होत असतात. सिबम हा असा तेलकट पदार्थ आहे, जो त्वचेतील तजेलदारपणा टिकवणे आणि सुरक्षा देण्याचे काम करतो. त्याचप्रमाणे मृत पेशींना हटवण्यात मदतीचा ठरत असतो. मेकअप स्वच्छ न केल्यास रंध्रे बंद होतात आणि सिबमची कार्यप्रणाली प्रभावित होते.\nरात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुणे हा त्वचा आरोग्यदायी ठेवण्याचा एक चांगला पर्याय आहे. मेकअप करणा-या महिलांनी ही गोष्ट आवर्जून केली पाहिजे.\nसोरायसिस व त्वचारोगावर चिकित्सा उपलब्ध\nशरीर, मन, सांैदर्य व आरोग्याचा आरसा असणारी त्वचा म्हणजे प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. हीच त्वचा जेव्हा रोगग्रस्त होते तेव्हा मनुष्य चि���ताग्रस्त होतो, डिप्रेशन यायला लागते, आत्मविश्वास कमी होऊ लागतो, तारुण्यपिटिका, पांढरे कोड, सोरायसिस, इसबगोल, एक्झिमा, चामखिळ, हातापायांना भेगा पडणे, सनबर्न यांसारख्या आजारांनी शारीरिक व मानसिक अस्वस्थपना उत्पन्न होतो.\nयापैकी सोरायसिस हा आजार गंभीर व चिवट स्वरूपाचा म्हणून ओळखला जातो. सुरुवातीच्या काळात फक्त कोंडा म्हणून सुरुवात झालेला विकार हळूहळू शरीरात घर करून राहतो व गंभीर स्वरूप धारण करू लागतो. त्वचेवर खवले पडायला लागतात, त्वचेवर लालसर, उभट गोल चट्टे निर्माण होतात, त्वचा फुगीर बनते, त्वचेला खाज येणे, त्वचेचा दाह होणे अशा प्रकारची एक किंवा अनेक लक्षणे उत्पन्न होतात.\nम्हणूनच सुरुवातीचा कोंडा हा साध्या स्वरूपाचा समजून त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य तज्ज्ञांकडून त्यावर औषधोपचार करून घेणे फायदेशीर ठरते.\nअसा सोरायसिसग्रस्त रुग्ण मानसिकदृष्ट्या खचलेला असतो. जो भाग लपविण्यासारखा असतो तो भाग संपूर्ण कपडे घालून लपविण्याचा प्रयत्न केला जातो. दर्शनीय भागात त्वचेने उग्र स्वरूप धारण केल्यास त्यास चार लोकांमध्ये, समारंभामध्ये मिसळणे व लोकांची वाईट दृष्टी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे नकोसे होते.\nज्या व्यक्तींची जीवनशैली दगदगीची आहे, ज्यांना सतत मानसिक ताण-तणाव असतो, ज्यांची शांत झोप होत नाही, दमट वातावरण, सतत एसीमध्ये काम, आम्ल पदार्थ, तिखट-मसालेदार पदार्थ, मांसाहार, तंबाखू, व्यसने यांचे अतिप्रमाण असलेल्यांमध्ये सोरायसिस होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. डोक्यामध्ये, कानाच्या मागे, हाताचे कोपरे, गुडघा या भागावर सोरायसिसचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.\nलड्डा आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये आयुर्वेदातील शरीर शुद्धीकरण प्रक्रिया म्हणजे पंचकर्माद्वारे सोरायसिस हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, परंतु रुग्ण अवस्थेनुसार यास ६ महिने ते २ वर्षांचा कालावधी आवश्यक असतो. पंचकर्मातील स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, रक्तमोक्षण, तक्रधारा, शिरोधारा व आभ्यंतर आयुर्वेदिक औषधींद्वारे सोरायसिसवर उपचार केला जातो. याबरोबरच रुग्णाचे मानसिक बळ वाढविण्यासाठी त्यास समुपदेशन करणे, त्यास धीर देणे, आहाराचे व राहणीमानाची सर्व पथ्ये समजावून सांगितली जातात. आयुर्वेदिक औषधांचा उपयोग केल्यास परिणाम लवकर मिळतात व विकार कायमचा बरा ह��तो. या औषधांचे शरीरावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नसून उपचार बंद केल्यावर १० ते १५ वर्षांनंतर सोरायसिस उद्भवला नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय येथे मागील बारा वर्षांच्या काळात हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत. संपर्क फोन नंबर- ०२३८२ २२१३६४\nद्वारा- डॉ. पवन लड्डा\nलड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय, लातूर\nहृदयातील छिद्रांवर विनाशस्त्रक्रिया उपचार\nमाणसाच्या हृदयावर परिणाम होण्याची\nसर्वसामान्य कारणे म्हणजे अल्परक्तताजन्य हृदयरोग, संधिवाती हृदयरोग आणि जन्मजात हृदयरोग. अल्परक्तताजन्य हृदयरोगाबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढते आहे. संधिवाती हृदयरोगाचे प्राबल्य कमी होते आहे. मात्र दुसरीकडे जन्मजात हृदयरोगांचे प्राबल्य जगभर तसेच राहिले आहे. ते ८-१०/ १००० जन्मांमागे या प्रमाणात असल्याचे विविध अभ्यासांत नमूद करण्यात आले आहे. भारतातील १० टक्के बालमृत्यूदरा-\nमागे जन्मजात हृदयरोग आहे. लहान मुलांसाठी हृदयरोग सेवा भारतात अजूनही बाल्यावस्थेत आहे.\nहृदयातील जन्मजात व्यंगाचे अचून निदान होऊ शकते. ईसीजी, एक्स-रे, २ डी-इको, कार्डियाक कॅथरायझेशन आणि एमआरआय अशा विविध निदान चाचण्यांच्या शोधामुळे हृदयातील जन्मजात व्यंगाचे अचूक निदान होऊ शकते. बहुतांश जन्मजात हृदयरोग एएसडी, व्हीएसडी आणि पीडीए या हृदयातील छिद्रामुळे होतात. या व्यंगांमुळे रुग्णांना संसर्गजन्य हृदयस्तरशोथ,\nआवर्ती प्रजनन मार्ग संसर्ग आणि आयसेन्मेन्जरयझेशन असे त्रास होतात. म्हणून योग्य वेळी उपचार केल्यास मुलांच्या समस्या ब-या होतात. हे उच्च रक्तदाब/मधुमेह किंवा हृदय अभिशोष यावर कायमचा उपचार नाही अशा हृदयविषयक समस्यांच्या अगदी उलटे आहे.\nजर हृदयातील छिद्रे अगदी लहान असतील तर उपचारांसाठी वैद्यकीय थेरपी, ओपन हार्ट शस्त्रक्रिया आणि परक्युटॅनियस कॅथेटर आधारित उपचारांचा समावेश आहे. रुग्ण तसेच डॉक्टरांकडून दुर्लक्ष, आर्थिक समस्या, रुग्णालयांची भीती आणि ओपन हार्ट शस्त्रक्रियेची भीती यामुळे बहुतांश रुग्णांवर वेळेवर उपचार होऊ शकत नाहीत. लोकांमध्ये आणि डॉक्टरांमध्ये वाढती जागरूकता, २ डी इकोसारख्या निदानास उपयुक्त चाचण्यांचा वापर, राजीव गांधी योजना, राष्टड्ढीय ग्रामीण आरोग्य अभियान यांसारख्या विविध योजनांची ���ोय असताना मुख्यत: ओपन हार्ट शस्त्रक्रियेच्या भीतीमुळेच लोक उपचारांपासून दूर राहात आहेत. पण आता ही बहुतांश छिद्रांवर उपकरण वापरून शस्त्रक्रियेविनाच उपचार केले जाऊ शकतात.\nकॅथेटरद्वारे हे उपकरण हृदयात बसवले जाते. अशी उपकरणे पाश्चात्त्य देशात दोन दशकांपूर्वीपासूनच वापरात आहेत. भारतात अजूनही निवडक रुग्णालयांमध्येच पण चांगल्या निष्पत्तीसह ही उपकरणे वापरली जातात. ही उपकरणे निटिनॉलपासून बनवली जातात;\nहा निकेल आणि टिटॅनियमचा मिश्रधातू आहे, जे मानवी शरीराला १०० टक्के अनुरूप आहे. कोणतीही क्षती न करता ते मानवी शरीरात संपूर्ण आयुष्यभर राहतात. त्यामुळे भविष्यात कोणत्याही शारीरिक क्रियेत किंवा गर्भावस्थेत अडथळा येत नाही. ही उपकरणे शरीरात बसवल्यावर १-६ महिने अ‍ॅस्पिरिनची थोडी मात्रा घेण्याची गरज असते. जांघेतील धमनीत एक बारीकसे छिद्र करून कॅथेटरच्या सहाय्याने हे उपकरण हृदयात बसवले जाते. यासाठी हृदय उघडणे तर सोडाच, एकही टाका घालावा लागत नाही. शस्त्रक्रिया केली तर उरोभागाला छेद द्यावा लागतो. हृदय बंद करून ते बायपास मशिनवर टाकले जाते. सामान्यत: रुग्णाला एक दिवसासाठी यांत्रिक श्वास प्रणालीवर ठेवले जाते आणि रुग्णाला २ दिवस आयसीयूमध्ये ठेवले जाते. त्याला रुग्णालयातून ५ दिवसांपूर्वी सुटी दिली जात नाही. टाके घातलेल्या ठिकाणी संसर्ग होण्याची जोखीम असते. पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज, जसे बायपास, हा एक मोठा मुद्दा असतो.\nपोटदुखीचे योग्य कारण शोधा\nपोटदुखी वारंवार होत असेल तर निदान करणारी व्यक्ती अनुभवी आणि तज्ज्ञ असावी लागते. निर्णय घेण्यातील दिरंगाई किंवा चूक एखादेवेळी जीवघेणी ठरू शकते. प्रत्येक वेळी पोटदुखीचा होणारा त्रास हा नेमका कशामुळे होतो आहे, याचे निश्चित निदान करता आले तरच त्यावरील उपायाबद्दल खात्री देता येते. अंदाजावर आधारित उपाय योग्य ठरले तर ठीक, परंतु योग्य निदानाच्या अभावी केलेल्या उपचारात धोका संभवतो.एखादे वेळेस निदान योग्य झालेले नसताना रुग्णाला बरे वाटावे या हेतूने केलेले उपचार फसवे ठरू शकतात. यामुळे रुग्णाला काही काळ बरे वाटेल पण मूळ विकार तसाच राहतो. तो वाढत जातो आणि गंभीर स्वरूप धारण करतो. उदा. रुग्ण डॉक्टरला उलटी झाल्याचे सांगतो, त्याला उलटी थांबवण्याचे औषध सुचवले जाते. त्यामुळे रुग्णाला बरे वाट��े. पण पोटात अपेंडिसायटिससारखा आजार आत राहतो. काही तासांनी अपेंडिक्स फुटले तर जीवघेणे दुखणे सुरू होते. प्रथम पोट तपासूनच नीट निदान करून मगच उपचार करावे लागतात. पोटदुखीची रुग्णांची तक्रार असते. त्याची अनेक कारणे असू शकतात. कोणत्याही उपचाराचा पाया शास्त्रशुद्ध निदान हाच असला पाहिजे, असे निदान झाल्याशिवाय उपचार करणे चुकीचे आहे. अगदी तात्पुरते बरे वाटण्यासाठी जुजबी उपचार कधी - कधी क्षम्यही असतात. परंतु तत्काळ बरे वाटण्यासाठी केलेल्या निदानाचा पाठपुरावा न करणे घातक ठरते. रुग्णाला बरे वाटणे ही स्थिती रुग्णाला आणि उपचार करणा-यालाही फसवी असू शकते. पोट नेमके दुखते कोठे पोट कोणत्या अवयवाच्या कामातील बिघाडाने हे समजणे ही निदानाची पहिली पायरी आहे. बहुतेकवेळा पोटातील एखादा अवयव पोटदुखीला जबाबदार असतो. जठर, लहान आतडे, आंत्रपुच्छ (अपेंडिक्स), मोठे आतडे, लिव्हर(यकृत), प्लिहा (स्पलिन), स्वादूपिंड(पॅनक्रियास), पित्ताशय (गॉलब्लायडर), मूत्रपिंड (किडनी), मूत्रवाहिन्या (युरेटर), मूत्राशय (युरिनर ब्लॅडर), पुरस्त ग्रंथी (प्रोटेस्ट) असे अनेक अवयव आपल्या पोटात असतात. या प्रत्येक अवयवाची पोटातील जागा ठरलेली असते. दुखण्याच्या जागेवरून अवयवयाचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांना येतो. उदा. पोटाच्या उजवीकडे खाली दुखले तर आंत्रपुच्छाचा दाह (अपेंडिसायटिस), ची शंका येईल. उजवीकडे वर बरगड्याखाली दुखल्यास जठराचा आणि बेंबीच्या आसपास दुखल्यास लहान आतड्याचा विचार करावा लागतो. कमरेच्या वरच्या भागात दुखल्यास एका बाजूचे दुखणे असल्यास मूत्रपिंडाचा, पाठीला पट्ट्यासारखे दुखले तर स्वादुपिंडांचा विचार करावा\nलहान मुलांतील ल्युकेमियावरही उपचार\nल्युकेमिया या गटात मोडणा-या आजारात शरीराच्या बोन मॅरो या भागात मोठ्या प्रमाणावर असाधारण पांढ-या रक्तपेशींची निर्मिती होते. मुळात या बोन मॅरोचे महत्त्वाचे कार्य म्हणजे लाल रक्तपेशी (रेड ब्लड सेल्स), प्लेटलेट्स आणि पांढ-या रक्तपेशी (व्हाईट ब्लड सेल्स) या पेशींची निर्मिती करणं हे आहे. शरीराला होणा-या जंतुसंसर्गाचा (इन्फेक्शन) मुकाबला करण्याचे मोलाचे कार्य या पांढ-या रक्तपेशी करत असतात.\nल्युकेमियाग्रस्त रुग्णात एकीकडे पांढ-या भिन्न व असाधारण पेशींची वेगात वाढ होत असताना दुसरीकडे त्याच बोन मॅरोची लाल रक्तपेशी व प्लेटलेट्सची निर्मिती मंदावते. अ‍ॅक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया हा लहान मुलांत सर्वाधिक आढळणारा ल्युकेमियाचाच एक प्रकार. सुरुवातीला या रोगाची लक्षणे सौम्य असली तरी हा रोग झपाट्याने वाढत जातो. अखेरीस या रोगग्रस्त रुग्णाची अनेक संसर्गजन्य रोगांविरुद्ध लढण्याची शक्ती क्षीण होते. ल्युकेमियाचे निदान होणे ही त्या मुलाच्या कुटुंबाचे मनोधैर्य उद्ध्वस्त करणारी घटना असते. ल्युकेमियावरचे खर्चिक उपचार कुटुंबाला खचितच परवडणारे असतात. कॅन्सर स्पेशालिस्ट (ऑन्कोलॉजिस्ट्स) तपासण्या करतात, उपचार सुचवितात. उपचार करणा-यात मग त्यांच्याबरोबरच बालरोगतज्ज्ञाचा, नर्सेसचा, सायकोलॉजिस्टचा समावेश असतो. उपचारात केमोथेरपी, गरज भासल्यास रेडिओथेरपी उपचार पद्धतीचा समावेश असतो.\nलक्षणे : ल्युकेमियाच्या प्रकारानुसार रुग्णात लक्षणे आढळून येतात. सुरुवातीला सौम्य प्रकारची लक्षणे असलेल्या रुग्णात त्या लक्षणाची तीव्रता वेगात वाढत जाते. अशा रुग्णात : १. वजनात घट २. अशक्तपणा ३. सौम्य ताप ४. हाड किंवा सांधे दुखणे ५. पांढरटपणा (हिमोग्लोबिनची कमतरता) ६. प्लेटलेटस्ची निर्मिती घटल्याने थोडं खरचटलं तरी रक्तस्राव होणे ७. जंतुसंसर्ग - तोंड येण्यापासून ते तीव्र न्युमोनियासारखे आजार उद्भवणे. लक्षणे आढळून येतात. याशिवाय ल्युकेमियाच्या प्रकारानुसार अन्य काही लक्षणे आढळून येतात.\nगुंतागुंती : शरीरातल्या वेगवेगळ्या भागात रक्तस्राव आणि जीवघेणे जंतुसंसर्ग या ल्युकेमिया या आजाराच्या गुंतागुंती होत. योग्य उपचार केले नाहीत तर इतर कॅन्सरप्रमाणे ल्युकेमिया जीवघेणे ठरतात. त्यात सुरुवातीला उपचारांना यश आले तरी पुन्हा ल्युकेमिया उद्भवण्याची शक्यता असतेच. शिवाय उपचाराचे अनेक साईड इफेक्टही असतात.\nयांना ल्युकेमियाचा धोका अधिक : रेडिएशनची बाधा झालेल्या किंवा वेगवेगळ्या डड्ढग्जचा परिणाम म्हणून ल्युकेमिया होतो. जर एका जुळ्यातील मुलाला ल्युकेमिया झाला तर दुस-या जुळ्यालाही ल्युकेमिया होण्याची शक्यता अधिक असते. डाउन्स सिंडड्ढोम असलेल्या मुलांत ल्युकेमिया मोठ्या प्रमाणावर आढळतो. दोन ते सहा या वयोगटातील मुलांत ल्युकेमिया होण्याचे प्रमाण अधिक असते तर मुलींपेक्षा मुलांत ते थोडेसे जास्त असते.\nनिदान : ब्लड स्पिअरसारख्या साध्या चाचण्याच्या मदतीने ल्युकेमियाचे निदान करता येत असले तरी ल्युकेमियाचे निदान पक्के करण्यासाठी त्याच्या बोन मॅरोची तपासणी करणे अनिवार्य असते. एका लघुशस्त्रक्रियेने बोन मॅरोची तपासणी करण्यात येते. ल्युकेमियाचा प्रकार निश्चित करण्यासाठी अन्य चाचण्याही कराव्या लागतात. ल्युकेमियावर उपचार करण्यासाठी त्या महत्त्वाच्या भूमिका बजावतात. वर नमूद केलेल्या प्रकारानुसार ल्युकेमियाचा उपचार निश्चित केला जातो. अचूक आणि चपखल उपचारावरच रुग्णाचे बरे होणे ठरलेले असते. उपचारांची विभागणी खालील तीन प्रकारांत केली जाते.\n* रेमिशन इंडक्शन : या उपचाराच्या पहिल्या प्रकारात शरीरातल्या सर्व असाधारण पेशींचा नायनाट करण्यात येतो.\n*सेंटड्ढल नव्र्हज सिस्टीम थेरपी : उपचाराच्या दुस-या पायरीत रुग्णाला अतिरिक्त केमोथेरपी देण्यात येते, त्यामुळे पुन्हा ल्युकेमिया होण्याची शक्यता नाहीशी होते. त्यामुळे ल्युकेमियाग्रस्त मुलांच्या मेंदूत व स्पायनल कॉर्ड (माकड हाड) ल्युकेमियाचा प्रसार रोखला जातो.\n* मेंटेनन्स थेरपी :\nउपचाराच्या या अंतिम टप्प्यात रुग्णाला पुन्हा कॅन्सर उद्भवू नये म्हणून काही वर्षे उपचार चालूच ठेवले जातात. कॅन्सरपेशींना मारणा-या औषधींचा समावेश केमोथेरपीत केला जातो. दुर्दैवाने केमोथेरपीसाठी वापरण्यात येणा-या औषधींचे अनेक साईड इफेक्टस् आहेत. त्यात प्रतिकारशक्ती खच्ची होणे, मळमळ, उलट्या होणे, यकृतावर सूज येणे, त्वचेचा दाह होणे, केस गळणे यांचा समावेश असतो. एएमएल किंवा सीएमएल या ल्युकेमियाच्या प्रकारासाठी बोन मॅरो टड्ढान्सप्लांटेशनही करावे लागते. आधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब केल्यास एएलएल आणि काही प्रकारचे ल्युकेमिया बरे होतात. मात्र एएमएल किंवा सीएमएल ग्रस्त मुलांसाठी बोन मॅरो टड्ढान्सप्लांटेशन करणे अगत्याचे ठरते. जरी अशा उपचारांनी ल्युकेमिया बरा झाला तरी पुन्हा ल्युकेमियाग्रस्त मुलांची पुढे नियमित तपासणी करावी लागते. मुलाला ल्युकेमिया झाला हे कळणे त्या कुटुंबासाठी मोठा मानसिक आघात असतो. ल्युकेमियावर उपचार करणारी डॉक्टरांची टीम वैद्यकीय उपचारासह तुम्हाला मानसिक आधार देण्याचे मोलाचे कामही करते.\nशस्त्रक्रिया झाल्यावरही व्यायाम सुरू ठेवा\nसी-सेक्शन ही महिलांमध्ये पोटाची एक महत्त्वाची शस्त्रक्रिया असते. ही गर्भावस्थेच्या काळात होते. इतर शस्त्रक्रियां��्रमाणेच सी-सेक्शन शस्त्रक्रियेचे टाके भरण्यासही वेळ लागतो, पण याचा अर्थ तोपर्यंत व्यायाम करायचा नाही, असे नाही. या शस्त्रक्रियेनंतरही व्यायाम बंद करू नका.\nव्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. पण व्यायाम प्रकाराची निवड काळजीपूर्वक करा. शरीरावर कमीत कमी ताण पडेल, असा व्यायाम करा. शस्त्रक्रियेनंतर नियमित व्यायाम सुरू करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शस्त्रक्रियेनंतर लगेचच कठीण व्यायाम करू नका. श्वसनाचे व्यायाम किंवा पोटाच्या सर्वांत सोप्या व्यायामाने सुरुवात करता येईल. यामुुळे पोटावर फार ताण पडणार नाही आणि टाके भरण्यात अडचण येणार नाही. दररोज ५ ते १० मिनिटे चालण्याचा व्यायाम करता येईल. पहिल्या आठवड्यात चालण्याचा वेग कमी ठेवा. चालण्याने शरीरात रक्ताभिसरण वाढेल आणि टाके भरण्यास मदत होईल. प्रत्येक आठवड्यात व्यायामाचा वेळ ५/७ मिनिटांनी वाढवा. बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी चेस्ट स्ट्रेचिंग व्यायाम करू शकता. बाळाला दूध पाजण्यातही या व्यायामामुळे लाभ होईल. खांदे बळकट करण्यासाठी शोल्डर एक्झरसाईज करता येईल. शस्त्रक्रियेच्या ६ आठवड्यांनंतर स्त्रीरोगतज्ज्ञाच्या सल्ल्याने स्टड्ढेंथ टड्ढेनिंग आणि क्रंचीज करता येईल.\nहे व्यायामप्रकार शस्त्रक्रियेनंतर लगेचच केल्यास हर्निया किंवा प्रोलॅप्ससारखे गंभीर विकार उद्भवण्याचा धोका असतो. शस्त्रक्रियेनंतर खाण्यापिण्यातही काही बदल करा. उदाहरणार्थ पातळ पदार्थांचे प्रमाण वाढवा. प्रथिने, लोह आणि कॅल्शियम हे घटक असलेल्या पदार्थांचा वापर वाढवा. व्यायाम हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करा. झटपट करण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर त्रास होण्याचा धोका आहे. स्थिती वेगाने बदलत जाणारे व्यायामप्रकार किंवा जर्क, बाऊन्स होण्याची भीती असलेला व्यायाम करू नका. व्यायाम करताना जराही वेदना झाल्या किंवा रक्तस्राव झाला तर तात्काळ व्यायाम बंद करा आणि वेळ न दवडता दवाखान्यात जा.\nनिद्रानाशाच्या समस्येवरील घरगुती उपाय\nतणावपूर्ण वातावरण, अपेक्षांचे ओझे, घरच्यांकडून उपेक्षा व धावपळीचे जग यामुळे आज एका नवीन समस्येला जगाला तोंड द्यावे लागत आहे. ती म्हणजे निद्रानाश (झोप न येणे). मग यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्याची वेळ येते. त्यातूनच पुढे डिप्रेशन येते. लहानांपासून ते मोठ्य���ंपर्यंत सर्वांनाच या आजाराने आज ग्रस्त केले आहे.\nया आजाराची साधारण कारणे व सहज घरी करण्याजोगे उपाय आपण बघूया.\nकारणे - १) तणावपूर्ण वातावरणात जगणे, काम करणे.\n२) उत्तेजक पदार्थांचे सेवन करणे- उदा. कॉफी, बीअर, सिगारेट, उत्तेजक दृश्य बघणे, विचार करणे. ३) आयुर्वेदानुसार मलबद्धता हेही एक मुख्य कारण आहे. ४) उपाशी झोपणे, पोटाच्या आजाराच्या समस्या ५) रात्री जास्त प्रमाणात पाणी पिणे, त्यामुळे लघवीसाठी वारंवार उठावे लागणे. ६) मनाला उत्तेजना देणारे कार्य करणे. उदा. रात्री झोपताना टीव्ही बघणे. ७) अपेक्षांचे अति ओझे असणे, त्यामुळे सतत विचार करणे. ८) पिझ्झा, बर्गर, वडापाव, चायनीजसारखे कुपोषण करणारे पदार्थ खाणे. ९) प्रेमभंग, करिअर समस्या, असमाधानी जीवन. १०) वाढत्या अभ्यासाचे क्षेत्र. या वा इतर कारणांनी निद्रानाश होऊ शकतो. झोप व्यवस्थित न झाल्यास त्याचा परिणाम शरीरावर होतो. यातूनच ब्लडप्रेशर वाढणे, पोटाच्या समस्या, मानसिक विकार इत्यादी समस्यांनी आपण ग्रस्त होतो. यासाठी खालील साधारण उपाय करावेत.\nउपाय - १. नियमित व्यायाम केल्याने शरीराचे रक्ताभिसरण व्यवस्थित राहते व त्यामुळे झोप येते.२. योगा, प्राणायाम व देवाची प्रार्थना केल्यास मन शांत होते व व्यवस्थित झोप येते.\n३. रात्रीचे जेवण हलके घ्यावे व जास्त पाणी पिऊ नये.\n४ रात्री झोपताना मनाला आवडेल असे संगीत ऐकावे. दीर्घ श्वसन केल्यास मनाचा अति चंचलपणा कमी होतो.\n५. अति तिखट, मसालेदार, मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे.\n६. झोपण्याच्या बेडचा उपयोग केवळ झोपण्यासाठीच करावा. यावर लॅपटॉप बघणे, मोबाईल खेळणे इत्यादी उपद्व्याप करू नयेत. जेणेकरून शरीराला एक सवय पडेल की बेड केवळ झोपण्यासाठीच आहे. प्राणीदेखील झोपण्यासाठीच रोज एकाच जागेचा उपयोग करतात.\n७. झोपण्याच्या व जागण्याच्या वेळा निश्चित असाव्यात; जेणेकरून शरीराचे लळेश्रेलरश्र लश्रेलज्ञ सेट राहील.\n८. चिंता दूर सारून प्रसन्न, आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.\n९. झोपण्याचा बिछाना व्यवस्थित अंधारमय खोलीत असावा.\n१०. नियमित मसाज केल्याने झोप व्यवस्थित येते. किमान झोपण्यापूर्वी चेह-याची, डोक्याची तेलाने हळुवार मालिश केल्यास झोप येते.\nवरील उपाययोजना करूनही निद्रानाश न गेल्यास आयुर्वेदिक पंचकर्मात सांगितलेली शिरोधारा करावी. याने औषधी न घेता कोणत्याही दुष्परिणामांवि��ा मन व डोके शांत होऊन झोप येते. तणाव (वशीिशीीळेप) दूर होतो. ही अतिशय उपयुक्त प्रक्रिया आहे. आयुर्वेदात काही औषधी योजनाही सांगितलेली आहे. जसे. अश्वगंधा, ब्राह्मी, सर्पगंधा, जटामांसी. या औषधीचे वैशिष्ट्य म्हणजे याची सवय लागत नाही. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वरील उपाय करून निद्रा -झोप घ्यावी. स्वस्थ, प्रसन्न जीवन जगावे. असे केल्याने आपला व परिवाराचा तणाव दूर होईल. शिरोधाराही घ्या. ही अमृततुल्य उपाययोजना आहे.\nफिट राहण्यासाठी नवा फूड ट्रेंड\nवेट मॅनेजमेंट (वजनावर नियंत्रण ठेवणे) हे आता सर्वांच्याच आयुष्याचा एक भाग बनले आहे. ७०-८० वर्षे वयाचे लोकही याचे काटेकोर पालन करताना दिसतात. गेल्या वर्षी केलेले सर्वेक्षण आणि त्याच्या अहवालानुसार या वर्षी सर्वाधिक लोक वजन कमी करतील. सध्या वजन कमी करण्यासाठी जेवणात नवा टड्ढेंड दिसतो आहे. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात व अनावश्यक चरबीपासून सुटका होते. यामुळेच सेंद्रीय पदार्थांची मागणी वाढली आहे. छोट्या दुकानांमध्येही हे पदार्थ सहज मिळू लागले आहेत. लोक फसवे खाद्यपदार्थ उदाहरणार्थ गोड पदार्थांपासून अंतर राखून आहेत. शाकाहारी अन्न अधिक रुचकर करण्याचे विविध प्रयत्न सुरू आहेत. या जेवणात ग्रिल सँडविच, सॅलड, ज्यूस हे पदार्थ समाविष्ट केले जात आहेत. विविध प्रकारच्या तेलांचा वापर केल्यास आरोग्याला लाभ होईल. उदाहरणार्थ सॅलेडमध्ये खोबरेल, भाजीमध्ये मोहरीचे तेल, इत्यादी.\nदोन-तीन प्रकारच्या धान्यांचे पीठ वापरल्यास शरीराला पौष्टिक घटक मिळतील. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी प्रोबायोटिक पदार्थांची मागणी वाढत आहे. लवकरच डॉक्टरही हे पदार्थ खाण्याचा सल्ला देतील. मध्य आशियातील अन्नपदार्थांचा वापर वाढला आहे. हॉटेलच्या मेनू कार्डमध्ये तिळाचे पदार्थ, सॅलडचा समावेश होईल. तेलकट किंवा पचनास जड पदार्थांऐवजी साध्या व पचनास हलक्या पदार्थांकडे लोकांचा कल वाढतो आहे.\nअनैच्छिक धूम्रपानाचा सर्वांनाच धोका\nशासनाने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घालूनही आठ वर्षे झाली आहेत. का बरे शासनाने हा निर्णय घेतला असावा तंबाखूच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असते. विशेष म्हणजे हे वायू शरीरासाठी अत्यंत धोकादायक असतात. एखाद्या धूम्रपान करणा-या व्यक्तीमुळे इच्छा नसताना आजूबाजूच्या व्यक्तींच्या नाका-तोंडावाटे तो धूर त्यांच्या शरीरात जात असतो. त्यालाच अनैच्छिक धूम्रपान (पॅसिव्ह स्मोकिंग) म्हणतात. धूम्रपान करताना दोन प्रकारचा धूर निर्माण होत असतो. धूम्रपान करणा-याच्या तोंडावाटे जो धूर त्या व्यक्तीच्या शरीरात जात असतो त्याला मेनस्टड्ढीम स्मोक अथवा मुख्य धूर म्हणता येईल. याउलट जो धूर सिगारेटमधून बाहेर पडत असतो त्याला साईडस्टड्ढीम स्मोक अथवा बाह्य धूर म्हणता येईल. सामान्यत: धूम्रपानामुळे बाहेर पडणा-या धुरापैकी १५ टक्के धूर धूम्रपान करणा-याच्या शरीरात जात असतो, तर ८५ टक्के धूर वातावरणात बाहेर पडत असतो. यातील बराचसा धूर आजूबाजूच्या व्यक्तींच्या शरीरात त्यांची इच्छा नसताना जात असतो. म्हणजे त्यांच्यावर हा अन्यायच नाही काय तंबाखूच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असते. विशेष म्हणजे हे वायू शरीरासाठी अत्यंत धोकादायक असतात. एखाद्या धूम्रपान करणा-या व्यक्तीमुळे इच्छा नसताना आजूबाजूच्या व्यक्तींच्या नाका-तोंडावाटे तो धूर त्यांच्या शरीरात जात असतो. त्यालाच अनैच्छिक धूम्रपान (पॅसिव्ह स्मोकिंग) म्हणतात. धूम्रपान करताना दोन प्रकारचा धूर निर्माण होत असतो. धूम्रपान करणा-याच्या तोंडावाटे जो धूर त्या व्यक्तीच्या शरीरात जात असतो त्याला मेनस्टड्ढीम स्मोक अथवा मुख्य धूर म्हणता येईल. याउलट जो धूर सिगारेटमधून बाहेर पडत असतो त्याला साईडस्टड्ढीम स्मोक अथवा बाह्य धूर म्हणता येईल. सामान्यत: धूम्रपानामुळे बाहेर पडणा-या धुरापैकी १५ टक्के धूर धूम्रपान करणा-याच्या शरीरात जात असतो, तर ८५ टक्के धूर वातावरणात बाहेर पडत असतो. यातील बराचसा धूर आजूबाजूच्या व्यक्तींच्या शरीरात त्यांची इच्छा नसताना जात असतो. म्हणजे त्यांच्यावर हा अन्यायच नाही काय सर्वांत वाईट बाब म्हणजे साईडस्टड्ढीम धूर वा बाह्य धुरात कार्बन मोनॉक्साईड, नायटड्ढोझमाईन व बेन्झोपायरिनसारखे अत्यंत घातक घटक अधिक प्रमाणात असतात. (तंबाखूत एकंदर ४००० घटक आढळतात. त्यापैकी जवळजवळ ४० टक्के घटक कर्कजन्य असतात.) तंबाखूत जवळजवळ ६ टक्के या प्रमाणात आढळणा-या कार्बन मोनॉक्साईड या वायूला रक्तातील जीवनावश्यक हिमोग्लोबिनचे प्राणवायूपेक्षा २० पट जास्त आकर्षण असते. त्यापासून निर्मिती होते कार्बाेक्झी हिमोग्लोबिन या पदार्थाची. त्यामुळे हृदय क��ंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊन हृदयगती थांबण्याची किंवा अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता वाढते.\n*नायटड्ढोझमाइन्स व बेन्झोपायरिन हे दोन्ही पदार्थ कर्कजन्य पदार्थ आहेत. स्वाभाविकच बाह्य धुरातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणा-या धुरामुळे इतरांना कर्करोग होऊ शकतो.\n* धूम्रपान न करता अनैच्छिक धूम्रपानामुळे यूएसएमध्ये दरवर्षी जवळजवळ ३००० लोकांना फुप्फुसाचा कर्करोग होतो असा अंदाज आहे. त्यामुळे समाजातील काही जाणकार लोकांनी याची दक्षता घेण्याची गरज आहे.\n*अनैच्छिक धूम्रपानामुळे धूम्रपान करणा-या व्यक्तीच्या सतत संपर्कामुळे सरासरी तीन सिगारेट प्रत्यक्षात ओढण्याएवढ्या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते.\n*अनैच्छिक धूम्रपानामुळे फुप्फुसाचा संसर्ग होण्याची शक्यता खूप वाटते. यात ब्राँकायटिस, न्यूमोनियाचा समावेश होतो. शिवाय अस्थमा होण्याची शक्यता वाढते.\n*याव्यतिरिक्त अनैच्छिक धूम्रपानामुळे हृदयविकार, अर्धांगवायू, कर्करोग, घशाचा संसर्ग, कानाचा संसर्ग, डोळे चुरचुरणे वारंवार चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे इत्यादी त्रास होतात.\n*धूम्रपान करणा-या व्यक्तींच्या कुटुंबियांना तर वर नमूद केलेल्या धोक्यांचा सर्वाधिक फटका बसतो. गर्भवती मातांना तर त्यामुळे अविकसित वा मृत बाळ होऊ शकते. लहान मुलांचा विकास त्यामुळे खुंटतो. क्वचितच त्यांचा अकाली मृत्यू होऊ शकतो.\n*आपण धूम्रपान वा तंबाखूच्या सर्व सवयी सोडा व आपले व आपल्या कुटुंबियांचे आयुष्य सुखमय करा.\nसूर्यनमस्काराचे महत्त्व व नियम\nसध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत व्यायामास फारच महत्त्व असते. सूर्यनमस्कार हा व्यायामाचा एक भाग आहे. मात्र सूर्यनमस्कार करण्यापूर्वी, करताना व केल्यानंतरही काही नियम पाळायचे असतात. ते पुढील-\n१) जागा-ज्या ठिकाणी सूर्यनमस्कार करायचे आहेत ती जागा स्वच्छ व हवेशीर असावी. तशी जागा उपलब्ध नसल्यास सूर्यनमस्कार घरात घातले तरी चालतात. यासाठी योग्य अशी जागा निश्चित केल्यानंतर शक्यतो तिच्यात बदल करू नये.\n२) वेळ-सूर्यनमस्कार शक्यतो सकाळी कोवळ्या उन्हात घालावेत.\nकडक उन्हात घालू नयेत. यासाठी सकाळी प्रातःर्विधी व स्नान आटोपल्यानंतर साधारणत: ६ ते ७ ची वेळ सर्वाेत्तम आहे. दिवसातील इतर कोणतीही वेळ या वेळेच्या तुलनेत गौणच आहे. या वेळेत यास��ठी पाळावी लागणारी अनेक पथ्ये आपोआपच पाळली जातात. सूर्यनमस्कारासाठी एक वेळ निश्चित केली की तिच्यात बदल करू नये.\n३) आसन - सूर्यनमस्काराचा अभ्यास करताना जमिनीवर काहीतरी आच्छादन घालून त्यावर अभ्यास करणे श्रेयस्कर आहे. ग्रंथांमध्ये मृगाजिन हे सर्वांत उत्कृष्ट आसन सांगितले आहे. ते नसेल तर व्याघ्राजिन चालेल. सध्या तर मृगाजिन व व्याघ्राजिन मिळणे अशक्यच आहे. प्रचलित कायद्यांचा विचार करता ही आसने मिळवण्याचा प्रयत्न करू नये. मृगाजिन व व्याघ्राजिन नसेल तर कांबळे वापरावे व तेही नसेल तर सतरंजी वापरावी. मात्र ती स्वच्छ धुतलेली असावी. शक्यतो याच अभ्यासाकरिता वापरण्यासाठी ठेवलेली असावी.\n४) पोशाख - पोशाख सैलसर पण त्याचबरोबर शरीराच्या अवयवांच्या हालचाली सर्व दिशांना मोकळेपणाने करता येतील असा असावा.\n५) वय - आबाल-वृद्धांना करता येण्यासारखा हा अभ्यास आहे. परंतु असे असले तरी व्याधित, दुर्बल आदी व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा अभ्यास करावा.\n६)आहार-विहार- सूर्यनमस्कारांचा अभ्यास रिकाम्यापोटीच करावा. मलमूत्र निस्सारणानंतरच सूर्यनमस्कार करावेत. सूर्यनमस्कार करण्यापूर्वी साडेतीन तासांपर्यंत घन आहार व अर्धा ते पाऊण तास द्रव आहार घेऊ नये. तसेच सूर्यनमस्कार केल्यानंतर २ तासांपर्यंत घन आहार व १ तासापर्यंत द्रव आहार घेऊ नये. हा अभ्यास करणा-यांनी शाकाहार करणे जास्त श्रेयस्कर आहे. तसेच धूम्रपान, मद्यपान यासारखी व्यसने कटाक्षाने टाळली पाहिजेत.\n७) स्त्रियांनीही सूर्यनमस्काराचा अभ्यास करावा का - स्त्रियांनीही सूर्यनमस्काराचा अभ्यास जरूर करावा, परंतु मासिक पाळीच्या काळात, गर्भिणी अवस्थेत सूर्यनमस्कार करू नयेत. तसेच प्रसूतीनंतर २ ते ३ महिन्यांनी हा अभ्यास करावा. वैद्यकशास्त्रातील व योगातील तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानुसार सूर्यनमस्काराच्या अभ्यासाला सुरुवात करावी.\n८) श्वसन- सूर्यनमस्कार करत असताना श्वसन नाकानेच करावे, तोंडाने करू नये. सूर्यनमस्कार करताना ते सावकाश, सम व संथ गतीने, श्वासावर योग्य ते नियंत्रण ठेवून करावे.\n९) पूरक हालचाली- सूर्यनमस्कार करण्यापूर्वी पूरक हालचाल करण्याची पद्धतही काही ठिकाणी प्रचलित आहे. त्यामुळे सूर्यनमस्कार करणे अधिक सोपे होते. या सर्वसामान्य नियमांव्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीची शरीररचना, क्षमता, आजार इत्यादी अनेक घटकांनुसार अनेक बाबींचा विचार सूर्यनमस्कार प्रशिक्षण वर्गात केला जातो. सूर्यनमस्कार करणे सोपे असले तरी केवळ वाचून अथवा सीडी पाहून ते करण्याचा प्रयत्न करू नये. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या देखरेखीखाली ते शिकून घ्यावेत. त्यांचा व्यवस्थित सराव करावा. त्यानंतर सूर्यनमस्कारांचे सर्व फायदे मिळवण्यासाठी त्यांचा अभ्यास नियमितपणे करणे अत्यावश्यक आहे.\nबॅड ब्रेथ : तोंडाची दुर्गंधी टाळा\nतोंडाची दुर्गंधी हा एखादा स्वतंत्र आजार नसून, ते काही आजारांत आढळणारे एक लक्षण आहे. तोंडाची दुर्गंधी तोंडाबरोबरच नाकातूनही येत असते. ही प्रामुख्याने खराब दात व हिरड्यांमुळे आणि दातांच्या अन्य आजारांमुळे निर्माण होते; परंतु इतरही काही प्रमुख आजारांत उदा. ताप, कान-नाक-घशाचे विकार, मधुमेह इ. मुळेही तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. शिवाय दारू पिणे, सिगारेट ओढणे, कांदा-लसूण-मसालायुक्त पदार्थ खाणे यामुळेही तोंडाला दुर्गंधी येते. यावर उपाय आवश्यकच आहे. अन्यथा मुलाखतीसह अनेक ठिकाणी तुम्ही अनेक चांगल्या संधी गमावून बसता. याकडे दुर्लक्ष करणे व्यक्तिगत आरोग्यासह सामाजिक जीवनातही महागात पडू शकते.\nहिरड्यांचा पायोरिया : प्रत्येकवेळी काहीही खाल्ल्यानंतर दात व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत, तर अन्नाचे कण दात व हिरड्यांमध्ये साचून राहतात. लाळेच्या चिकटपणामुळे हे अन्नकण कडक होतात आणि त्याचे किटण (कॅल्क्युलस) बनते. किटणाभोवती जंतूंचा प्रादुर्भाव झाल्याने हिरड्यात पू तयार होतो. सरतेशेवटी हिरड्यांचा पायोरिया होऊन तोंडावाटे दुर्गंधी येते.\n२) अ‍ॅनग : पायोरियाव्यतिरिक्त हिरड्यांना अल्सर, ताप, हिरड्यांचा दाह यामुळे असह्य ठणक लागल्यास अ‍ॅनग नावाचा हिरड्याचा आजार होतो. अ‍ॅनग या आजारात तोंडाला असह्य दुर्गंधी येत राहते. ३) किडलेले दात : किडलेल्या दातांच्या खड्ड्यात अन्नकण साचून राहतात. ते रात्रभर दातात तसेच शिल्लक राहिल्यामुळे अन्नकण कुजतात, दात किडत राहतात. त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते.\n४) तुटलेली फिलिंग्ज : दातात, दाढेत काही फिलिंग्ज असतील आणि ती जरी तुटल, तर अशा फिलिंग्जभोवती अन्नकण साचतात. ते वेळीच साफ केले नाहीत, तर अशा तुटक्या-अयोग्य फिलिंग्जमुळेही तोंडाला दुर्गंधी येते.\n५) कृत्रिम दातांची कवळी : तोंडात एक कि���वा अनेक दातांच्या कृत्रिम कवळ्या असतील, तर अशा कवळ्यांभोवती अन्नाचे कण हमखास साचतात. यासाठीच काहीही खाल्ल्यानंतर कवळी तोंडाबाहेर काढून गार पाण्याने स्वच्छ धुवावी लागते. जर ती न धुता तशीच तोंडात राहू दिल्यास, त्या कवळीच्या अवतीभोवती अन्नकणांचे थरच्या थर जमा होतात आणि त्यामुळे साहजिकच तोंडातून दुर्गंधी येत राहते.\n६) ऑर्थाेडेण्टिक उपचार चालू असताना : वेडेवाकडे दात सरळ करण्याच्या दंतव्यंगोपचाराच्या वेळी दातांभोवती विविध ब्रॅकेटस, ब्रँडस वा बारीकसारीक उपकरणे जोडल्यामुले दातांत अन्नकण साचतात व दुर्गंधी येते. त्यामुळे काहीही खाल्ले तरी दात पेस्टने स्वच्छ करून चुळा भरून धुवावेत. तसे न केल्यास दात, हिरड्या खराब होऊन तोंडातून दुर्गंधी येत राहते. ७) कँक्रम\nओरीस, स्कव्र्ही (व्हिटॅमिन सी ची कमतरता) उगवणारी अक्कलदाढ इ. आजारांमध्येही तोंडातून दुर्गंधी येत राहते. शिवाय कानाची युस्टेशियन नलिका, घशात कान-नाक विकारातही नाका-तोंडातून दुर्गंधी येते. अ) ताप व अंथरुणाला खिळून ठेवणारे आजार ब) घशाचे विकार क) श्वसनमार्गाचे विकार ड) पचनसंस्थेचे विकार इ) कानाचे विकार फ) डायबेटिस मेलिटस ज) लाळेच्या ग्रंथीचे विकार च) गर्भारपणाच्या काळात व आजारात तोंडाला दुर्गंधी येते. दुर्गंधीची अन्य कारणे-दारू पिणे, धूम्रपान, काही खाद्यपदार्थ उदा. कांदा-लसूण, काही औषधे, उपवास. सारांश : असे सांगता येईल की तोंडाची दुर्गंधी हा आजार नसून, आजाराचे एक प्रमुख लक्षण आहे. दातांची निगा राखल्यास तोंडाची दुर्गंधी सहज टाळता येते आणि समाजात आत्मविश्वासाने वावरता येते. कारण हा आजार बरा न केल्यास वैवाहिक जीवनात, दाम्पत्य जीवनात अडथळा ठरू शकतो तोंडाच्या दुर्गंधीमुळे समाजात वावरणेही, मित्र-सहका-यांत वावरणेही कठीण ठरते आपल्याबद्दल लोकांचे मत वाईट होऊ शकते. याशिवाय मुलाखतीसह अनेक ठिकाणी तुम्ही अनेक चांगल्या संधी गमावून बसता. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे व्यक्तिगत आरोग्यासह सामाजिक जीवनातही महागात पडू शकते त्यामुळे यावर त्वरित उपाय करणे हेच उत्तम. दुर्गंधी टाळण्याचे उपाय :- दात वेळोवेळी ब्रश-पेस्टने घासून साफ ठेवले पाहिजेत : भरपूर पाणी घेऊन स्वच्छ, खळखळून चुळा भरल्या पाहिजेत यामुळे तोंडातील अन्नकण, कचरा बाहेर फेकले जातात. फ्लॉसिंग : डेंटल फ्लॉस नामक नायलॉन-इलॅस्टिकस���ृश धाग्याने दोन दातांमधील भाग व हिरड्यांच्या आतील भाग सहज साफ केला जातो.\nअयोग्य सवयी टाळणे : सतत पान चघळत राहणे, तंबाखू, जर्दा, मावा खाणे, दाताला मिश्री लावणे, सिगारेट-बिडी ओढणे. वारंवार डेन्टिस्टकडून दात तपासून घ्यावेत : हिरड्यात किटण साचले असल्यास दात साफ करून घ्यावेत, माऊथवॉशने गुळण्या कराव्यात, स्केलिंग या उपचाराने हिरड्या साफ करून घ्याव्यात. उपचारानंतर माऊथवॉशचा चांगला उपयोग होतो. मात्र डेन्टिस्टकडून उपचार करून घ्यावा. किडलेले दात व तुटलेली फिलिंग्ज त्वरित भरून घेणे आवश्यक आहे जेणेकरून तेथे अन्नकण साचणार नाहीत. उपवास करायचे तर भरपूर पाणी प्यावे. उपवास केला तरी काहीही खाल्लेले नसले तरी दात घासावेत. ताप, दीर्घ आजारपण वा गर्भारपणात महिलांनी दातांची योग्य काळजी घ्यावी. तोंडाची दुर्गंधी कान, नाक, घशाच्या विकारामुळे असल्यास त्या शाखेच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावे व त्यानुसार उपचार करावे. बद्धकोष्ठता, गॅसेस, अपचन टाळणे आवश्यक आहे. तोंडाची दुर्गंधी येणार नाही यासाठी भरपूर पाणी प्यावे. पापिणेप्यवोआहारात चोथा व तंतुमय पदार्थांचा समावेश भरपूर प्रमाणात करावा म्हणजे पचनसंस्थेचे विकार टळू शकतील व करपट ढेकर व अपचनामुळे साइड इफेक्ट म्हणून तोंडाला दुर्गंधी येणार नाही.\nअम्लपित्त (अ‍ॅसिडीटी) म्हटल की लगेच हृदयात जळजळ सुरु होते. आयुर्वेदात अम्लगुणोदिक्तं पित्त अम्लपित्तम. म्हटलय. या आजारात अम्ल गुणाने पित्त वाढले जाते, म्हणून यास अम्लपित्त, म्हणतात. अम्लपित्त हा आजार चिरकारी म्हणजे अनेक दिवस हेतु घडत राहून ज्याची हळूहळू संप्राप्ती घडत राहून आजारनिर्मिती होते. व त्यामुळेच आजार बरा होण्यास बराच कालावधी लागतो. अम्लपित्त हा अभ्यंतर मार्गातील एक व्याधी असून, तो बराच कष्टसाध्य असतो.\nअम्लपित्त प्रकार : - उध्र्वग अम्लपित्त, अधोग अम्लपित्त १)उध्र्वग अम्लपित्त-अ‍ॅसिडीटी झाल्याने पित्त हे उल्टीद्वारे बाहेर पडते व उल्टीला वास येतो.२) अधोग अम्लपित्त-हे कमी प्रमाणात असते गुदमार्गाने मलाद्वारे पित्त बाहेर पडते. जुलाब होतात.\nआम्लपित्त होण्याची कारणे : हरी, करी आणि वरी ही याची मुख्य कारणे आहेत. १) हरी- घाईने काम करणे. २) करी- मसालेदार पदार्थ अतिसेवन करणे. ३) वरी- चिंता करणे ४) मसालेदार, उष्ण, मांसाहार अतिसेवन, अति चहा. ५) जास्त जेवण करणे. ६) व्यायाम न करणे. ७) मद्यपान. ८) आंबवून केलेले पदार्थ- इडली, डोसा, ढोकळा अति खाणे. ९) जेवणानंतर लगेच झोपणे. १०) गरम पाण्याने फार वेळ स्नान करणे. १४) जेवताना जास्त पाणी पिणे. १५) शिळे अन्न खाणे. १६) अति जड, विदाही, अभिष्यंदी पदार्थ खाणे. १७) अति क्रोध. १८) रात्रीचे जागरण.\nआम्लपित्त संप्राप्ती :- अ) त्रिदोष (वात, पित्त, कफ) प्रकोप. - अग्निमांद्य - अपथ्य चालू राहिल्यास - आम्लपित्त - आमाशय क्षोभ. ब) पित्तप्रकोप अधिक (द्रव व आम्लगुणाने) - अपथ्य चालू राहिल्यास अन्नाला विदग्धता - आम्लपित्त - आमाशय क्षोभ.\nअ‍ॅसिडिटी नसणे : - १) अन्न न पचणे, उलटी-जुलाब. २) श्वास घेताना त्रास. ३) छातीत जळजळणे, छाती दुखणे. ४)तो डाला आंबट पाणी येणे. ५) पोटात आग होणे. ६) घशात जळजळ ७) जेवणाची इच्छा न होणे. (अरुची) ८) उदरशूल. ९) डोके दुखणे. १०) अंगावर लाल पित्त उठणे (गुथी येणे) ११) अस्वस्थ वाटणे. १२) व्रण (अल्सर होणे)\n१) औषधी चिकित्सा : लक्षणांनुसार पित्तशामक औषधी वापरली जातात.\n२) पंचकर्म चिकीत्सा : अ) स्नेहन (संपूर्ण शरीराची तेलाने मालिश करणे. ब) स्वेदन- वाफ देणे. क) वमन ड) विरेचन ई) बस्ती.\n३) नियमीत व्यायाम करणे.\n४) पायी फिरणे, पळणे. ५) प्राणायाम, मानसिक शांतता ६) जेवणाची पथ्य पाळणे.आयुर्वेदाच्या औषधी व पंचकर्म चिकित्सेने अ‍ॅसिडीटी अल्सर पूर्णपणे बरा होतो.\nआमच्या शरीराची योग्य वाढ होण्यासाठी एक घटक आवश्यक असतो व तो म्हणजे आयोडीन. आयोडीन नसेल तर अनेक प्रकारच्या डिसऑर्डर्सना तोंड द्यावे लागेल.\nआयोडीन नसेल तर तुमची वाढच खुंटेल व अनेक प्रकारच्या डिसऑर्डर्सना तुम्हाला तोंड द्यावे लागेल. भारतामध्ये आयोडीनच्या अभावामुळे जवळजवळ २० कोटी लोक व्याधिग्रस्त आहेत व त्यापैकी जवळपास ७ कोटी लोकांवर आयोडीनच्या अभावामुळे अधिक गंभीर दुष्परिणाम झाले आहेत. शासनातर्फे शास्त्रीय माहिती देणारे कार्यक्रम आयोजिले आहेत. त्यासाठी मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आयोडीन शरीराला कसे उपयोगी पडते हे थोडक्यात पाहूया. आयोडीन हे मिनरल असून थायरॉइड ग्लँडचे कार्य, वाढ, तसेच मेंदू व शरीर यांचा एकूण विकासासाठी त्याचा उपयोग होतो. थायरॉइड ग्लँड आपल्या मानेच्या पुढील भागात असतात. या ग्लँडमधून स्रवणा-या हार्माेन्समुळे आपल्या शरीराचे तापमान मर्यादित ठेवले जाते.रक्तपेशी निर्माण होतात. प्रजोत्पादनासाठी आवश्यक पेशी निर्माण होतात. तसेच ��्नायू व नसांना बळकटी प्राप्त होते. जर आयोडीनची कमतरता असेल तर अनेक व्याधी होऊ शकतात. विशेषत: मेंदूचे विकार व मानसिक आजार होण्याचाही धोका संभवतो. वास्तविक शरीराला फार थोडे आयोडीन आवश्यक असते व ते नियमितपणे आणि तुमच्या जेवणातूनच मिळायला हवे. तसे झाले नाही तर तुमचे वजन वाढू शकते. तुम्हाला थकवा येऊन तुमचा रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते. बद्धकोष्ठासारखे आजार होतात. तुमचा आवाज घोगरा बनू शकतो. सर्वात धोक्याची गोष्ट म्हणजे मानसिक आजार उद्भवू शकतात. गर्भवती महिलांनी तर आयोडीन योग्य त्या प्रमाणात मिळते की नाही याबाबत खूपच दक्षता घेतली पाहिजे. हे प्रमाण कमी राहिले तर गर्भपाताची शक्यता वाढते व जन्माला येणा-या मुलाचे वजनही कमी राहते. आईच्या अंगातूनच लहान बाळाला आवश्यक ती शक्ती मिळत असते. त्यामुळेच बाळाची वाढ होऊन वजन वाढत असते. अन्नात पुरेसे आयोडीन नसेल तर ऐकू न येणे, बोलताना अडथळे जाणवणे, अपुरी शारीरिक वाढ व मानसिक आजार इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. आयोडीनमुळे तर बाळाच्या थायरॉइड ग्लँड व मेंदू यांची वाढ होते. आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवणारे आजार लवकर बरे होत नाहीत. आयोडीन शरीरात साठवले जात नाही. त्यासाठी आयोडीनचे सेवन रोज केले पाहिजे. मीठ आपण रोजच्या जेवणात घेतोच. या मिठात जर आयोडीन असेल तर आपोआप तेही आपल्या पोटात जातेच. मिठाशिवाय पाणी, दूध, मांस, मासे, भाजीपाला इ.मधूनही आपल्याला आयोडीन मिळू शकते. थोडक्यात, आयोडीनचे योग्य त्या प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.\nकॅन्सरमध्ये पेशीच्या अनियमित आणि अनैसर्गिक वाढीमुळे ट्यूमर तयार होतो. जेव्हा पेशीचे विभाजन नियमित होत नाही, तेव्हा पेशीची अनैसर्गिक वाढ होते. त्यातून तयार होणा-या गाठी (ट्यूमर) दोन प्रकारच्या असतात. १) बिनाइन २) मॅलिग्नंट. बिनाइन ट्यूमर हा ठरावीक आकारापर्यंतच वाढतो. तो शरीराच्या इतर भागात पसरत नाही. त्याचा जिवाला धोका नसतो, शस्त्रक्रियेने काढून टाकल्यावर तो परत होत नाही. मॅलिग्नंट ट्यूमर हा आजूबाजूच्या पेशीवर हल्ला करतो. शरीराच्या इतर भागातही पसरतो. या पसरण्याला ाशींरीींरीळी म्हणतात. तो शरीराच्या सर्व भागात पसरू शकतो. या प्रकारातील कॅन्सरवर शस्त्रक्रिया करून काढून टाकल्यावर अथवा ीरवळरींळेप व किमोथेरपी दिल्यानंतरही परत होण्याचे प्रमाण असते. कारण यातील काही कॅन्सरच्या पेशी शरीरात उपचार करण्याआधीच पसरलेल्या असण्याची शक्यता असते. सहजरीत्या दिसणारे किंवा जाणवणारे शरीरातील बदल म्हणजे कॅन्सरची सुरुवात असू शकते. असा काही बदल दिसला किंवा जाणवला की लगेर्च ीिंरश्रळषळशव डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर तुमची तपासणी करून तुम्हाला दिसणारे किंवा जाणवणारे बदल हे कॅन्सरशी संबधित आहेत का हे बदल बिनाइन किंवा मॅलिग्नंट आहेत का हे बदल बिनाइन किंवा मॅलिग्नंट आहेत का हे सांगू शकतात. संशयित भागाचा थोडासा तुकडा काढून त्याची ाळलीेीलेशि च्या खाली तपासणी करून त्यावरून कॅन्सरचे निदान करणे याला लळेीिू म्हणतात. लळेीिू च्या निदानावरून कॅन्सर व त्याचे प्रमाण ठरवले जाते. प्रत्येक अवयवाच्या कॅन्सरर्चे ीील-ीूंशि असतात. त्यावर पुढील उपचार अवलंबून असतात. लळेीिू निदानानंतर त्यार्चे ीील-ीूं ठरवण्यासाठी र्खााीपेहळीीेंलहशाळीींीू गर्र्् ींीोीी ारीज्ञशी व या अतिशय नवीन उपयुक्त पद्धतीचा आधार घेतला जातो.\nआता कॅन्सर झाला हे निदान पक्के झाले, त्यानंतर पुढची पायरी म्हणजे तो शरीरात दुसरीकडे कुठे पसरला आहे का हे तपासण्यासाठी ीेपेसीरहिू छातीचा एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय व पेट स्कॅन यापैकी योग्य पद्धतीचा अवलंब करुन त्याची ीींरसळपस ठरवता येते. त्याच हिशेबाने उपचारांच्या मार्गदर्शक तत्त्वाची अंमलबजावणी केली जाते. स्टेज ठरवण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे डॉक्टरांना साह्य करतात. रुग्णांनी अथवा नातेवाइकांनी स्टेज कोणती आहे याचा विचार करत निगेटिव्ह अप्रोच घेऊ नये. कितीतरी रुग्ण ब-याच कॅन्सरच्या प्रकारात तिस-या किंवा चौथ्या स्टेजलाही चांगले आयुष्य जगतात. गरज आहे ती रुग्णांच्या, त्याहीपेक्षा त्याच्या नातेवाइकांच्या पॉझिटिव्ह अप्रोचची.\nनिदान झाल्यानंतर रुग्णाला त्याचे निदान सांगणे हा फार महत्त्वाचा भाग आहे. त्यांना व्यवस्थित र्लेीपीशश्रश्रळपस करणे हे डॉक्टरांचे व त्यांच्या टीमचे काम आहे.कारण या आजाराबाबत असलेल्या गैरसमजामुळे रुग्ण व त्याचे नातेवाईक घाबरून जातात. त्याऐवजी उपचार करणा-या डॉक्टरांनी व्यवस्थित चर्चा करून शंकानिरसन करून घ्यावे. त्यामुळे मन निश्चिंत होते. आधार वाटतो.\nरुग्णांवर करण्यात येणारे उपचार परिणामकारक होण्यासाठी प्रोटोकॉल ठरलेले आहेत. फक्त त्याचा अवलंब करताना डॉक्टर ���ुमच्यापूर्वीच्या व्याधी, तुमची सर्वसाधारण प्रकृती याचा विचार करतात. कॅन्सरवर करण्यात येणारे उपचार हे रुग्णाच्या शारीरिक क्षमतेवर व गरजांवर अवलंबून असते. कॅन्सरच्या निदानानंतर उपचार लवकरात लवकर सुरू करावेत. काही प्रकारच्या ट्यूमरसाठी शस्त्रक्रिया करावी लागते. ती करताना आजूबाजूच्या ङूाहि पेवश मध्ये पसरले असतील तर ते ही काढावेत. जेव्हा कॅन्सरच्या ट्यूमरची खूप वाढ होते. शस्त्रक्रिया शक्य नसते तेव्हा ठरवळरींळेप ींहशीरूि हा उपचाराचा प्रकार वापरून तो ट्यूमर क्ष-किरणाच्या साह्याने जाळून टाकण्यात येतो. काही कॅन्सरमध्ये ठरवळरींळेप ींहशीरूि हा शस्त्रक्रियेनंतरचा भाग असतो. कॅन्सरच्या पेशीची वाढ कमी करण्यासाठी व थांबवण्यासाठी शस्त्रक्रिया व ठरवळरींळेप ींहशीरूि सोबतच कॅन्सरविरोधी औषधीचा उपयोग करता येतो. त्याला आपण किमोथेरपी म्हणतो. ही औषधे कॅन्सरच्या पेशीबरोबर इतर चांगल्या पेशीवर परिणाम करत असल्यामुळे ही औषधे वापरताना इतर सुदृढ पेशींवर कमीत कमी परिणाम करून कॅन्सर पेशींचा नाश करणे असा समतोल राखणारे डोस देणे हे डॉक्टरांचे काम आहे. आता उपलब्ध असलेली किमोथेरपी औषधे ही खूपच परिणामकारक व शरीराला कमीत कमी अपायकारक आहेत. जेनेरिक औषधांमध्येसुद्धा किमोथेरपीची औषधे उपलब्ध आहेत. ती तेवढीच परिणामकारक आहेत. कमी खर्चात किमोथेरपी औषधे रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकतात.\nअभ्यासासोबत फिटनेसकडेही लक्ष देणे गरजेचे\nपरीक्षेच्या काळात विद्याथ्र्यांवर अभ्यासाचा तणाव वाढणे स्वाभाविक आहे. या काळात शारीरिक आणि मानसिक दबाव जास्त असतो. अभ्यास करताना अर्धवट झोप घेणे आणि खाण्यापिण्यात बेफिकीरपणा आरोग्यासाठी चांगला नाही. यामुळे शरीरातील उर्जेचा स्तर घसरून आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.\nपुरेशी झोप घ्या : अभ्यास करण्यासाठी फार उशिरापर्यंत जागरण करण्याची चूक करू नये. अशामुळे मेंदूला एकाग्र करण्यात अडचणी येतात. अशाने परीक्षेवेळी विद्यार्थी अभ्यासलेल्या गोष्टी विसरून जातो. यासाठी अभ्यासाचे वेळापत्रक तयार करताना आपली झोपेची वेळ प्रभावित होणार नाही, याची काळजी घ्यावी.\nयोग्य आहार : स्मरणशक्ती वाढणे, मेंदूला ऊर्जा पुरवठा होणे आणि इतर प्रणालीचे काम योग्य पद्धतीने चालण्यासाठी आहारात पोषक तत्त्वाची भूमिका फार महत्त्वाची असते. या क���ळात पुरेशा हिरव्या पालेभाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ जास्त खाल्ले पाहिजे.\nतणाव घेऊ नये : अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी कमीत कमी पाच ते दहा मिनिटांचे मेडिटेशन केले पाहिजे. यामुळे यामुळे मानसिकरीत्या तुम्ही रिलॅक्स होऊ शकाल. -\nउत्तम आरोग्यासाठी करा हे जुने मात्र दमदार उपाय\nआपले आरोग्य सुदृढ राहावे असे प्रत्येकालाच वाटत असते. जर तुम्हालाही सुदृढ आरोग्य हवे असेल तर हे जुने फंडे आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरा. हे जुने फंडे आरोग्य फिट ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत. आज आम्ही तुम्हाला फिट राहण्याचे काही जुने मात्र दमदार फंडे सांगत आहोत.\nअति जेवण करणे हे आरोग्यासाठी हितकारक नाहीये. कमी खाणारे व्यक्ती नेहमी निरोगी आणि सुखी असतात. जी व्यक्ती खूप भूक लागल्यावर प्रमाणात जेवण करते ती नेहमी निरोगी राहते. त्यामुळे पोटाला लागेल जेवढेच खा.\nकाळे मिरे वाटून त्याचे चुर्ण बनवा. हे चुर्ण ३ ग्रॅम तुप आणि साखरेत रोज सेवन करा. त्यामुळे डोळे निरोगी राहतता. डोळ्याचे आजार उद्भवणार नाहीत. डोळे लाल होत असतील तर हा उपाय नक्की करा. डोळ्याचे आजार दूर करण्यासाठी हा उपाय लाभदायक आहे.दररोज जेवन झाल्यानंतर १० ग्रॅम गुळाचे सेवन करा. पोटाचे आजार उदा. अपचन, गॅसेस, पोटदुखी या त्रासापासून सुटका होईल. दररोज १० ग्रॅम गुळ खाण्याची सवय लावा. गुळाच्या सेवनामुळे जेवण पचायला मदत होते. -\nबाहेरच्या जेवणामुळे आजारांना आमंत्रण\nघरच्या जेवणामुळे शरीरातील कॅलरीजचा स्तर नियंत्रणात राहण्यासोबत अतिरिक्त चरबीपासून देखील बचाव होतो. घरच्या जेवणाने स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यात मदत होते. त्यामुळे बाहेरचे जेवण शक्यतो टाळावे.\nविषबाधेचा धोका : सेंटर फॉर डेसीज कंटड्ढोलनुसार बाहेरचे अन्न खाल्ल्याने फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो. हॉटेलमध्ये साफ-सफाईकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच भाज्या उकडून अनेक तास तशाच ठेवलेल्या असतात.\nवजन वाढते : र्जनल ऑफ पब्लिक हेल्थ पॉलिसीनुसार बाहेर जेवण करताना शरीराच्या गरजेच्या दोन ते पाच पट जास्त अन्न खाल्ले जाते. यामुळे लठ्ठपणा वाढतो.\nमीठ, चरबीचे प्रमाण : हॉटेलातील खाद्यपदार्थांमध्ये मीठ आणि टड्ढान्सफॅटचे प्रमाण जास्त असते. जे आर्टरीज प्रवाहास अडथळा निर्माण करतात. अशाने वजन वाढणे, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.\nसंतुलित आहार : घरात जेवण तयार करण्याचा ���र्वात मोठा फायदा हा आहे की, खाद्यपदार्थांमधील पोषक तत्त्वे कायम राहतात. अन्नात किती प्रथिने, कबरेदके आणि तेलाचे प्रमाण असावे हे स्वत: ठरवू शकतो. याच्या उलट हॉटेलमधून मिळणा-या खाद्यपदार्थात पोषक द्रव्यापेक्षा कॅलरीजचे प्रमाण जास्त असते.\nबाधितांच्या संख्येत वाढ : यूएस पब्लिक इंटरेस्ट रिसर्च ग्रुपच्या’ ताज्या अहवालानुसार अमेरिकेत बाहेरच्या जेवणामुळे आणि दूषित खाद्यपदार्थांमुळे आजारी पडणा-यांची संख्या दोन वर्षांत ४४ टक्क्याने वाढली आहे.\nजास्त मसालेदार पदार्थ टाळा\nदिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी मेटाबॉलिझम मंद असतो. त्यामुळे शरीराला अन्न पचवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतात. अशा वेळी शरीरातील इतर क्रिया बाधित व्हायला लागतात. अधिक\nमसालेदार जेवण घेतल्याने त्याचा नकारात्मक\nपरिणाम झोपेवर होऊ शकतो.\nछातीत जळजळ होणे : रात्रीच्या जेवणात जास्त मसालेदार पदार्थांचा समावेश केल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवते. त्याचप्रमाणे यामुळे स्टमक लाइनिंग (जठर) मध्ये सूज किंवा जळजळीचा त्रासदेखील होऊ शकतो. पोटदुखीसाठीही मसालेदार जेवण कारणीभूत ठरते. यालाच सर्वसामान्यपणे अ‍ॅसिडिटी असे म्हणतात.\nतोंडाचा वास येणे : मसालेदार जेवणात साधारणपणे वापरल्या जाणा-या लसूण, कांदा आणि मिरची या पदार्थांमुळे तोंडाचा वास येतो. मसालेदार पदार्थांचे काही फायदेदेखील आहेत. असे असले तरी मुखवासाची समस्या अपमानित होण्याचे कारणही ठरू शकते.\nशरीराचे तापमान वाढणे : जास्त तिखट आणि मसालेदार जेवण केल्याने टाळू आणि ओठांमध्ये तीव्र दाह होतो. अशावेळी शरीराच्या तापमानात वाढ होते. तापमान वाढणे रात्रीच्या वेळी चांगले नसते. तज्ज्ञांच्या मते साधारणत: रात्रीच्या वेळी\nशरीरातील तापमान नैसर्गिकरीत्या कमी असते. गाढ झोपेसाठी हे तापमान आवश्यक ठरते.\nझोपेशी संबंधित समस्या : रात्रीच्या जेवणात मसालेदार पदार्थांचा समावेश केल्याने झोप न येणे, झोपमोड होणे इत्यादी समस्या निर्माण होतात. यासाठी रात्री हलके जेवण घ्यावे. एखाद्या कार्यक्रमात जर भरपेट जड जेवण घेतले असेल तर अशावेळी दूध घेतल्याने पोटास आराम मिळू शकतो.\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtracivilservice.org/janpith?start=401", "date_download": "2019-01-21T20:06:53Z", "digest": "sha1:KLDV4QOS32AUCVXLOJ6QXKCANMTDIC42", "length": 101507, "nlines": 594, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nजनपीठ - प्रश्न जनतेचे\nसर सरळ प्रश्न आहे ग्रामपंचायतीत झालेल्या जागेच्या वाटण्या ग्राह्य असतात का व वाटण्या झाल्यावर pr कार्ड ला पुन्हा वाटण्यावरून वाद होऊ शकतात का कारण pr कार्ड ला अजून जुनीच नोंद आहे ग्रामपंचायत नमुना न. ८ मालकी पुरावा असतो कि नसतो कारण पूर्वी लोक ग्रामपंचायत ला वाटण्या करत होते ना कि भूमी अभिलेख ला त्यांनी वाटण्या केल्या पण आता ते जिवंत नाहीत आणि pr कार्ड ला नोंद जुनी आहे आता कोणती वाटणी खरी आहे \n२.ज्याने त्याने वाटण्या झालेल्या जागेवर घर बांधून गेले २० वर्ष महसूल भारत आहे तर आता pr कार्ड वरून वाद कसा होऊ शकतो\n३.दोन्हीकडे फेर का होतात मग खरा कोणता आजही लोक ग्रामपंचायत ला जागेच्या वाटण्या करतात त्या कायदेशीर असतात का \n४.आपण ज्या जागेचा घरपट्टी म्हणून कर भरतो तो मालकाच्या नात्यानं भरतो मग पुन्हा pr कार्ड ला वारसा करून वाटण्या करण्याचे कारण काय\nमी कोर्टात दाद मागू शकतो का \nआपले गाव शहर सर्वेक्षण झालेले आहे . ग्राम पंचायत मध्ये कर आकारणी नोंदवही असते . त्या मध्ये घर नम्बर नमूद असतो . आपण अससेसमेंट नोंदवहीला वारसांची नवे लागल्यावर , त्याच वेळी , मिळकत पत्रिकेस हि नाव लावणे आवश्यक होते . पण अद्यापही वेळ गेलेली नाही . आपण ज्या पद्धतीने अससेसमेंट नोंदवहीला वापर केलेले आहे त्या[प्रमाणे मिळकत पत्रिकेस नाव लावणे व त्याप्रमाणे वाटप करून , स्वतत्र मिळकत पत्रिका मोजणी करून घ्या .\nसर्वांची संमती असेल तर , वाद होण्याचा प्रश्न उद्भवत नाही\nReply By - श्री. किरण पानबुडे\nआदरणीय श्री संजय कुंडेटकर सर आपण मी विचारलेल्या प्रश्नाना बघावे योगय तो मार्गदर्शन मिळावा ह्या करीता विनंती ,,.\n१) नमस्कार सर आमच्या जमिनीचा ७/१२ चा तहसीलदार मध्ये नाही रेकॉर्ड आणि ऑनलाईन सुद्धा नाही ,,पण त्या सर्वे नंबर चा घटबूक नकाशा मध्ये ते क्षेत्र आहे, व जुना विकत घेतल्याचा सुद्धा पुरावा आहे, तर नवीन ७/१२ मिळणेसाठी काय करावे लागेल\n२) ७०ब अन्वये ताबा सिद्ध करणेसाठी कोणता पुरावा सक्षम व कायदेशीर असेल.\n३) ४३ च्या शर्तीस पात्र असलेल्या जमिनीची विक्री २०१० साली कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर विक्री झाली आहे , हि झालेली विक्री रद्द करणेसाठी काय करावे लागेल\n४) ७०ब चा अर्ज केल्यानंतर माननीय श्री तहसलीदार कायदेशीर चौकशी करणेसाठी शेतजमिनीवर लागवड कोणी केली हे बघण्यासाठी स्वतः येऊ शकतात का येण्यासाठी विनंती केल्यावर येऊ शकतात का येण्यासाठी विनंती केल्यावर येऊ शकतात का आपण मार्गदर्शन करावे विनंती ,,.\nआपण जनसामान्यांसाठी ही वेबसाईट सुरु केल्याबद्दल मनपूर्वक आभार ..\n१. ७/१२ नसेल तर केवळ गटबुक नकाशा असून उपयोग नाही .\n२. ७० ब आपण महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ७० ब चा उल्लेख करत असाल तर , हे कलम हा कायदा प. महाराष्ट्र , कोंकण व खान्देश अथवा उत्तर महाराष्ट्र यास जो लागू आहे त्या अनुषंगाने आहे असे समजून मी उत्तर देत आहे .\nया कलमाद्वारे ताबा सिद्ध होत नाही अथवा ताबा सिद्ध करण्याचे कलम नाही . या कलमाद्वारे एखादी व्यक्ती एखाद्या मिळकतीची कुल /सौरिक्षीत कुल / कायम कुल आहे किंवा होती , हे ठरवण्याचा मामलतदार /तहसीलदार यांना अधिकार आहे .\nया साठी आपण या कायद्याची कलम २(१८),२(५) ,२(६), ४ हे कलमे वाचा .\n३. कलम ८४ क क प्रमाणे शर्थ भंग झाला म्हणून कारवाई सुरु करणे आवश्यक .\n४.उपलब्ध पुराव्यावरून व्यक्ती मानीव कुल आहे कि नाही हे पाहण्याचे असते . स्थळपाहणी आवश्यक नाही .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nवर्ष १९२२ फेरफार क्रमांक ३४२ ''अ '' या वेक्तीचे नाव सातबाराच्या भोगवटामध्ये कॉलम मध्ये होते , या नंतर या वेक्तीचे नाव १९५८ मध्ये इतर हक्कांमधून निघून गेले , या प्रकरणावर मला खालील दोन प्रश्नावर मार्गदर्शन करावे ही विनंती\n१) जर ''अ '' या वेक्तीचे नाव सातबाराच्या भोगवटामध्ये आहे मग तो इतर हक्कामध्ये कसा गेले आणि या नंतर या वेक्तीचे नाव १९५८ मध्ये इतर हक्कांमधून निघून गेले , तर या वेक्तीचे नाव परत फेरफार क्रमांक ३४२ प्रमाणे १९५८ नंतर परत भोगवटाच्या कॉलम मध्ये कसे येऊ शकते .\n२) ''अ '' या वेक्तीचे नाव १९५८ मध्ये इतर हक्कांमधून निघून गेले तर या वेक्तीचे नाव परत मालकी हक्का मध्ये येऊ शकते का .\nआपण ७/१२ वर नमूद सर्व फेरफार पहा . त्यावरून आपणास कळून येईल\nReply By - श्री. किरण पानबुडे\nएका व्यक्तीने 2010 साली जमीन विक्रीसाठी नोंदणीकृत साठेखत तयार करून दिले खरेदी घेणाऱ्याने त्यासोबत कुलमुखत्यार ��ुद्धा करून घेतले आणि २०१७ ला त्याने कुलमुखत्यार पत्र व साठेखतावरून खरेदीखत तयार केले आहे, ह्या प्रकरणात कायम खरेदीचा उल्लेख हा साठेखतात आहे , पण ज्याची जमीन आहे तो खरेदीखत साठी सह्या करायलाच गेला नाही, सध्या प्रकरणात केस चालू आहे ,कुलमुखत्यार पत्राद्वारे खरेदी देता येते का\nजमीनदाराळ त्याची जमीन परत मिळू शकते का तो साठेखतात घेतलेली रक्कम परत करायला तयार आहे ,,मागील उत्तर बघितले कि साठेखताची मुदत फक्त ३ वर्ष असते ..मार्गदर्शन करावे ,,,\nकुल मुखत्यार द्वारे , जमिनीची विक्री करता येते .\nकुल मुखत्यार- पत्र म्हणजे , मालकाचे वतीने काम पार पाडण्यासाठी नेमलेली व्यक्ती .\nजमीन परत मिल्ने अश्यक्य .\nजर कुलमुखत्यार पत्र करताना फसवणूक झाली असेल तरच फौजदारी तक्रार न्यायालयात दाखल करून खरेदी खत रद्द करणे आवश्यक\nReply By - श्री. किरण पानबुडे\nनमस्कार सर , मी पाच\nवर्षे पूर्वी ग्रामपंचायत हद्दी मध्ध्ये रजिस्टर अग्रीमेंट करून प्लॉट विकत घेतला. हे अग्रीमेंट माझ्या एकट्याच्या नावानी केले आहे , त्यात बायकोचे नाव नव्हते.मग ग्रामपंचायती कडून रीतसर परवानगी घेऊन घराचे बांधकाम पूर्ण केले . ग्रामपंचायतीना माझी कुठलीही पूर्व परवानगी नसताना बायकोचे नाव आठ अ वर टाकले आणी टॅक्स पावती वर टाकले.मी तक्रार केली असता ग्रामपंचायत म्हणते की तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही , आठ अ हा फक्त महसूला पुरताच आहे , त्या मुले कुणाची मालकी सिध्ध होत नाही. तसा\nशिक्का देखील आठ्या वर मारून\nदिला आहे. त्यांनी हेही सांगितले कि\nतुम्ही एकटे रजिस्टर अग्रीमेंट करून घर कुणालाही विकू शकता.\nप्रश्न १ - हे बरोबर आहे का \nप्रश्न २ - पुढे मी हे घर विकल्यास नवीन मालकाचे नाव ग्रामपंचायत रेकॉर्ड मध्ध्ये चढवण्यास बायको आडकाठी आणू शकते का \nजर आपण खरेदी खतात पत्नीचे नाव टाकले असल्यास , पतींचेही नाव अससेसमेंट रजिस्टरला येणार . मात्र जर पत्नीचे नाव खरेदी खतात नसेल तर पत्नीचे नाव अससेसमेंट रजिस्टरला येण्याचा प्रश्न येत नाही . आपण गट विकास अधिकारी यांचेकडे अपील करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nकडई पत्रक म्हणजे काय त्यचा उपयोग काय कडई पत्रक आजही बनवले जाते का\nधर्मादाय प्र्योजनासठि कोण कोणत्या जमिनी शासनाकडुन देण्यात येतात\nधर्मदाय प्रयोजनासाठी जमीन देण्यात येत नाही .\nपूर्वी देवस्थान चे पूजे अर्चा , दिवाब���्ती या साठी जमीन देण्याची प्रथा होती . आता या कारणासाठी जमीन दिली जात नाही\nReply By - श्री. किरण पानबुडे\nReply By - श्री. किरण पानबुडे\nनमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की मी एक अल्पभूधारक शेतकरी असून मला माझ्या मुलीच्या शिक्षनकामी तहसील कार्यालयाकडून अल्पभूधारक चा दाखला हवा आहे परंतु तहसीलदार मला यासंबंधी शासन निर्णय नाही असे कळवितात तरी कृपया मला आपल्याकडून सदरील विषयी मार्गदर्शन व शासन निर्णय असल्यास सांगा.\nतहसीलदार यांनी दिलेले उत्तर बरोबर आहे . आपला गाव नमुना ८ अ व शपथ पत्र दाखल करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nअ ब क ड यादी चौथी आवृत्‍ती याबाबत थोडक्‍यात मार्गदर्शन करावे व सदर पुस्‍तक PDF स्‍वरुपात उपलब्‍ध असल्‍यास कृपया माझे इ-मेल आयडीवर पाठविण्‍याची कृपा करावी.\nसर माझे आजोबा यांचे मूळ गावी त्यांची वडिलोपार्जीत जमीन व घर होते.परंतु आजोबा २ ते ३ वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील मयत झाल्याने आजोबाचे पालन त्यांचे आत्याने केले.परंतु आजोबाचे नावावर त्यांचे नावावर कोणतीही मिळकत झाली नाही.त्याबाबत मार्गदर्शन मिळावे.कालावधी (१९५०-१९६०)\nकोणतीही गोष्ट विहित वेळेत होणे / करणे आवश्यक असते . कायद्यात law ऑफ limitation ला महतव आहे . ५० वर्षाहून अधिक विलंबाबत कोणते कारण आपण देणार .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nआचारसंहिता लागू असताना ग्रामपंचायतची मासिक मिटींग घेणे आचारसंहितेचा भंग होतो काय \nमतदारावर प्रभाव पडेल असे कोणतेही निर्णय मासिक बैठकीत घेता येत नाहीत .\nबैठक न घेणे हितावह\nReply By - श्री. किरण पानबुडे\nआपापसात चर्चेने प्रश्न सुटतो का पहा \nन्यायालय कालावधी खूप जाईल . आर्थिक / मानसिक त्रास आहेच .\nया अपरोक्ष न्यायायालयत गेल्यास , आपला प्रश्न कायमचाही सुटू शकतो.\nReply By - श्री. किरण पानबुडे\nप्रश्न असा आहे की, XXX ह्या व्यक्तीचे ६ मुले होती\nA,B,C,D,E,F त्याप्रमाणे ‘’A’’ ह्या मोठ्या मुलाचे नाव (ए.कु.मॅ.) म्हणून लागले असेल जुना फेरफार नाही बघितला,\nत्यावरून १९५३ साली A हा मयत झाला, परत फेरफार वर ‘’P’’ ए कु पू म्हणून त्याच्या मुलाचे नाव दाखल झाले,फेरफार बघितला,\nत्यांनातर असाच त्याच्या ३ मुलांची नाव दाखल झाले आता ह्या प्रकरणात बाकी C ह्या मुलास कुठेच हिस्सा मिळाला नाही , फक्त एका ६ गुंठे जमिनीवर B,C,D,E,F च्या वारसांची नावे आहेत . पण P चे नाव नाही त्या जमिनीवर, P चे वारस म्हणतात की तुमचं काहीही हिस्सा न���ही जमिनीत आणि C हा लवकर मयत झाला होता म्हणून वारसा हक्क डावलला गेला, सगळ्या जमिनीवर P च्या वरसांची नावे आहेत तर अत्ता C च्या व अन्य वारसाना त्यांचा हक्क मिळू शकतो का कोणता पुरावा लागेल वारसा सिद्ध करण्यासाठी कोणता पुरावा लागेल वारसा सिद्ध करण्यासाठी\nज्या फेरफाराने केवळ A च्या वारसांची नवे लागली तो फेरफार व नंतरचे फेरफार उपविभागीय अधिकारी यांचेकडे आव्हानात करा . अन्य पुराव्याची गरज नाही . फेरफारवरून चित्र स्पष्ट होत आहे हि कि मिळकत XXX ची होती . पर्यायावे त्यांचे सर्व वारसांची नवे लागणे आवश्यक आहे .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nसर मी जानेवारी २०१६ मध्ये नांदेड शहराला लागून असलेल्या वाडी बु.ग्रामपंचायत हद्दीत प्लॉट घेतला आहे .मला आता बांधकाम करावायचे आहे पण जानेवारी २०१६ पासून ग्रामपंचायतचे बांधकाम परवानगी अधिकार बंद झालेत आहेत .ते नगररचना ला गेले आहेत असे समजले पण नगररचना म्हणत आहे कि तुमचे ले आउट ग्रामपंचायतचे असल्यामुळे आम्ही परवानगी देऊ शकत नाही .आतावर्ग २ ग्रामपंचायतिचे परवानगीचे अधिकार तहसीलदार यांना देण्यात आहे आहेत असे समजले . म्हणून आता प्रस्ताव तहसील कार्यालय येथे जमा केला आहे .पण अद्याप कार्यवाही काहीही झालेली नाही .सर मला परवानगी कधी व कशी मिळेल एवढे सांगा.\nज्या क्षेत्रासाठी प्रादेशिक योजना अस्तित्वात आहे किव्वा अस्तित्वात आली आहे , त्या क्षेत्राचे नियोजन प्राधिकारी जिल्हाधिकारी आहेत . म्हणजे बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी व्यांना आहेत . जिल्हाधिकारी त्य्नाचे अधिकार तहसीलदार अथवा प्रांत अधिकारी यांना प्रदान करू शकतात . त्या प्रमाणे नांदेड येथे , तहसीलदार यांचेकडे विकास परवानगी अधिकारी देण्यात आलेले असतील . तहसीलदार यांचेकडून परवानगी देण्यास विलंब झालेला असेल तर त्यांना हि बाब निदर्शनास आणून द्या , अन्यथा जल्हाधिकारी यांचेकडे विचारणा करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमहोदय माझा प्रश्‍न असा आहे महाराष्‍ट्र जमीन महसूल नियमपुस्‍तीका खंड - ३ मध्‍ये विहीत केलेले नोंदहवीचे नमुने जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या कार्यपध्‍दतीची नियमपुस्‍तीकाशी मिळतेजुळते आहेत पण त्‍यामध्‍ये प्रकरणाचा प्रकरण क्रमांक व परीच्‍छेद क्रमांक वेगळा दिलेला आहे. मग कार्यालयीन कामे करतांना वापरण्‍यात येणारी नोंदवही MLRC खंड - �� प्रमाणे ठेवावी क‍ि जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या कार्यपध्‍दतीची नियमपुस्‍तीका मध्‍ये विहित केलेल्‍या नमुन्‍यानुसार ठेवावी. याबाबत योग्‍य मार्गदर्शन करावे.\nआपणास ज्या कार्यालयाचे नमुने ठेवायचे आहेत त्या कार्यालयाचे नमुने खंड ३ प्रमाणे ठेवणे आवश्यक\nReply By - श्री. किरण पानबुडे\nसर, मी व माझी पत्नी दोघेही शासकीय सेवेत आहोत. आम्ही शासकीय निवासस्थानात राहतो. नियमानुसार आमचा दोघांचाही घरभाडे भत्ता कापला जातो. निवासस्थान माझ्या नावावर असल्यानं माझ्या वेतनातून सेवा व अनुज्ञप्ती शुल्क कापले जाते. आता माझी बदली झाल्याने ते निवासस्थान माझ्या पत्नीच्या नावे व्हावे यासाठी मी साप्रवी कडे अर्ज केला. साप्रविने 6 महिन्यानंतर सादर निवासस्थान पत्नीच्या नावे केले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग दंड भरणाबाबत सांगतात. कृपया मार्गदर्शन करावे.\nआपण घरभाडे दोंघांचे कट करण्याचा प्रश्न उद्भवत नाही आपण वेळीच हि बाब आपले कार्याचे निदर्शनास आणून देणे आवश्यक होते .\nआपली बदली ते पतिणीचे नवे घर होई पर्यंत आपण अनधिकृतपणे घरात राहत होता असा निष्कर्ष आपले विभागाने काढला आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाचे निदर्शनास हि बाब आणून द्या . घरभाडे भारत असले बाबाबत त्यांना पुरावा द्या . कदाचित ते दंड माफ करतीलही\nReply By - श्री. किरण पानबुडे\nसर गावातील वाहून जाण्याऱ्या सांडपाण्यान्यावरून खातेदाराने शेती ओलीत करण्या करीत परवानगी मागितली आहे तशी परवानगी देता येते का, कोणत्या कलमाखाली देता येईल\nशासनाचे मालकीच्या स्रोतावरून पाणी घेण्याचे असल्यास कलम ७० व जमीन महसूल नियम अंतर्गत परवानगी देता येते . गावातील सांडपाणी , हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीचे आहे . त्यामुळे त्याची परवानगी देण्याचे अधिकारी ना. तहसीलदार यांना नाहीत\nReply By - श्री. किरण पानबुडे\nआपण खुप छान माहीत देता त्या बद्दल आपला आभारीं मजा प्रश्न डॉ.संजय कुंडेटकर सर यान आहे .सर माझ्या आजोंबांची २२ गुंठे जामीन ही पाटील इनाम ची होती. परंतु ते मानसिक रोगी व वेसनी असलाय मुळे १९४० साली माझे मोठे चुलते धोंडीराम पाटील वय 1 वर्ष व तायला आज्जी आ.प .का . अशे बक्षीस पात्र केले. नंतर त्या जमिनीला २८/४/४९ रोजी धोंडीराम पाटील आ .प .का .ला कुल केशव व आनंद पाटील संरक्षित कुल कलाम ३ अ प्रमाणे नोंद झाली असा फेरफार सापडतो. नंतर द���नांक १९/३/१९५५ रोजी कुल कायदाय मुळे धोंडीराम पाटील आ .प .का( आज्जी ) .ला इतर हक्कात आनंद पाटील साधें कुल १/२ हिस्सा फक्त अशी नोंदीचा फेरफार आहे .नंतर १९/९/१९६१ रोजी कोर्ट वाटणी पत्रक करून ती जमीन आमच्या वडील माणिक पाटील वय ७ वर्ष याना कोर्ट वाटणीपत्रक तुन मिळाली पुढे ती कुल असलेली व्यक्ती मरण पावली . पण माझे वडील माणिक पाटील आ. प .का (आज्जी ) अशी नोंद झाली वडील आ प का होते.व नंतर काही दिवसांनी माजी आज्जी पण मरण पावली . त्या मुळे त्यांना ती जमिनी बद्दल जास्त माहिती नव्हती तर आज रोजी ७/१२ वरती भोगवटादार माझे वडील माणिक पाटील आ प का (आज्जी ) व इतर अधिकार मध्ये आनंद पाटील (मयत आहेत ) साधें कुल ३ प्रमाणे अशी नोंद आहे परंतु त्यांच्या वारसांनी नोंद वडील आ प का असलाय मुळे झाली नाही किंवा त्यांनी केली नाही ही माहित नाही परंतु गाव नमुना १२ मध्ये आज पर्यन्त जमीन कसणाराचे नाव पीक पाहणी सादरी आनंद पाटील ह्यांचं वारसांची नवे लागली आहेत . तर मला काही प्रश्नांची उत्तर मिळतील काय\n१) माझे वडील आ प का असलाय मुळे त्यांना कुल लागू होते काय .\n२)त्यांनी ३२ ग केले नाही . तर त्यांचे ३२ ग होणार काय .\n३) जमीन पाटील इनाम असली मुळे त्याची वरती सरकार नाव पडले आहे आमाला माहित नसली मुळे व कुळ च्या वारस साने सरकार नाव कमी करण्य साठी कोणतीही रक्कम कोषागारात भरली नाही. तर ती जी रक्कम मी भरू शकतो का .\n४) कुळाने आज पर्यंत कोणतयाही प्रकारचा खंड किंवा काही सुद्धा दिलेले नाही तर तो इतर अधिकारात जे कुल आहे ते मयत असून ते नाव कमी करता येईल का \n५) सर कायदीशीर प्रकारे मला ती जमीन कशी परत मिळेल . आणि मिळत असेल तर कशी कृपया कळवा .\n६)आत वहिवाटीला कुळाचा मुलाचे नाव आहे पण इतर अधिकारात तीळ कुल ही मयत आहे व त्याला वारस नोंद झाली नाही कारण माझे वडील अजून कागदोपत्री आ प का आहेत तर ते कायदेशे वहिवाट दार आहेत का \nसर कृपया मार्गदर्शन कर जर हवे असतील तर सर्व जुने ७/१२ व फेरफार मी तुमाला मेल करिन कृपया मार्गदर्शन करा.\nआपले प्रश्नावरून सामुर्ण माहिती मिळत नाही .\n१. एकूण क्षेत्र किती होते \nउत्तर :- २२ गुंठे\n२. सरकारचे नाव मिळकतीस केव्न्हा लागले \nउत्तर :- १९६२ साली पाटील इनाम खालसा कायदाय मुळे\n३. एकूण क्षेत्रापैकी , अर्ध्या क्षेत्रास आपले वडिलांचे लांब का लागले पूर्ण क्षेत्रास नाव का लागले नाही \nउत्तर :- भोगवटा दार सादरी मा��्य वडिलांचे नाव आहे . माणिक पांडुरंग पाटील .आ.प .का अनुबाई प. पाटील (आज्जी ) जी मयत आहे . व इतर अधिकारात साधे कुल आनंद पाटील हे पण मयत आहेत .वारस नोंद झालेली नाही . फक्त पिकपाहणी ला वारस ची नवे आहेत .\n४. ७/१२ सादरी सरकारचे नाव लागलेले असताना , आपले व कुळाचे नाव मिळकतीस सध्या आहे का\nउत्तर :- हो आहे .\nउपरोक्त प्रश्नांचे अनुषंगाने खुलासा व्हावा . तथपि उपलब्ध माहितीवरून\nपाटील साहेब , सध्या मिळकतील सरकार असे नाव आहे . जमीन पाटील इनाम होती . पाटील इनाम नष्ट करणे कायद्यान्वये , जमीन सरकारने परत घेतली असा त्याचा अर्थ होतो . त्यामुळे सध्या ना तुम्हाला ना कुळांना कोणताही हक्क सांगता येणार नाही .\nजमीन regrant करून घ्यायची जरी म्हटले , विलंब खूप दिवसांचा झालेले आहे .\nसध्या स्थित जमीन सरकारचे नावे आहे का \nसरकारचे नाव असल्यास ती या पूर्वी उत्तर दिल्याप्रमाणे , आता आपणास मिल्ने अशक्य आहे .\nइनाम जमीन पूर्वी , कब्जेदारना नजरांना भरून घेऊन शासनाने पुनर्प्रदान केल्या आहेत . आता तो हक्क आपलेकडे उरला नाही .\nमात्र जर सध्या ७/१२ सदरी , आपले वडिलांचे नाव असेल व इतर अधिकारात कुळांचे वर्षांची असतील , तर कुल हे सौरक्षित कुल असल्याने कृषक दिनी मालक झाले आहे . केवळ ३२ ग अन्वये किंमत होणे हि तांत्रिक बाब झालेली नाही .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nआदरणीय श्री किरण पाणबुडे सर\nएका जमिनीवर साधे कुल लागले आहे आता त्या जमिनीवर पुन्हा कुल होता येईल का,,होत असेल तर संरक्षित कुल होण्यासाठी कायदेशीर काय करावे लागेल, कुठे अर्ज करावा लागेल कुल होण्यासाठी\n२) पूर्वीपासून कसत असलेल्या जमिनीला सावकाराचे नाव असल्यामुळे आता कुल होता येईल का\nजर लागलेल्या कुळाकडे खंडाच्या पावत्या नसतील व कधी तोंडी करार सुद्धा झाला नसेल, व कधी कुल लागल्याची नोटीस सुद्धा आली नाही तर ते कायदेशीर कुल मानण्यात येईल का\n३)आपला जमिनीवरचा ताबा सिद्ध करण्यासाठी पिकपाहणी हा पुरावा कोर्टात मान्य होईल का\nपिकपाहणी ला कायदेशीर महत्व आहे कि नाही \n४) कुळाकडून जमीन मालकाला ३२ ग ची किमात निश्चित झाल्यावर\nजमीन विकत किंवा अन्य मार्गाने घेता येईल का\nकृपया आपण मार्गदर्शन करावे जेणे करून कोणाला तरी त्याचा हक्क मिळावा सर आपणास नम्रविनंती,,,\n१. सध्या ज्या कुळाचे नाव लागले आहे तो जमीन कोण कसत आहे का जर या कुळाचे नाव १९५७ नंतर दाखल असेल तर , १ वर्षाचे आत कुळाचे नवे किंमत ठरणे बंधनकारक आहे . जर किंमत ठरली नसेल व कुल जमीन कसत नसेल तर , जमीन मालक अश्या कुळाचे नाव कमी करण्यासाठी न्यायाधिकरणाकडे अर्ज करू शकतो .\n२.जर कुल जमीनकास्ट असेल तर , नव्याने कुळवहिवाट निर्माण होऊ शकत नाही .\n३.होय . बऱ्याच प्रकरणात , जर पिकपाहणीस कायदेशीर प्रक्रिया पार पडून नाव लागले असेल ( म.ज.म.अधिकार अभिलेख तयार करणे नियम ३१ ) तर , पिकपाहणी नोंदीचा आधार ताब्यासाठी घेतलेला आहे .\n४.कुळाचे नवे किंमत ठरल्यावर , कुळाकडून कलम ४३ खाली परवानगीने खरेदी करता येईल .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nआमच्या गावाने १९८२ पासून नगरपालिका वर बहिष्कार टाकला होता व आजही बहिष्कार आहे ,सध्या निवडणूक झाल्या पण आमच्या एकजुटीने बहिष्कार आहे ,आम्हाला नगरपालिका नको आहे, कायमस्वरूपी ग्रामपंचायत हवी आहे सगळ्या लोकांचे हेच मत आहे , तर पुन्हा\nग्रामपंचायत राहण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे विनंती ...\n१. आपले ग्रामपंचायतीचा समावेश नगरपालिकेत झाला आहे . कायदेशीर प्रक्रिया पार पडून ग्रामपंचायतीचा समावेश नगरपालिकेत झाला आहे . त्यामुळे आता आपले ग्राम पंचायतीने नागरपालिकेतून स्वतंर होणे अवगढ आहे .\n२. ज्या अधिसूचनेद्वारे आपली ग्राम पंचायत नगरपालिकेत समाविष्ट केली आहे , ती अधिसूचना बदल करावी लागेल .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nकुल कायदा काय असतो\nकुळाचे किती प्रकार असतात\nकोणत्या कुळाच्या आधारे त्या शेतीवर त्यांच्या वर्सानंच अधिकार असतो\nकुल नावाने लागायला साधारणतः किती वर्ष वहिती करावी लागत hoti\n१.कुल व जमीन मालक यांचे संबंध , त्यांच्यातील वाद , कुळाने द्यावयाचा खंड , कुळाचे अधिकार , शेतजमिनीचा किफायतशीर वापर व इतर उद्देश या कायद्याचे preamble मध्ये आहेत .\nकृषक दीना नंतरचा कुल\n३.कलम ४० अन्वये कुळवहिवाट हक्क वंश परंपरागत आहे\n४. कुल व मालक यांच्यातील कुळवहिवाट हक्क निर्माण होणे आवश्यक . त्यासाठी वहिवाटीची कालमर्यादा नाही .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nश्री किरण पाणबुडे सर\n१९४६ ला पंजोबांनी जमीन विकत घेतली आहे कोर्टाच्या आदेशाने विकत घेतली आहे तरी ती अजून पर्यंत नावे झाली नाही फेरफार मध्ये त्या जमिनीचा सर्वे नंबर आहे पण त्या ७/१२ वर फेरफार दाखवत नाही,दाखल झाला नाही जुना ७/१२ हि तहसीलदार मध्ये उपलब्ध नाही, आज रोजी त्या ७/१२ वर सावकाराचे नाव आहे व इतर ���क्कात साधे कुल लागले आहे, जमीन हि आमच्याच लागवड करत असलेल्या शेता जवळ आहे ,, कायदेशीर दस्त म्हणून खरेदी केल्याचा १९४६ चा पुरावा आहे , जमीन कायदेशीर रित्या मिळण्यासाठी काय करावे लागेल,,, सर आपण मार्गदर्शन करावे ,,\nन्यायालयीन आदेशास ७१ वर्षे झाले आहे . विलंब खूप झाला आहे . विलंबाबाबत सबळ कारण दिल्यास , नाव दाखल होऊ शकते\nReply By - श्री. किरण पानबुडे\nअर्जावरून नोंद करणे हे अवैध चुकीचे आहे तर एखाद्या व्यक्तीने तलाठी यांस कुल होण्यासाठी कायदेशीर दस्त सादर न करता अर्ज केला असता तो मान्य करणे चुकीचे असेल कि योग्य \nआणि ह्याच अर्जदाराला अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्वे नंबर पैकी काही जमीन च जर तो कसत असेल तर, तसेच बाकी सर्वे नंबर ची जमीन कुठे आहे हेही त्याला माहित नसेल तर, त्याने कुल होण्यासाठी केलेला अर्ज बेकायदेशीर ठरेल का ह्याच प्रकरणात जमीन मालकाला कधीच नोटीस अली नाही जर अली असती तर तेव्हाच अडचण सुटली असती. तुम्ही माहिती द्यावी विनंती...\nएखाद्या जमिनीस कुल म्हणून नाव दाखल करण्यासाठी मामलतदार म्हणजे तहसीलदार यांचेकडे कलम ७० ब अन्वये अर्ज करावा लागतो . तलाठी यांना अधिकार नाही\nReply By - श्री. किरण पानबुडे\nकुळकायद्यानुसार जेव्हा कुल १९७२ साली जमीन मालकाच्या नावे ३२ग ची किंमत २५७ रुपये निश्चित करतो आणि ७/१२ च्या इतर हक्कात ठेवतो, तेव्हा त्याने काही दिवसांची मुदत घेतलेली असते ती मुदत संपली असता त्याने कोणतीही कायदेशीर गोष्ट नाही केली तर काही वर्षानंतर तो मरण पावला असता,इतर हक्कात असलेल्या बोजा ची रक्कम भरण्याचा अधिकार त्याच्या वारसांना असतो का १९७२ साली जमीन मालक हा एकच व्यक्ती आहे तसेच त्याला कुल व अन्य ह्या संदर्भातील काहीच गोष्टी माहित नव्हत्या, जमीन मालक हा ज्याचा\nकुल लागला त्याचा ओळखीचाच होता,कधीच त्याने जमीन मालकाला खंड दिला नाही ह्याबद्दल जर कल्पना असती तर प्रॉब्लेम तेव्हाच सॉल्व झाला, असता, २५७ रुपये हि किंमत १९७२ साली दहा ठिकाणी असलेल्या जमिनींना सगळे सर्वे नंबर एकूण १० आहेत योग्य आहे का\n३२ ग किंमत रक्कम जरी निश्चित करून दिलेल्या हाओट्यात भरलेली नसली , तरी कुळांना अथवा त्याचे वारसांना किंमत भरण्याचा हक्क आहे . ३२ ग किंमत मात्र व्याजासह कुळास भरावी लागते .\nएखदा ३२ ग किंमत ठरलीकी , कुलाछा हक्क डावलता येत नाही\nReply By - श्री. किरण पानबुडे\nनवीन अति शर्तीची जमीन असेल आणि अशा जमिनीची पॉट हिस्सा मोजणी करायची असेल तर शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे का\nपोटहिस्सा जर मूळ प्रदात्याच्या मृत्यूमुळे त्याचे वारसांचे नावावर मिळकटीमुळे निर्माण झाला असेल तर , मोजणीसाठी परवानगीची आवश्यकता नाही\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमहोदय माझा फक्‍त एकच प्रश्‍न आहे की, विभागीय दुय्यमसेवा परीक्षा लिपीक संवर्ग ही परीक्षा सुट मीळालेल्‍या विषयाचा लाभ घेवून (दुसरी संधी) जर परीक्षा दिली तर ज्‍या ज्‍या विषयाची परीक्षा दिली त्‍या त्‍या विषयामध्‍ये ६० टक्‍के च्‍या वरच गुण घ्‍यावे लागतील म्‍हणजे सुटच घ्‍यावी लागेल तरच संपुर्ण परीक्षा उत्‍तीर्ण करता येते का सर. योग्‍य मार्गदर्शन व्‍हावे.\nनमस्कार सर माझ्यया आजोबानी १९५९ साली खरेदीने जमीन घेतली होती त्यान्चाय मृत्यूनंतर वारस दोन मुले व पाचमुली होतया परंतु ७/१२ वर एका मुलाचे नाव ए कु मेनेजर होते आजोबा १९६४ साली मयत झाले ए कु मे चाय फेरफार नुसार सगळ्या वारसांची नावे ७/१२ सदरी लावली\nदोन मुलांपैकी एक माझे वडील १९९३ साली मयत झाले आम्ही तीन भाऊ व एक भहीन अशी नोंद झाली आम्ही तिघांपैकी दोघांनी तया पाच मुली कडून म्हणजे आमचया आत्याचे सामान हिश्याय प्रमाणी तयाचे हिशय खरेदीखताने घेतले असून माझ्हाय एका भावाने कोर्टात वाटणी पत्राचा दावा दाखल केला असून हिंदू वारसा कायदा १९५६ नुसार तया पाचमुली म्हणजे आमचया आत्या याना सामान हिस्सा येत नाही तर आम्ही केलेले खरेदीखत बाद होईल कि आत्या चाय हिशयपूर्ती नोंद ग्राहय धरली जाईल कृपया मार्गदर्शन करावे\nहिंदू वारसा कायदा अन्वये मुलींनाही वडिलांचे मिळकतीत हक्क आहे . २००५ पूर्वी मुलींना copracenary मिळकतीत वाटप करून मिळण्याचा हक्क नव्हता . आपल्या तिन्ही अत्याचा मिळकतीत हक्क होता. त्यामुळे खरेदी खत रद्द होण्याचा प्रश्न उद्भवत नाही\nReply By - श्री. किरण पानबुडे\n१) सर एका व्यक्तीचे गवत उगवणाऱ्या पडीक जागेला टेनन्सी ऍक्ट प्रमाणे कुल दाखल झाले आहे, पण तो व्यक्ती कोणाचा तरी पूर्वज असेल जमीन मालकाने १९४६ ला कोर्टातून जाहीर लिलावाने हि जमीन विकत घेतली आहे, त्याचा पुरावा देखील आहे व फेरफार पण आहे , पण त्या ७/१२ वर अजून सावकाराचा नाव आहे व ७/१२ वर फेरफार नोंद झाली नाही विकत घेतल्याची, ज्याकडून कोर्टाच्या आदेशाने विकत घेतली त्याचेच अजून ७/१२ व�� नाव आहे . पण कुल जुन्या काळात लागला आहे, लागल्यामुळे जमीन मालकाला जमीन मिळण्यासाठी काय करावा लागेल,,\n2) सर कुल लागण्यासाठी कोणता पुरावा असतो, नि कुल तो कुल आहे असा कोणत्या प्रकारे सिद्ध करू शकतो ,,कधी खंड नाही दिला, तोंडी करार सुद्धा नाही झाला,, कुळकायद्याचा गैरवापर करून जमीन मिळवली आहे अशा प्रसंगात काय करावं,,ह्या परकरणात शेतकरी असलेला व्यक्ती अडाणी आहे त्याला सगळ्या लोकांनी सगळ्या बाजूंनी फसवलं आहे त्याची जागा बेकायदेशीर त्यांच्या नावी केली आहे ,,पंजोबांनी विकत घेतलेल्या २७ सर्वे नंबर च्या जमिनीपैकी त्याला १च सर्व्हे नंबर ची जमीन त्याच्याकडे कसण्यासाठी शिल्लक आहे,\n३) १९७५ नंतर कुळकायदा लागू होतो का ,,\n४) २०१० पर्यंत जमीन मालकाचे ७/१२ वर नाव होते जमीन कसणाऱ्या ने डायरेक्ट ३२ग ने त्याच्या नावी केली अत्ता बेकायदेशीर पाने केली असावी अशावेळेस कोणत्या मार्गाने जमीन मिळवता येईल\n४) कुळाकडून जमीन मालकाला जमीन विकत घेता येईल का \nमिळकतीस लागलेल्या कुळाचे नवे ३२ ग किंमत ठरलेली आहे . त्यामुळे आता त्याचा हितसंबंध दूर करता येणारनाही .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nकुल कायदा काय असतो कुळाचे किती प्रकार असतात.\nकोणत्या कुळाच्या आधारे त्याचे वारसांना अधिकार केव्हाही मिळू शकते.\nआणि ३८ ई प्रमाणे जमीन डेकलेअर म्हणजे काय. शेवटचा प्रश्न ७ १२ वर चढलेले नाव कमी करता येते काय, व कोणत्या आधारे हा ऑनला अधिकार असतो.कृपया मार्गदर्शन करावे..\nआमची एकत्रित कुटूंबाची मौजे लाखलगाव ,ता.जी.नाशिक येथे जमीन असून ७/१२ च्या इतर हक्कात साधे कुल म्हणून माझ्या चुलत भावाचे नवे चुलता मयत झाल्याने वरसाने लागले आहेत.पन सादर जमीन ची मागील ३० वर्ष पासून आमचीच आहेत तरीही ती नाावे कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे.धन्यवाद\nसख्खा भाऊ हा कुटुंब या व्याख्येत येत नाही . जर मिळकत हि एकत्रित कुटूंबाची नसेल तर भावाचे कुल म्हणून नाव दाखल होऊ शकते .\nकुळवहिवाट हा वंशपरंपरागत हक्क आहे . प्रश्न आहे कि आपल्या चुलत्यांचे कुल म्हणून केव्ह्न नाव दाखल झाले आहे . जर नाव कृषक दिनानंतर झाले असेल तर कुळाचे नावे खरेदी , कुळहक्क निर्माण झाल्यापासून १ वर्षाचे आत , होणे आवश्यक आहे .\nखरेदी किंमत निश्चित झाली नसल्यास , आपण कुळवहिवाट नष्ट करणेची नोटीस कलम १४ खाली द्या .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमौजे लाखलगाव ,ता.ज��.नाशिक माझ्या चुलत भावाच्या एकर शेतीत ७/१२ इतर हक्कात साधे कुल म्हणून माझ्या आजोबा चे नाव आहे.आजोबा १९५०रोजी मयत झाले तसेच माझे वडील १९९४ ला मयत झाले.माझ्या कडे वडील व आजोबा चे मृत्यपत्र आहेत.तरीही आज रोजी वरस म्हणून माझे व माझ्या भावाचे नाावे इतर हक्कात लागतील का\nआजोबा मयत झाल्यावर वडिलांचे व वडील मयत झाल्यावर आपले नाव ७/१२ सादरी लावण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत \nआजोबा मयत होऊन ६७ वर्षे झाले आहेत . एवढा विलंब माफ कसा होईल \nकुल म्हणून नाव वारस लावता येणार नाहीत\nReply By - श्री. किरण पानबुडे\nतुकडेबंदी कायदयाचा भंग होतो\nReply By - श्री.चंद्रकांत आर. जाजू\nतुकडीबंदी कायद्याचा भंग होत नाही\nफेरफार प्रलंबित ठेवला आहे . आपण त्याबाबत तहसीलदार यांचेकडे दाद मागा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nनमस्कार सर , माझ्या आजोबांना चार मुलं होती त्यांनी त्यांची जमीन त्यांचा चार मुलांना २००५ पूर्वी वाटून दिली.त्यातील एक माझे बाबा होते मी त्यांच्या मुलीचा मुलगा आहे तर त्या जमिनीवर माझा अधिकार आहे का \nचार मुलांपैकी एक तुमचे बाबा म्हणजे वडील होते कि आजोबा \nप्रश्न समजून येत नाही\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाझ्या शेजाऱ्याने 6इंच जागा सोडून बांधकाम केले\nआहे. भिंतीवरून टॉयलेट आउटलेट ,विंडो माझ्या बाजूने सोडले आहे. त्यामुळे माझ्या प्लॉटची पूर्ण लांबी त्यामुळे कव्हर होते. मला कायदेशीर मदत घेता येईल का\nत्यामुळे तुमचा कोणता हक्क बाधित होत आहे\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमु.पो .पळशी, ता.खंडाळा, जि.सातारा या गावामध्ये एक गट नं मध्ये विहीर अस्तित्वात नसताना ही विहीरीची नोंद ही साताबारा वर केलेली आहे. तशी तक्रार ही तहसिलदार कार्यालयामध्ये केली होती. पण त्यानी कोणतीच दखल घेतली नाही. तरी पुढील तक्रार कशी करावी.\nउ वि अधिकारी / जिल्हाधिकारी कडे takrar karavi\nReply By - श्री.चंद्रकांत आर. जाजू\nग्रामपंचायत असेसमेंट ला आजोबांनी नातवाच्या नावावर घर केले पण पण भूमिअभिलेख च्या प्रॉपर्टी कार्ड ला आजोबाचेच नाव आहे आजोबा ला पाच मुलं आहेत ज्या नातवाच्या नावावर प्रॉपर्टी केली आहे त्याचे आई वडील त्याच्या लहानपणी वारले आहेत. जर आता काकांनी काही आक्षेप घेतला तर त्याचे नावे घर होईल का आजोबा मयत आहेत आता आणि काका गैरफायदा घेऊ शकतात\nतेव्हा ग्रामपंचायत चा ठराव घेऊन घर आजोबाने नातवाच्या नावावर केले आहे आणि आता प्��ॉपर्टी कार्ड ला नाव लावण्यासाठी काय कराव लागेल \nग्राम पंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीत ठरावाद्वारे नातवाचे नाव लावण्यात आले आहे . ( घर आजोबांचे स्वकष्टार्जित असते ) आजोबांनी बक्षीस पत्र अथवा मृत्य पत्राद्वारे नातवाचे नावे घर केले असते , तर मिळकत पत्रिकेला ( भूमी अभिलेख खाते ) नाव लागले असते .\nकेवळ नातवाचे नाव लागणार नाही . नातवाचे इतर ४ चुलत्यासह नाव लागेल\nReply By - श्री. किरण पानबुडे\nसामाइकतील जमिनीचे खातेफोड करण्यासाठी सहहिसेदार तयार नसतील तर काय करावे\nदिवाणी न्यायालयात दिवाणी प्रक्रिया संहिता कलम ५४ प्रमाणे जमिनीतील आपला हिस्सा निश्चित करून , जमिनीचे हिस्स्याप्रमाणे वाटणी करून मिळणेसाठी दिवाणी दावा दाखल करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nनमस्कार साहेब, आमची जमीन कुल कायद्याची असून आम्ही तलाठी सजा आवलवटे भिवंडी येथे ३२एम दाखला फेरफार साठी दिला व तो प्रमाणित झाला तरी सुद्धा आता आमची नावे एका सात बारा व आठ अ वरून कमी केलेली आढळली व मूळ मालकाच्या वारसांची नावे सात बारा व आठ अ वर लावली आहेत. तर पुढे काय कार्यवाही करावी. आमच्याकडे पूर्वीचे ७/१२ असून त्यावर आमची नावे दाखल आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.\nआपण प्रांताधिकारी यांचेकडे अपील करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nप्रकल्पासाठी राखीव (लेवी) चा अर्थ आणि त्याचे फायदे तोटे सांगावे\nप्रकल्पाचे लाभ क्षेत्र मधील निर्धारित पेक्षा जास्तीचे जमिनीला लेव्ही म्हणतात\nReply By - श्री.चंद्रकांत आर. जाजू\nतुकडेबंदी कायद्यविषयी परिपत्रक किंवा जी आर असल्यास मिळावा निवासी झोन मध्ये २ आर किंवा ३ आर चा दस्त नोंद होतो का\nनिवासी जमीन वापर विभागास ( झोन ) तुकडेबंदी कायदा लागू नाही . नवीन शासन कायदे दुरुस्तीनुसार\nReply By - श्री. किरण पानबुडे\nनमस्कार ग्रामपंचायत चा असेसमेंट उतारा (नमुना न. 8 ) हा मालकी पुरावा असतो का मला एक घर विकत घ्यायचे आहे पण त्या घराच्या जागेचे प्रॉपर्टी कार्ड नाही सर्वे झाला आहे पण घर मालक हे मुल मालक असून त्यांची ग्रामपंचायत ला १९७७ पासून नोंद आहे .\nफक्त नमुना न 8. वर खरेदी खात केल्यास काही अडचण येणार नाही ना मी कायद्याने त्या जागेचा मालक होईल कि नाही मी कायद्याने त्या जागेचा मालक होईल कि नाही \nग्रामपंचायत चा अससेसमेंट उतारा हा मालकी पुरावा नाही . तो केवळ कर भरण्याकरता चा नमुना आहे\nखरेदी खत हे मालकी पुरावा ���हे\nखरेदी पूर्वी पेपर नोटीस द्या\nTitle Search रिपोर्ट घ्या\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाझी शेतजमीन कोरेगाव तालुक्यात आहे माझा प्रश्न आहे कि आमचा गट नं ३७३ आहे,आमच्या शेतातून ग्रामपंचायत कडून पानंद रस्त्याचे काम चालू आहे ,परंतु साहेब सदर रस्ता आमच्या जागेतून जास्त जात आहे ,शेजारील शेतकरी रस्त्यासाठी जागा द्यायला तयार नाही ,तरी ग्रामपंचायतिने रस्त्याचे काम सुरु केले आहे ,आमचे जास्त नुकसान होत आहे ,ग्रामपंचायतीला सांगून सुद्धा कि भूमापन क्र सिमारेसेवरून रस्ता काढण्यात यावा परंतु ,ग्रामपंचायत व गावातील पुढारी यांनी काम चालू ठेवले आहे,पानंद रस्त्याला आम्ही अडवणूक केली नाही ,पानंद रस्ता आम्हाला सुद्धा हवा आहे ,परंतु आमचे जास्त नुकसान होत आहे ,यावर काय करावे ,\nगावनकाशावर पाणंद रस्त्याचे जेवढे क्षेत्र ( Alignment ) आहे त्याप्रमाणे ग्राम पंचायत तेवढ्या रुंदीचा रस्ता तयार करू शकते . पाणंद रस्त्याचे रुंदीपेक्षा पंचायत जाडा रुंदीचा रस्ता तयार करू शकत नाही . जर तुमच्या जागेतून रस्ता तयार केला तयार , प्रथम पंचायतीस , तुमची तेवढी जागा संपादित करावी लागेल व त्याची नुकसान भरपाई द्यावी लागेल .\nमात्र तुमच्या जागेतून रस्ता न जाता , जमीन खोदाई या मुले नुकसान होत असेल तर , पंचायतीने , जमीन पूर्ववत करून देणे आवश्यक .ग्राम पंच्यातीस त्या बाबत मागणी करा . आवश्यकते प्रमाणे , आपणास न्यायालयात हि जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे\nReply By - श्री. किरण पानबुडे\nभो व २, आदिवासी किंवा इतर कोणत्याही शर्त असलेल्या जमिनीवर राष्ट्रीयकृत बँक प्राधिकृत अधिकाऱ्याच्या परवानगी अथवा ना हरकती शिवाय कर्ज देऊ शकते का\nनाशिक जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकानुसार बँकांना वर्ग २ व आदिवासी जमिनीवर कर्ज देण्याच्या सूचना आहेत\nभविष्यात कर्ज थकल्यास वसुली वेळी बँक अशा जमिनी जिल्हाधिकारी पूर्वपरवानगी शिवाय विक्री करू शकते का\nवर्ग २ व आदिवासी खातेदार यांची जमीन सक्षम प्राधिकाऱ्याचे परवानगीशिवाय , विक्री , गहाण अथवा अन्य मार्गाने हस्तांतरण करता येत नाही .मात्र आताचे कर्ज माफीचे अनुषंगाने , जिल्हाधिकारी यांनी उपरोक्त परिपत्रक काढले आहे . भविष्यात , कर्ज थकल्यास , बँक जिल्हाधिकारी / शासन यांची परवानगी घेऊनच , विक्री करू शकतात .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nनमस्कार सर, माझी जळगाव ज़िल्हायात शेत जमीन आहे. माझे धारण क्षेत्र ०.८४ आर + ०.०३ आर पोट खराब (अ वर्ग ), परंतु या संपूर्ण गटात कुठेही पडीत किंवा नापीक क्षेत्र नाही. संपूर्ण ०.८७ आर क्षेत्र लागवडी खाली आहे. महोदयास विनंती कि हे ०.०३ आर पोट खराब (अ वर्ग ) क्षेत्र लागवडीच्या क्षेत्रात ७/१२ उतरल्यावर परिवर्तित करता येईल काय जर करता येत असेल तर त्याची कोणती पद्धती आहे. हया संबंधी संपूर्ण मार्गदर्शन व्हावे हि महोदयास विनंती.\nआपण अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nआपण खुप छान माहीत देता त्या बद्दल आपला आभारीं मजा प्रश्न डॉ.संजय कुंडेटकर सर यान आहे .सर माझ्या आजोंबांची २२ गुंठे जामीन ही पाटील इनाम ची होती. परंतु ते मानसिक रोगी व वेसनी असलाय मुळे १९४० साली माझे मोठे चुलते धोंडीराम पाटील वय 1 वर्ष व तायला आज्जी आ.प .का . अशे बक्षीस पात्र केले. नंतर त्या जमिनीला २८/४/४९ रोजी धोंडीराम पाटील आ .प .का .ला कुल केशव व आनंद पाटील संरक्षित कुल कलाम ३ अ प्रमाणे नोंद झाली असा फेरफार सापडतो. नंतर दिनांक १९/३/१९५५ रोजी कुल कायदाय मुळे धोंडीराम पाटील आ .प .का( आज्जी ) .ला इतर हक्कात आनंद पाटील साधें कुल १/२ हिस्सा फक्त अशी नोंदीचा फेरफार आहे .नंतर १९/९/१९६१ रोजी कोर्ट वाटणी पत्रक करून ती जमीन आमच्या वडील माणिक पाटील वय ७ वर्ष याना कोर्ट वाटणीपत्रक तुन मिळाली पुढे ती कुल असलेली व्यक्ती मरण पावली . पण माझे वडील माणिक पाटील आ. प .का (आज्जी ) अशी नोंद झाली वडील आ प का होते.व नंतर काही दिवसांनी माजी आज्जी पण मरण पावली . त्या मुळे त्यांना ती जमिनी बद्दल जास्त माहिती नव्हती तर आज रोजी ७/१२ वरती भोगवटादार माझे वडील माणिक पाटील आ प का (आज्जी ) व इतर अधिकार मध्ये आनंद पाटील (मयत आहेत ) साधें कुल ३ प्रमाणे अशी नोंद आहे परंतु त्यांच्या वारसांनी नोंद वडील आ प का असलाय मुळे झाली नाही किंवा त्यांनी केली नाही ही माहित नाही परंतु गाव नमुना १२ मध्ये आज पर्यन्त जमीन कसणाराचे नाव पीक पाहणी सादरी आनंद पाटील ह्यांचं वारसांची नवे लागली आहेत . तर मला काही प्रश्नांची उत्तर मिळतील काय\n१) माझे वडील आ प का असलाय मुळे त्यांना कुल लागू होते काय .\n२)त्यांनी ३२ ग केले नाही . तर त्यांचे ३२ ग होणार काय .\n३) जमीन पाटील इनाम असली मुळे त्याची वरती सरकार नाव पडले आहे आमाला माहित नसली मुळे व कुळ च्या वारस साने सरकार नाव कमी करण्य साठी कोणतीही रक्कम कोषागारात भरली नाही. तर ती जी रक्कम मी भरू शकतो का .\n४) कुळाने आज पर्यंत कोणतयाही प्रकारचा खंड किंवा काही सुद्धा दिलेले नाही तर तो इतर अधिकारात जे कुल आहे ते मयत असून ते नाव कमी करता येईल का \n५) सर कायदीशीर प्रकारे मला ती जमीन कशी परत मिळेल . आणि मिळत असेल तर कशी कृपया कळवा .\n६)आत वहिवाटीला कुळाचा मुलाचे नाव आहे पण इतर अधिकारात तीळ कुल ही मयत आहे व त्याला वारस नोंद झाली नाही कारण माझे वडील अजून कागदोपत्री आ प का आहेत तर ते कायदेशे वहिवाट दार आहेत का \nसर कृपया मार्गदर्शन कर जर हवे असतील तर सर्व जुने ७/१२ व फेरफार मी तुमाला मेल करिन कृपया मार्गदर्शन करा.\nआपले प्रश्नावरून सामुर्ण माहिती मिळत नाही .\n१. एकूण क्षेत्र किती होते \n२. सरकारचे नाव मिळकतीस केव्न्हा लागले \n३. एकूण क्षेत्रापैकी , अर्ध्या क्षेत्रास आपले वडिलांचे लांब का लागले पूर्ण क्षेत्रास नाव का लागले नाही \n४. ७/१२ सादरी सरकारचे नाव लागलेले असताना , आपले व कुळाचे नाव मिळकतीस सध्या आहे का\nउपरोक्त प्रश्नांचे अनुषंगाने खुलासा व्हावा . तथपि उपलब्ध माहितीवरून\nपाटील साहेब , सध्या मिळकतील सरकार असे नाव आहे . जमीन पाटील इनाम होती . पाटील इनाम नष्ट करणे कायद्यान्वये , जमीन सरकारने परत घेतली असा त्याचा अर्थ होतो . त्यामुळे सध्या ना तुम्हाला ना कुळांना कोणताही हक्क सांगता येणार नाही .\nजमीन regrant करून घ्यायची जरी म्हटले , विलंब खूप दिवसांचा झालेले आहे .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमला दोन प्रश्न विचारायचे आहेत\n1.माझे गावात वडिलोपार्जित घर आहे त्या गावाचा सिटी सर्वे झाला असून माझे किवा वडील,आजोबा यांचे प्रॉपर्टी कार्ड ला नोंद नाही जागा गावाच्या मधोमध आहे व हि जागा वडिलोपार्जित असून कोणाचीही खरेदी केलेली नाही जर प्रॉपर्टी कार्ड दुसर्याच्या असेल तर काही अडचण येणार नाही ना \n३० वर्षापासून जागा आमच्या ताब्ब्यात असून तिथे आमचे घर आहे व ग्रामपंचायत ला नोंद पण आहे पूर्वीपासून\n2. आमचा तालुका असून मागच्या वर्षी ग्रामपंचायत ची नगर पंचायत झाली असून सिटी सर्वे होत असतो का आणि नवीन सर्वे झाला तर आमचे नाव येऊन जाईल ना १९८१ पासून सर्वे झालाच नाही गावात.सिटी सर्वे किती वर्षाला होत असतो \nसिटी सर्वे झाला असेल तर , पुन्हा सर्वे होण्याचा प्रश्न उद्भवत नाही . मिळकत पत्रीकेस आपले नाव दाखल नसल्यास आपण , जिल्हा अधीक्षक भूमी अंबिल��ख यांचेकडे अपील करा .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nसिटी सर्वे किती वर्षातून एकदा होत असतो आणि त्यात नमुना नंबर 8 वरून दुरुस्त्या होतात का \nएखाद्याचे सिटी सर्वे ला नाव नाही पण नगर परिषद ला नमुना न.८ वर आहे अशा प्रकरणात याचा सिटी सर्वे वर नाव आहे तो व्यक्ती गैर फायदा घेऊ शकतो का सदरील जागा वडिलोपार्जित असून 27 वर्षापासून आमच्या ताब्यात व नमुना न.8 ला नावावर आहे. please हेल्प\nसिटी सर्वे एकदाच होतो . जर मिळकतीस , आपले नाव दाखल नसेल तर आपण जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज दाखल करा . मात्र , सिटी सर्वे झाल्यापासून आज पर्यंत काय केले म्हणजे झालेल्या विलंबाबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल . तसेच आपला विलम्बमाफ होणे हे महत्वाची बाब आहे .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nश्री किरण पाणबुडे सर आपणांस दूरध्वनीवरून संपर्क साधण्याची परवानगी मिळावी . व आपला वेळ दूरध्वनी क्रमांक मिळावा .हि नम्र विनंती .\nहा नम्बर whatsapp साठी हि आहे . आपण त्या द्वारे हि माझ्याशी संपर्क साधू शकता\nReply By - श्री. किरण पानबुडे\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2011/05/blog-post_5462.html", "date_download": "2019-01-21T20:54:08Z", "digest": "sha1:4OYF5S4MJ6H5KS2IJPSK7HN5EJWGQL42", "length": 5457, "nlines": 87, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: असे लाघवी तू हसावे कशाला?", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nसोमवार, ३० मे, २०११\nअसे लाघवी तू हसावे कशाला\nअसे लाघवी तू हसावे कशाला\nनि हृदयात काही हलावे कशाला\nमला ठाव असती बहाणे तुझे ते\nखरे सांग लटके रूसावे कशाला\nतुझ्या पापण्यांनीच होकार दिधला\nअता सांग दुसरे पुरावे कशाला\nतुझे भास मधुमास घेऊन येती\nजुईली परी तू फ़ुलावे कशाला\nतुला बिलगण्याची मुभा पावसाला\nतयाच्या सवे तू भिजावे कशाला\nतुला ठाव आहे, मला ठाव आहे\nउगा औपचारीक व्हावे कशाला\nअसे साथ ही जन्मजन्मांतरीची\nअता हे फ़ुकाचे दुरावे कशाला\nतुला ठाव आहे, मला ठाव आहे\nउगा औपचारीक व्हावे कशाला\nह्या ओळी खूप आवडल्या\n५ जून, २०११ रोजी २:२९ म.उ.\nनवीनतम ���ोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-72/", "date_download": "2019-01-21T20:30:00Z", "digest": "sha1:3A42GCIO56G4AI45AINVTGNCN3RHAZEG", "length": 5224, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात रंग… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/cidco-jangid-royal-team-ahead-in-sakal-marwadi-premier-league/articleshow/67504255.cms", "date_download": "2019-01-21T21:18:01Z", "digest": "sha1:G2AYD4WPVAEAY2FAH3QWOJYHVV7O5T6J", "length": 10667, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Cricket: cidco, jangid royal team ahead in sakal marwadi premier league - सिडको, जांगीड रॉयल संघांची आगेकूच | Maharashtra Times", "raw_content": "\nसूपरमूनचं घडलं दर्शनWATCH LIVE TV\nसिडको, जांगीड रॉयल संघांची आगेकूच\nसकल मारवाडी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या दिवशी सिडको रॉयल, जांगीड रॉयल, क्रिम अँड जॉय आणि यारा इलेव्हन या संघांनी विजयी आगेकूच केली.\nसिडको, जांगीड रॉयल संघांची आगेकूच\nसकल मारवाडी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या दिवशी सिडको रॉयल, जांगीड रॉयल, क्रिम अँड जॉय आणि यारा इलेव्हन या संघांनी विजयी आगेकूच केली.\nएडीसीए मैदानावर शनिवारी या स्पर्धेस प्रारंभ झाला. सलामीच्या लढतीत सिडको रॉयल ���ंघाने गौतम वॉरियर्स संघाचा पराभव केला. यात तन्मय मुगदियाने सामनावीर किताब पटाकावला. दुसऱ्या सामन्यात जांगीड रॉयल संघाने ब्लॅक कॅप्स संघावर मात केली. यात कैलास जांगीडने सामनावीर पुरस्कार संपादन केला. तिसऱ्या सामन्यात क्रिम अँड जॉय संघाने महेश स्ट्रायकर्स संघाचा पराभव केला. पंकज ठोलेने सामनावीर किताब मिळवला. चौथ्या सामन्यात यारा इलेव्हनने चिंतामणी इलेव्हनवर मात केली. सिद्धू जैनने सामनावीर पुरस्कार पटाकावला.\nया स्पर्धेचे उद्घाटन कैलास जैन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नीलेश पहाडे, आशिष मेहता, अमोल लड्डा, अमित काला, प्रतिक पाटील, गोविंद शर्मा, आशिष भारुका, निखिल खंडेलवाल, आशिष अग्रवाल, प्रतिक अग्रवाल, रिंकू उपाध्याय, भक्ती संकलेचा, प्रीती लखोटिया, जगदीश जांगीड, पंकज कलंत्री, भवानी सिंग, रमेश कर्नालिया, नितीन भास्कर, सुदर्शन जाजू यांची प्रमुख उपस्थिती होती.\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nलखनऊहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगो विमानात बिघाड\nलंडन हॅकेथॉनवर निवडणूक आयोगाचे ताशेरे; कायदेशीर कारवाई करणार\nकर्नाटकः काँग्रेस आमदारावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा\nकर्नाटक: कारवारजवळ बोट बुडून ८ जणांना जलसमाधी\nइराण लष्कराचा सीरियावर हल्ला\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसिडको, जांगीड रॉयल संघांची आगेकूच...\nराहुल ठाकूरची अष्टपैलू खेळी...\nधोनीच्या दहा हजार वनडे धावा...\nindia vs australia भारताला नमवत ऑस्ट्रेलियाची १-० अशी आघाडी...\nHarbhajan Singh: पंड्या, राहुल असेल, त्या बसमध्ये बसणार नाही: हर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/shreyas-ani-preyas-news/amazing-success-story-of-ratnakar-matkari-1733360/", "date_download": "2019-01-21T20:27:00Z", "digest": "sha1:XKJWUEMLELT6QBHYTMBFBDSEJPSSOYR3", "length": 52777, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Amazing Success Story Of Ratnakar Matkari | अजून शोध चालूच | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nश्रेयस आणि प्रेयस »\n१९५५ मध्ये, नुकतेच सोळावे र्वष लागले असताना मी ‘वेडी माणसं’ ही एकांकिका लिहिली.\nमाजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार स्वीकारताना मतकरी\n१९५५ मध्ये, नुकतेच सोळावे र्वष लागले असताना मी ‘वेडी माणसं’ ही एकांकिका लिहिली. तेव्हा मी एल्फिन्स्टन कॉलेजचा पहिल्या वर्षांचा विद्यार्थी होतो. त्यापूर्वी, शाळेत असताना मी वर्गाच्या हस्तलिखितासाठी ‘पन्नादाई’ ही एकांकिका लिहिली होती आणि टागोरांच्या ‘लिव्हिंग ऑर डेड’ या गूढकथा सदृश कथेचा अनुवाद ‘कदम्बिनी’ या नावाने केला होता. तरीही, मी अचानक ‘वेडी माणसं’ का लिहिली, याचे काही स्पष्टीकरण देता येत नाही.\nआजूबाजूला एकांकिकेसाठी पोषक वातावरण नव्हते. एकुलत्या एका, भारतीय विद्याभवन आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतही थोडय़ाच एकांकिका, बाकी नाटय़प्रवेश सादर केले जात. असे असतानाही ‘वेडी माणसं’ अचानक स्फुरली होती. तिच्यात गूढतेचा अंश होता आणि तरीही बुद्धिनिष्ठ दृष्टिकोनावर ती संपवलेली होती. मुंबई आकाशवाणीवर संस्कृत नाटकात भूमिका करायला गेलो असताना मी ती नाटय़विभाग प्रमुख ल. ग. भागवत यांच्याकडे दिली. त्यांना ती आवडली आणि लगोलग ती उत्तम नटसंचात ध्वनिक्षेपित झाली. पंधरा वर्षे पूर्ण अशा, कृशतेमुळे १३-१४ वर्षांच्याच दिसणाऱ्या, शॉर्ट पँटमधल्या मुलाला त्यांनी अशी सन्मानपूर्ण वागणूक तर दिलीच, वर ‘आकाशवाणीसाठी नेहमी लिहीत जा’ असेही प्रेमळपणे सांगितले. मीही आज्ञाधारकपणे सातत्याने आकाशवाणीसाठी एकांकिका, त्याही वेगवेगळ्या विषयांवरच्या लिहू लागलो, दर्जेदार नटांकडून त्या प्रभावीपणे अभिनित केल्या जाऊ लागल्या. त्या वेळी आकाशवाणी हेच त्या प्रकारचे एकमेव माध्यम असल्यामुळे मी लवकरच लेखक म्हणून सर्वाना माही�� झालो आणि आकाशवाणीच्या स्टाफमध्ये हा लहान मुलगा स्वतंत्रपणे हे लिहितो तरी कसा, असा कुतूहलाचा विषय बनलो.\nआमचे इंग्रजीचे प्राध्यापक मं. वि. राजाध्यक्ष यांनी माझ्याकडून माझ्या लिखाणाची फाइल घेतली आणि ‘सत्यकथा’ मासिकाला दाखवली. पण एकांकिकांचे अनेकानेक विषय आणि त्यानुरूप बदलती वैविध्यपूर्ण शैली, यामुळे बुचकळ्यात पडून (हे खुद्द राम पटवर्धनांनी मला नंतर सांगितले.) त्यांनी ती परत केली. मात्र ‘वसुधा’चे संपादक विजय तेंडुलकर यांनी ती फाइल मागवून घेतली. आकाशवाणीसाठी लिहिलेल्या एकांकिकेबरोबर इतरही काही एकांकिका तिच्यात होत्या. ‘शर्वरी’ नावाच्या एकांकिकेत मी अशी कल्पना केली होती, की भीष्माने प्रतिज्ञा करून सत्यवतीला आपली माता म्हणून जरी राजगृही आणले असले, तरी तिला स्वत:ला वयस्कर शंतनूपेक्षा तरुण राजबिंडय़ा सत्यव्रताचे आकर्षण वाटले असण्याची शक्यता आहे (महाभारतातही या दोघांची नावे मिळतीजुळती का). परंतु हा विवाद्य विषय मी ‘आकाशवाणी’ला देऊ शकलो नसतो, म्हणून एकांकिका लिहून तशीच ठेवून दिली होती. फाइल तेंडुलकरांच्या हातात पडल्यानंतर माझ्या लिखाणाविषयीचे त्यांचे मत विचारायला जेव्हा मी ‘वसुधा’च्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा त्यांनी ‘शर्वरी’ छापलेला, ‘वसुधा’चा नवा अंकच माझ्या हातात ठेवला. त्यानंतर सातत्याने माझ्या एकांकिका ‘वसुधा’मध्ये आल्या, पुढे ‘सत्यकथा’मध्येही येऊ लागल्या. मात्र आकाशवाणी, वसुधा किंवा लेखकांकडून पुन:पुन्हा लिहून घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले ‘सत्यकथा’, यापैकी कुणीच माझ्या लिखाणात एका अक्षराचाही बदल न करता किंवा माझ्याशी कसलीही चर्चा न करता, त्याला जशीच्या तशी प्रसिद्धी दिली.\nत्याकाळी, म्हणजे सर्वच कलांमध्ये नवीन प्रवाह येऊ लागला असताना, नवीन नाटक (सुरुवातीला एकांकिकाच) करणारी, दामू केंकरे, नंदकुमार रावते, विजया जयवंत, आनंद पै (नेपथ्य) आणि त्यांचे सहकारी कमलाकर सारंग, अरविंद देशपांडे वगैरे मंडळी एकत्र आली होती आणि भारतीय विद्या भवनाने त्यांना निर्मितीसाठी मुक्तद्वार दिलेले होते. ही मंडळी प्रामुख्याने अभिनय आणि दिग्दर्शन यात अग्रेसर असली तरी नाटककार मात्र त्यांच्याकडे एकच होता, तो म्हणजे विजय तेंडुलकर. संहितांची चणचण भागवण्यासाठी आणि नवे नाटककार शोधण्यासाठी त्यांनी एक एकांकिका- लेखन स्पर्धा ठेवली. स्पर्धा दुसऱ्या क्रमांकापासून कारण पहिल्या क्रमांकाची एकांकिका त्यांच्याकडे होती, ती तेंडुलकरांची ‘बळी’. अनेक नामवंत लेखकांनी या स्पर्धेत भाग घेतला. माझी ‘सावली’ ही एकांकिका दुसऱ्या क्रमांकाची ठरली. पारितोषिके दिली गेली नाहीत. मात्र नंदकुमार रावते आणि आनंद पै मला कॉलेजमध्ये येऊन भेटले, माझ्या काही एकांकिका घेऊन गेले आणि त्या लगोलग त्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत वेगवेगळ्या महाविद्यालयांसाठी बसवायला घेतल्या. स्पर्धेत माझ्या एकांकिकांचे यश बहुधा इतके डोळ्यात भरले असावे, की मामा वरेरकरांच्या कन्या माई यांनी मामांना दिल्लीला पत्र लिहून कळवले की, ‘मराठीत एक प्रबोध जोशी (सव्यसाची गुजराती एकांकिकाकार) जन्माला आला आहे\nएल्फिन्स्टन कॉलेजमध्ये, भावी काळात नावारूपाला आलेला आमचा एकच छान ग्रुप जमला होता. त्यात पुढे गोव्याचा शिक्षणमंत्री झालेला गोपाळ मयेकर, पुढे पुणे विद्यापीठाचा इतिहास विभागप्रमुख झालेला अरविंद देशपांडे, पुष्पा सरकार (भावे), रामदास भटकळ, प्रा. प्रभुराम जोशी, ‘अनफिनिश्ड इनिंग’कार माधव गोडबोले या विद्यार्थ्यांप्रमाणेच अंबिका भिडे (सरकार) आणि शंकर वैद्य या प्राध्यापकांचाही समावेश होता. या ग्रुपमध्ये मराठी वाङ्मयाच्या तसेच नाटकाच्या चर्चा, गप्पा होत, कधी कधी नव्या वैशिष्टय़पूर्ण नाटकांचे प्रयोग पाहून त्यावरही बोलले जाई. माझा रंगभूमीविषयक प्रेरणास्रोत मात्र वेगळाच होता. आमच्याकडे दरवर्षी एक मराठी नाटक बसवले जाई. पण ते बहुधा (‘भूमिकच्या सीता’चा अपवाद सोडून) जुने गाजलेले नाटक, पारंपरिक पद्धतीने सादर केलेले असे. मात्र आमच्या इंग्लिश ड्रॅमॅटिक सोसायटीसाठी जी नाटके प्रख्यात दिग्दर्शक इब्राहिम अल्काझी येऊन बसवत, त्यात एक वेगळ्या प्रकारचा ताजेपणा आणि कल्पनाशक्तीचा वापर दिसत असे. एकलव्याप्रमाणे ही नाटके दुरून पाहून माझ्या मनात रंगभूमीविषयक नव्या संकल्पना तयार होऊ लागल्या.\nइकडे माझे एकांकिका लेखन नको इतक्या वेगाने सुरूच होते. नको इतक्या असे म्हणण्याचे कारण की, मला एकसारख्याच नव्या कल्पना सुचत. त्यासाठी एखादा उद्गार, एखादे वातावरण, एखादी वास्तुरचना, एखादी धून, एवढेही पुरेसे असे. लगेच माझ्या मनात पात्रे, पूर्ण कथानक, नेपथ्याची रूपरेषा असे सारे इतक्या सुस्पष्टपणे उभे राही, की ताबडतोब ते लिहून काढल्याशिवाय पर्यायच नसे. वर्गात प्राध्यापक शिकवत असतानाही माझे हे समांतर विचार चालूच असत. त्याचा मला अभ्यासात (विषयही मॅथॅमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, पॉलिटिक्स असे) अडथळा होई. एखादा आजार व्हावा, तसे माझे हे लेखन प्रकरण दिवसागणिक वाढत होते. घरात कुणाला त्याची फारशी बूज नव्हती. माझी एक बहीण कुमुद ही सचिवालयात होती. तिला कलेची आवड होती. ती मला अधूनमधून चित्रपट (विशेषत: वॉल्ट डिस्नेचे) दाखवायची. पण या पलीकडे माझ्या सर्जनशीलतेबरोबरची माझी शिलेदारी एकांडीच होती.\nनाटक लिहिण्याचे तंत्र मला इतके सहज गवसण्याचे कारण, ते माझ्यात उपजत होते, म्हटले तरी चालेल. माझे वडील रामकृष्ण विठ्ठल मतकरी हे उच्चशिक्षित विद्वान आणि सुसंस्कृत, मराठी, इंग्रजी, गणित इत्यादी विषयांचे व्यासंगी होते. पंडित सातवळेकरांच्या ‘संस्कृत स्वयंशिक्षक’चे संपादन, ‘सुंदर कांड’चे संपादक आणि ज. र. आजगावकरांच्या ‘तुकाराम’चे इंग्रजी भाषांतर, या खेरीज त्यांनी ‘बंधुभाव’ हे नाटक आणि अहिल्याबाई होळकरांवर एक चित्रपटकथाही लिहिली होती. नाटकाचे त्यांना वेड नसले तरी माहिती भरपूर होती आणि आमच्या घरात जुन्या नाटकांची पुस्तके भरपूर असल्यामुळे अक्षरओळख झाल्यावर शाळेतही जाण्यापूर्वी माझे पहिले वाचन झाले ते नाटकांचेच. माहिती तर दादा देतच, पण मी हट्ट केल्यानंतर ‘कंपनी’ची पाच-सहा नाटकेही त्यांनी मला दाखवली होती. कदाचित माझे जे काही रंगकर्म आयुष्यभरात झाले, ती दादांचीच पुण्याई असेल\nविसावे वर्ष चालू असताना मी ग्रॅज्युएट झालो, तेव्हा सुधा करमरकर आगाऊ ठरवून मला कॉलेजमध्येच भेटली. ती नुकतीच अमेरिकेला जाऊन आली होती आणि तिकडच्यासारखे, प्रौढ, प्रतिभासंपन्न कलावंताचे परिपूर्ण नाटक मुलांसाठी करावे असा तिचा विचार होता. आकाशवाणीवर तिने माझ्या ‘कहाणी’ या श्रुतिकेत काम केले होते आणि मी तिच्यासाठी हे पहिले बालनाटक लिहावे, असे तिला वाटत होते. मी पाहिलेले वॉल्ट डिस्ने चित्रपट, कॉमिक्स आणि इतर बालसाहित्याचे वाचन यातले काहीच तिला माहीत नव्हते, पण योगायोगानेच ती एका बालसाहित्य प्रेमिकाकडे संहितेची विचारणा करीत होती.\nमी, रॅपन्झेलच्या परीकथेवर आधारित लिहून दिलेले ‘मधुमंजिरी’ तिला आणि तिला तंत्रसाहाय्य करणारे तिचे पती प्रा. सुधाकर करमरकर यांना इतके आवडले, की त्याला किती नटवू, किती सजवू असे ���्यांना होऊन गेले. चित्रकार द. ग. गोडसे यांच्यासारखे नेपथ्यकार आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, राजा पटवर्धन, सुमन ताटे (भावना) आणि स्वत: सुधा करमरकर यांच्यासारखे कलाकार आणि मुंबई मराठी साहित्य संघाची निर्मिती अशा एकदम वरच्या सुरात या तीन अंकी बालनाटकाने बालरंगभूमीची मुहूर्तमेढ केली.\nसुधासाठी ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’ हे विनोदी नाटक (तेही तिने उत्तम संचात आकर्षकपणे सादर केले) लिहिल्यानंतर मी खऱ्या अर्थाने रंगभूमीचा विचार करू लागलो. मुलांसाठी करायचे ते नाटक कितपत वास्तववादी – म्हणजे सगळे काही खरेखुरे वाटेल, असे करावे आणि कितपत त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे प्रायोगिक नाटकाच्या अंगाने जाईल, असे करावे, याविषयी मी माझे काही एक सिद्धान्त ठरवले. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मी आणि प्रतिभा (तेविसाव्या वर्षी माझे लग्न झाले होते.), आम्ही दोघांनी ‘बालनाटय़’ संस्था स्थापन केली (१९६२) आणि पुढे तिच्यातर्फे अनेक (निदान २० तरी, काहींची पुनरुज्जीवनेही) पुढल्या ३०-३५ वर्षांत सादर केली. यात तडजोडी नव्हत्या, सोपे मार्ग नव्हते. ‘निम्मा शिम्मा राक्षस’, ‘अचाट गावची अफाट मावशी’ यशस्वी झाली म्हणून हुबेहुब तशीच नाटके आम्ही केली नाहीत. प्रायोगिक नेपथ्यात आर्थिक काटकसर होऊ शकते, म्हणून केवळ तेच न करता, ‘अदृश्य माणूस’, ‘सावळ्या तांडेल’ अशा नाटकांतून विलक्षण वास्तववादी (आणि खर्चीक) नेपथ्य आणि ‘इफेक्टस’ आम्ही दाखवले. कुठल्याही आर्थिक पाठिंब्याशिवाय जरी ही नाटके आम्ही सादर केली, तरी सर्व दृष्टींनी शक्य तितकी परिपूर्ण असत. शाळा, रस्ते, हॉस्पिटल्स, झोपडपट्टय़ा अशा नानाविध ठिकाणी- जिथे जिथे म्हणून मुले आहेत, तिथे आम्ही ही नाटके पोहोचवली. हे करताना साधनांच्या अभावीदेखील नाटय़ानुभवात त्रुटी राहू नयेत, म्हणून आम्ही वेळोवेळी श्याम आडारकर, रघुवीर तळाशीलकर, शशांक वैद्य, अशा अनुभवी नेपथ्यकारांचा सल्ला आणि सहकार्य घेतले.\nमुलांसाठी केलेल्या या नाटकांमधून मी रंगभूमीविषयक अनेक गोष्टी शिकलो. ती माझी प्रयोगशाळाच होती. तिथे केलेले प्रयोग मला प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांसाठी आधारभूत ठरले. माझी धारणा अशी होती की रंगभूमीला संकोतांपासून जेवढे मुक्त करता येईल, तेवढे करावे. ‘प्रेमकहाणी’ (१९७२) या, राज्यनाटय़ स्पर्धेतील पारितोषिक – विजेत्या नाटकाच्या निर्मितीम��गे माझा असा विचार होता की, नाटकावर संभाव्य कथानक किंवा रचलेले संवाद, यांचे ओझे न लादता त्या त्या प्रसंगात पात्रांना स्वत:ला योग्य वाटेल ते करू/बोलू द्यावे. एकदा हे ठरल्यानंतर पहिल्या अंकातच माझ्या नायकाने (शरद – मध्यमवर्गीय, सरळ विचारांचा तरुण – अभिनेता दिलीप प्रभावळकर) आपले प्रेमसंबंध संपवून, माझं आयुष्य म्हणजे काही नाटक नव्हे असे सांगून नाटकच थांबवले. मी ते स्वीकारले आणि पाच वर्षांनंतर याही परिस्थितीत, पात्रांच्या स्वातंत्र्याला बाधा न आणता नाटक पुढे कसे जाऊ शकेल हे सुचल्यानंतर मगच नाटक पुढे नेले. प्रत्येक नाटकाचा त्याचा स्वत:चा जीव असतो, हे मला या प्रयोगात जाणवले.\nहे सांगायला नकोच, की माझ्या पद्धतीप्रमाणे-स्वभावाप्रमाणे म्हणा हवं तर, मी हा पॅटर्न परत गिरवला नाही. मात्र त्यातील स्वातंत्र्याचा आणि असांकेतिकपणाचा भाग कायम ठेवला (हेही स्वभावाप्रमाणेच.). दरम्यान, महाभारताच्या अंतिम पर्वातील जीत आणि जेते यांच्याकडील दोन-दोन वृद्धांच्या, अजिबात काही घडण्याची शक्यता नसलेल्या आयुष्यक्रमामधील नाटय़ कसोशीने शोधल्यास सापडेल का, असा विचार मनात येऊ लागला होता. ते सापडले, खुद्द महाभारतात आणि माझ्या त्या व्यक्तिरेखांविषयीच्या चिंतनात. भाषा शैली नेहमीच्यापेक्षा वेगळी, काहीशी सूत्रमय असावी, म्हणून मुक्तछंद निवडला. प्रयोगशैली प्राचीन काळात काय असेल प्राचीन काळात काय असेल दर्शनी पडदा तर नसेलच म्हणून त्याला काट. नाटकाआधी रंगमंचाला वंदन म्हणून ‘रंगपूजा’, नेपथ्य नाही, पण होमकुंडाची आठवण करून देणाऱ्या अशा वास्तूवर नाटकाचे सादरीकरण थोडीशी, उघडय़ावरच्या ग्रीक रंगभूमीच्या प्रयोगाची आठवण होतेय का दर्शनी पडदा तर नसेलच म्हणून त्याला काट. नाटकाआधी रंगमंचाला वंदन म्हणून ‘रंगपूजा’, नेपथ्य नाही, पण होमकुंडाची आठवण करून देणाऱ्या अशा वास्तूवर नाटकाचे सादरीकरण थोडीशी, उघडय़ावरच्या ग्रीक रंगभूमीच्या प्रयोगाची आठवण होतेय का मग निवेदकाऐवजी कोरस- वृंदही हवाच. अशा रीतीने ‘आरण्यक’ लिहिले, ‘व्हिज्युअलाइज’ केले गेले.\nनाटकातील आशयाला स्वातंत्र्य दिले की तो स्वत:चा आकार घेऊ लागतो. मी फक्त तो आकार पाहातो, आणि तर्कशुद्ध पायऱ्यापायऱ्यांनी नाटक घडू देतो. पण हे झाले पुढचे. आधी, कशा प्रकारचे नाटक करून पाहायचे आहे याविषयी मनाला एक प्रकारची तहान ला��ते. लोककथा ‘७८ च्या आधी एकसारखे वाटत होते, की नाटक ही प्रेक्षकांसाठी लांबून पाहण्याची करमणूक न ठरता एक अनुभव ठरायला हवा. म्हणजे त्यांनी त्यात मिसळून जायला हवे. हे कसे होईल रंगमंच आणि नाटय़गृह एक कसे होतील रंगमंच आणि नाटय़गृह एक कसे होतील प्रेक्षकात दिवे ठेवावेत का प्रेक्षकात दिवे ठेवावेत का ध्वनिक्षेपक ठेवावेत का विचार करत असताना, बेटक बिलोली येथील, पाटलाला विरोध करणाऱ्या महादेव कोळी तरुणाच्या हत्येची बातमी वाचली. हा अनुभव प्रेक्षकांपर्यंत कसा जाईल जगन्या कोळ्याचे समर्थक येऊन प्रेक्षकांना थेट उद्देशून नाटक करतील का जगन्या कोळ्याचे समर्थक येऊन प्रेक्षकांना थेट उद्देशून नाटक करतील का त्यांना नेपथ्य कोण देईल त्यांना नेपथ्य कोण देईल प्रकाश योजना, संगीत कोण देईल, का त्या वेळी सारेच आपण बरोबर आणलेल्या तुटपुंजा साहित्यामधून ते उभे करतील प्रकाश योजना, संगीत कोण देईल, का त्या वेळी सारेच आपण बरोबर आणलेल्या तुटपुंजा साहित्यामधून ते उभे करतील कसे.. हळूहळू नाटक मन:चक्षूंसमोर आले. प्रयत्नांनी तसेच्या तसेच रंगभूमीवरही आले. बाह्य़ बंधनेही त्याने मानली नाहीत. स्पर्धेत नाटक दोन तासांचे हवे. किमान दोन अंकी हवे. आम्ही म्हटले, जे आमच्या नाटय़ानुभवाला मारक आहे ते आम्ही करणार नाही. नाटक सलग एक तास पस्तीस मिनिटांचे केले. पात्रे – महादेव कोळी – नाटय़गृहाबाहेरच बसून राहिले आणि म्होरक्याने बोलावल्यावर आत येऊन नाटक लोकांसमोर सादर करते झाले. एक अविस्मरणीय अनुभव साकार झाला.\nकेवळ एक चांगले नाटक करायचे म्हणून मी नाटक लिहीत किंवा दिग्दर्शित करीत नाही. तर नाटक म्हणजे काय याचा माझा जो शोध कायम चालू असतो, त्यातून सिद्ध झालेली ती एकेक प्रतिपादने असतात. एकदा मनात आले, लोकरंगभूमी मागे का पडली याचा माझा जो शोध कायम चालू असतो, त्यातून सिद्ध झालेली ती एकेक प्रतिपादने असतात. एकदा मनात आले, लोकरंगभूमी मागे का पडली तिच्यातील पौराणिक आख्याने कालबाह्य़ झाली म्हणून का तिच्यातील पौराणिक आख्याने कालबाह्य़ झाली म्हणून का पण आजच्या विषयावर दशावतार करून पाहिला तर पण आजच्या विषयावर दशावतार करून पाहिला तर म्हणून मी लोकशाही हक्क संघटनेसाठी ‘गणेश गिरणीचा धैकाला’ लिहिले. मुकेश मिल्सने कामगारांवर चालवलेल्या अन्यायाविषयीचे हे नाटक त्यातल्या आर्थिक प्रश्नांनाही भिड���ारे होते. वेद पळवणाऱ्या संकासुराच्या जागी आज कामगारांना लुबाडणारे सर्वच हस्तक होते. हा संकासुर, हे नाटक आम्ही बिगरमराठी कामगारांच्या वस्तीतही केले; तिथे योग्य जागी दाद मिळाली, कारण भाषा समजत नसली तरी या प्रेक्षकांना त्यांच्यापुढची समस्या समजत होती. ‘निर्भय बनो आंदोलना’चा अध्यक्ष असताना (१९९५) माझ्या नजरेसमोर एक दहशतीखाली दडपलेले गाव आले. ही जमिनी हडप करणाऱ्या दांडगटांच्या भीतीखालची वसई किंवा आणखी कोणतीही वस्ती असू शकेल. मला ती महाभारतातील बकासुराच्या जरबेखालची एकचक्रानगरी वाटली आणि माझ्या ‘बकासुर म्हणून मी लोकशाही हक्क संघटनेसाठी ‘गणेश गिरणीचा धैकाला’ लिहिले. मुकेश मिल्सने कामगारांवर चालवलेल्या अन्यायाविषयीचे हे नाटक त्यातल्या आर्थिक प्रश्नांनाही भिडणारे होते. वेद पळवणाऱ्या संकासुराच्या जागी आज कामगारांना लुबाडणारे सर्वच हस्तक होते. हा संकासुर, हे नाटक आम्ही बिगरमराठी कामगारांच्या वस्तीतही केले; तिथे योग्य जागी दाद मिळाली, कारण भाषा समजत नसली तरी या प्रेक्षकांना त्यांच्यापुढची समस्या समजत होती. ‘निर्भय बनो आंदोलना’चा अध्यक्ष असताना (१९९५) माझ्या नजरेसमोर एक दहशतीखाली दडपलेले गाव आले. ही जमिनी हडप करणाऱ्या दांडगटांच्या भीतीखालची वसई किंवा आणखी कोणतीही वस्ती असू शकेल. मला ती महाभारतातील बकासुराच्या जरबेखालची एकचक्रानगरी वाटली आणि माझ्या ‘बकासुर’ या नाटकाचा जन्म झाला. नावातील उद्गारचिन्ह एवढय़ासाठीच की हा बकासुर खरोखरी प्रचंड नसून प्रत्येकाच्या मनातल्या भीतीने त्याचा आकार वाढवलेला आहे. हे नाटक मी दोनदा दिग्दर्शित केले. एकदा गोव्याच्या कला अकादमी रेपर्तरीसाठी, आणि दुसऱ्यांदा नेपथ्य, वेशभूषा इत्यादीमध्ये मुंबईचे सूचन करून, आमच्या ‘सूत्रधार’ संस्थेसाठी.\nव्यावसायिक नाटकासाठी आपल्याला हवे ते प्रयोग करून पाहणे कठीण आहे, असे म्हटले जाते. पण तिथेही लेखक, दिग्दर्शकाला आपल्या हेतूशी प्रामाणिक राहणे शक्य असते. फक्त, प्रेक्षकांना काय आवडेल, निर्मात्याला काय वाटेल, सध्याचा ‘ट्रेण्ड’ काय आहे, या नाटकात कुठला ‘स्टार’ बसेल, असले हिशेब डोक्यात अजिबात ठेवता कामा नयेत. नाटक रंगभूमीवर आले नाही तरी चालेल, पण आपल्याला योग्य वाटेल तेच लिहायला हवे. ‘सुयोग’ने माझी पंधरा नाटके केली. तरीही प्रत्येक नाटकाच्या वेळी ���ी हा नियम पाळला. सुधीर भटांचे ‘प्रेम’ आणि ‘लग्न’ हे दोन आवडते विषय. त्यातून माझ्या ‘चार दिवस प्रेमाचे’ या नाटकाचे एक हजार प्रयोग झाल्यामुळे ही श्रद्धा पक्की झालेली. त्यांना तसेच दुसरे नाटक हवे होते, प्रेमावरच. मी ‘इथं हवंय कुणाला प्रेम’ लिहिले; ज्यात प्रेमाची दुसरी बाजू दाखवली होती; कारण मला मनापासून वाटत होते, की कथा-कादंबऱ्यांतले आदर्श प्रेम जगात विरळा असते आणि प्रेमामध्ये स्वामित्व, अहंकार, मत्सर, दुस्वास अशा अनेक अमंगल भावना मिसळलेल्या असतात. हे नाटक काहींना आवडले, तर काहींना खटकले. अर्थात तो धोका मी पत्करलेला होताच.\nअरविंद जोशी या यशस्वी गुजराती दिग्दर्शकाला ‘फादर ऑफ द ब्राइड’ या चित्रपटावरून मी, गुजरातीत सादर करण्यासाठी नाटक लिहायला हवे होते. मी त्याला सांगितले की, ‘तुझ्या आग्रहास्तव मी हा चित्रपट पाहीन. पण लिहीन मात्र माझ्या मुलीच्या लग्नाला मला आलेल्या अनुभवावरच. मुलीचे लग्न ही बापाच्या दृष्टीने नुसती ‘कॉमेडी’ नसते. त्यातून सासू-सुनेच्या नात्यावर आजवर भरपूर लिहिले गेले असले, तरी या नाटकात मला सासरा आणि जावई यांच्या संबंधांवर लिहिणे आवडेल. या सगळ्यासाठी स्वतंत्र विचार करणे आले, आणि त्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. तेव्हा तुला जर घाई असेल तर तू दुसऱ्या कुणाकडून तरी लिहून घे.’’ पुढे मी सवडीने, माझ्या कल्पनेप्रमाणे ‘जावई माझा भला’ लिहिले, ते प्रत्ययकारी ठरले.\nमी तीन चरित्र नाटके लिहिली. प्रत्येकाचे स्वरूप त्यामागच्या हेतूप्रमाणे वेगळे होते. ‘दुभंग’मध्ये जरी काही तपशील, आचार्य अत्रेंच्या आयुष्याशी समांतर जाणारा (चित्रपट, शिक्षण, व्यवसाय इ.) असला तरी ते नाटक अत्र्यांविषयी नव्हते, तर अत्रेंना मॉडेल ठेवून, कुणा एका सुस्वभावी माणसाची बायको आणि प्रेयसी यांच्या कात्रीत सापडल्यामुळे झालेली शोकांतिका सांगणारे होते. ‘घर तिघांचं हवं’ हे ताराबाई मोडकांच्या चरित्राशी अधिक जुळणारे असले तरी त्यात स्थळ-काळाविषयी घेतलेल्या स्वातंत्र्यामुळे मी मूळ नावे बदलली होती. ‘इंदिरा’ मात्र खरोखरच इंदिरा गांधींच्या आयुष्याशी तंतोतंत जुळणारे आणि ऐतिहासिक सत्यावरच आधारलेले होते. नुकतेच मी आणखी एक चरित्रनाटय़ लिहिले आहे, पण त्याविषयी, ते रंगभूमीवर आल्यानंतरच बोलणे बरे.\nकुष्ठरोग आणि एड्स यांच्यावर लिहिताना त्यांच्याशी निगडित संस्था आणि व्यक्ती यांच्याशी खूप संबंध आला; तरीही त्या विषयावर नाटक कसे लिहायचे हे डोक्यात येत नव्हते. पुढे कुष्ठरोगाशी यशस्वीपणे झुंज दिलेल्या एका स्त्रीची प्रत्यक्ष कहाणी तपशीलवार समजली, मी तिची भेट घेतली, तिच्यावर माझी ‘पानगळीचं झाड’ ही कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीवर माझे ‘स्पर्श अमृताचा’ हे नाटक आधारले. एड्सबाधितांशी बोलूनही मला जे नाटय़ सापडत नव्हते, ते अचानक, त्यातला नैतिक दृष्टिकोन लक्षात आल्यामुळे सापडले आणि ‘तन-मन’ या नाटकात रंगवता आले.\nतात्पर्य, काही काही नाटकांचे विषय हे लेखकाची कसोटी पाहतात. त्यांच्या तळाशी जाण्यासाठी कधी कधी वर्षांनुवर्षे लागतात. सुरुवातीला मी उत्स्फूर्तपणे अगदी थोडक्या वेळात लिहिलेल्या एकांकिकांविषयी लिहिले. त्याच्या अगदी उलट, म्हणजे एखादे नाटक लिहायलाच हवे असे वाटत असतानाही वर्षांनुवर्षे त्याचा आकारच दिसत नाही, असेही होते, हे मात्र खरे.\nमात्र, रंगभूमीवर काय काय करता येईल याचा शोध मी आजही तिच्या, साठहून अधिक वर्षांच्या साहचर्यानंतर घेत आहे. गेली पाच वर्षे मी ठाण्यातील झोपडपट्टीमध्ये, डॉ. संजय मंगला गोपाळ आणि त्यांची समता विचार प्रसारक संस्था यांच्या मदतीने ‘वंचितांचा रंगमंच’ (स्लम थिएटर) घडवण्याचा प्रयत्न करीत आहे. झोपडपट्टीतल्या या मुलांनी, तिथल्या तरुणांनी आणि स्त्रियांनी स्वत:च्या आणि आजूबाजूच्या आयुष्याचा विचार करून स्वत:च तो नाटय़रूपाने मांडावा (शब्द, बसवणे, अभिनय इत्यादी त्यांचे स्वत:चेच) अशी या ‘स्लम थिएटर’ मागील भूमिका आहे. पांढरपेशा नाटकापेक्षा हे नाटक अगदी वेगळे, साफसूफ न केलेले, पुनरावृत्तीला न घाबरणारे, काही तरी अगदी थेटपणे सांगू इच्छिणारे आणि मुख्य म्हणजे आपण पांढरपेशे ज्याची अगदी कल्पनाही करू शकणार नाही असे विदारक सत्य धीटपणे मांडणारे आहे. आज मी हे नाटक समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचे बलस्थान कशाकशात आहे, हे शोधत आहे आणि या वंचितांच्या रंगमंचाकडून मराठी रंगभूमीला काय मिळू शकेल याचा अंदाज घेऊ पाहत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भू��िका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/psl-team-owner-offers-5000-tents-for-kerala-floods-victims/", "date_download": "2019-01-21T20:05:28Z", "digest": "sha1:VHQZHBMSBLCBTR3RXNYS7AOXTH5DCBVN", "length": 7541, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "केरळसाठी पाकिस्तान सुपर लीगमधील संघमालकाची मदत", "raw_content": "\nकेरळसाठी पाकिस्तान सुपर लीगमधील संघमालकाची मदत\nकेरळसाठी पाकिस्तान सुपर लीगमधील संघमालकाची मदत\nपाकिस्तान सुपर लीगमधील (पीएसएल) पेशावर जालमी संघमालक जावेद अफ्रिदीने केरळमधील महापूरग्रस्तांसाठी ५००० तंबू आणि प्राथमिक औषधोपचाराची मदत केली आहे.\n“पाकिस्तानमध्ये सध्या वातावरण चांगले आहे. पण मागील काही दिवसांपासून केरळमधील स्थिती ऐकून दु:ख झाले. यासाठी मला पेशावर झालमी संघाकडून मदत करायला आवडेल”, असे ट्वीट अफ्रिदी यांनी केले.\nआतापर्यंत केरळमध्ये जवळपास ३७० लोकांचा जीव गेला आहे. १९२४ नंतर पहिल्यांदाच तेथे एवढी मोठी पुरस्थिती निर्माण झाली. तसेच भारतीय क्रिकेटर संजू सॅमसननेही १५ लाखांची मदत केली आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–भारतीय वेगवान गोलंदाजांनी रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास\n–विराट कोहलीने गांगुलीला टाकले मागे, धोनीचा विक्रम धोक्यात\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2680", "date_download": "2019-01-21T21:15:19Z", "digest": "sha1:33TAQ7SBFVCMA2NCEUTNLAAVBCSC62XP", "length": 9597, "nlines": 107, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "बुंथ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगोविंद पोवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेले ‘रात्र काळी घागर काळी’ हे गाणे गाजलेले आहे. ‘रात्र काळी घागर काळी’ ही सोळाव्या शतकातील ‘विष्णुदास नामा’ नावाच्या संतकवीची रचना. ‘रात्र काळी, घागर काळी, यमुनेचे जळ काळे, बुंथ काळी, बिलवर काळी, गळ्यातील मोत्याची एकावळी काळी, काचोळी काळी’ हे सर्व परिधान केलेली नायिका नखशिखांत काळी आणि तिचा एकलेपणा घालवणारी कृष्णमूर्तीही काळी. काळा रंग हा मानवी दृक्-संवेदना शून्यावर आणतो. जणू काही कृष्णविवर. कृष्णभक्तीचे आकर्षण क���ष्णविवरासारखे असते. त्यात शिरले, की बाहेर पडणे अशक्य. त्या गाण्याने मला अक्षरशः वेड लावले. त्याच गाण्यात मला ‘बुंथ’ हा शब्द भेटला. ‘बुंथ’ म्हणजे डोक्यावरून सर्व शरीरभर आच्छादनासाठी घेतलेले वस्त्र, ओढणी, खोळ; तसेच, बुरखा किंवा घुंगट. रूप किंवा वेष या अर्थानेदेखील ‘बुंथ’ हा शब्द वापरला गेलेला आढळतो. 'बुंथ' हा शब्द ज्ञानेश्वरीत 'आच्छादन' या अर्थाने आलेला आहे. सहाव्या अध्यायातील ‘जैसी आभाळाची बुंथी करून राहे गभस्ती ’ (ओवी २५१) आणि त्याच अध्यायातील ‘नातरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा ’ (ओवी २९५) या ओव्यांत ‘बुंथ’ हा शब्द वापरला गेला आहे.\nविष्णुदास नाम्याच्या अजरामर काव्यामुळे ‘बुंथ’ शब्द विस्मरणात जाण्यापासून वाचला\nमला काव्यरचनेच्या दुसऱ्या एका वैशिष्टयाकडे लक्ष वेधायचे आहे. ‘ळ’ हे अक्षर मराठी भाषेचे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते. मराठीतील अनेक शब्द संस्कृतोद्भव असले तरी ‘ळ’ हे अक्षर संस्कृतमध्ये नाही; तसेच, हिंदीमध्येही नाही. परंतु ‘ळ’ अक्षराचा वापर मराठी काव्यात फारसा केला गेलेला आढळत नाही. त्या संदर्भातील गदिमांचा किस्सा सर्वांना माहीत असतो तो असा, एकदा पुलं गदिमांना तशी तक्रार करत म्हणाले, की ‘ळ’ हे अक्षर मराठी काव्यात फारसे आढळत नाही. कारण त्याचा वापर काव्यात करणे अवघड आहे. तेव्हा गदिमांनी तेथल्या तेथे ‘ळ’ चा मुक्त वापर केलेले काव्य रचले आणि ते म्हणजे ‘घननिळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा.’\nगदिमा खरोखरी भाषाप्रभू होते, पण गंमत म्हणजे विष्णुदास नाम्याच्या त्या रचनेतही ‘ळ’ अक्षराचा तसाच मुक्त वापर केलेला आहे. काळी, जळी गळा मोती, एकावळी, काचोळी, सावळी असे अंगी ‘ळ अक्षर असलेले शब्द त्या रचनेत आहेत.\nसुंदर छान आनंद मिळाला\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, भाषा\nसंदर्भ: लोकजीवन, ग्रामसंस्‍कृती, चव्‍हाटा, Chavhata\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, वाक्‍यप्रचार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-medical-waste-jog-river-117038", "date_download": "2019-01-21T21:21:50Z", "digest": "sha1:44LSEBCY43APY2LKUPYRJ5X7TXNW47IR", "length": 13277, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Medical waste in Jog river जैववैद्यकीय कचरा जोग नदीपात्रात | eSakal", "raw_content": "\nजैववैद्यकीय कचरा जोग नदीपात्रात\nगुरुवार, 17 मे 2018\nदापोली - आरोग्यासाठी अतिधोकादायक असणारा जैववैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) शहरातील जोग नदीपात्रात टाकला जात असल्याचे धक्कादायक चित्र दापोलीत दिसते. शहरात बॅंक ऑफ इंडियाच्या मागील बाजूस नदीकाठावर, पात्रात रिकाम्या सलाईनच्या बाटल्या, हॅंड ग्लोव्हज, वापरलेला कापूस आदी जैववैद्यकीय कचरा टाकण्यात आला आहे.\nदापोली - आरोग्यासाठी अतिधोकादायक असणारा जैववैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) शहरातील जोग नदीपात्रात टाकला जात असल्याचे धक्कादायक चित्र दापोलीत दिसते. शहरात बॅंक ऑफ इंडियाच्या मागील बाजूस नदीकाठावर, पात्रात रिकाम्या सलाईनच्या बाटल्या, हॅंड ग्लोव्हज, वापरलेला कापूस आदी जैववैद्यकीय कचरा टाकण्यात आला आहे.\nलोटे येथून महाराष्ट्र बायो हायजेनिक मॅनेजमेंट प्रा.लि. या कंपनीमार्फत दापोलीत जैववैद्यकीय कचरा उचलण्यात येतो. या कंपनीची गाडी आठवड्यातून तीन ते चार वेळा दापोलीत येते. आठवड्यातून किमान तीन वेळा गाडी मेडिकल वेस्ट घेऊन जाते. तरीही कोणत्या वैद्यकीय आस्थापनेकडून हा कचरा नदीपात्रात टाकला जातो, याचा शोध घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. हा कचरा मानवी, जनावरांसाठी अतिशय धोकादायक असतो. संसर्गजन्य रोगांची लागण, श्‍वसन संस्थेसंदर्भात आजार तसेच जनावरे, कोंबड्यांच्या पोटात कचरा गेल्यास मानवी आरोग्याला धोका होऊ शकतो. आरोग्याशी खेळणाऱ्या या आस्थापनेचा शोध घेऊन कारवाईची मागणी दापोलीवासीयांकडून होत आहे.\nउच्चशिक्षितांना स्वच्छतेचे गांभीर्य नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई करावी.’’\n- प्रशांत परांजपे, अध्यक्ष, निवेदिता प्रतिष्ठान, दापोली\nकचऱ्याचा पंचनामा करून दोषींचा शोध घेतला जाईल. मानवी आरोग्यास धोकादायक असलेल्या बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.\n- महादेव रोडगे, मुख्याधिकारी, नगरपंचायत दापोली\nबायोमेडिकल वेस्ट जमा करण्यासाठी कचरा गाडी दापोलीत येत असूनही हा कचरा सार्वजनिक जागेत टाकणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.\n- प्रशांत पुसाळकर, सभापती, स्वच्छता व आरोग्य समिती.\nकौटुंबिक अत्याचाराने ११० गर्भवती पीडित\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयाच्���ा प्रसूती विभागात प्रसूतिपूर्व तपासणीसाठी गेल्या सहा महिन्यांत आलेल्या महिलांपैकी ११० महिला कौटुंबिक अत्याचाराने...\n'श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरीब' होतोय\nनवी दिल्ली: गेल्या वर्षभरात देशभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत दरदिवशी तब्बल 2200 कोटींची भर पडली आहे. विशेष म्हणजे फक्त 10 टक्के श्रीमंतांकडे देशातील...\n\"सॅनटरी पॅड'चा वापर दुप्पट, विल्हेवाट शून्य\nनागपूर : सध्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका गुंतले असले तरी गेल्या काही वर्षात वाढलेल्या सॅनिटरी पॅड व डायपरच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याचे...\nउमरगा ते तिरुपतीपर्यंत सायकल प्रवास\nउमरगा - येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत मोरे, सहशिक्षक अनिल मदनसुरे यांनी तीन दिवसांत ८०० किलोमीटर अंतरापर्यंत सायकल प्रवास करून तिरुपती बालाजीचे...\n‘पॉवर योगा’ आणि मर्यादित खाणं (संदीप कुलकर्णी)\nसध्या माझा जास्त भर ‘पॉवर योगा’वरच आहे. इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला तरी मी योग करणं कधीच सोडत नाही. ‘नियमित व्यायाम करा, योग करा आणि खाण्यावर...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokbhramanti-news/articles-in-marathi-on-meghalaya-1592758/", "date_download": "2019-01-21T20:41:10Z", "digest": "sha1:ZH2GZLRIPGQEHJCD62LBK2RZCW4HVC26", "length": 22047, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Meghalaya | मनोहारी मेघालय | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nस्ट्रॅटफर्डच्या बार्डबाबाने (आपला शेक्सपियर हो) जरी म्हटलं असलं की ‘नावात काय आहे\nस्ट्रॅटफर्डच्या बार्डबाबाने (आपला शेक्सपियर हो) जरी म्हटलं असलं की ‘नावात काय आहे) जरी म्हटलं असलं की ‘नावात काय आहे तरी एखाद्या व्यक्तीचं किंवा ठिकाणाचं नाव ऐकल्यावर आपल्या मनात त्याच्याविषयी काही ना काही प्रतिमा उमटल्याशिवाय राहात नाही आणि मग प्रत्यक्ष दर्शनानंतर मनातल्या प्रतिमेचे तीनतेरा (कधी चांगल्या अर्थानं तर कधी..) वाजल्याशिवाय राहात नाही. अशीच अवस्था ‘नोह का लीकाइ’ धबधब्याकडे जाताना झाली होती. मुळात हा धबधबा ज्या राज्यात आहे त्या राज्यात म्हणजे मेघालयमध्ये आल्यापासून इथल्या ठिकाणांची आणि माणसांची नावे उच्चारताना जिभेला चांगलाच व्यायाम घडत होता. ईशान्य भारतात वसलेल्या या राज्यातला आमचा मार्गदर्शक होता किर्शाक (त्याचे स्पेलिंग के वाय आर असे करायचे हे त्यानेच सांगितले.) आणि या मेघालय भेटीचा नियोजनकर्ता होता डॉ. नान्गोम आओमोआ. या दोघांची नावे उच्चारतानाच आमची जी दमछाक व्हायची त्यात भर पडली ती ‘नोह का लीकाइ’ या धबधब्याच्या नावाने. पण पहिल्या एका दिवसातच आम्हाला कळून चुकलं होतं की इथल्या लोकांची, ठिकाणांची नावे जितकी अवघड आहेत तितकीच ही माणसे सरळ, साधी आणि आतिथ्यशील आहेत. त्यामुळे या धबधब्याच्या नावावर न जाता मेघालयातील हिरव्यागार डोंगरांना वळसे घालत आम्ही प्रवास सुरू केला आणि इच्छित ठिकाणी पोहोचलो. तिथे जे दृश्य दिसले ते पाहिल्यावर काही क्षण काय बोलावे तेच सुचेना. समोरच्या उंच डोंगरावरून पाण्याची एक मोठ्ठी धार अविरत कोसळत होती आणि वरून पडणाऱ्या त्या पांढऱ्या शुभ्र पाण्याचे खाली पडल्यावर निळ्याशार डोहात रूपांतर होत होते. ते दृश्य पाहिल्यावर आपसूक मनात ओळी उमटल्या यह कौन चित्रकार है तरी एखाद्या व्यक्तीचं किंवा ठिकाणाचं नाव ऐकल्यावर आपल्या मनात त्याच्याविषयी काही ना काही प्रतिमा उमटल्याशिवाय राहात नाही आणि मग प्रत्यक्ष दर्शनानंतर मनातल्या प्रतिमेचे तीनतेरा (कधी चांगल्या अर्थानं तर कधी..) वाजल्याशिवाय राहात नाही. अशीच अवस्था ‘नोह का लीकाइ’ धबधब्याकडे जाताना झाली होती. मुळात हा धबधबा ज्या राज्यात आहे त्या राज्यात म्हणजे मेघालयमध्ये आल्यापासून इथल्या ठिकाणांची आणि माणसांची नावे उच्चारताना जिभेला चांगलाच व्यायाम घडत होता. ईशान��य भारतात वसलेल्या या राज्यातला आमचा मार्गदर्शक होता किर्शाक (त्याचे स्पेलिंग के वाय आर असे करायचे हे त्यानेच सांगितले.) आणि या मेघालय भेटीचा नियोजनकर्ता होता डॉ. नान्गोम आओमोआ. या दोघांची नावे उच्चारतानाच आमची जी दमछाक व्हायची त्यात भर पडली ती ‘नोह का लीकाइ’ या धबधब्याच्या नावाने. पण पहिल्या एका दिवसातच आम्हाला कळून चुकलं होतं की इथल्या लोकांची, ठिकाणांची नावे जितकी अवघड आहेत तितकीच ही माणसे सरळ, साधी आणि आतिथ्यशील आहेत. त्यामुळे या धबधब्याच्या नावावर न जाता मेघालयातील हिरव्यागार डोंगरांना वळसे घालत आम्ही प्रवास सुरू केला आणि इच्छित ठिकाणी पोहोचलो. तिथे जे दृश्य दिसले ते पाहिल्यावर काही क्षण काय बोलावे तेच सुचेना. समोरच्या उंच डोंगरावरून पाण्याची एक मोठ्ठी धार अविरत कोसळत होती आणि वरून पडणाऱ्या त्या पांढऱ्या शुभ्र पाण्याचे खाली पडल्यावर निळ्याशार डोहात रूपांतर होत होते. ते दृश्य पाहिल्यावर आपसूक मनात ओळी उमटल्या यह कौन चित्रकार है आमची ती चित्र समाधी भंगली ती किर्शाकच्या आवाजाने, त्याने धबधब्याची जी लोककथा सांगितली, त्यामुळे ‘नोह का लीकाइ’ या नावाचे कोडे उलगडले. त्या कथेनुसार या धबधब्याच्या वरच्या अंगाला ‘का लिकाइ’ नावाची एक महिला राहात होती (खासी भाषेत महिलांना ‘का’ हे संबोधन लावतात). या का लिकाइचा पहिला नवरा अचानक मरण पावल्यानंतर तिने दुसरा विवाह केला. पण तिला पहिल्या नवऱ्यापासून एक लहान मुलगी होती, का लिकाइ रोज मोलमजुरीच्या कामांसाठी सकाळी उठून जायची, त्यामुळे परत आल्यावर आपल्या लहानग्या बाळाला जास्तीत जास्त वेळ द्यायची. ती आपल्यापेक्षा त्या बाळाला महत्त्व देते असा समज तिच्या दुसऱ्या नवऱ्याने करून घेतला आणि तो त्या बाळाचा द्वेष करू लागला. एक दिवस का लिकाइ कामावरून दमून भागून घरी आली तर घरात कोणीच नव्हतं, फक्त जेवण तयार होतं. नवरा बाळाला घेऊन बाहेर गेला असेल असं समजून तिने जेवण केलं आणि जेवल्यावर पान खायला पानाचा डबा उघडला तर त्यात तिला तिच्या मुलीची करंगळी मिळाली आणि मग नवऱ्याने काय केलंय हे समजलं. तिला भयंकर धक्का बसला. दुखाने आणि रागाने ती वेडीपिशी झाली. त्या भरातच ती घरातून धावत सुटली आणि या धबधब्याशेजारून तिने स्वतला कडय़ावरून झोकून दिलं. तेव्हापासून याला ‘नोह का लिकाइ’ म्हणजे ‘लिकाइची उडी’ असे नाव मिळाले. ही करुण कथा ऐकल्यावर त्या धबधब्याच्या अनुपम सौंदर्याला उगाचच एक काळी किनार असल्याचा भास झाला. १११५ फुटांवरून कोसळणारा हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपकी एक मानला जातो.\nमेघालय राज्याची ओळख बनलेला दुसरा धबधबा म्हणजे ‘एलिफंट वॉटरफॉल’. शिलॉंगजवळच असलेल्या या मुळातल्या अप्रतिम धबधब्याला आता वेगळं वलय लाभलंय ते पंतप्रधानांच्या ट्वीटमुळे. हा धबधबा पाहिल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी ‘तुम्ही जर मेघालयला भेट देणार असाल तर एलिफंट फॉल पाहायलाच हवा’ असे ट्वीट केले होते. हे ट्वीट किती सार्थ आहे याची प्रचीती या धबधब्याला भेट दिल्यावर येते. आता ह्यचे नावही जरा गोंधळात पाडणारे आहे, कारण नावातील हत्ती आता या धबधब्याजवळ दिसत नाही. या भूमीवर आलेल्या गोऱ्यांना या धबधब्याच्या डाव्या अंगाला एक खडक हत्तीसारखा वाटला होता, त्यावरून त्यांनी एलिफंट फॉल हे नाव दिले. पुढे १८९७च्या भूकंपात तो खडक भंगला, त्यामुळे हत्ती गेला नी धबधबा उरला असे झाले. या धबधब्याला खासी भाषेत ‘का क्शैद लाइ पतेंग खोहसिव्यू’ म्हणजे ‘तीन पायऱ्यांचा धबधबा’ म्हणतात. खरोखरच तीन टप्प्यांमध्ये हा धबधबा कोसळतो, त्यातला सर्वात शेवटचा टप्पा अतिशय मनमोहक आहे. काळ्या खडकावरून पाझरणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पाण्याच्या धारा आणि भोवतीची हिरवाई यामुळे एक अनोखे निसर्गचित्र इथे तयार झालेलं पाहायला मिळते. या धबधब्याच्या तळाशी पोहोचण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि एका लहानशा पुलावरून धबधब्याचा दुसरा टप्पा ओलांडून आपण खाली पोहोचतो. मात्र सध्याच्या सेल्फी वेडामुळे धबधब्याच्या धारेसमोर सहकुटुंब सहपरिवार सेल्फी काढणाऱ्यांची इतकी गर्दी असते की फक्त धबधबा कॅमेऱ्यात बंद करायला अँगल शोधावाच लागतो.\nउत्तर पूर्वेकडील सेव्हन सिस्टर्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या राज्यांतील मेघालय हे राज्य आकाराने आपल्या महाराष्ट्राच्या एक दशमांशही नाही. पण महाराष्ट्राच्या दसपट नसíगक विविधता या राज्याला लाभलेली आहे. बांगलादेशला चिकटून असलेलं हे राज्य म्हणजे भारतातील सर्वाधिक पावसाचं राज्य आहे (वर्षांला सर्वसाधारणपणे ४७० इंच पाऊस पडतो इथे). साहजिकच ‘मेघालय’ म्हणजे ढगांचं निवासस्थान हे नाव तर समर्पक आहेच, पण गोऱ्या साहेबाला इथे आल्यावर आपली मायभूमी आठवली आहे. त्याने ‘स्कॉट��ंड ऑफ द ईस्ट’ हे बिरूद देऊन टाकले. खासी आणि गारो टेकडय़ांच्या रांगा, सुमारे ७० टक्के भूमीवर जंगलांचे हिरवे छत्र आणि वन्यजीवांचे कमालीचे वैविध्य यामुळे मेघालय आकाराने लहान असले तरी दोन-चार दिवसात आटोपत नाही. त्यात भरपूर पावसाने जागोजागी तयार केलेले धबधबे आणि त्यांना लाभलेली लोककथेची वलये, यामुळे मेघालयची सहल अधिकच रंगतदार होते. सोहरा म्हणजे चेरापुंजी जिल्ह्यतच डेन्थेन फॉल, खोह रामहा, मावस्वामी (सेव्हन सिस्टर फॉल) फॉल, कॅन्रेम फॉल हे धबधबे आहेत. शिवाय स्प्रेड ईगल फॉल, स्वीट फॉल, थम फॉल, पेल्गा फॉल, क्रांग सुरी फॉल आहेतच. त्यामुळे मेघालय म्हणजे धबधब्यांचा प्रदेश झाला आहे. शिवाय इथले अफलातून लिविंग रूट ब्रिज, स्टॅलेग्माइटची निसर्गशिल्पे मिरवणाऱ्या गुंफा, मनोवेधक रंगांनी नजर खिळवून ठेवणारी ऑíकडची फुले आणि अनोखे पक्षी, इथली मुलखावेगळी खाद्य परंपरा या सगळ्याबाबत लिहायचं तर जागा अपुरी पडणारच, त्यामुळे त्याविषयी पुन्हा कधीतरी. पण आपल्याच देशाचा हिस्सा असलेला हा नवलाईचा प्रदेश अवश्य पाहा. पर्यटनाच्या दृष्टीने पावसाळा संपल्यानंतर म्हणजे ऑक्टोबरपासून ते एप्रिलपर्यंत भेट द्यायला हरकत नाही. मेघालयाला जोडून आसाममधील गौहत्तीला भेट देणे सोपे जाते. इथला मनमोहक निसर्ग पहिल्यावर आणि स्थानिकांचा ऊबदार पाहुणचार घेतल्यावर आपोआप ‘खुबलेइ’ (म्हणजे खासी भाषेत आभारी आहोत) हा शब्द ओठांवर येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/p-v-sindhu-117121500013_1.html", "date_download": "2019-01-21T20:04:47Z", "digest": "sha1:6N34WSSTDCEGQNCN33BGNKMFUSPG6ZEG", "length": 10543, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सिंधू उपान्त्य फेरीत दाखल | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसिंधू उपान्त्य फेरीत दाखल\nरिओ ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देणारी स्टार महिला खेळाडू पी. व्ही. सिंधूने जपानची अव्वल खेळाडू मिनात्सू मितानीचे कडवे आव्हान मोडून काढताना येथे सुरू असलेल्या कोरिया सुपर सेरीज बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. सिंधूसमोर आता तृतीय मानांकित संग जी हयुन आणि सहावी मानांकित हे बिंगजियाव यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान आहे. भारताचा गुणवान युवा पुरुष खेळाडू समीर वर्माचे आव्हान मात्र उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.\nपाचव्या मानांकित सिंधूने थायलंडच्या बिगरमानांकित नचाओन जिंदापोल हिच्यावर संघर्षपूर्ण मात करताना महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली होती. तीच कामगिरी कायम राखताना सिंधूने आज जपानच्या मिनात्सू मितानी हिचे जबरदस्त आव्हान 21-19, 16-21, 21-10 असे मोडून काढताना उपान्त्य लढतीची निश्‍चिती केली. जागतिक स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेत्या मितानीने फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत सायना नेहवालला हरविले होते. सिंधूने सायनाच्या त्या पराभवाची परतफेड केली.\nफ्रान्सला डेव्हिस करंडक स्पर्धेत विजेतेपद\nसौदी अरब : 'योग' क्रीडा प्रकार म्हणून ओळखला जाणार\nमेरी कोमची अंतिम फेरीत धडक\nभारतीय महिला हॉकी संघाची चीनवर मात\n245 लोकांनी एकत्र उडी मारली\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभर���त 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nफेसबुक व्हिडिओ डाउनलोड करण्याचा सर्वात सोपी पद्धत\nआपल्यातून बरेच लोक फेसबुक वापरत असतील. कधीकधी अस होत की फेसबुक टाइमलाइन पाहतं असताना असा ...\nतिची सरकारी नोकरीसाठी अजब फसवणूक, मूर्खपणाचा कळस\nपुणे येथे एका महिलेची फार विचित्र फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे ही महिला सरकारी ...\nकाँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता त्यामुळे ते कधीच ...\nभाजपाने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले असून काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून ...\nदेशातील प्रत्येक शाळेत आता रोज एक तास खेळासाठी - जावडेकर ...\nदेशातील क्रीडा क्षेत्रातील युवकांना संधी मिळावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ...\n'पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो' हा रोग मोदींसह फडणवीसांना ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Pages/Bhagwan_Shree_Krushana.aspx", "date_download": "2019-01-21T20:07:10Z", "digest": "sha1:JCHSQTLRFXKJ7YVEX7RCZTNHVZSY62JD", "length": 16249, "nlines": 45, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "Bhagwan Shree Krushana", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English घरपोच ग्रंथसेवा\nमुळात “अव्यक्तातून व्यक्त होण्याची स्थिती” म्हणजे अवतार. अवतार जेव्हा होतात त्या आधी मनुष्याचे अधःपतन झालेले असते, दुष्टांचा सुकाळ झालेला असतो, सज्ज्जनांचा छळ होतो, धर्माची जेव्हा पूर्ण पायमल्ली होते तेव्हा सज्ज्जनांच्या रक्षणाचा विचार करतात आणि अव्यक्तातून व्यक्त होतात.\nभगवान श्रीकृष्ण जेव्हा गोकुळात होते तेव्हा तेथे पूर्ण समरस झाले होते. ते एकदा गोकुळ सोडून गेल्यानंतर परत गोकुळाला गेले नाहीत. तसेच द्वारकेला गेल्यावर मथुरेची आठवण काढली नाही. हे सर्व विसरणे व मायेत न अडकणे हे भगवान श्रीकृष्णांकडून शिकण्यासारखे आहे.\nभगवान श्रीकृष्ण हे बालपणापासून निर्वाणापर्यंत एकाहून एक चढत्या वाढत्या भूमिका जगत गेले आहेत. मानवी जीवनातील सर्व भूमिका ते पूर्णत्वात, यशस्वितेत जगले आहेत. बाळकृष्ण, गोपालकृष्ण, गोपीकृष्ण, राधाकृष्ण असं होत होत राजाधिराज श्रीकृष्ण, महायोद्धा चक्रपाणी श्रीकृष्ण आणि अखेर उपनिषदांचे दोहन करणारे, गीतोपनिषद गाणारे, परमश्रेष्ठ तत्वदर्शी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण अशी कृष्णरूपे परिपूर्णतेकडे जाताना दिसतात. भगवंतांनी श्रीकृष्ण अवतारातच लोकांना मोक्ष दिला आहे. पूर्णावतार याचा अर्थ की याहून अधिक परिणत असा अवतार होणे शक्य नाही ही त्याची सीमा आहे. परमसीमा आहे.\nम्हणून गीता हे अंतिम तत्वज्ञान आहे. हेच खरं. यापेक्षा आणखीन कुठल्याही ग्रंथाची आवश्यकता नाही.\nभगवान श्रीकृष्णांना समज अतिशय मोठी होती. त्यांची वृत्ती अतिशय शांत तसेच ज्ञानप्राप्ती अत्यंत श्रेष्ठ दर्जाची होती. ते ज्ञान मार्गाने जाऊन दुसऱ्यांची मने कशी बदलता येतील, दुसऱ्यांना ते समजावून कसे सांगता येईल यावर त्यांचे लक्ष असे. काही वेळेला असे प्रश्न निर्माण होतात की जिथं चर्चा करण्याची आवश्यकता नसते तर तिथे युद्धच करावे लागते, पण भगवान श्रीकृष्णांच्या जीवनात तसं ते दिसत नाही. असे दिसून येते की, दर वेळेला माघार घेणे, कौरवांकडे जाणे, कौरवांना समजावून सांगणे की, “शक्यतो तुम्हाला युद्ध टाळता आलं तर पाहा” त्यांचा संहार न होईल याची काळजी घेणे हे भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रात आपल्याला दिसून येते. ही पूर्णावताराची लक्षणे आहेत की दया, क्षमा, शांती आणि नंतर अटळ म्हणून शिक्षा. कौस्राव जेव्हा शिक्षेला पात्र ठरले त्याच वेळेला युद्ध करण्याची तयारी दाखवली. जोपर्यंत ते पात्र ठरत नव्हते, तोपर्यंत अनेक वेळेला चर्चा केलेल्या आहेत. कौरवांकडे गेलेले आहेत, कौरवांना भेटलेले आहेत. शिष्टाई केलेली आहे. वास्तविक त्यांना हे दाखवता आले असते की, “मी पूर्णावतार आहे. जन्माने आठवा आहे.” पण ते त्यांनी केले नाही. कौरवांना ते तत्क्षणी मारून टाकू शकत होते. कौरवांनी पांडवांचे अतोनात हाल जरी केले तरी पांडवांची बाजू एकदम न घेता ज्ञानाच्या मार्गांनी, बुद्धीच्या मार्गांनी ते गेले. पण ज्यावेळेला असे दिसून आले की कौरव हे कुठल्याच विचाराला तयार नाहीत, आपला तमोगुण सोडायला तयार नाहीत, त्या वेळेलाच युद्धाचा प्रसंग आला.\nभगवान श्रीकृष्णांला “रणछोडदास” असेही म्हणतात. त्याचा अर्थ असा की, श्रीकृष्णाने केव्हातरी माघार घेतली होती. ज्या हातात सुदर्शन चक्र आहे, अशा अवतारी पुरुषाने माघार घेतली याचा अर्थ समजायला पाहिजे. अनुकुलता नसली की माघार घ्यावी लागते. अशा वेळी योग्य निर्णय घ्यावा लागतो. हे सर्व भगवंताचे गुण आहेत. भगवंत मनुष्य रूपाने जन्माला आल्यानंतर मनुष्यांप्रमाणे त्यांना जगावे लागते.\nद्वारका येथील श्रीकृष्ण मंदिरातील भगवंतांची मूर्ती गंडकी पाषाणाची आहे. या गंडकी पाषाणाचे वैशिष्ट्य हे की पाषाणाला फार चकाकी असते. गंडकी नदीचे दुसरे नाव नर्मदा नदी आहे. यातील काळ्या पाषाणाची मूर्ती हे विष्णूंचे रूप समजले जाते. आदी शंकराचार्यांचे कुलदैवत श्रीकृष्ण होते. त्यांनीच या मूर्तीची स्थापना केली आहे. येथे भगवान श्रीकृष्णांना “द्वारकाधीश” म्हणतात. द्वारकाधीश म्हणजे सर्वांना एकत्र आणणारा.\nभगवान श्रीकृष्णांच्या टोपामध्ये मोरपीस आहे, त्याचा अर्थ असा आहे की, नाना रूप धारण करणारा, नाना रंग घेणारा असा जो भगवान त्याचं “मोरपीस हे प्रतिक आहे.” भगवान श्रीकृष्णाने टोपामध्ये मोरपीस का घातले तर त्याचा अर्थ ज्ञानी जनांना किंवा सामान्य जनांना कळावा याकरिता त्यांनी ते धारण केले आहे.\nपरमात्म्याची विविधता या मोरपिसाच्या प्रतीकातून लक्षात यावी हा विचार त्या रंगसंगतीत केलेला आहे. नाना रूप धारण करत असला तरी शेवटी तो एकच आहे.\nभगवंतांना श्रीराम अवतारात असताना ज्या ज्या ऋषीमुनींनी ओळखले होते त्या सर्वांनी त्यांना आलिंगन देण्याची इच्छा प्रकट केली होती. तेव्हा भगवंतांनी राजपुत्राच्या अवस्थेत असल्याने आलिंगन देऊ शकत नाही म्हणून समजावले होते. पुढे श्रीकृष्ण अवतारात येथे आले तेव्हा पूर्वजन्मातील सर्व ऋषीमुनी या गोपकन्या म्हणून जन्माला आल्या, त्यांचेबरोबर किशोर अवस्थेपर्यंत रासक्रीडा केल्या, त्यांना आलिंगने दिली, या घटना सर्वांनाच ठाऊक नसतात.\nभगवंत आपल्या समोर विविध रूपांमध्ये येतो. कधी चक्रधारी नारायण, कधी मुरली मनोहर श्रीकृष्ण, कधी धनुष्यधारी श्रीराम, तर कधी निर्लेप, निर्विकार सदाशिव अशी त्यांची अनेक रूपे आहेत. सात्विक भक्तांसाठी मुरलीधर, दुष्टांच्या पारिपत्यासाठी चक्रधर व धनुष्यधारी, तर निर्लेप करण्यासाठी सदाशिव, अशी कार्यपरत्वे रूपे त्यांने धारण केलेली आहेत. उत्तम कर्म करणाऱ्यांचा तो सखा, माता, पिता, भ्राता होतोच पण दुष्कर्म करणाऱ्यांच्या नाशासाठीही आपल्याला त्याच��याकडे शरणागत होऊन जावे लागते.\nभगवान श्रीकृष्णांनी ज्या दिवशी अवतार घेतला त्या दिवसालाच जन्माष्टमी म्हणतात. हा दिवस श्रावण वद्य अष्टमी आहे. भगवान श्रीकृष्णांनी श्रावण महिन्यामध्ये जन्म घेऊन श्रावण महिन्याला परिपूर्णता आणलेली आहे. या अवताराचे स्मरण म्हणून सर्व भक्त मोठ्या भक्तिभावाने त्याची उपासना करतात. या दिवशी उपवास करतात व दुसऱ्या दिवशी सोडतात. भगवान श्रीकृष्णांचा जन्म रोहिणी नक्षत्रावर, श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला झाला आहे. त्या काळात घड्याळ नसल्याने “मध्यरात्र” असे संबोधले जाते. आपण फक्त अष्टमीची रात्र व रात्री १२ वाजले की जन्म साजरा करणे योग्य नाही. तेव्हा रोहिणी नक्षत्रही असणे जरुरीचे असते. आपल्या आश्रमातील जन्माष्टमी उत्सव द्वारकेच्या परंपरेप्रमाणे ठरविला जातो. जन्माष्टमीनिमित्त सर्व भक्त आश्रमात जमतात, उत्सव साजरा करावा हा पवित्र हेतू असतो, त्याबरोबर गुरुदर्शन व्हावे ही मनामध्ये विशेष भावना असते. श्रेष्ठ पुरुषांची जयंती साजरी केल्याने त्यांची विश्वव्यापकता वाढते. जयंतीच्या दिवशी त्यांची स्तुती करावी, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा. भगवान श्रीकृष्णांचा आदर्श नजरेसमोर ठेवावा.\nश्रीगुरुदेवांच्या विभूतिमत्त्वाचे विविध पैलू\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\nसद्गुरु सेवा प्रतीष्ठानची प्रकाशने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/aees-recruitment/", "date_download": "2019-01-21T20:39:42Z", "digest": "sha1:A3363L2Q2X6LAWN5UJWLXXKPZMROQWY4", "length": 15927, "nlines": 180, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Atomic Energy Education Society- AEES Recruitment 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा म��ामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(AEES) अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध पदांची भरती\nपदव्युत्तर शिक्षक- PGT- (हिंदी/संस्कृत): 05 जागा\nपदव्युत्तर शिक्षक- PGT- (गणित/भौतिकशास्त्र): 04 जागा\nपदव्युत्तर शिक्षक- PGT- रसायनशास्त्र / जीवशास्त्र: 01 जागा\nकला शिक्षण शिक्षक: 02 जागा\nTGT (शारीरिक व आरोग्य शिक्षण) (महिला): 04 जागा\nप्राथमिक शिक्षक: 20 जागा\nप्राथमिक शिक्षक (संगीत): 06 जागा\nप्रिपरेटरी शिक्षक: 04 जागा\nपद क्र.1 ते 3 : (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed.\nपद क्र.4: 50 % गुणांसह BFA/BVA किंवा समतुल्य\nपद क्र.5: 50 % गुणांसह शारीरिक शिक्षण पदवी /B.P.Ed. किंवा समतुल्य\nपद क्र.6: लायब्ररी सायन्स पदवी किंवा समतुल्य\nपद क्र.8: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) 50 % गुणांसह संगीत/डिप्लोमा\nवयाची अट: 10 ऑगस्ट 2018 रोजी, [SC/ ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1 ते 6: 35 वर्षे\nपद क्र.7 ते 9: 30 वर्षे\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2018\nभरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2018\nPrevious (NHM Amravati) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 123 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 ��ागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2285", "date_download": "2019-01-21T21:17:37Z", "digest": "sha1:Q7VODS3CKOOFZZGNEALDBVMLMQSBVBH6", "length": 8754, "nlines": 94, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कशाचा पन्हाळा रिघे खानदेशा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकशाचा पन्हाळा रिघे खानदेशा\nमराठी साहित्यातील सर्वश्रेष्ठ कथाकार म्हणून मान्यता पावलेल्या जीए कुळकर्णी यांचा पत्रव्यवहार दांडगा होता. सुनीता देशपांडे, ग्रेस, म. द. हातकणंगलेकर, ग. प्र. प्रधान अशा काही सुहृदांना त्यांनी असंख्य पत्रे लिहिली.\nजीएंनी ग. प्र. प्रधानांना लिहिलेल्या एका पत्रात ‘कशाचा पन्हाळा रिघे खानदेशा’ अशी म्हण वापरली होती. प्रधानमास्तर नेहमी फिरतीवर असत. त्यामुळे त्यांचा नक्की ठावठिकाणा लागत नसे. जीएंनी ही म्हण त्यास अनुलक्षून वापरली ह���ती.\nकाही लोकांच्या पायाला भिंगरी किंवा चक्र असते. ते एका जागी फार काळ कधीही ठरत नाहीत. त्यांची भटकंती सतत चालू असते. कल्पना केली जाईल त्यांच्या विरूद्ध दुसरीकडेच त्यांचा मुक्काम असतो. अशा लोकांच्या संदर्भात ‘कशाचा पन्हाळा रिघे खानदेशा’ ही म्हण वापरली जाते.\nती म्हण नसून एका काव्यातील ओळ आहे. महादेव मोरेश्वर कुंटे यांनी 'राजा शिवाजी' नावाचे खंडकाव्य सुमारे दीडशे वर्षांपूर्वी लिहिले. शिवाजी महाराजांच्या बहिर्जी नाईक ह्या गुप्तहेराचे त्यातील दुसऱ्या खंडात वर्णन आहे. त्याचा ‘बहिर्जी नाईक’ ह्या नावाने कवितेच्या स्वरूपात शालेय क्रमिक पुस्तकात एके काळी समावेश होता. ती कविता आठवणीतल्या कवितांमध्ये आढळते.\nत्या कवितेत बहिर्जींची तुलना नारदाशी केलेली आहे. नारदमुनी जसे क्षणात भूलोकी तर क्षणात स्वर्गलोकी संचार करत, तसाच बहिर्जी करत असे. त्याला चोरवाटा, ढोरवाटा ठाऊक होत्या. त्यामुळे तो कमी काळात दूरवर पोचायचा. शत्रूला वाटे, तो पन्हाळ्याला गेला; पण प्रत्यक्षात तो पोचलेला असायचा खानदेशात. कवितेतील ओळी अशा आहेत –\nकधी चालतां पोचतो सूर्यलोकी\nकधी आडवाटे फिरे स्वर्गलोकी\nतसा हा बहिर्जी फिरे सर्व देशी\nकशाचा पन्हाळा रिघे खानदेशी\nकवितेतील शेवटची ओळ उचलली गेली व सर्वपरिचित झाली. त्यामुळे तिची म्हण बनून गेली. रघुनाथ पंडितांच्या ‘नल दमयंती’ आख्यानातील ‘कठीण समय येता कोण कामास येतो’, भा. रा. तांबे यांच्या कवितेतील ‘मरणात खरोखर जग जगते’ किंवा कुसुमाग्रजांच्या ‘क्रांतीचा जयजयकार’ ह्या काव्यातील ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचाउषःकाल’ अशी काही उदाहरणे त्या प्रकारची म्हणून अशा संदर्भात देता येतील.\n- डॉ. उमेश करंबेळकर\nराजहंस ग्रंथवेध, जून २०१५ वरून उद्धृत\nसंदर्भ: न्‍याय, अरूंधतीदर्शन न्‍याय, वसिष्‍ठ तारा, अरुंधती तारा\nसंदर्भ: वृक्ष, म्‍हणी, शब्दशोध\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/no-discrimination-against-anyone-basis-religion-says-rajnath-singh-118509", "date_download": "2019-01-21T21:24:28Z", "digest": "sha1:E3SNGCXJIB56T3D4FT5LWSVO4G26PLTA", "length": 13321, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "No discrimination against anyone on basis of religion says Rajnath Singh धर्म, संप्रदायाच्या आधारावर भेदभाव नाही - राजनाथसिंह | eSakal", "raw_content": "\nधर्म, संप्रदायाच्या आधारावर भेदभाव नाही - राजनाथसिंह\nबुधवार, 23 मे 2018\nधर्म आणि संप्रदायाच्या आधारावर भारत कोणासोबतही भेदभाव करत नाही, तसेच भविष्यामध्येही अशा गोष्टी घडू दिल्या जाणार नाहीत, असे प्रतिपादन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले.\nनवी दिल्ली - धर्म आणि संप्रदायाच्या आधारावर भारत कोणासोबतही भेदभाव करत नाही, तसेच भविष्यामध्येही अशा गोष्टी घडू दिल्या जाणार नाहीत, असे प्रतिपादन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले. दिल्लीतील आर्चबिशप अनिल कोऊटो यांनी देशातील अशांत राजकीय स्थिती आणि घटनात्मक मूल्ये व धर्मनिरपेक्ष संरचनेसमोर निर्माण झालेल्या आव्हानाच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या अनुयायांना 2019 मध्ये नवे सरकार यावे म्हणून प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.\nकर्नाटकातील निवडणुका होण्यापूर्वीच त्यांनी दिल्लीतील धर्मगुरू आणि धार्मिक संस्थांना उद्देशून एक पत्र लिहिले होते, त्यात याचा उल्लेख करण्यात आला होता. या पत्रामुळे राजधानातील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ निर्माण झाली असून, गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे, की ते पत्र मी पाहिलेले नाही, पण भारतामध्ये धर्म, संप्रदाय आणि जातीच्या आधारावर भेदभाव केला जात नाही, भविष्यामध्येही अशा गोष्टी घडू दिल्या जाणार नाहीत. देशाच्या ऐक्‍याला सरकार कधीच तडा जाऊ देणार नाही. देशाचे ऐक्‍य, सर्वसमावेशकता, सार्वभौमत्व यांना कोणत्याही स्थितीत तडा जाऊ दिला जाणार नाही. परस्परांमधील मैत्रीभाव, आत्मीयता आणि सौहार्द वाढविण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.\nदेशाच्या धार्मिक सद्‌भावनेला तडा जाईल, असे कोणतेही कृत्य मी करणार नाही. मोदी सरकार येऊ नये म्हणून चर्चच्या माध्यमातूनच लोकांना आवाहन केले जात असेल, तर देशाला विचार करावा लागेल. दुसऱ्या धर्मातील लोकही पूजा-कीर्तन करतील.\nगिरिराज सिंह, भाजप नेते\nपंतप्रधान धर्म आणि जातींचा विचार न करता सर्वांसाठी विकासाचे काम करत आहेत. आर्चबिशप हे लोकांना फक्त प्रगतिशील विचारसरणी ठेवण्याचे आवाहन करू शकतात.\nमुक्‍तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री\nईव्हीएम हॅक करण्यासाठी भाजपला 'जिओ'ने पुरविले सिग्नल\nनवी दिल्ली : 'इले��्‍ट्रॉनिक मतदान यंत्र 'हॅक' करण्यासाठी 'रिलायन्स जिओ'ने भाजपला कमी तरंगलांबीचे 'सिग्नल' पुरवले. भाजपचे प्रयत्न आमच्या 'टीम'ने हाणून...\n'ईव्हीएम घोटाळ्याच्या कल्पनेमुळे गोपिनाथ मुंडेंची हत्या'\nनवी दिल्ली- गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं...\nस्वाईन फ्लूमुळे अमित शहांचे मिशन महाराष्ट्र रद्द\nनवी दिली- भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा कोल्हापूर आणि सांगलीचा दौरा रद्द झाला आहे. शहा हे 24 जानेवरीला सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते....\nमाजी क्रिकेटपटूच्या अभिनेत्री पत्नीला मारहाण\nनवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांची पत्नी अभिनेत्री फरहीन प्रभाकर यांना 'ठक ठक गँग'ने मारहाण करत त्यांची पर्स लांबवल्याची घटना साकेत...\nमतांच्या पिकांसाठी मोदींचे मागणे\nनवी दिल्ली : कोणाकडून काही घेण्यापेक्षा दुसऱ्याला देणे, हेच महत्त्वाचे मानणाऱ्या मराठी संस्कृतीत \"तिळगूळ घ्या, गोड गोड बोला,' या वाक्‌प्रचाराला...\nहवाला ऑपरेटरला दिलासा नाही\nमुंबई - दादरमधील कबुतरखाना, ऑपेरा हाउस आणि झवेरी बाझार येथे 13 जुलै 2011 रोजी झालेल्या बॉंबस्फोट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/commissioner-have-been-released-dr-bhadane-their-additional-work-117179", "date_download": "2019-01-21T21:05:52Z", "digest": "sha1:WOUJU4EL7A2VTGQCHYY7LLUFDUF4JYNE", "length": 15269, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "the commissioner have been Released dr Bhadane from their additional work जनसंपर्क अधिकारी डॉ. भदाणेंना आयुक्तांनी केले अतिरिक्त कामातून पदमुक्त | eSakal", "raw_content": "\nजनसंपर्क अधिकारी डॉ. भदाणेंना आयुक्तांनी केले अतिरिक्त कामातून पदमुक्त\nगुरुवार, 17 मे 2018\nउल्हासनगर : कामात सातत्याने डॅशिंगपणा ठेवत असल्याने नेहमीच वादात राहणाऱ्या अधिकाऱ्यावर तत्कालीन आयुक्तांनी अतिर��क्त पदे दिली आणि तक्रारींचा ओघ वाढल्याने विद्यमान आयुक्तांनी या अधिकाऱ्याला अतिरिक्त पदांपासून पदमुक्त केले, ही व्यथा आहे उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ.युवराज भदाणे यांची.\nउल्हासनगर : कामात सातत्याने डॅशिंगपणा ठेवत असल्याने नेहमीच वादात राहणाऱ्या अधिकाऱ्यावर तत्कालीन आयुक्तांनी अतिरिक्त पदे दिली आणि तक्रारींचा ओघ वाढल्याने विद्यमान आयुक्तांनी या अधिकाऱ्याला अतिरिक्त पदांपासून पदमुक्त केले, ही व्यथा आहे उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ.युवराज भदाणे यांची.\nराजेंद्र निंबाळकर हे आयुक्त असताना त्यांनी काही महिन्यापूर्वी जनसंपर्क अधिकारी डॉ.भदाणे यांच्याकडे मालमत्ता कर विभागाचे विशेष पद दिले होते. त्यावेळी कामचुकार कर्मचाऱ्यांना वेतनवाढिची शिक्षा,मोबाईल टॉवर वाल्यांकडून विक्रमी वसुली करणारे भदाणे यांनी लाच देऊ पाहणाऱ्या एका व्यापाऱ्याला ठाणे लाचलुचपत विभागाद्वारे पकडून दिले होते. त्यानंतर निंबाळकर यांनी डॉ. भदाणे यांच्यासाठी विशेषकार्य अधिकारी हे पदनिर्मित करून त्याद्वारे त्यांच्याकडे संपूर्ण उल्हासनगरचा अनधिकृत बांधकाम विरोधी पथक प्रमुख, शिक्षण मंडळ,पाणी पुरवठा अशा अतिरिक्त पदांवर नियुक्ती केली होती.\nमात्र निंबाळकर यांनी निर्मित केलेल्या विशेषकार्य अधिकारी या पदाबाबत शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी,रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष-गटनेते भगवान भालेराव,शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी हरकत घेतली. हे पद नियमबाह्य असल्याचा आरोप केला. वणवा समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष निलेश पवार यांनी थेट राज्यपाल,मुख्यमंत्री,नगरविकासमंत्री, सचिव आदींकडे लेखी तक्रार केली. त्याचे पडसाद उमटले.\nएक महिना मसूरी येथे शासनाच्या वतीने प्रशिक्षणाला गेलेले विद्यमान आयुक्त गणेश पाटील यांनी मसूरी येथून परत उल्हासनगरात आल्यावर भदाणे यांना अतिरिक्त पदांपासून पदमुक्त केले. त्यामुळे आता भदाणे यांच्याकडे त्यांचे जनसंपर्क अधिकारी हे मूळ पद राहिले आहे.\nदरम्यान, भदाणे यांच्याकडे अनधिकृत बांधकाम विभागाचा अतिरिक्त पदभार आला. तेव्हा त्यांनी बांधकामांना उद्धवस्त करून बिल्डर-ठेकेदारांवर एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला होता. मात्र यावेळेस भदाणे यांनी बेकाय���ा बांधकामांना उद्धवस्त करण्यासोबत एमआरटीपी गुन्हे दाखल करण्याची छाप सोडली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे.\nयाबाबत भदाणे यांच्या कार्यालयात विचारणा केली असता,ते तिथे नव्हते. मोबाईल नॉट रिचेबल मिळत असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.\nत्याच्या हसण्याने डोळे पाणावले\nउल्हासनगर - नाल्यात टाकणाऱ्या त्या कचऱ्याच्या काळ्या पिशवीतून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. काहींनी ती पिशवी बाहेर काढल्यावर त्यात...\nकुत्र्याने घेतला सात वर्षांच्या मुलीचा चावा\nउल्हासनगर : उल्हासनगरमधील मराठा सेक्शन भागात एका सात वर्षांच्या मुलीला एका कुत्र्याने चावा घेतला असता तिचं तोंड आणि नाक फाडलय, या घटनेनंतर जखमी...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nप्रिय आई-बाबा, मी तुम्हाला नम्र विनंती करतोय...\nउल्हासनगर - कर वसूलीसाठी आता उल्हासनगर पालिकेने एक अजब शक्कल लढवली आहे. उल्हासनगरातील विद्यार्थ्यांकरवी त्यांच्या आई बाबांना टॅक्स भरण्याची भावनिक...\nउल्हासनगर - अवघ्या १३ किलोमीटर क्षेत्रफळात दाटीवाटीने वसलेल्या उल्हासनगर शहरातील नायट्रोजन ऑक्‍साईड सर्वाधिक घातक असल्याचा ठपका केंद्रीय प्रदूषण...\nडायटला मुरड घालत अजित पवारांकडून पोळीभाजीचा आस्वाद (व्हिडिओ)\nबदलापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sahyadri-tiger-reserve-trekker-arrested-114012", "date_download": "2019-01-21T20:36:59Z", "digest": "sha1:NHSW77ZZDJQJ6P3AXJ56XUGL74JVHYAE", "length": 19752, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sahyadri Tiger Reserve Trekker arrested सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विना परवाना फिरणाऱ्या ट्रेकर्सना अटक | eSakal", "raw_content": "\nसह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विना परवाना फिरणाऱ्या ट्रेकर्सना अटक\nशुक्रवार, 4 मे 2018\nकऱ्हाड- सह्याद्री व्य़ाघ्र प्रकल्पाच्या कोकण किनार पट्टीवरून शिकारींसह पर्यटक बिनधास्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये प्रवेश करत आहेत. या प्रकरणी एक मे रोजी सायंकाळी बारा ट्रेकर्सना अटक झाली. व्याघ्रच्या कोअर झोनमध्ये विना परवाना फिरत येणाऱ्यांसह शिकारीच्या उद्देशाने येणाऱ्या राज्याभरातील वेगवेगळ्या भागातील सुमारे पन्नासवर लोकांना दोन वर्षात अटक झाली आहे. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामागे वन्य जीव विभागाचा त्या भागात गस्त घालण्याचा हालगर्जीपणा कारणीभूत आहे. त्याशिवाय तेथे मार्गावरही ठोस उपाय नसल्याचेही मोठे कारण आहे.\nकऱ्हाड- सह्याद्री व्य़ाघ्र प्रकल्पाच्या कोकण किनार पट्टीवरून शिकारींसह पर्यटक बिनधास्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये प्रवेश करत आहेत. या प्रकरणी एक मे रोजी सायंकाळी बारा ट्रेकर्सना अटक झाली. व्याघ्रच्या कोअर झोनमध्ये विना परवाना फिरत येणाऱ्यांसह शिकारीच्या उद्देशाने येणाऱ्या राज्याभरातील वेगवेगळ्या भागातील सुमारे पन्नासवर लोकांना दोन वर्षात अटक झाली आहे. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामागे वन्य जीव विभागाचा त्या भागात गस्त घालण्याचा हालगर्जीपणा कारणीभूत आहे. त्याशिवाय तेथे मार्गावरही ठोस उपाय नसल्याचेही मोठे कारण आहे.\nसातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागीरी या जिल्ह्याच्या सीमीवर्ती भागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. त्या प्रकल्पात सुमारे 85 किलोमीटरचा कोकण पट्टा येतो. त्या कोकण किनार पट्ट्यावर सुरक्षेचा प्रश्न नेहमीच एरणीवर असतो. या चोरट्या वाटांवर अनेक लोक सहज व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येताना दिसातात. त्यात काही शिकारींचाही समावेश आहे.\nत्या मार्गावरून व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या सुमारे पन्नासपेक्षाही जास्त लोकांना दोन वर्षात अठक झाली आहे. त्या वाटांवर संरक्षण कुटी उभ्या कराव्यात, अशी पर्यावरण प्रेमींची मागणी आहे. ती किती योग्य आहे, हे काल वन्य जीव विभागाने बारा ट्रेकर्सना अटक केलेल्या घटनेवरून स्पष्ट झाले.\nकाही दिवसात सुमारे 43 संरक्षण कुटी बसवण्यात आल्या. मात्र त्यात कोकण किनार पट्टीचा समावेश नव्हता. त्याला काही तांत्रिक गोष्टी कारणीभूत आहेत. त्याकडे दुर्लक्षून चालणार नाही. कोकण किनार पट्टीवर त्या संरक्षण कुटी बसवण्यासाठी त्याचा भौगोलीक अभ्यास करण्याचे काम सुरू आहे. त्या संरक्षण कुटी होतीलही मात्र तोपर्यंत कोकण किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी येथे गस्त घालण्याचे नियोजन केले होते. त्यात नियोजनाचा अभाव असल्याने कोकण किनार पट्टी असुरक्षीत आहे. ते वारंवार समोर येते आहे.\nगस्त घलाण्यासाठी त्या मार्गावर बोटींग, पायलटींग, पट्रोलींग अशा अनेक प्रकारे लक्ष ठेवण्याच्या स्पष्ट सुचना आहेत. मात्र त्या कर्मचारी हालगर्जीपणा करत आहेत. त्याचाच पारिपाक म्हणून कोअर झोनमध्ये लोकांचा होणारा शिरकावाकडे पहावे लागेल. पर्यावरण प्रेमींनी अनेक वेळा लेखी व तोंडी वन्यजीवच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना पुराव्या सह माहिती दिली आहे. त्यांनी कोकण किनार पट्टीच्या चोरट्या वाटांवर लोक व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन असलेल्या कोयनेत चोरून येत आहेत. त्यात काही ट्रेकर तर आहेतच. मात्र काही वेळा शिकारी येतात, असे पर्यावरण प्रेमींना स्पष्ट केले आहे.\nमात्र वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याकडे कानडोळा केला आहे, प्रत्येक वेळेला असे कोणी येत नाही, कोणी वास्तव्य करत नाही अशी उत्तर देवून वास्तावाकडे दुर्लक्ष केले आहे. पुरावा म्हणून अनेक व्हिडीओ, छायाचित्र दाखवली गेली. मात्र त्याकडेही लक्ष दिले गेले नाही. व्याघ्र प्रकल्पात फिरती गस्त वाढवली पाहिजे. सहा महिन्यापूर्वी शिकारी बंदूक घेऊन आल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यावेळी कोकणातील पाचजणांना अटक केली होती. काही लोक तर रोज छोट्या दिंगी बोटीने कोयना धरणाकडे येताना दिसतात. ते कोठे राहतात शिकार करतात का याची माहिती घेवून त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे.\nकोकण किनारपट्टीचे असुरक्षीत मार्ग\n- चिपळूणहून नंदिवशेमार्गे डिचोली येथे मुक्काम केला जातो.\n- नांदिवशेमार्गे गॉगत्याच्या खोऱ्यात उतरतात.\n- गॉगत्याच्या खोऱ्यातून शिरशिंगेकडे प्रवास केला जातो.\n- काही लोक कोकणातील खालून मार्गान भैरवगडला येतात.\n- भैरवगडाकडून मळे कोळणेलाही जातात.\n- भैरवगडावरून बंदी असलेल्या प्राचितगडला अनेकजण जातात.\n- कोयना भागातीलच जंगली जयगडला खाल���न कोकणातून लोक वर येतात.\n- जयगडाहून काही लोक डिचोली येथे जावून मुक्काम करतात.\nव्याघ्र प्रकल्पात सुमारे 85 किलोमीटरची कोकण किनार पट्टी येते. त्या किनारपट्टीवर अद्ययावकत कॅमेऱ्यांसह संरक्षण कुटी बसवण्यात येणार आहे. त्यासाठी भौगोलीक अभ्यास सुरू आहे. लवकरच त्या मार्गावर सुरक्षेचे ठोस उपाय हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठीही आम्ही पाठपुरावा करत आहोत.\nविनीता व्यास, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रल्प, कऱ्हाड\nआता आठवडाभर आधीच होणार 'शिमगा'\nमुंबई- मुंबई, पुण्यातील चाकरमानी, मानकरी या दरम्यान कोकणाची वाट धरतात. या वेळी भक्त गाऱ्हाणीही घालतात. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं...\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\n...तर तटकरेंना तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही: गिते\nमाणगांव : आम्ही जनतेसाठी फिरता दवाखाना, रुग्णवाहिका, दिव्यांगाना इलेक्ट्रीकलवर चालणारी स्कुटर देतोय. पण जे 15 वर्षे मंत्री होते, जिल्ह्याचे ...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nनांदेड पोलिसांचा झेंडा नागभूमीत\nनांदेड : नांदेड पोलिसांचे नाव महाराष्ट्र पोलिसाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहण्यासाठी क्रिडा विभागातील पोलिस परिश्रम घेत असतात. सध्या नागपूर...\nसहकारमंत्र्यांचा अर्धा जिल्हा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत\nसोलापूर : सहकाराची पंढरी आणि सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 20...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/category/essay-in-marathi-language/", "date_download": "2019-01-21T19:57:57Z", "digest": "sha1:RB4LJAPAAZDVEE7OOFGSEGSRGHLOPUPB", "length": 8165, "nlines": 74, "source_domain": "www.marathi.tv", "title": "Marathi Essay in Marathi Language - Marathi.TV", "raw_content": "\nMy Hobby Essay in Marathi माझा आवडता छंद : रोजच्या धकाधकीच्या जीवनातून माणसाला काही करमणूक हवी असे वाटते. प्रत्येकाचे करमणुकीचे विचार वेगळे असतात. तरी पण बऱ्याच डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या मते जीवनातले ताण तणाव आणि त्या अनुषंगाने येणारे मधुमेह, हाय …\nSwachh Bharat Abhiyan Essay in Marathi स्वच्छता अभियान. स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजीनी जसे ब्रिटिशाना QUIT INDIA असे सांगितले तसेच सर्व भारतवासियांना CLEAN INDIA चा पण मंत्र दिला होता. ते मंतरलेले दिवस होते. गांधीजी म्हणतील ते जनता मनापासून करीत होती. गांधीजी स्वत: …\nMaza Bharat Desh Nibandh in Marathi Language Maza Bharat Mahan Essay : माझा देश निबंध भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.” अशी प्रतिज्ञा आपण शाळेमध्ये सकाळी प्रार्थनेच्या वेळी घेतो. कधी विचार केला आहे का, की हा माझा …\nMy School Essay in Marathi Mazi Shala Marathi Nibandh : माझी शाळा निबंध माझी शाळा म्हणजे सरस्वती विद्यालय खरच सरस्वतीचे मंदिर आहे. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडवण्यात तीन गोष्टींचा खूप मोठा वाटा असतो. एक आई, दुसरे आपला परिसर आणि तिसरा …\nShetkaryachi Atmakatha Essay in Marathi Langauge Shetkaryache Manogat : शेतकर्याची आत्मकथा शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते ती गरिबी ,दुष्काळ ,कर्जबाजारी ,अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा, आत्महत्या करणारा हो ,पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झालीहो ,पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झाली ह्याला कोण जबाबदार\nRainy Season Essay in Marathi पावसाळा : माझा आवडता ऋतू आला आला पाऊस आला, वारा वाहे चोही कडे…वा ह्या कल्पनेनेसुधा खुप खुप आनंदी वाटते. असा हा पाऊस येताच मन प्रसन्न होते. लहान, तरुण व वयोवृद्ध सगळ्यांनाच आवडणारा हा पाऊस सुरू …\nMy GrandMother Essay in Marathi माझी आजी निबंध शुभम करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रूबुद्धी विनाशाय दिपोज्योती नमोस्तुते| संध्याकाळी देवापुढे दिवा लावून माझी आजी आपली सुरेल आवाजात सांज आरती करते. उदबत्तीचा सुवास घरभर पसरतो आणि तुपाच्या दिव्यातील वात मंद प्रकाशात …\nRepublic Day Information in Marathi प्रजासत्ताक दिन : आपण २६ जानेवारीला संविधान किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस आपण गणतंत्र किंवा प्रजासत्ताक किंवा संविधान दिवस का म्��णतो ह्याचे कारण आहे. २६ जानेवारी १९३० ला लाहोर मध्ये काँग्रेसच्या सभेत …\nMy Sister Essay in Marathi माझी बहीण निबंध “फुलोंका तारोंका सबका कहना है, एक हजारोंमें मेरी बहना है,सारी उमर हमें संग रहना है |” मी जेंव्हा जेंव्हा रुसते तेंव्हा माझी बहीण हे गाणं म्हणते आणि मी हसते.माझी बहीण, सोनाली माझ्या …\nPaus Padla Nahi Tar Essay in Marathi Language Paus Padla Nahi Tar Composition : पाऊस पडला नाही तर निबंध मानवी जीवन हे पाण्यावर अवलंबून आहे. आपल्या जीवनात पाण्याचे खूप मोठे स्थान आहे. आपल्यालाच काय तर ह्या पृथ्वीतला वरच्या प्रत्येक सजीवाच्या …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mouse/microsoft+mouse-price-list.html", "date_download": "2019-01-21T20:22:03Z", "digest": "sha1:UIKIL7QQURQTQOWDGAQMUGBCR5YHBEMK", "length": 16976, "nlines": 397, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मायक्रोसॉफ्ट मौसे किंमत India मध्ये 22 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 मायक्रोसॉफ्ट मौसे\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nमायक्रोसॉफ्ट मौसे दर India मध्ये 22 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 15 एकूण मायक्रोसॉफ्ट मौसे समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन मायक्रोसॉफ्ट 3500 वायरलेस ब्लूएत्रक मौसे ब्लॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Amazon, Snapdeal, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी मायक्रोसॉफ्ट मौसे\nकिंमत मायक्रोसॉफ्ट मौसे आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन मायक्रोसॉफ्ट आरसा तौच वायरलेस ब्लूएत्रक मौसे Rs. 3,990 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.900 येथे आपल्याला मायक्रोसॉफ्ट २कॅफ 00033 मौसे ���पलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 15 उत्पादने\nमायक्रोसॉफ्ट वायरलेस ऑप्टिकल मौसे 2000\nमायक्रोसॉफ्ट ल२ संकल्पत तौच मौसे ब्लूटूथ स्तोम ग्राय ६प्ल 00005\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nमायक्रोसॉफ्ट संकल्पत मोबाइलला मौसे\nमायक्रोसॉफ्ट 3500 वायरलेस ब्लूएत्रक मौसे ब्लॅक\n- ट्रॅकिंग मेथोड BlueTrack\n- बुटटोन्स 3 Buttons\nमायक्रोसॉफ्ट संकल्पत मोबाइलला मौसे ब्लॅक\nमायक्रोसॉफ्ट वायरलेस ऑप्टिकल मौसे 2000 ब्लॅक पर्ल\nमायक्रोसॉफ्ट आरसा तौच वायरलेस ब्लूएत्रक मौसे\n- ट्रॅकिंग मेथोड BlueTrack\n- बुटटोन्स 3 Buttons\nमायक्रोसॉफ्ट २कॅफ 00033 मौसे\nमायक्रोसॉफ्ट वायरलेस मोबाइलला 1000 मौसे ब्लॅक\nमायक्रोसॉफ्ट संकल्पत वायरलेस तौच मौसे ब्लॅक\nमायक्रोसॉफ्ट बेसिक ऑप्टिकल मौसे उब\nमायक्रोसॉफ्ट मोबाइलला 4000 वायरलेस ब्लूएत्रक मौसे\n- ट्रॅकिंग मेथोड BlueTrack\n- बुटटोन्स 4 Buttons\nमायक्रोसॉफ्ट एक्सप्लोरे तौच मौसे विन 7 White कॉ उब पोर्ट\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nमायक्रोसॉफ्ट एक्सप्लोरर तौच मौसे मॅक विन स्टॉर्म ग्राय\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2242", "date_download": "2019-01-21T19:58:38Z", "digest": "sha1:5HPEJ32X7HNLS7KOV52J4F2FLK5OTM56", "length": 29449, "nlines": 301, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक\nअचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक\nतुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात\nउदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो \"मुबारक हो ये मा बननेवाली है.... \"\nया आधिचे सीन या दुव्यावर वाचा\nकेस कापायला गेल्याअवर त्या केस कर्तनकाराच्या दुका��ातील TV आणि झी सिनेमा कृपेने एका चित्रपटाचा एक तुकडा पहायला मिळाला.\nत्यात डॅनी (भाइजी) सुनिल शेट्टी (इन्स्पेक्टर) हे दोन ओळखीचे आणि नाव माहीत असलेले कलाकार दिसले.\nत्यातले डायलॉक जबरी होते.\nडॅनी कोणालातरी त्याच्या खास आवाजात सांगतोय \"आग, पानी और भाइजीसे पंगा नही लेनेका. आग जलाती है, पानी डुबाता है और भाइजी तडपाता है\"\nकोणीतरी राजकारणी आहे त्याने एका इन्स्पेक्टरला बोलवल आहे आणि म्हणतोय की \"ती\" फ़ाइल मला दे. त्यावर हा त्याला नाही अस बाणेदारपणे उत्तर देतो.\nत्यावर तो राजकारणी (तो मंत्री म्हणे) त्याला तसाच जावु देतो पण जायच्या आधी एक जबरा डायलॉक मारतो.\n\"साले तुझे इमानदारीकी खुजली हो रही है, जा घर जा और खुजाते रह तेरी इमानदारी. जिंदगीभर खुजाते रहेगा और हात कुछ नही आयेगा\"\nमेलेल्या इन्स्पेक्टरच्या जागी सुनील शेट्टी येतो. तो येतो तो डायरेक्ट रात्रीच ड्युटी करण्यासाठी डिरेस बिरेस घालुन ठेसनात. तिथे एक हवालदार झोपलेला असतो.\nत्यावर ह्याचा डायलॉक \" मेरा नाम XYZ बक्षी है लेकीन मै ड्युटीपे सोनेवालोको बक्षता नही\"\nह्या चित्रपटाच नाव काय आहे कोणी सांगु शकेल का\nमला तो चित्रपट पाहण्याची तहान लागली आहे आता :p\nअमोल, श्रद्धा लक्ष ठेवा\nअरे हो अजुन कोणी त्रिदेव वर का नाही लिहिल तिकडे\nतो तर लयी भारी आहे. आज थोडा वेळ पाहिला आहे.\nअमोल, श्र नक्की बघाच त्रिदेव.\nझकास राव चित्रपटाचे नाव बलवान आहे. सुनिल शेट्टिचा पहिलाच चित्रपट.\nबरेच दिवस लिहायचे होते. प्रत्येक सिरीयलच्या एपिसोड आधी नेहमी एक Disclaimer असतो की सर्व \"नावे आणि Characters काल्पनिक आहेत वगैरे.....\" मालिकेत जे काही दाखवतात, नवरा-बायकोची लफडी, घरातील एक व्यक्ती बाकी सर्वांचे खुन पाडण्यासाठी उतावळी, मुलांचे (औरस की अनौरस) आईबापाशी नाते, वडिलाची २-४ लग्ने...... , हे पाहिल्यावर (चुकून जरी खरे असले तरी) कोण अभिमानाने छाती फुलवून जाहीर करेल की हे सर्व आमच्याच घरातील आहे.\nकाल चुकून्...झी मराठी वर वहिनीसाहेब चा १ सीन पाहिला...\nत्यात ते बाळ कर्वे म्हणत होते की...\nकुटुम्बीयाना सोडून (म्हणजे १ तर ते मरुन किन्वा घर सोडून जाऊन ) राहण्याचा कधी विचारच केला नाही\nत्यामुळे आता अवघड जातय...\nघ्या... जगात कोणी तरी कधीही असा आधीच विचार केला असेल का\nमी परवा कसमसे नावाची रॉयल अ आणि अ मालिका पहात होते. त्यात दोन बायका लाल साडी नेसून मारामारी करत होत्या. एकमेकींच्या झिंज्या उपटत होत्या. त्यातली एक पल्लवी शिर्के होती आणि दुसरी नेहमीचीच गोबर्‍या गालाची हिंदिवाली चमचम होती. आणि मी हसून हसून लोळत होते. दिवसभराचा सगळा स्ट्रेस गेला वाहून त्या खिदळण्यात.\nसिनेमा: गंगा जमुना सरस्वती\nक्लायमॅक्स म्हणतात तो सीन.... क्लायमॅक्सच पण अचाट नि अतर्क्यपणाचा\nमोठ्ठे पटांगण. त्यात टकला अमरिश पुरी जोधपूर म्हणतात ती पँट, वरती चमचम करणारा चांदीच्या रंगाचा कुर्ता, दागिने, आणि पायात गुडघ्यापर्यंत येणारे बूट घालून उभा. त्याने मीनाक्षी शेषाद्रीला पकडून ठेवलेले.\nखांद्यावर जिवंत मगर बांधून घेऊन अमिताभ प्रवेश करतो. त्या मगरीला पटांगणात एका कडेला सोडतो. मगर एका विशिष्ट अंतरापलिकडे येऊ शकत नाही. (अमिताभने लक्ष्मणरेषा आखली असावी.) आता अमरीश पुरीला तो मारामारी करायचे आव्हान देतो. त्याआधी हे म्हणतो, की काय काय हिशोब चुकता करू 'मां के सुहाग का' एक हिशोब असतोच नेहमीप्रमाणे. त्याच्या वडलांना अमरीश पुरीने त्याच मगरीच्या तोंडी दिलेले असते. मगरींची आयुर्मर्यादा काय\nआणि नेमकी हीच ती मगर हे कसे कळले (बहुधा मगर डायरी मेंटेन करत असावी.\nदि. २५-जानेवारी-१९६०: अपचन. गंगाच्या वडलांना खाल्ले.)\nतुंबळ मारामारी अमरीश आणि अमिताभ ची. पहिले अमिताभ मार खातो, अमरीश हसतो. मग आईने 'उठ गंगे, मार इसको.' असा पटांगणाजवळच्या हवेलीच्या सहाव्या मजल्यावरून आरडाओरडा केल्यावर (म्हातारी असली तरी फुफ्फुसं मजबूत) अमिताभ उठून त्याला मारतो.\nमग एकदा त्याच्या छाताडावर बसून म्हणतो, याद है इसी जगह तुमने मेरा एक दूध का दांत तोडा था, और तभी मैने कहा था की एक दिन यहींपे मै तुम्हारी बत्तिसी तोड दूंगा. आसपास प्रेक्षकही असतात ते त्याच्या नावाने जयघोष करतानाच एक ठोसा आणि दात बाहेर.\nआणि मारामारी अब्रप्टली संपली. मीनाक्षी पळत पळत तिथे येते आणि जयाप्रदाही. माझे डोके लगेच चालू लागले. (इसका मतलब कहानी अभी बाकी है मेरे दोस्त.......)\nदोन हिरविणी, आणि मगरीचा योग्य उपयोग झाला नाही म्हणजे अजून व्हिलन पुरता नेस्तनाबूत झालेला नाही.\nतस्सेच झाले दोन मिनिटांत. व्हिलन उठला, त्याने बंदूक चालवली अमिताभवर, मध्ये जयाप्रदाने (सिनेमातले नाव सरस्वती) ती गोळी झेलली स्वतःवर आणि गंगा जमुना संगमाचा मार्ग मोकळा करून दिला. (कारण काय तर, गंगा जमुना सरस्वतीचा संगम होताना सरस्वती लुप्त होते.)\nमग मग���ही आपले काम चोख करते.\nआणि आता सिनेमा संपतो. त्रिवेणी संगमावर जाऊन अमिताभ राख ओततो आणि त्या राखेची पाण्यावरची रांगोळी असावी तशी 'समाप्त' अशी अक्षरे बनतात. ~~~~~~~~~~~~~~~~~~\nदि. २५-जानेवारी-१९६०: अपचन. गंगाच्या वडलांना खाल्ले.\n(म्हातारी असली तरी फुफ्फुसं मजबूत\nरजनीकांत खलनायकाचा पाठलाग करत एका गोदामात प्रवेश करतो. कोलांटी उडी मारून एका लोखंडाच्या टेबलावर चढतो. त्यावर बूट घासून चालू लागतो. बुटाच्या आणि लोखंडी टेबलच्या घर्षणातून ठिणग्या बाहेर पडतात. रजनीला फार जोरात धावणे नामंजूर. तो फक्त पावलाला हेलकावा देतो. त्याच्या पायातील बूट सुदर्शन चक्रासारखा फिरत (ह्यावेळी हेलिकॉप्टरसारखा आवाजही येतो) खलनायकाच्या डोक्याला मागून जोरात प्रहार करतो. खलनायक जमिनीवर बेशुद्ध होऊन पडतो. मग तो बूट रिबाउंड होऊन परत रजनीकडे येऊ लागतो. रजनी फक्त पाऊल पुढे करतो. बूट येऊन पायात पहिल्यासारखा फिट्ट बसतो.\nह्या पूर्ण निवेदनात कुठेही अतिशयोक्ती नाही. जसा प्रसंग पाहिला तस इथे नमूद केला आहे.\n>>(बहुधा मगर डायरी मेंटेन करत असावी. दि. २५-जानेवारी-१९६०: अपचन. गंगाच्या वडलांना खाल्ले.)\nरजनी च्या चित्रपटांमधल्या साहसदॄश्यांचे वर्णन करताना 'अतिशयोक्ती' हा शब्द सुद्धा खुप निरर्थक वाटायला लागतो...\n(कारण काय तर, गंगा जमुना सरस्वतीचा संगम होताना सरस्वती लुप्त होते.) जबरी.....\nअरे त्या \"बाबा\" मध्ये सगळ्यात जबरी आहे ती व्हॉलीबॉल मारामारी.. हॉकी स्टीक, बेसबॉलचं दांडकं वगैरे बर्‍याच सिनेमात मारामारीसाठी वापरतात.. पण व्हॉलीबॉल\nआणि तो तंबाखू मळून तोंडात तोबरा भरतो आणि त्याची विडी होवुन ती त्याच्या तोंडातून बाहेर काढतो ह्याच्यापेक्षा अजब कल्पनाशक्ती मी पाहिली नाहिये आजवर...\nशिवाजी विडी म्हणतात ती तीच असावी का\nश्रद्धा, हे बरोबर नाही. गंगा जमुना सरस्वती म्हणजे अ. आणि अ. चे ठासून भरलेले इंधन आहे, त्यावर पूर्ण लिही. मगरीची डायरी जबरी\nमोहम्मद अझीझ किंवा शब्बीर चा 'डिस्को भांगडा' (\"डान्स कर दिखाऊ आईसा माईकील जैकसन के जैसा\" वगैरे) भाग हुकले का तुझे त्सेच बर्फाखालून वाहणारी मीनाक्षी, \"साजन मेरा उस पार है\" ई.\nएकदा, तूफान व हा असे डबल करायला पाहिजे\nतुला अनुमोदन रे. पुर्ण फिल्लम वर येवु दे की.\nज्या चित्रपटावर एक अध्याय लिहिला जाऊ शकत होता तिथे तु इतकेच लिहिलेस.\nदिग्दर्शकाला किती वाईट वाटले असेल,,,\nअमोल, मला पण मीनाक्षीच तोच सीन आठवला.. तिचे कपडे आणि मेकप वर बरंच लिहिता येइल...\n\" तंबाखू मळून तोंडात तोबरा भरतो आणि त्याची विडी होवुन ती त्याच्या तोंडातून बाहेर काढतो \" , >>> खी खी खी .. :फिदी:.. श्रद्धा मगरीची डायरी आणि मजबूत फुफ्फुसं जबरी \nलोकहो, येकडाव मापी द्या.\nहपिसात उगीचच काम करत जास्त वेळ बसल्याने सिनेमा हुकला आहे बराच. एकदा 'नेट' लावून (यूट्यूबवर मिळाला तर) बघते.\nआणि नंतर समग्र चिरफाड टाकते.\nत्या चिरफाडीच तेवढ मनावर घेच माते ..\nबरं तो पर्यंत हे बघा. आजकाल अशी दर्जेदार नृत्ये व चिरस्मरणीय अभिनय बघायला मिळत नाही, हॉरर तर सोडाच पण इतरही.\nअमोल, YKK, योगेश, टन्या\nविडी तर कळस आहे\nते दर्जेदार नृत्य तर अहक्य कहर आहे बाबा त्या माणसाच्या चेहर्‍यावर काहीच म्हणजे काहीच भाव नाही....निदान सिनेमात करायला मिळाले याचा आनंदही नाही अमोल, श्रद्धा, कोणीतरी तुफान + गं.ज.स. असं डबल बिल घ्याच आता लिहायला.\nफारेंडा, डीप्रेशन आलं मला तो व्हिडीयो पाहून चेहर्‍यावर हताश भाव वगैरे आले चेहर्‍यावर हताश भाव वगैरे आले\nहा त्याचा नाच आज त्याच्या बायको-मुलांनी पाहिला तर त्यांना काय वाटेल रे\nफारेंड, कुठून असले व्हिडिओज शोधून काढतोस वेड्यासारखी एकटीच बसून हसतेय ते बघताना. ते पाहून मला काही हौशी लोक आपल्या लहान मुलांना सिनेमांच्या गाण्यांवर नाच करायला लावून व्हिडिओ काढतात तसलं वाटलं.\nस्लार्टी, तूफान + गंगा जमुना सरस्वती असा धडाकेबाज कॉम्बो घेऊन तूच अ नि अ मध्ये पदार्पण का करत नाहीस बरं\n फारेंडा, आधी वॉर्निंग देत जा रे बाबा चहा पिताना जोरदार ठसका लागला हसून\n मधे एकदा हसलाय ना तो हिरो (आमच्या घराच्या गल्लीच्या टोकाशी एक वेडा बापडा कायम तोंड पाडून बसायचा. मधूनच खीक करून बत्तिशी दाखवायचा तसं वाटलं.) तो प्राणी वेळी अवेळी म्हसोबा अंगात आल्यासारखं नाचलाय पण (आमच्या घराच्या गल्लीच्या टोकाशी एक वेडा बापडा कायम तोंड पाडून बसायचा. मधूनच खीक करून बत्तिशी दाखवायचा तसं वाटलं.) तो प्राणी वेळी अवेळी म्हसोबा अंगात आल्यासारखं नाचलाय पण त्यानं झाडीत तोंड घातल्यावर मागून ती हिरॉइन त्याच्या पार्श्वभागावर जोरदार हाणते की काय असं वाटलं क्षणभर त्यानं झाडीत तोंड घातल्यावर मागून ती हिरॉइन त्याच्या पार्श्वभागावर जोरदार हाणते की काय असं वाटलं क्षणभर\nअरे काय भीषण आहे हा प्राणी त्या लालीला घे���न जो काय अचानक किल्ली दिलेल्या खेळण्यासारखा हलतो तो... ह ह म ची वे आ\n>>तो प्राणी वेळी अवेळी म्हसोबा अंगात आल्यासारखं नाचलाय पण त्यानं झाडीत तोंड घातल्यावर मागून ती हिरॉइन त्याच्या पार्श्वभागावर जोरदार हाणते की काय असं वाटलं क्षणभर त्यानं झाडीत तोंड घातल्यावर मागून ती हिरॉइन त्याच्या पार्श्वभागावर जोरदार हाणते की काय असं वाटलं क्षणभर\nअशक्य कॉमेडी प्रकार आहे \nतो डान्स पाहून माझ्या मनातले डिप्रेशन कुठल्या कुठे पळून गेले.\nकुणीतरी त्या चित्रपटाची क्यासेट श्रद्धाला पाठवा रे\nअशक्य आहे... कुणी आला हीरो म्हणून घेतला असेल. अभिषेकला मख्ख म्हणायची सोय राहिली नाही...\nनन्दू, अभिषेकला बोलायचं काम नाही हां.. तो intense actor आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/10/the-anandi-gopal-teaser-of-the-audience-meet/", "date_download": "2019-01-21T20:56:02Z", "digest": "sha1:MGBRCYJWCPZGPPR3FI2BRSZNNJEAPHV2", "length": 9684, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'आनंदी गोपाळ'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला - Majha Paper", "raw_content": "\nप्रौढांमधील मधुमेहाच्या तीन उपप्रकारांचा शोध\nव्हिडिओ; या शाळेमध्ये सर्व विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहिण्यात पटाईत\n‘आनंदी गोपाळ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला\nJanuary 10, 2019 , 4:32 pm by माझा पेपर Filed Under: मनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय Tagged With: आनंदी गोपाळ, बायोपिक, मराठी चित्रपट\nमहाराष्ट्रातच नाही, तर जगभरात भारताच्या पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांचे नाव सर्वपरिचीत आहे. त्यांनी अनेक कठिण प्रसंगाचा सामना करत, समाजाचा रोष पत्कारत विदेशात जाऊन शिक्षण घेतले. त्यांनी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा सन्मान मिळविला. रुपेरी पडद्यावर त्यांचा हा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडणार आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज करण्यात आला आहे.\nअभिनेता ललित हा आनंदीबाईच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे गोपाळराव यांची भूमिका साकारत आहे. ललितची चित्रपटाच्या टिझरमध्ये गोपाळरावांची दमदार भूमिका साकारत दिसत आहे. गोपाळरावांचे चित्रपटाच्या टीझरमधले संवाद प्रेक्षकांची मने जिंकणारी आहेत. आनंदी गोपाळ यांच्यावर श्री. ज. जोशी यांनी कादंबरी लिहिली होती. या कादंबरीवर आधारित नाटकही रंगभूमीवर आले होते. आता मोठ्या पडद्यावर हा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.\nवयाच्या दहाव्या वर्षी आनंदीबाई यांचे गोपाळराव जोशी यांच्याशी लग्न झाले होते. गोपाळरावांनी लग्नानंतर आनंदीबाईंना शिकविले. पुढे अमेरिकेत पाठवून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. पुरोगामी विचारसरणीच्या काळात गोपाळरावांचा हा निर्णय समाजाला नक्कीच पटण्यासारखा नव्हता. यामुळे गोपाळरावांना आनंदीबाईंना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मात्र, आनंदीबाईंची जिद्द आणि त्यांचा डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आनंदीबाईच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 15 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/tips-information-in-marathi/gautam-buddha-history/", "date_download": "2019-01-21T19:58:52Z", "digest": "sha1:ARVXEY6ZQWPLL4PBHYZ3DYI4J63TJP4E", "length": 15737, "nlines": 75, "source_domain": "www.marathi.tv", "title": "Gautam Buddha Information in Marathi || History, Thoughts, Mahiti - Marathi.TV", "raw_content": "\nगौतम बुद्ध मराठी माहिती\nहा मुलगा एक तर खूप मोठा राजा होईल नाहीतर धर्माच्या वाटेवर नेणारा गुरु होईल.\nमुलाच्या जन्माच्या वेलची हि भविष्य वाणी ऐकून शुद्धोधन राजाला धक्का बसला. त्याने ठरवले माझा मुलगा मोठा माझ्यासारखा मोठा राजाच व्हायला पाहिजे. पण नियतीने त्या मुलाला धर्माच्या वाटेवरच नेले आणि एक महान प्रेषिताचा जन्म झाला. तो म्हणजे गौतम बुद्ध.\nगौतम बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ. कपिल वस्तू राज्याचा तो राजकुमार. कपिल वस्तू म्हणजे आत्ताचे नेपाळ मध्ये लुम्बिनी नावाचे गाव आहे. गौतम बुद्धाचे वडील शाक्य वंशातील राजा शुद्धोधन हे होते. म्हणून बुद्धाला शाक्यमुनी बुद्ध असे पण म्हणतात. आईचे नाव मायावती. सिद्धार्थची आई लहानपणीच वारली. म्हणून त्याची दुसरी आई गौतमी म्हणजेच त्याची मावशी हिने त्याचे पालन पोषण केले. म्हणून त्याचे नाव गौतम असे ही होते.\nसिद्धार्थला सुंदरी ही बहीण आणि नंदा हा भाऊ होता. शुद्धोधन राजाने गौतमला राजाच करायचे म्हणून बाहेरच्या जगाशी अजिबात संपर्क येऊ दिला नाही. त्याला अतिशय लाडा कोडात आणि चैनीत वाढवले. कुठल्याही दु:खाचा त्याला वारासुद्धा लागू दिला नाही. सिद्धार्थला दु:ख, यातना, शोक याची काहीही कल्पना नव्हती. १६व्या वर्षी त्याचे यशोधरा हिच्या बरोबर लग्न झाले. त्याला राहुल नावाचा मुलगा झाला.\nएक दिवस त्याने रथाच्या सारथ्याकडे हट्ट धरला आणि तो बाहेर फिरायला पडला. रथातून जाताना त्याला एक जरा जर्जर म्हातारा दिसला. त्याने सारथ्याला विचारले, की “हा मनुष्य असा का दिसत आहे” सारथ्याने सांगितले की “हे म्हातारंपण आहे. प्रत्येक मनुष्य म्हातारपणात असाच दिसतो.” त्याला एकदम वाईट वाटले. पुढे त्याला रस्त्याच्या कडेला एक रोगी दिसला. तो यातनांनी तडफडत होता. सिद्धार्थ ने विचारले, “ह्याला काय झाले” सारथ्याने सांगितले, की “हे त्याच्या शरीराचे भोग आहेत. म्हणून तो वेदनेने तळमळत आहे.” तिथून पुढे जाताना त्याला एक प्रेत यात्रा दिसली. त्याने विचारले, “हे काय आहे” सारथ्याने सांगितले, की “हे त्याच्या शरीराचे भोग आहेत. म्हणून तो वेदनेने तळ���ळत आहे.” तिथून पुढे जाताना त्याला एक प्रेत यात्रा दिसली. त्याने विचारले, “हे काय आहे” सारथ्याने सांगितले, “हा मनुष्याच्या जीवनाचा अंत आहे. तो मनुष्य मरण पावला आहे आणि प्रत्येकालाच ह्या प्रक्रियेतून जावे लागते.” सिद्धार्थला खूप मोठा धक्का बसला. तो एकदम अंतर्मुख झाला. तो विचार करू लागला, की मनुष्याच्या जीवनात ही दु:ख, हे आजार, यातना, आणि मरण हे का बरे येते” सारथ्याने सांगितले, “हा मनुष्याच्या जीवनाचा अंत आहे. तो मनुष्य मरण पावला आहे आणि प्रत्येकालाच ह्या प्रक्रियेतून जावे लागते.” सिद्धार्थला खूप मोठा धक्का बसला. तो एकदम अंतर्मुख झाला. तो विचार करू लागला, की मनुष्याच्या जीवनात ही दु:ख, हे आजार, यातना, आणि मरण हे का बरे येते आणि ह्याच्या पासून सुटका नाही का आणि ह्याच्या पासून सुटका नाही का त्याला राज भोगामध्ये रस वाटेनासा झाला. त्याला कुठलेच सुख हवेसे वाटेना. खूप विचार करून शेवटी त्याने ठरवले की हे अंतिम सत्य काय आहे, याचा मी शोध लावीन. आणि वयाच्या २९ व्या वर्षी तो रात्री बायको आणि मुलाला सोडून घराबाहेर पडला.\nमनाला दु:ख का होते, आत्मा काय आहे, याचा शोध घेण्यासाठी पहिली ६ वर्ष त्याने अल्प आहार आणि कठोर तपस्या केली. तेथे त्याला ५ साथीदार मिळाले. ते तपस्या करत असतांना शरीराला कष्ट देऊन देवाची प्राप्ती होत नाही असे वाटून त्याने अन्न ग्रहण केले. म्हणून त्याचे पाचही साथीदार त्याला सोडून निघून गेले. गौतम तपस्या करत आत्म्याच्या शोधार्थ फिरत राहिला.\nबोध गाय येथे औदुंबराच्या झाडाखाली त्याने ४९ दिवस काही ही न खाता पिता कठोर तपस्या केली. त्या साधनेत त्याला त्याचा पूर्व जन्म दिसला. आणि त्याला पूर्ण ज्ञानाचा प्रकाश दिसला. तो जागा झाला म्हणून त्याला बुद्ध असे नाव पडले. तेव्हापासून तो गौतम बुद्ध म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याला जीवनाच्या अंतिम सत्याचे ज्ञान झाले.\n‘मन आणि शरीर स्वास्थ्यासाठी, भूतकाळाबद्दल शोक करू नये आणि भविष्याची चिंता करू नये तर वर्तमान क्षण शहाणपणाने जगवा हे त्याला समजले. त्याच्या तेजामुळे लोक त्याला देव मानू लागले. पण तो स्वत:ला देव समजत नव्हता. प्रथम तो लोकांना हे ज्ञान देण्यास तयार नव्हता. पण असे म्हणतात की प्रत्यक्ष ब्रह्माने त्याला लोकांना उपदेश करण्यास सांगितले. येथेच त्याला त्याचे पूर्वीचे ५ सहकारी ही भेटले. येथे त्याने त्याचे पहिले प्रवचन केले. त्यात ४ सत्याचा दु:ख व यातना घालविण्यासाठी उपयोग सांगितला. १) दु:ख २) त्याचे कारण ३) त्याचा निरोध आणि ४) मार्ग.\nबुद्धाने ४ सत्य सांगितले. माणसांचे दु:ख त्याच्या अपेक्षांमुळे निर्माण होते आणि त्याचा निरोध करण्यासाठी माणसाने ८ मार्ग अवलंबले पाहिजेत. ते म्हणजे:\n3) योग्य जीवन मुल्ये;\n6) योग्य जीवन पद्धती;\n7) योग्य मनाची अवस्था; आणि\nत्याच्या अनुयायांनी संघ स्थापन केले. बुद्धाने सामान्य लोकांना संस्कृत समजणार नाही म्हणून पाली भाषेत उपदेश केला. त्याचे अनुयायी तीन घोषणा करीत. त्या म्हणजे १) बुद्धं शरणं गच्छामि; २) धम्मम शरणं गच्छामि; ३) संघम शरणं गच्छामि. त्याच्या बौद्ध धर्माचा प्रसार होऊ लागला. अनुयायी वाढू लागले. त्याचे वडील आणि ७ वर्षांचा मुलगा सुद्धा त्याचे अनुयायी झाले. प्रथम तो स्त्रियांना भिक्षू म्हणून स्वीकारायला तयार नव्हता. परंतु नंतर आईच्या हट्टामुळे त्याने स्त्रियांना बौद्ध भिक्षुणी होण्यास मान्यता दिली. त्यामुळे बौद्ध धर्माचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार झाला.\nसम्राट अशोक खूप मोठा राजा होता. त्याने कलिंग देशावर स्वारी केली. या युद्धामध्ये लाखो माणसे मारली गेली. त्या गावात फिरताना त्याला सर्वत्र प्रेतांचा खच आणि रक्ताच्या नद्या दिसल्या. त्यामुळे त्याला अतिशय वैराग्य आले आणि मन:शांतिसाठी त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याने आपला मुलगा महिंद्र आणि आपली मुलगी संघमित्रा यांना सिलोनला या धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवले. अशा तऱ्हेने भारतातच नव्हे, तर शेजारील सर्व राष्ट्रांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला.\nबुद्धाने अहिंसा आणि सत्य याचा उपदेश केला. त्याने सांगितले की ३ गोष्टी लपू शकत नाहीत – सूर्य, चंद्र आणि सत्य. जर तुम्हाला प्रेमाला योग्य अशी व्यक्ती मिळाली नाही तर तुम्ही स्वत: जगात कुठल्याही व्यक्तीपेक्षा प्रेमाला आणि मायेला योग्य आहात. स्वत:वर प्रेम करणे म्हणजेच दुसऱ्यांवर प्रेम करणे. कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय आणि तारतम्याने विचार केल्या शिवाय त्यावर विश्वास ठेवू नका. अगदी मी सांगितले तरी.\nवयाच्या ८०व्या वर्षी कुशीनगर येथे त्याने महानिर्वाण म्हणजेच समाधी घेतली. बौद्ध धर्माचा प्रसार चीन, भारत, थायलंड, जपान, ब्रह्मदेश, भूतान, श्री लंका, तिबेट, मंगोलिया, रशियाचा एक भाग, क���्बोडिया, व्हिएतनाम या दिशांमध्ये झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50435", "date_download": "2019-01-21T20:55:58Z", "digest": "sha1:EERXLM62PB5WMPFRJB24ZHEHTKJ64XVX", "length": 3667, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मालिका - का रे दुरावा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मालिका - का रे दुरावा\nमालिका - का रे दुरावा\nझी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.\nउपग्रह वाहिनी - मराठी\nअडमिन, चुकून दोन धागे तयार\nअडमिन, चुकून दोन धागे तयार झाले. एक डिलीट करा कृपया.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी - मराठी\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2016/08/19/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-21T20:51:57Z", "digest": "sha1:KS7BZRCHK2S24DOZTWYRNMFCT6CFIFVW", "length": 6402, "nlines": 82, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "आमचे संपादकीय लेख सचित्र असतील - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nआमचे संपादकीय लेख सचित्र असतील0 मिनिटे\nआमचे संपादकीय लेख सचित्र असतील आणि ते आमच्या वाचकांना नक्कीच आवडतील ह्यात शंका नाही.\n← नारीशक्ती म्हणजे नक्की काय\nआपल्या भाषेतले संपादकीय →\nकडेगाव पलूस लाईव न्युज ची माहिती क्रांती\nAugust 14, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 0\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nआमचे संपादकीय लेख सचित्र असतील\nसंपादकीय\tआपल्या भाषेतले संप…\nनारीशक्ती\tनारीशक्ती म्हणजे न…\nनारीशक्ती म्हणजे नक्की काय\nनारीशक्ती म्हणजे नक्की काय हा प्रश्न नक्कीच पडला असणारे आमच्या सुजाण वाचकांना. ह्याच साध सोप्प उत्तर म्हणजे आपण नारीशक्ती चे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/10-suspects-bail-Body-Warrant-on-Fourth/", "date_download": "2019-01-21T21:02:06Z", "digest": "sha1:UJ24BMHEBMDCQ6KLXZ7QY4GVAZV26KNN", "length": 5964, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " १० संशयितांना जामीन; चौघांवर बॉडी वॉरंट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › १० संशयितांना जामीन; चौघांवर बॉडी वॉरंट\n१० संशयितांना जामीन; चौघांवर बॉडी वॉरंट\nखडक गल्ली, भडकल गल्लीमध्ये झालेल्या दंगलप्रकरणी मार्केट पोलिसांनी 14 जणांवर खटला दाखल केला आहे. त्यांपैकी 10 जणांना येथील बेळगाव जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश आर. जे. सतीश सिंग यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. तर चारजणांना पोलिसांनी बॉडी वॉरंट घेतला आहे. सर्व आरोपींवर मार्केट पोलिसांनी भादंवि 147, 148, 153 (ए), 332, 307, 427, 435, 353 सहकलम 149 व केपीडीपी कायदा, कलम 2 (ए), (बी) नुसार खटला दाखल केला आहे.\n50 हजार रुपयांची वैयक्‍तिक हमी व तितक्याच रकमेचे दोन जामीन, साक्षीदारांना फोडण्याचा प्रयत्न करू नये, तपास अधिकार्‍याला सहकार्य करावे, पुन्हा समान गुन्हा करू नये, रोज सायंकाळी 5 ते 6 दरम्यान पोलिस स्थानकात हजेरी देण्यात यावी. या अटींवर त्यांची जामीनावर मुक्‍तता करण्याचा आदेश न्यायाधीशांनी बजाविला आहे. यापूर्वी खडेबाजार पोलिसांनी या सर्व आरोपींवर खटले दाखल केले आहेत. त्यामध्ये त्यांना यापूूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला होता. जामीनावर मुक्‍तता करण्यात आलेल्यांमध्ये तुषार शिवाजी शिंदे (वय 36, रा. भडकल गल्ली), रामा महादेव गुलाबकर (वय 34), रोहन महादेव शिंदे (वय 18) दोघे��ी रा. रा. भडकल गल्ली, प्रितेश मदन गौंडवाडकर (वय 24, रा. चव्हाट गल्ली), प्रशांत बसवंत मोरे (वय 22, रा. गणाचारी गल्ली), कुलदीप किशन ताशिलदार (वय 28) रा. टेंगिनकेरा गल्ली, प्रशांत अर्जुन पाटील (वय 23, रा. कणबर्गी), गणेश सुरेश दिलावर (वय 24, रा. रामनगर कंग्राळी खुर्द), निकेश अशोक कांबळे (वय 26, रा. खडक गल्ली) यांचा समावेश आहे. प्रसाद इंद्रकुमार शिरोळकर (वय 29, रा. खडक गल्ली), शुभम शंकर कंग्राळकर (वय 21, रा. खडक गल्ली), संजू ऊर्फ संजय महादेव जाधव (वय 30, रा. खडक गल्ली) व राहुल यल्‍लाप्पा जाधव (वय 42) रा. खडक गल्ली यांना पोलिसांनी बॉडीवॉरंट घेऊन आपल्या ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. प्रताप यादव काम पाहत आहेत.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Three-killed-in-the-accident-in-Ankali/", "date_download": "2019-01-21T20:00:35Z", "digest": "sha1:4M6EFX762LQPSDFG4CIBQGEQ75F27O66", "length": 4660, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुधोळनजीक दुर्घटना; मृतांत पती-पत्नी, नातलग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मुधोळनजीक दुर्घटना; मृतांत पती-पत्नी, नातलग\nमुधोळबाहेरील (जि. बागलकोट) मुख्य रस्त्यावर ट्रक व मारुती ओम्नीची समोरासमोर भीषण टक्कर होऊन तीन जण जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी घडला. मृत व्यक्ती विजापूर जिल्ह्यातील कलकेरी येथील आहेत. ट्रकचालक विश्‍वनाथ (आंध प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतलेे.\nगोव्याहून कलकेरीकडे मुजावर कुटुंबीय ओम्नीमधून जात होते. त्यावेळी कोल्हापूरहून चेन्नईला मालवाहू ट्रक जात होता. मुधोळनजीक त्यांची समोरासमोर धडक झाली. यात ओम्नीचालक काशीमसाब मुजावर (वय 42), पत्नी आफ्रिन मुजावर (35) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची नातलग सबिना नूरमहंमद मुजावर (40) यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. काशीम मुजावर यांची मुले सानिया (वय 12), मुलगा सोहेल (वय 9) जखमी असून मुधोळ सरकारी रुग��णालयात उपचार सुरू आहेत.\nबागलकोटचे जिल्हा पोलिस प्रमुख सी. बी. रिक्षांत, डीवायएसपी रामनगौडा हट्टी, सीपीआय कर्‍याप्पा बेन्नी, पीएसआय श्रीशैल ब्याकूड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर अपघाताची नोंद मुधोळ शहर पोलिस स्थानकात झाली आहे.\nथकीत एफआरपीसाठी ३९ कारखाने आयुक्तालयाच्या रडारवर\nनिवडणूक आयोगाने हॅकर्सचा दावा फेटाळला\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nफांद्या तोडतानां विद्युत तारेला लटकलेल्याची सुटका\nआता बसप आमदार गरळले : भाजप आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yilinghospital.com/mr/cancer-treatment/", "date_download": "2019-01-21T21:05:48Z", "digest": "sha1:347RBLTZ5BKIFD5ACOVVKGFPPHOJUBW2", "length": 8115, "nlines": 203, "source_domain": "www.yilinghospital.com", "title": "", "raw_content": "कर्करोग उपचार - शिजीयाझुआंग Yiling हॉस्पिटल\nस्नायू हळूहळू नष्ट होणे तज्ञ\nतीव्र रोग आणि तज्ञ\nपुर: स्थ कर्करोग उपचार\nज्यामध्ये त्वचा उत्तरोत्तर भागाभागांनी किंवा विस्तृतपणे कठीण होत जाते असा रोग\nTCM मैदानी खेळ किंवा खेळाडूविषयक पुनर्वसन\nएकात्मिक चीनी आणि पश्चिम पद्धती वैद्यकीय वापर वर्षे झाली, विविध malignancies च्या उपचार, कर्करोग रुग्णांना हजारो मदत केली आहे.\nवैशिष्ट्ये चीनी औषध उपचार समावेश : चीनी औषध उपचार, विशेष राष्ट्रीय पेटंट anticancer चीनी औषध - YangZheng ग्राहकोपयोगी उत्पादने कॅप्सूल, एकाच वेळी केमोथेरपी, मध्यवर्ती कमीतकमी हल्ल्याचा उपचार, immunotherapy, खोल गाठ शरीर तापमान अतिशय वाढणे, लक्ष केंद्रित करा चाकू, radiofrequency शस्त्रक्रियेने काढून टाकणे, कण बाहेर घेऊन जाऊ शकणार रोपण, esophageal stent, श्वासनलिकेसंबंधीचा stent आणि इतर उपचार.\nअशा स्तनाचा कर्करोग, कोलन कर्करोग, पुर: स्थ कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, यकृताच्या कर्करोगाने, esophageal कर्करोग, स्वादुपिंडाच्या कर्करोगाने, पोट कर्करोग, gynecological अर्बुद, मूत्राशय कर्करोग, इ शरीराला झालेली जखम घडवणे, कमी गुंतागुंत, कमी साइड इफेक्ट्स म्हणून सामान्य अर्बुद चांगले आहे, उच्च गुण, क���ी व्यापक वैद्यकीय खर्च परिणाम.\nबद्दल रोग मुख्यपृष्ठ प्रदर्शन\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकर्करोग बद्दल प्रगत संशोधन\nस्तनाच्या कर्करोगाचा उपचार / कोलोरेक्टल कर्करोग उपचार / पुर: स्थ कर्करोग उपचार / इतर कर्करोग उपचार\nपुर: स्थ कर्करोग उपचार\nविशिष्ट औषध आणि उपचार चौकशी साठी, आम्हाला आपली संपर्क माहिती द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nमोटार न्यूरॉन रोग सामान्य गुंतागुंत\nAmyotrophic बाजूकडील क्लेरोसिस (ALS) डीमेन्शियाच्या माळ-पोषण\n© कॉपीराईट - 2018-2022: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pune-vs-mumbai-ipl-match-02/", "date_download": "2019-01-21T20:03:22Z", "digest": "sha1:VKX7DQSITFZFXJ4XMW5RYCAUCWX532PM", "length": 7474, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "घरच्या मेदानावर चांगला खेळ दाखवण्याचे पुण्यापुढे आव्हान.", "raw_content": "\nघरच्या मेदानावर चांगला खेळ दाखवण्याचे पुण्यापुढे आव्हान.\nघरच्या मेदानावर चांगला खेळ दाखवण्याचे पुण्यापुढे आव्हान.\nआज आयपीएलमध्ये महारष्ट्रातील दोन संघांची लढत होणार असून, मुबंई आपला दबदबा कायम राखाण्याचा प्रयत्न करेल तर पुण्याचे लक्ष आपल्या घरच्या मैदानावर चांगला खेळ करण्याचे असेल. मागील वर्षाच्या आयपीलमध्ये पुण्यात झालेल्या सामान्यमध्ये मुंबईने पुण्याला नमवले तर मुंबईत झालेल्या सामान्यमध्ये पुण्याने बाजी मारली होती.\nइंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला या वर्षी पुण्याने सर्वाधिक किंमत देऊन १४.५ कोटीला विकत घेतले, आता त्याच्याकडून पुण्याला खूप अपेक्षा असणं निश्चित आहे. तसेच पुण्याचा नवीन कर्णधार स्टीवन स्मिथ ही चांगल्या लईत आहे. मुंबईने ही बिग बॅश मध्ये चांगली गोलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियाचा माझी स्टार खेळाडू जॉनसॅनला २ कोटी मध्ये आपल्या संघात घेतले आहे.\nआता या दोनी संघाला चांगली सुरुवात करणे गरजेचे आहे, मुबंईने दोन वर्षापूर्वी चांगली सुरुवात न मिळून सुद्धा प्लेऑफ पर्यंतची मजल मारली होती. पण पुण्याला मात्र मागील वर्षी चांगली सुरुवात मिळून सुद्धा पुढे चांगला खेळ करता आता नाही. आता बघूयात की महाराष्ट्रातील कोणता संघ आयपीएलचा श्रीगणेशा विजयाने करतो.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्या��ी संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/visitor-poll/", "date_download": "2019-01-21T20:08:48Z", "digest": "sha1:GP7EB3KY5F5PK2TAXBDAQXBRXTKO43M5", "length": 9476, "nlines": 105, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Visitor Poll", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठ�� मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nएखाद्या विभागातील पद संख्या खूपच कमी असल्यास त्या भरतीची जाहिरात माझीनोकरी.in वर पोस्ट करावी की नाही आपले मत काय आहे \n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लव���रच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpurvidharbh-news/there-is-no-load-shedding-in-diwali-energy-minister-assured-1565488/", "date_download": "2019-01-21T20:25:24Z", "digest": "sha1:FCM7AUKMC523C3S4OH2FQJKHPDGDTJWC", "length": 10936, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "There is no load shedding in Diwali energy minister assured | दिवाळीत भारनियमन नाही, ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nदिवाळीत भारनियमन नाही, ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन\nदिवाळीत भारनियमन नाही, ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन\nकेवळ नगरपालिका भागात होणार तात्पुरते भारनियमन\nराज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला असला, तरी मुंबई शहरात कुठलेही भारनियमन होणार नाही. विजेची कमतरता भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून १२०० मेगावॅट वीज घेण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर येथे सांगितले.\nबावनकुळे म्हणाले, राज्यात सध्या विजेचा तुटवडा असला तरी मोठ्या शहरांमध्ये भारनियमन केले जाणार नाही. भारनियमन केवळ नगरपालिका भागातच करण्यात येईल. ते ही तात्पुरते असून, दिवाळीत भारनियमन होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी पुरेसा कोळसा राखून ठेवण्यात आला आहे.\nविजेची तूट निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात भारनियमन करण्याची वेळ आली. मात्र, या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी जनतेने काही दिवस विजेची बचत करावी, असे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले. येत्या १५ दिवसांत विजेची समस्या सुटेल आणि परिस्थिती सुरळीत होईल, असे ते म्हणाले.\nवीजटंचाईमुळे ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच महानगरांमध्ये सध्या तातडीचे भारनियमन सुरु झाले आहे. शहरी भागात तीन तास तर ग्रामीण भागात नऊ तासांपर्यंत भारनियमन करण्यात येत आहे. कृषीपंपांच्या वीजेतही दोन तासांची कपात करण्यात येत आहे.\nमहा��ितरणला राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या पुणे शहरातील सर्वच विभागांमध्ये गुरुवारपासून भारनियमन सुरु झाले आहे. हे तात्पुरते भारनियमन असले तरी ते किती काळ सुरु राहील याबाबत सांगता येत नाही. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये रोज किमान दोन तास वीज गायब होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/laptops/laptops-price-list.html", "date_download": "2019-01-21T20:17:54Z", "digest": "sha1:7NDS4QW7YGLX4HINYSD2IKGDUFDDKBTH", "length": 24754, "nlines": 486, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लॅपटॉप्स India मध्ये किंमत | लॅपटॉप्स वर दर सूची 22 Jan 2019 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलॅपटॉप्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nलॅपटॉप्स दर India मध्ये 22 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनला���न शॉपिंग 10223 एकूण लॅपटॉप्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन हँ 240 ग्६ ६थ गेन इ३ ४गब रॅम १त्ब हद्द 35 ५६कॅम 14 डॉस ब्लॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Mirchimart, Kaunsa, Indiatimes, Snapdeal सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत लॅपटॉप्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन एसर प्रेडतोर 21 X चोरे इ७ ७थ गेन 64 गब 1 टब हद्द संसद विंडोवस 10 होमी 16 ग्राफिक्स ग्क्स२१ 71 लॅपटॉप इंच ब्लॅक 8 5 मग Rs. 6,99,999 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.120 येथे आपल्याला लॅपटॉप स्क्रीन क्लिनर फ्री शिपिंग I इको फ्रेंडली प्रॉडक्ट उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 10223 उत्पादने\nहँ 240 ग्६ ६थ गेन इ३ ४गब रॅम १त्ब हद्द 35 ५६कॅम 14 डॉस ब्लॅक\n- ऑपरेटिंग सिस्टिम DOS\n- हद्द कॅपॅसिटी 1TB HDD\nलेनोवो इडियापाड चोरे इ३ ६थ गेन 4 गब रॅम 1 टब हद्द 39 624 कमी 15 6 इंच डॉस इंटेल हँड ग्राफिक्स ८१ह७००५९ईं ब्लॅक 2 मग\n- प्रोसेसर तुपे 2\n- ऑपरेटिंग सिस्टिम DOS\nएसर E सिरीयस ऊन गणवासी 001 अँड बापू ए२ ४गब रॅम १त्ब हद्द 15 6\n- प्रोसेसर तुपे AMD APU E2\nआपापले मकबूक एअर MQD32HN A लॅपटॉप 2017 चोरे इ५ ८गब रॅम १२८गब संसद 33 ०२कॅम 13 मॅक ऑस्क्स सिएरा\n- प्रोसेसर तुपे Core i5\n- ऑपरेटिंग सिस्टिम Mac OS Sierra\nहँ 15 अँड ए२ 6 इंच एन्ट्री लेवल लॅपटॉप ४गब १त्ब हद्द विंडोवस 10 होमी जेट ब्लॅक 2 04 कग्स 15q बहि५४८वू\n- ऑपरेटिंग सिस्टिम Windows 10 Home\n- हद्द कॅपॅसिटी 1 TB\nडेल इंस्पिरों७५५९ चोरे इ७ 6700HQ ६थ गेन 8 गब 1 टब्सश्ड ४गब नवीदिया गटक्स ९६०म तौचस्क्रीन ४कुलत्रहद ३८४०क्स२१६० बॅक लिट\n- ऑपरेटिंग सिस्टिम Windows 10\n- हद्द कॅपॅसिटी 501 GB -1 TB\nआसूस ए२०३मः फ्ड००४त ग्राय सिलेरून ड्युअल चोरे ह्न४००० २क्स १घझ २गब रॅम ५००गब हद्द विंडोवस 10 होमी\n- प्रोसेसर तुपे 1.1\n- ऑपरेटिंग सिस्टिम Windows 10 Home\nहँ 15q बु०२४तु नोटबुक चोरे इ३ ७थ गेन ४गब रॅम १त्ब हद्द 39 ६२कॅम 15 6 डॉस इंटेल हँड ग्राफिक्स 620 स्मोक ग्रे\n- प्रोसेसर तुपे 2.3\nहँ 15 डॅ०३२७तु नोटबुक चोरे इ३ ७थ गेनेशन 4 गब 39 ६२कॅम 6 विंडोवस 10 होमी विठोवूत मस ऑफि��� इंटिग्रेटेड ग्राफिक्स सिल्वर\n- प्रोसेसर तुपे 2.4\nलेनोवो इडियापाड ईप३३० ८१ड६००२तीं अँड बापू अ६ ४गब रॅम १त्ब हद्द 39 ६२कॅम 15 6 विंडोवस 10 होमी विठोवूत मस ऑफिस इंटिग्रेटेड ग्राफिक्स ब्लॅक\n- प्रोसेसर तुपे 3\nहँ नोटबुक 15 बहि५३१वू 2018 6 इंच लॅपटॉप अँड अ६ 9220 ४गब १त्ब विंडोवस 10 इंटिग्रेटेड ग्राफिक्स ब्लॅक\n- प्रोसेसर तुपे 2.9\nलेनोवो इडियापाड ८०क्सग्य००८मीं नोटबुक चोरे इ३ ६थ गेनेशन 4 गब 35 ५६कॅम 14 विंडोवस 10 होमी विठोवूत मस ऑफिस इंटिग्रेटेड ग्राफिक्स ब्लॅक\n- प्रोसेसर तुपे 2.2\nहँ G सिरीयस 250 ग्६ नोटबुक चोरे इ५ ७थ गेन ४गब रॅम १त्ब हद्द 39 ६२कॅम 15 6 विंडोवस 10 होमी इंटेल हँड ग्राफिक्स 620 ब्लॅक\n- प्रोसेसर तुपे 3.1\nमायक्रोमॅक्स लाँबूक ऍटम 11 6 इंच लॅपटॉप २गब ३२गब विंडोवस 10 सिल्वर 1 ३कग ल११६१\n- ऑपरेटिंग सिस्टिम Windows 10\n- हद्द कॅपॅसिटी 32 GB\nहँ 14q चोरे इ३ ७थ गेन 4 गब 1 टब हद्द डॉस कॅस्०००९तु तीन अँड लीगत लॅपटॉप 14 इंच जेट ब्लॅक 47 मग\n- ऑपरेटिंग सिस्टिम DOS\n- हद्द कॅपॅसिटी 1 TB\nरडप तहानभूक 1110 इंटेल 1 92 गज Quad चोरे २गब रॅम ३२गब स्टोरेज विंडोवस 10 11 6 तौचस्क्रीन कॉन्व्हर्टिबल लॅपटॉप\n- हद्द कॅपॅसिटी Upto 500 GB\nडेल इंस्पिरों 3552 नोटबुक झं५६५१६०हिं९ इंटेल सिलेरून ४गब रॅम ५००गब हद्द 39 62 कमी 15 6 विंडोवस 10 ब्लॅक\n- प्रोसेसर तुपे Intel Celeron\nलेनोवो इडियापाड 130 चोरे इ३ ६थ गेन 4 गब रॅम 1 टब हद्द 15 6 इंच विंडोवस 10 ८१ह७००५०ईं ब्लॅक 2 मग\n- प्रोसेसर तुपे 2\nहँ 14 14q बु००५तु नोटबुक चोरे इ३ ६थ गेनेशन 4 गब 35 ५६कॅम विंडोवस 10 होमी विठोवूत मस ऑफिस न अँप्लिकेबल ब्लॅक\nहँ 14 ब्स७३०तु चोरे इ३ ७थ गेन ७०२०ऊ ४गब रॅम १त्ब हद्द विंडोवस 10 होमी लॅपटॉप इंच स्मोक ग्रे 1 9 मग\n- प्रोसेसर तुपे 2.3\nडेल इंस्पिरों 3567 नोटबुक चोरे इ३ ६थ गेनेशन 4 गब 39 ६२कॅम 15 6 विंडोवस 10 होमी विठोवूत मस ऑफिस न अँप्लिकेबल ब्लॅक\nहँ 15q बहि५४८वू अँड ए२ 15 6 इंच लॅपटॉप ४गब १त्ब हद्द विंडोवस 10 होमी जेट ब्लॅक 1 ७७कग्स\n- प्रोसेसर तुपे 2\nहँ पॅव्हिलिओन क्स३६० 14 इ५ ७२००ऊ ८गब १त्ब २गब नवीदिया गेफोर्स ९४०मक्स १३६६क्स७६८ तौच नो कंद डेव्हीड बॅकलीत कीबोर्ड विं१० होमी\n- ऑपरेटिंग सिस्टिम 64 bit\n- हद्द कॅपॅसिटी 501 GB -1 TB\nआपापले मकबूक एअर चोरे इ५ 13 3 इंच लॅपटॉप ८गब १२८गब मॅकॉस सिएरा सिल्वर 1 ३५कग MQD32HN A\n- ऑपरेटिंग सिस्टिम MacOS Sierra\n- हद्द कॅपॅसिटी 128 GB\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषय��� आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/necessary-things-for-laxmi-poojan-118110500015_1.html", "date_download": "2019-01-21T20:39:47Z", "digest": "sha1:WMP6S46A2LUAZE23VWSQJW4O47XFETJW", "length": 18251, "nlines": 173, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लक्ष्मी पूजनात नक्की असाव्या या 8 शुभ वस्तू | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलक्ष्मी पूजनात नक्की असाव्या या 8 शुभ वस्तू\nदिवाळीच्या शुभ प्रसंगी महालक्ष्मी पूजनाचे विधान आहे. या दिवशी घर आणि देवघर सजवण्यासाठी मंगळ वस्तू वापरल्या जातात. जाणून घ्या गृह सुंदरता, समृ‍द्धी आणि दिवाळी पूजनात कोणते 8 शुभ प्रतीक आहेत ते:\nदिवाळी पूजनात दिव्याचे अत्यंत महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनात केवळ मातीच्या दिव्यांचे महत्त्व आहे. पाच तत्त्व माती, आकाश, जल, अग्नी आणि वायू. म्हणून प्रत्येक विधीत पंचतत्त्वांची उपस्थिती अनिवार्य आहे. काही लोकं पारंपरिक दिवे न लावता मेणबत्ती किंवा इलेक्ट्रिक दिवे लावतात, असे करणे योग्य नाही.\nसण- उत्सव आणि अनेक मांगलिक प्रसंगी रांगोळी काढल्याने घर-अंगण सुंदर दिसतं आणि याने घरात सकारात्मकता राहते. अशी सजावट समृद्धीचे दार उघडते.\nपिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीच्या प्रतीक मानल्या गेल्या आहेत. दिवाळीच्या दिवशी चांदी आणि तांब्याचे शिक्के यासह कवड्या पूजन देखील महत्त्वाचे आहे. पूजनानंतर एक-एक पिवळी कवडी वेगवेगळ्या लाल कपड्यात गुंडाळून घरातील तिजोरी किंवा खिशात ठेवल्याने धन समृद्धी वाढते.\nतांब्यात सात्त्विक लहरी उत्पन्न करण्याची क्षमता इतर धातूंपेक्षा अधिक असते. कलशामध्ये असणार्‍या लहरी वातावरण प्रवेश करतात. कलशामध्ये तांब्याचा शिक्का टाकल्याने घरात शांती आणि समृद्धीचे दार उघडतील.\nजमिनीवर कुंकाने अष्टदल कमळ आकृती बनवून त्यावर कलश ठेवलेला असतो. पाण्याने भरलेल्या कांस्य, तांबा, रजत किंवा स्वर्ण कलशात आंब्याचे पान टाकून त्यावर नारळ ठेवलेलं असतं. कलशावर कुंकू, स्वस्तिक चिन्ह आणि त्यावर लाल दोरा बांधलेला असतो.\nधन आणि वैभवाचे प्रतीक आहे लक्ष्मी श्रीयंत्र. हे अत्यंत प्रसिद्ध व प्राचीन यंत्र आहे. श्रीयंत्र धनागमासाठी आवश्यक आहे. श्रीयंत्र यश आणि धनाची देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी शक्तिशाली यंत्र आहे. दिवाळीच्या दिवशी श्रीयंत्र पूजा करणे शुभ असतं.\nझेंडूचे फुलं : कमळ आणि झेंडूचे फुलं शांती, समृद्धी आणि मुक्ती चे प्रतीक मानले गेले आहे. पूजा व्यतिरिक्त घराच्या सजावटीसाठी झेंडूचे फुलं आवश्यक आहे. घराची सुंदरता, शांती आणि समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे.\nलक्ष्मीला नैवद्यात फळं, मिष्टान्न, मेवे आणि पेठे या व्यतिरिक्त लाह्या, बत्ताशे, चिरंजी, शंकरपाळे, करंजी व इतर फराळाचा नैवेद्य लावावा. हे गोड पदार्थ आमच्या जीवनात गोडवा घोळतात.\nदिवाळीपर्यंत घरी दररोज सकाळी गोमूत्र शिंपडावे आणि रांगोळी काढावी\nधनत्रयोदशीला या 12 पैकी 1 वस्तूही खरेदी केली तरी 15 पट लाभ होईल\nकोजागिरी पौर्णिमा: आरोग्य आणि आर्थिक लाभासाठी 5 उपाय\nयावर अधिक वाचा :\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्र��त्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\nहे कायमचे लक्षात ठेऊया\nकेवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...\nपौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...\nसोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव\nपौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-108072300002_1.htm", "date_download": "2019-01-21T19:50:20Z", "digest": "sha1:4QNERNJHZSRZYYGJ6OO5ITIA5CCSS2DQ", "length": 9369, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साताजन्माचा वनवास..! | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nती माझीच होईल, या जन्मात\nती डोळ्यासमोरून निघून गेली...\nमी राहिलो तिला पाहत\nथांबविण्याचा प्रयत्न करू किती\nदुसऱ्या कुणाचं 'मंगळसूत्र' होतं\nमी मनात म्हटलं, 'तू ह्या नाही तर...\nपुढच्या जन्मात माझीच होशील..\nपण, मन माझं खट्याळ\n'तू नुसता बघतच राहशील..\nमाझी हिंमत होत नव्हती...\nकारण, ती माझीच आहे\nसांगून टाकावी तिला व्यथा माझी\nअरे... पण आश्चर्यच ती वळून हळूच म्हणाली,\n'होऊ देत सातजन्म मी होईल फक्त तुझी..\nकिती वेळ केला मी...\nम्हणून का मिळावे मज\nपुरुषांपेक्षा बायकांचे विचार वेगळे\nमल्लिका चक्क अभिनय करतेय\nकारच्या नंबरसाठी मोजले साडेपाच कोटी\nटाळी एकाच हातानेसुद्धा वाजते\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nजाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे\nचांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...\nसाखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार\nस्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2011/09/blog-post_5260.html", "date_download": "2019-01-21T20:58:41Z", "digest": "sha1:BRXWXMEWH4GO7I2SFYJPGDOV4T56IZD3", "length": 5276, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: कुणी तेथ नसता नदीच्या किनारी..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११\nकुणी तेथ नसता नदीच्या किनारी..\nतुझी भेट व्हावी भल्या त्या दुपारी\nकुणी तेथ नसता नदीच्या किनारी\nनसो चंद्र तारे न आकाशगंगा\nनसो ते धुके अन नसो श्यामरंगा\nजरा ऊन ही लागुदे ना जिव्हारी\nकुणी तेथ नसता नदीच्या किनारी..\nजरा रखरखाटात भेटू नव्याने\nजणू सौर वाळेच लेऊ नव्याने\nबसूदेत चटके, परिक्षा विखारी\nकुणी तेथ नसता नदीच्या किनारी\nसलाखून कनकास येते झळाळी\nतशी प्रीतही आपुली रे निराळी\nफ़िरूदे मनाला मनाच्या शिवारी\nकुणी तेथ नसता नदीच्या किनारी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-demonetisation-gst-blow-is-complete-disaster-for-our-economy-it-has-broken-the-back-of-our-small-businesses-manmohan-singh/", "date_download": "2019-01-21T20:23:07Z", "digest": "sha1:TPRBA7W24ZZSF6EEC3BFDHNK2KEV5WQH", "length": 7392, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी ही मोठी चूक होती हे मान्य करावे ...- मनमोहन सिंह", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी ही मोठी चूक होती हे मान्य करावे …- मनमोहन सिंह\nटीम महाराष्ट्र देशा – नोटाबंदीला 8 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अहमदाबादमध्ये सभा घेऊन, सरकारवर हल्लोबल केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी ही मोठी चूक होती हे मान्य करुन, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काम करावं, असं मनमोहन सिंह सोमवारी म्हणाले होते. तसंच नोटाबंदी म्हणजे ब्लंडर अर्थात विनाशकारी आर्थिक निती असल्याचंही सिंह म्हणाले होते.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nनोटाबंदी ही सरकारची मोठी चूक होती. नोटाबंदी म्हणजे संघटीत लूट आहे, असं मनमोहन सिंह म्हणाले.“नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे छोट्या उद्योजकांचा कणाच मोडला आहे. देशात टॅक्स टेररिझमसारखी अवस्था आहे. कररुपी दहशतीमुळे भारतीय व्यवसायांतील गुंतवणुकीत घट झाली आहे”, असा दावा मनमोहन सिंह यांनी केला.नोटाबंदीचा उद्देश साध्य झालाच नाही, काळा पैसेवाल्यांना पकडलंच नाही. मात्र त्याचा सर्वाधिक फटका छोटे उद्योजक आणि शेतकऱ्यांना बसला आहे, असंही मनमोहन सिंह म्हणाले.यानंतर त्यांनी आज पुन्हा अहमदाबादेत सभा घेऊन सरकारचं अपयश उघडं पाडलं.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nटीम महाराष्ट्र देशा : मी खासदार असताना माझ्या मतदारसंघात शिरूरचाही भाग होता. त्यामुळे शिरूरचा तो भाग माझा पूर्णपणे…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nकोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा\n‘पाच कार्यकर्ते मागे नसतानाही जावडेकरांना मंत्रीपदाची बंपर लॉटरी…\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/bhartiy-cricketche-shapit-shiledar-bhag-4/", "date_download": "2019-01-21T20:05:12Z", "digest": "sha1:LKNAJFV6PE7DFW4YJAQPNI5UOYT7QL2A", "length": 31350, "nlines": 98, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४- दैव देते, कर्म नेते!!", "raw_content": "\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४- दैव देते, कर्म नेते\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४- दैव देते, कर्म नेते\nरवी शास्त्री त्याला डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या नावावरून ‘डोनाल्ड’ अशी हाक मारत असे. एकदा स्थानिक सामन्यात फलंदाजी करताना ऐन सामन्यात त्याने गोलंदाजाला थांबवून पतंग उडवला होता. आपल्या पहिल्या रणजी सामन्यात पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला होता. भारतीय खेळाडूंच्या कसोटीमधील धावांच्या सरासरीत आजही त्याची सरासरी सगळ्यात जास्त आहे.\nतो भारताकडून १९ वर्षाखालील आशिया करंडकामध्ये गांगुली, जडेजा यांच्याबरोबर खेळला होता. रणजी करंडकाच्या उपांत्य सामन्याअगोदर एक दिवस त्याच्या आईचे निधन तरीही त्याने तो सामना खेळत ७५ धावा केल्या होत्या. दर्दी क्रिकेटरसिकांना त्याचे नाव सांगण्याची गरज नाही. तो होता विनोद गणपत कांबळी.\nविनोद कांबळी म्हटलं की बऱ्याच जणांना त्याची आणि सचिनची ६६४ धावांची विश्वविक्रमी भागीदारी आठवते. मात्र त्याच सामन्यात विनोदने ३७ धावा देत ६ बळीदेखील मिळवले होते हे कमी जणांना माहित असते. शालेय क्रिकेटमध्ये गुणवत्ता दाखवल्यामुळे लवकरच विनोदची मुंबईच्या रणजी संघात निवड झाली.\nरणजी संघात लवकर आलेल्या विनोदला भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी मात्र तीन वर्षे थांबावे लागले. १९९३ साली इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने कसोटी पदार्पण केले. विनोदबरोबर शाळेत क्रिकेट खेळलेला सचिन १९८९ पासून कसोटी संघात होता. त्यावेळी ‘सचिनने लिफ्ट पकडली तर मी मात्र जिना चढून आलो’ असे विधान करून त्याने वाद निर्माण केला होता.\nआपल्या पहिल्या सामन्यात विनोदने दोन्ही डावात १६ आणि १८ अशा धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्याच सामन्यात विनोदने कसोटीमधील आपले पहिले अर्धशतक झळकावले होते. याच डावात सचिनने आणि सिद्धूने शतके काढल्याने विनोदचे हे अर्धशतक लक्षात न राहण्याजोगेच राहिले. तिसऱ्या कसोटीमध्ये मात्र विनोदने आपणही कमी नाही असे दाखवत द्विशतक ठोकले.\nत्याच्या द्विशतकाच्या जोरावर भारता��े ५९१ धावांचा डोंगर उभारला होता. या द्विशतकाची एक आठवण विनोदने एका कार्यक्रमात सांगितली होती. हे द्विशतक करण्याअगोदर विनोदने भारतीय संघाचा त्या वेळचा फिजिओ अली इराणी याच्याकडे माधुरी दिक्षितला भेटवण्यासाठी आग्रह धरला होता. अलीने मजेत त्याला म्हटले होते,\n“तू डबल सेंचुरी मार. मग भेटवतो.”\nकांबळीने खरोखर द्विशतक मारल्यानंतर अली त्याला घेऊन माधुरीच्या घरी ब्रेकफास्टला गेला होता.\nविनोद भारताकडून १७ कसोटी सामने खेळला. आपल्या पहिल्या ७ सामन्यांमध्येच त्याने २ द्विशतके आणि २ शतके ठोकली होती. यातली द्विशतके त्याने लागोपाठच्या सामन्यांमध्ये काढली होती. आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये विनोदने १०८४ धावा काढल्या.\nएक वेळ त्याची कसोटीमधील सरासरी ११३ एवढी होती. सुरुवातीच्या सामन्यांत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवलेल्या विनोदला नंतर मात्र उसळत्या, वेगवान चेंडूंचा सामना करायला झगडावे लागले. १९९४ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघाच्या कोर्टनी वॉल्शने त्याच्यावर उसळत्या चेंडूंचा मारा करून त्याला चांगलेच सतावले होते. आपल्या कच्च्या गोष्टींवर विनोदने कधी काम केलेच नाही. याउलट बॅटचे हॅण्डल जाड हवे म्हणून विनोद त्यावर ९ ग्रिप लावून खेळत असे. साहजिकच त्याची बॅटवरची पकड योग्य नसे.\n१९९५ साली वयाच्या फक्त २३ व्या वर्षी विनोद आपला शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यावेळी त्याची धावांची सरासरी होती ५४.२० १९९५ साली कसोटीमध्ये ५४ ची सरासरी म्हणजे किती मोठी गोष्ट हे क्रिकेटच्या जाणकारांना सांगण्याची गरज नाही. अलीकडच्या काळातल्या अॅडम् वोग्ज (६१.८७), स्टीव्ह स्मिथ (६१.३७), कुमार संगकारा (५७.४०), जॅक कॅलिस (५५.३७) या फक्त चार खेळाडूंची कसोटीमधली सरासरी विनोदच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगात १००० धावा करण्याचा विक्रमही विनोदच्या नावावर आहे.\nविनोदची एकदिवसीय कारकीर्द जवळजवळ १० वर्षांची होती. या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये विनोद सतत संघात आत बाहेर करत होता. भारताकडून खेळलेल्या १०४ एकदिवसीय सामन्यांत ३२ च्या सरासरीने त्याने २४७७ धावा काढल्या. यात २ शतकांचाही समावेश होता. यातले पहिले शतक त्याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केले होते तर दुसरे आणि शेवटचे शतक त्याने ९६ च्या विश्वकरंडकात झिम्���ाब्वे विरुद्ध केले होते.\n३ बाद ३२ वर खेळायला येऊन त्याने शतक करत भारताला २४७ धावा करण्यास मदत केली होती. भारताने तो सामना जिंकला होता. याच विश्वकरंडकात श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ८ बाद १२० वर सामना थांबवण्यात आला तेव्हा मैदानातून रडत बाहेर पडलेला विनोद आजही लोकांना आठवतो. या सामन्यानंतर विनोदला एकदिवसीय संघात आपले स्थान टिकवणे अवघडच गेले. २००९ साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.\nलहानपणी विनोद जिथे क्रिकेट खेळायचा ती जागा उंचच उंच इमारतींच्या मधोमध होती. जागा कमी असल्यामुळे आपल्या गल्ली क्रिकेटचे जसे नियम असतात तसेच काहीसे नियम त्यांचे असत. यातलाच एक नियम म्हणजे जो फलंदाज इमारतीमध्ये जास्तीत जास्त उंचावर चेंडू मारेल त्याला जास्त धावा मिळतील. या नियमामुळे बॉल उंच टोलवायची सवय लागलेल्या विनोदने आपली ही सवय नंतरही कायम ठेवली होती. एका सामन्यात विनोदने शेन वॉर्नला एका षटकात २२ धावा कुटल्याचे बऱ्याच जणांना आठवत असेल.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी विनोद मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिला. मुंबईकडून खेळलेल्या १२९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ५९ च्या सरासरीने ९९६५ धावा काढल्या. यात ३५ शतके आणि ४४ अर्धशतकांचा समावेश होता. २००० साली वयाच्या २८ व्या वर्षी त्याने रणजी, दुलिप आणि देवधर करंडकात मिळून ५ शतके काढली होती. भारतीय संघातून बाहेर असलेल्या विनोदची ही पुनरागमन करण्यासाठीची धडपड होती.\n२००२ सालचा हंगाम विनोद दक्षिण आफ्रिकेतल्या बोलँड क्रिकेट बोर्डाकडून खेळला. दक्षिण आफ्रिकेतल्या उसळत्या खेळपट्ट्यांवर खेळायचा सराव करून आपली कच्ची बाजू सुधारण्याचा त्याचा तो प्रयत्न होता. तोपर्यंत अर्थात खूप उशीर झाला होता. आता तर मुंबईच्या संघातही त्याला स्थान नव्हते. बरीच वर्षे मुंबईकडूनही दुर्लक्षित राहिल्यावर २०११ साली त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.\nमुंबई क्रिकेटची इतकी वर्षे सेवा करूनही निवड समितीने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने आपण निवृत्ती घेत आहोत अशी तक्रार त्याने त्यावेळी केली होती. निवृत्तीनंतर विनोदने खेल भारती नावाने क्रीडा अकादमी सुरु केल्याच्या बातम्या होत्या. त्याचे पुढे काय झाले याबद्दल काही कळले नाही.\nआपल्या फलंदाजीबरोबर�� आपल्या विशिष्ट प्रकारच्या दाढीने आणि गळ्यातील सोन्याच्या चेनमुळे विनोद अनेकांच्या लक्षात राहिला. त्याची ती फ्रेंच बिअर्ड अनेकांनी कॉपी केल्याचे आठवते. कधी काळी त्याच्या गळ्यात “किस मी. आय एम द प्रिन्स” असे लिहिलेले पेंडंट होते असे म्हणतात. गुणवत्ता अंगात ओतप्रोत भरलेली असूनही आपल्या खेळाबाबत विनोद गंभीर नव्हता असे बऱ्याच जणांचे म्हणणे होते.\nआतंरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारा एखादा खेळाडू आपल्या खेळाबाबत गंभीर नसणे ही बाब न पटण्याजोगी आहे. विनोदच्या दारू पिण्याच्या सवयीने त्याचा घात केला असेही काहीजण म्हणतात. दौऱ्यावर असताना हॉटेलमध्ये चेक इन केले की विनोद त्याच्या बॅगमधून साईबाबांचा फोटो आणि दारूची बाटली बाहेर काढत असे एका मुंबईच्या खेळाडूने मागे एकदा सांगितले होते.\nया सगळ्याला उत्तर म्हणून “मला कुणी मी चुकतोय हे सांगितलेच नाही.” असे विनोद सतत म्हणत असे. आपण चुकतोय हे त्याचे त्यालाच कळू नये हे किती दुर्दैव विनोदची सिगारेटची तल्लफ किती तीव्र असे याचा एक किस्सा माझ्या एका सहकाऱ्याने सांगितला होता. एकदा भारतीय संघ दिल्ली एअरपोर्टवर असताना विनोदला सिगारेट ओढण्याची इतकी इच्छा झाली की स्वतःकडे सिगारेट नसताना तो स्मोकिंग झोनमध्ये गेला. तिथे अगोदर सिगारेट ओढणाऱ्या माझ्या सहकाऱ्याकडून त्याने सिगारेट मागून घेतली आणि स्वतःची तल्लफ शमवली.\nनिवृत्तीनंतर प्रसिद्धीच्या झोतापासून दूर गेलेल्या विनोदने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत १९९६ च्या विश्वकरंडकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आपल्या त्यावेळच्या संघ सहकाऱ्यांवर त्याने या निर्णयावरून टीका केली होती. नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय झालेला असतानाही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेल्याने आपल्याला धक्का बसल्याचे त्याने नमूद केले होते.\nया सामन्यामुळे आपली कारकीर्द संपली असा आरोप त्याने त्यावेळी केला होता. प्रत्यक्षात या सामन्यानंतरही विनोदने ३५ एकदिवसीय सामने खेळले होते. त्यामुळे या आरोपात तसे फारसे तथ्य नव्हते. विनोदच्या या आरोपांवरून त्याच्यावर टीका तर झालीच आणि त्याचे हसेही झाले. हे प्रकरण शांत झाल्यानंतर विनोदने सचिनवर टीके��ी राळ उठवली. सचिनने आपल्याला साथ न दिल्याने आपली कारकीर्द अयशस्वी राहिली असा आरोप त्याने सचिनवर केला होता. याही आरोपाने त्याने स्वतःची प्रतिमा खराब करून घेतली.\nमध्यंतरी डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे कर्ज थकविल्या कारणाने बँकेने त्याला नोटीस बजावली होती. त्यामुळेदेखील विनोदची बरीच नाचक्की झाली. क्रिकेटपासून दूर असताना विनोदने चित्रपटातही आपले नशीब अजमावून पाहिले. आजपर्यंत त्याने तीन चित्रपटात काम केले आहे. मागे एकदा कुठल्याश्या रिऍलिटी डान्स शोमध्येदेखील विनोदचा सहभाग होता. २००९ च्या निवडणुकीत विनोदने लोक भारती पार्टीकडून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि पराभूतही झाला होता.\nया ना त्या कारणाने वाद निर्माण करून विनोद कारकिर्दीच्या सुरुवातीपासून सतत चर्चेत राहिला. ९२ च्या विश्वकरंडकात चिअर गर्ल्सबरोबर नाचला म्हणून, कधी मुंबई संघाच्या सरावाला गैरहजर राहिला म्हूणन, कधी सचिनने आपल्या निवृत्तीच्या भाषणात आपले नाव घेतले नाही म्हणून, तर कधी आपल्या घरच्या कामवाल्या बाईला मारहाण केली म्हणून.\nअगदी परवा त्याने संजू सॅमसनच्या क्षमतेबद्दल प्रश्चचिन्ह उपस्थित करून ट्विटरवर वाद ओढून घेतला होता. कधीकाळी जाणकारांनी सचिनपेक्षा जास्त गुणवत्ता असलेला खेळाडू असे कौतुक केलेल्या विनोदने स्वतः आपली कारकीर्द वादग्रस्त बनवली. गुणवान खेळाडूने काय नाही केले पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणून विनोदचे नाव घेता येईल. या सगळ्या घटनांमुळे आजही “मला विनोद कांबळी आवडतो.” असं कुणी म्हटल्याचं मला आठवत नाही.\nअलीकडे विनोद आणि सचिनमध्ये असलेले वाद मिटल्याचे दिसते. मुंबई टी-२० लीगच्या एका कार्यक्रमात सचिन आणि विनोद हास्यविनोद करताना दिसले होते. परवा सचिनच्या वाढदिवसानिमित्त विनोदने त्याला ट्विटरवरुन गाणे गाऊन शुभेच्छा दिल्या होत्या.\nमुंबई टी-२० लीगमध्ये शिवाजी पार्क लायन्स संघाचा मेंटॉर म्हणून विनोदने काम केले होते. गेल्या आठवड्यात विनोदने कोकणात नारायण राणेंच्या मुलाच्या मदतीने क्रिकेट अकादमी सुरु केल्याची बातमी वाचनात आली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसीच्या अकादमीमध्येही त्याने प्रशिक्षक म्हणून काम सुरु केले आहे. प्रशिक्षक म्हणून आपली सेकंड इनिंग सुरु करणाऱ्या विनोदची रुळावरून घसरलेली या निमित्ताने तरी पुन्हा एकदा रुळावर येईल अशी अपेक्षा.\nसामने – १०४ धावा – २४७७ शतके – २ सरासरी – ३२.५९\nसामने – १७ धावा – १०८४ शतके – ४ सरासरी – ५४.२०\nसामने – १२९ धावा – ९९६५ शतके – ३५ सरासरी – ५९.६७\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार या मालिकेतील अन्य लेख-\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १- पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २- एक स्कॉलर खेळाडू\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३- वन मॅच वंडर\nआपल्याला हा लेख कसा वाटला याबद्ल आपण आपल्या प्रतिक्रिया महा स्पोर्ट्सच्या ट्विटर किंवा फेसबुक पेजवर नक्की कळवा.\nफेसबुक- Maha Sports महा स्पोर्ट्स\nलेखकाचा ट्विटर आयडी- @adityagund\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoyog-news/chintandhara-loksatta-philosophy-1609827/", "date_download": "2019-01-21T20:22:48Z", "digest": "sha1:LSHF67UW7TECLU2OPPORJP6MFZPTHLWR", "length": 14660, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chintandhara loksatta philosophy | चिंतनधारा : २. विचार-क्रिया | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nचिंतनधारा : २. विचार-क्रिया\nचिंतनधारा : २. विचार-क्रिया\nथोडक्यात आपल्या जीवनावर विचाराचा मोठा प्रभाव असतो आणि इथंच खरी मेख आहे.\nमाणूस जसा विचार करतो तसं त्याचं जीवन घडतं, असं म्हणतात. थोडक्यात आपल्या जीवनावर विचाराचा मोठा प्रभाव असतो आणि इथंच खरी मेख आहे. कारण ज्या कोणत्या विचाराचा मनावर प्रभाव असतो त्यानुसारच जीवन घडत जातं आणि नीट लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की आपल्या जीवनावर अविचाराचाच प्रभाव असतो आपल्या हातातला मोबाइल दिवसभर व्हॉटसअ‍ॅपवरून असंख्य सकारात्मक संदेशांचा रतीब घालत असतो. माणूसही हे संदेश वाचतो आणि ते लगोलग इतरांना पाठवतोही.. पण म्हणून त्याचं जीवन सकारात्मकतेनं भरून जातं का आपल्या हातातला मोबाइल दिवसभर व्हॉटसअ‍ॅपवरून असंख्य सकारात्मक संदेशांचा रतीब घालत असतो. माणूसही हे संदेश वाचतो आणि ते लगोलग इतरांना पाठवतोही.. पण म्हणून त्याचं जीवन सकारात्मकतेनं भरून जातं का माणूस चांगले विचार वाचतो, ऐकतो, बोलून दाखवतो, लिहितो पण तरी आतून त्याच्यावर वाईटाचाच पगडा अधिक असतो. आता कुणी म्हणेल, काय चांगलं आणि काय वाईट, हे कोण ठरवणार माणूस चांगले विचार वाचतो, ऐकतो, बोलून दाखवतो, लिहितो पण तरी आतून त्याच्यावर वाईटाचाच पगडा अधिक असतो. आता कुणी म्हणेल, काय चांगलं आणि काय वाईट, हे कोण ठरवणार साधकाला मात्र हे ठरवता येईल किंवा ठरवावंच लागेल. आपल्या साधनेला चालना देणारा प्रत्येक विचार हा चांगला आणि जो आपल्या साधनेला अडथळा उत्पन्न करतो, जो आपल्या मनाला अस्थिर किंवा मोहग्रस्त करतो, जो आपल्या मानसिक, शारीरिक, वैचारिक शक्तीचं हळुहळू खच्चीकरण करतो, तो विचार वाईट साधकाला म���त्र हे ठरवता येईल किंवा ठरवावंच लागेल. आपल्या साधनेला चालना देणारा प्रत्येक विचार हा चांगला आणि जो आपल्या साधनेला अडथळा उत्पन्न करतो, जो आपल्या मनाला अस्थिर किंवा मोहग्रस्त करतो, जो आपल्या मानसिक, शारीरिक, वैचारिक शक्तीचं हळुहळू खच्चीकरण करतो, तो विचार वाईट साधकासाठी चांगल्या आणि वाईट विचाराची ही सोपी व्याख्या आहे. आता आपल्या जीवनातली विसंगती आपण पाहिलीच की आपल्याला सद्विचार आवडतो, पण सद्वर्तन साधत नाही साधकासाठी चांगल्या आणि वाईट विचाराची ही सोपी व्याख्या आहे. आता आपल्या जीवनातली विसंगती आपण पाहिलीच की आपल्याला सद्विचार आवडतो, पण सद्वर्तन साधत नाही किंवा वरकरणी आपण सद्वर्तन करीत असल्याचं दाखवत असलो तरी आतून दुर्वर्तनाकडेच आपला खरा ओढा असतो. त्या दुर्वर्तनाकडे असलेली मनाची धाव थोपवून आपल्याला बलपूर्वक सद्वर्तनासाठी कष्ट घ्यावे लागतात किंवा वरकरणी आपण सद्वर्तन करीत असल्याचं दाखवत असलो तरी आतून दुर्वर्तनाकडेच आपला खरा ओढा असतो. त्या दुर्वर्तनाकडे असलेली मनाची धाव थोपवून आपल्याला बलपूर्वक सद्वर्तनासाठी कष्ट घ्यावे लागतात हे होण्याचं कारण खऱ्या सद्विचाराची आपल्याला खरी ओढ नाही. ती ओढ नसण्याची कारणं अनेक असतील, पण चांगलं बोलणारा माणूस चांगलं वागत नाही, धर्माचा उदोउदो करणारा धर्मानुसार वागत नाही, असं आपण पाहतो.. आणि त्यामुळेच आपणही शब्दांच्या पिंजऱ्यातून विचारांना मोकळं करून त्यांना व्यवहाराच्या, कृतीच्या अवकाशात वावरायला लावून जोखत नाही हे होण्याचं कारण खऱ्या सद्विचाराची आपल्याला खरी ओढ नाही. ती ओढ नसण्याची कारणं अनेक असतील, पण चांगलं बोलणारा माणूस चांगलं वागत नाही, धर्माचा उदोउदो करणारा धर्मानुसार वागत नाही, असं आपण पाहतो.. आणि त्यामुळेच आपणही शब्दांच्या पिंजऱ्यातून विचारांना मोकळं करून त्यांना व्यवहाराच्या, कृतीच्या अवकाशात वावरायला लावून जोखत नाही संतांना मात्र माणसाचा आचार आणि उच्चार एकरूप असावा, असंच वाटतं. माणसाच्या बाह्य़ जीवनाकडे त्यांचं फारसं लक्ष नसतं. कारण भौतिक सुखासाठी प्रयत्न करायला माणसाला कुणी शिकवावं लागत नाही. जन्मजात वासनाबीजानुसार त्याचा तो प्रयत्न सुरूच असतो. पण काळाच्या पकडीत असल्याने अशाश्वत असलेल्या भौतिकापलीकडे जे काही शाश्वत तत्त्व आहे, त्याचा आधार लाभला तर माणसाला शाश्वत समाधानाची प्रचीती येईल, हे संतच जाणतात. ही जी शाश्वताची प्राप्ती आहे तीच श्रेयस आहे. खरं श्रेय त्यायोगेच प्राप्त होणार आहे. त्यामुळे अशाश्वत भौतिकाला प्रिय मानून त्यात अडकलेल्या जिवाला त्या प्रेयसच्या मोहातून अलगद सोडवत त्याचं परमश्रेय ज्यायोगे साधलं जाणार आहे, त्या श्रेयसकडे वळविण्याची प्रक्रिया संत-सत्पुरूष सुरू करतात. त्याच्या अंतरंगाची ही शस्त्रक्रियाच असते आणि त्यात सद्विचार हेच त्यांचं साधन किंवा शस्त्र असतं संतांना मात्र माणसाचा आचार आणि उच्चार एकरूप असावा, असंच वाटतं. माणसाच्या बाह्य़ जीवनाकडे त्यांचं फारसं लक्ष नसतं. कारण भौतिक सुखासाठी प्रयत्न करायला माणसाला कुणी शिकवावं लागत नाही. जन्मजात वासनाबीजानुसार त्याचा तो प्रयत्न सुरूच असतो. पण काळाच्या पकडीत असल्याने अशाश्वत असलेल्या भौतिकापलीकडे जे काही शाश्वत तत्त्व आहे, त्याचा आधार लाभला तर माणसाला शाश्वत समाधानाची प्रचीती येईल, हे संतच जाणतात. ही जी शाश्वताची प्राप्ती आहे तीच श्रेयस आहे. खरं श्रेय त्यायोगेच प्राप्त होणार आहे. त्यामुळे अशाश्वत भौतिकाला प्रिय मानून त्यात अडकलेल्या जिवाला त्या प्रेयसच्या मोहातून अलगद सोडवत त्याचं परमश्रेय ज्यायोगे साधलं जाणार आहे, त्या श्रेयसकडे वळविण्याची प्रक्रिया संत-सत्पुरूष सुरू करतात. त्याच्या अंतरंगाची ही शस्त्रक्रियाच असते आणि त्यात सद्विचार हेच त्यांचं साधन किंवा शस्त्र असतं शस्त्रानं माणसाला जखम होते हे खरं, पण वैद्याच्या कुशल हातातलं शस्त्र हे त्याचं शरीर छेदत असलं तरी ते त्याला जखमी करीत नसतं शस्त्रानं माणसाला जखम होते हे खरं, पण वैद्याच्या कुशल हातातलं शस्त्र हे त्याचं शरीर छेदत असलं तरी ते त्याला जखमी करीत नसतं उलट त्याच्या शरीरातला घातक भाग दूर करीत असतं. तसा बोधविचार आहे. तो माणसाच्या आंतरिक घडणीला धक्का देतो, पण जे वाईट आहे ते नष्टही करतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनारायण राणे काँग्रेसमध्ये परतणार अशी काँग्रेस नेतेच बोंब करतात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bihar-cm-nitish-kumar-to-share-stage-with-rss-chief-mohan-bhagwat/", "date_download": "2019-01-21T20:17:59Z", "digest": "sha1:6X3TBFYY4EZUNJMMQST6EAQDV7WTFOZD", "length": 6841, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संघ मुक्त भारताचा नारा देणारे नितेशकुमार व संघ प्रमुख लवकरच एका मंचावर.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंघ मुक्त भारताचा नारा देणारे नितेशकुमार व संघ प्रमुख लवकरच एका मंचावर.\nसंघ मुक्त भारतचा नारा देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितेशकुमार आणि RSS प्रमुख मोहन भागवत लवकरच एका मंचावर येणार आहेत. हा राजकीय मंच नसून एका वेगळ्या कारणासाठी ते एकत्र येत आहेत.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nपटना येथील आरा येथे रामानुज स्वामी महाराज यांची १०००वीं जयंती असून या निमित्ताने मोहन भागवत ४ ऑक्टोबर ला पटना येथे येणार असून बिहारचे मुख्यमंत्री नितेशकुमार देखील आरा येथे जाणार आहेत.४ ऑक्टोबरला जरी मोहन भागवत व नितेशकुमार आरा येथे १००० जयंतीसाठी एकत्र येत असले तरी ते एकमेकांना भेटणार नाहीत.\nकारण मोहन भागवत ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता पटना एअरपोर्टला येणार असून तिथून ते आरा येथे कार्यक्रमासाठी रवाना होतील. नितेशकुमार सायंकाळी ४ वाजता जयंती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे नितेशकुमार व मोहन भागवत यांचा आमना- सामना होणार नाही. मंच जरी एक असला तरी वेळा मात्र वेगवेगळ्या आहेत.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही ��ाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nउस्मानाबाद : लोकसभेला राष्ट्रवादी-कॉंग्रेसकडून राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची…\nवाजवा रे वाजवा : हार्दिक पटेल लवकरच बोहल्यावर चढणार\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nआगरकरांच्या पुतळ्याची विटंबना ; राज ठाकरे यांचं मार्मिक व्यंगचित्र\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jitendra-awhad-approves-the-information-of-mp-sanjay-kakade/", "date_download": "2019-01-21T20:21:29Z", "digest": "sha1:Q5PWEIADVUK243ARZEBOYEHMTXYXDYTP", "length": 7533, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जितेंद्र आव्हाड यांनी संजय काकडेंची अक्कल काढली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजितेंद्र आव्हाड यांनी संजय काकडेंची अक्कल काढली\n पाच लाखांची पॅन्ट घातली की अक्कल येत नाही\nपुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी हल्लाबोल आंदोलनाबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर टीका केली होती. काकडेनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार उत्तर दिले आहे.\nसंजय काकडे हे आधी राष्ट्रवादी च्या नेत्यांच्या जवळचे होते. मात्र खासदार झाल्यानंतर त्यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे आव्हाडांनी संजय काकडेंची अक्कल काढली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, काकडे यांनी केलेल्या विधानाबाबत हसावे की रडावे हेच कळले नाही, ”काकडे साहेब ५० लाखांचे घड्याळ, दोन लाखांचा शर्ट आणि पाच लाखांची पॅन्ट घातली की अक्कल येत नाही. कृतघ्नपणा दाखवायच्या अगोदर पाहिले दिवस काय होते ते आठवा. पूर्वीचे दिवस परत येण्यास वेळ लागणार नाही,” असा टोला आव्हाड यांनी लावला आहे.\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे…\n‘पाच कार्यकर्ते मागे नसतानाही जावडेकरांना मंत्रीपदाची…\nआज संजय काकडे यांचे विधान ऐकून हसावे की रडावे हेच कळले नाही काकडे साहेब ५०लाखाचे घड्याळ,२ लाखाचा शर्ट आणि ५ लाखाची पॅन्ट घातली की अक्कल येत नाही आणि कृतघ्नपणा दाखवायच्या अगोदर पाहिले दिवस काय होते ते आठवा. पूर्वीचे दिवस परत येण्यास वेळ लागणार नाही\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\n‘पाच कार्यकर्ते मागे नसतानाही जावडेकरांना मंत्रीपदाची बंपर लॉटरी लागली’\n‘लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत’\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nटीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या मुगलसरायच्या आमदार साधना सिंह यांनी बहुजन समाज…\n‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही…\nग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध\nमहाराष्ट्र इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केला ‘शिव…\nसमाज कंटकाचा हैदोस; टेंभूत आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shivshakti-bharatbakshak-burning-fire-after-bhimashakti-power-uddhav-thackeray/", "date_download": "2019-01-21T21:14:55Z", "digest": "sha1:SN6HMMCGLJS4DCTRVIAZEPB44UXMWKYL", "length": 7055, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवशक्ती-भीमशक्तीच्या ताकदीपुढे भिणारे भडकवतात जातीपातीची आग ; उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवशक्ती-भीमशक्तीच्या ताकदीपुढे भिणारे भडकवतात जातीपातीची आग ; उद्धव ठाकरे\nशिवाजी महाराज चौक चेंबूर लोकार्पण सोहळा संपन्न\nमुंबई : चेंबूर पांजरापोळ यथे छत्रपती शि���ाजी महाराज चौक उभारण्यात आला असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या चौकात शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याभोवती शिवकालीन समूहशिल्प आणि प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. यापुढे शिवरायांना मुजरा करूनच मुंबईत पाऊल ठेवावे लागेल अशीच ही वास्तू असल्याचे प्रशंसोद्गार यावेळी उद्धव ठाकरे यांनी काढले.\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा…\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nउद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणसाची एकजूट आणि शिवशक्ती-भीमशक्तीच्या ताकदीपुढे आपण पालापाचोळ्याप्रमाणे उडून जाऊ अशी भीती वाटणाऱ्यांनीच सध्या जातीपातीची आग भडकावण्याचे उद्योग सुरू केले आहेत. अशा जातीय आगी भडकावून राजकीय पोळ्या भाजणाऱ्यांना त्याच आगीत भस्म केल्याशिवाय राहणार नाही. कोरेगाव भीमा हिंसाचारावरून राज्यात जातीयवाद चांगलाच वाढला आहे. तसेच जातीयवादी राजकारण पाहायला मिळत आहे त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हे बोलल्याचे समजते.\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nअभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता अजून एक सदस्य वाढणार\nप्रजासत्ताक दिन चित्ररथ स्पर्धेत कृषी विभागास प्रथम पारितोषिक\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. लोकसभेची तयारी सध्या प्रत्येक उमेदवार…\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nसमाज कंटकाचा हैदोस; टेंभूत आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/02/14/aloe-vera-has-some-side-effects-on-the-body/", "date_download": "2019-01-21T20:54:12Z", "digest": "sha1:6SILC5BZQ2KPRORKSSMSS6FOKEOVSFBN", "length": 9263, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अॅलो व्हेराचे शरीरावर होणारे काही दुष्परिणाम - Majha Paper", "raw_content": "\nपावसाळ्यामध्ये मुलांच्या तब्येतीची काळजी कशी घ्याल \nचिमण्यांचे आवाज अचूक ओळखणारे सॉफ्टवेअर\nअॅलो व्हेराचे शरीरावर होणारे काही दुष्परिणाम\nFebruary 14, 2018 , 5:13 pm by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: अॅलो व्हेरा, दुष्परिणाम\nसकाळी उठल्यानंतर अॅलो व्हेराचा रस प्राशन करणाऱ्या अनेक व्यक्ती आपण पाहतो. अॅलो व्हेराचे सेवन शरीराला फायदेशीर असले तरी यामुळे क्वचित शरीरावर दुष्परिणाम देखील दिसू येऊ शकतात. विशेषतः अॅलो व्हेराचे सेवन नव्याने करणाऱ्या व्यक्तींना याचे दुष्परिणाम जाणविण्याची शक्यता असते.\nअॅलो व्हेरा जेलचा वापर त्वचेला आर्द्रता देण्यासाठी केल्याने क्वचित त्वचेवर पुरळ येऊ शकते, तसेच त्वचेला खाज सुटणे, त्वचेवर लाली येणे, अश्या तक्रारी उद्भवू शकतात. तसेच रिकाम्यापोटी अॅलो व्हेरा रसाचे सेवन केल्याने डीहायदड्रेशन होऊ शकते. अनेक जण सकाळी वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराच्या एकंदर आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी अॅलो व्हेराच्या रसाचे सेवन करतात. बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये ही अॅलो व्हेराचा रस असतो. पण ह्याचे सेवन करताना काळजी घ्यावी. अॅलो व्हेराचा रस रेचक आहे. म्हणजेच यामध्ये लॅक्झेटिव्ह आहे. त्यामुळे ह्या रसाच्या सेवनानंतर वारंवार शौचाची भावना होण्याची शक्यता असते.\nह्या रसाच्या वारंवार सेवनाने शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण कमी झाल्याने अशक्तपणा जाणविण्याची शक्यता असते. तसेच हृदयाचे ठोके अनियमित पडणे, सतत थकवा अश्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे या रसाचे सेवन केल्याने थोडी जरी अस्वस्थता जाणविली, तर ह्या रसाचे सेवन कमी करावे. तेच जर बद्कोष्ठ किंवा अनियमित मलत्यागाची तक्रार असेल, तरी ही अॅलो व्हेराचे सेवन करताना काळजी घ्या. अॅलो व्हेराच्या रसाच्या सेवनाने इरिटेबल बोवेल सिंड्रोमची तक्रार उद्भवू शकते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/p-chidambaram/", "date_download": "2019-01-21T20:20:49Z", "digest": "sha1:TMW3IERQC6TFGPTYD6R3KNNIGKLQRSFU", "length": 15584, "nlines": 287, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पी. चिदम्बरम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nसरकारच्या स्वार्थासाठी बहुतांश ‘गरीब’..\nपंतप्रधान नरेंद्र मोदी या निवडणुकीआधी जेवढे निर्णय घेता येतील तेवढे घेत सुटले आहेत.\nफार तर दहा आठवडे..\nजे लोक चुका मान्य करीत नाहीत त्यांच्यापासून सावध राहणेच मला योग्य वाटते\nभारतात लोकशाही टिकणार का, असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे\nसंसदीय समितीच का हवी\nदसॉ कंपनीला एचएएल ही भारतीय कंपनी करारातील अटींचे पालन करू शकेल की नाही याबाबत शंका होती.\nराजस्थानात काँग्रेसने भाजपला एकूण मते व मतांचे प्रमाण या दोन्हीत मागे टाकले आहे.\nघटनात्मक मूल्ये टिकणार का\nया निवडणुकांमध्ये जी घटनात्मक मूल्ये पणाला लागली आहेत त्यांची येथे मी चर्चा करणार आहे.\nसरकार व रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक यांची तीन पायांची शर्यत सुरू आहे.\nकलमाच्या न वापराचे सामर्थ्य\nवैधानिक सल्लामसलतीच्या अखेरीस तुम्ही व गव्हर्नर यांच्यात मतैक्य होणार नाही असे घडू शकते.\nमुलांना आपण खुंटवत आहोत..\nउरलेल्या ६१ देशांत मानवी भांडवल निर्देशांक ०.५० किंवा त्यापेक्षा कमी आहे आणि त्या रांगेत भारत आहे.\nनरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर काश्मीरबाबत अधिक आक्रमक पवित्रा घेतला गेला,\nत्यांना कारणे हवी होती, ही घ्या दहा..\nनव्या करारानुसार भारत ३६ विमाने खरेदी करेल आणि त्यांची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.\nआधार : ‘सुष्ट’ आणि ‘दुष्ट’\nएखाद्या योजनेत किती लाभ लोकांना मिळाला, याची पडताळणी आधारच्या मदतीने सहज शक्य झाली.\nसरकारने देशापुढे आर्थिक पेचप्रसंग असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.\nहे मागणे अधिक आहे\nजून २०१४ मध्ये एनडीए सरकारने सत्ता हाती घेतली तेव्हा खनिज तेलाचे दर पिंपाला १०९ डॉलर होते.\nकाळ्याचे पांढरे करण्याची जादू\nनिश्चलनीकरण म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयाचा धुरळा अजून खाली बसायला तयार नाही.\nसध्या जे पाहणी अहवाल प्रसिद्ध होत आहेत त्यातून रोजगाराची चिंता हाच मुद्दा सामोरा येतो आहे\nदेशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय ९३) यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले\nभाजपप्रणीत सरकारची आता जागतिक व्यापार संघटनेत कुठलीही वट राहिलेली नाही.\nइम्रान सरकारशी आपण कसे वागणार\nजम्मू-काश्मीर प्रश्नावर वेठीस न धरता पाकिस्तानने चर्चा करावी यासाठी भारत आग्रह करू शकतो.\nविश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ असे पराभूत करून विश्वचषक पटकावला.\nनायब राज्यपालांना भाजपचेच ‘साह्य़ आणि सल्ले’\nअनिल बैजल यांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली, ते केंद्रीय गृहसचिवही होते.\nठिकठिकाणी कायदा हातात घेणारे जमाव, तर इंटरनेटवर ‘ट्रोल’ म्हणजे जल्पकांच्या झुंडी. या झुंडी जर प्रत्यक्षात असत्या, तर त्यांनीही जिवेच मारले असते. ‘याकडे दुर्लक्ष करा, गांभीर्याने घेऊ नका,’ असे आपले गृहमंत्री सांगतात आणि भाजपचे अतिवरिष्ठ नेते अनेक जल्पकांना ‘फॉलो’ करतात.. दोन प्रकारचे जमाव सध्या देशात धुमाकूळ घालीत आहेत. एक जमिनीवरचे तर दुसरे आभासी जगातले. तसे पाहिले […]\nकाहींना पटणार नाही, अवाजवी वाटेल, असा सल्ला या परिस्थितीत देऊ इच्छितो.\nसरकारने आकडय़ांचा खेळ करून त्यांना हवा तो आकडा जनतेच्या तोंडावर फेकला आहे.\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-01-21T20:59:41Z", "digest": "sha1:SBVGGVR3UI6JXD2TC45A2XA5LJVXBVQF", "length": 7579, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्ह्यातील आठ पतसंस्थांच्या व्यवहारांची चौकशी होणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजिल्ह्यातील आठ पतसंस्थांच्या व्यवहारांची चौकशी होणार\nपुणे,- पुणे जिल्ह्यातील गैरव्यवहार झालेल्या आठ पतसंस्थांची चौकशी करुन ठेवीदारांना ठेवी परत करणार असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.\nयासंदर्भात आमदार विजय काळे यांनी प्रश्‍न विचारला होता.त्याला उत्तर देताना देशमुख म्हणाले,पतसंस्थातील अधिकारी व पदाधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 88 अन्वये चौकशी करण्याचे आदेश देऊन ठेवीदारांच्या ठेवी सहा महिन्यात दोषी संचालकांची मालमत्ता जप्त करुन वसूल करण्याची कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील लेखापरिक्षण करण्यात आलेल्या सर्व पतसंस्थाच्या अहवालातून अनियमितता आढळणाऱ्या पतसंस्थांची चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्‍वासन देशमुख यांनी सभागृहात दिले.\nगैरव्यवहाराची चौकशी करण्यात येणाऱ्या पतसंस्थांमध्ये विघ्नहर,आधार,कल्याण,अग्रेसन,लोकमंगल,भैरवनाथ,खडकमाळ,ओंकार यांचा समावेश आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागेश्‍वरराव संबंधीत खटल्याच्या सुनावणीतून सरन्यायाधिश मुक्त\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.evergrowingcage.com/mr/products/circular-fish-cage/", "date_download": "2019-01-21T20:50:54Z", "digest": "sha1:CIE6KTC6JDXCTFBBPHXRV7XFMGISBHVY", "length": 3440, "nlines": 151, "source_domain": "www.evergrowingcage.com", "title": "परिपत्रक मासे पिंजरा उत्पादक आणि पुरवठादार - चीन परिपत्रक मासे पिंजरा फॅक्टरी", "raw_content": "\nक्षियामेन Evergrowing पिंजरा कंपनी, लिमिटेड\nपत्ता: खोली F13, पुढे मजला, Zhongshan, रोड, क्वीनग्डाओ, चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nfisherie संभावना येथे दिसते ...\nजागतिक बँक, FAO, आणि इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी नवीन संयुक्त अहवाल fis संभावना येथे दिसते ...\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/if-gold-has-lost-than-think-this-planet-is-not-fovour-117102700021_1.html", "date_download": "2019-01-21T20:32:39Z", "digest": "sha1:AGR5V5BAXRMKGAVMPEG42TJZUKKPS4R3", "length": 16197, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जर सोनं हरवले तर समजा तुमचा हा ग्रह खराब आहे | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजर सोनं हरवले तर समजा तुमचा हा ग्रह खराब आहे\nजेव्हा तुम्ही एखाद्या ज्योतिषीकडे जाल तेव्हा तुम्हाला पत्रिकेची गरज पडते, पण बर्‍याच वेळा असे ही होते की तुमची पत्रिकाच नसते. कोणी ही तुमचे बीना वेळ आणि तिथीचे पत्रिका तयार करू शकत नाही. अशा परिस्थितीत कसे समजेल की तुमच्यावर कोणत्या ग्रहांचा कुप्रभाव सुरू आहे, पण काही लक्षण असे ही असतात ज्यांचा सरळ संबंध ए��ाद्या खास योग किंवा ग्रहाशी असतो. याच्या माध्यमाने तुम्ही या ग्रहाची शांती करून याचे सकारात्मक परिणाम मिळवू शकता.\nजर तुम्हाला अचानक धन हानी व्हायला लागेल. तुमचे रुपये हरवले, घरात बरकत नसेल, दमा किंवा श्वासाचा आजार होईल. त्वचा संबंधी रोग होतील. कर्ज उतरत नसेल. एखाद्या कागदावर चुकीने सही केल्याने नुकसान होईल तर समजावे की तुमच्यावर बुध ग्रहाचा कुप्रभाव सुरू आहे. तुम्ही बुधवारी किन्नरांना हिरवे वस्त्र दान करा आणि गायीला हिरवा चारा खाऊ घाला. तुम्हाला बुध ग्रहाकडून थोडे आराम मिळेल.\nजर मोठे लोक तुमच्याशी सारखे नाराज राहत असतील. सांधे दुखीचा त्रास होत असेल. शरीरात लठ्ठपणा वाढत असेल. झोप कमी येत असेल. लिहिण्यात वाचण्यात अडचण येत असेल. एखाद्या ब्राह्मणाशी विवाद झाला असेल किंवा कावीळ रोग झाला तर समजावे की गुरुचा अशुभ प्रभाव तुमच्यावर पडत आहे. अशा स्थितीत केशराचा टीका रविवारपासून लावणे सुरू करून २७ दिवसापर्यंत रोज तो लावावा. सामान्य अशुभता दूर होण्यास मदत मिळेल, पण गंभीर परिस्थिती जसे नोकरी जाणे किंवा मुलावर संकट येणे, सोनं चांदी हरवणे तर बृहस्पतीच्या बीज मंत्रांचा जप करावा. यामुळे परिस्थितीत थोडे आराम मिळेल.\nसाप्ताहिक राशीफल 20 ते 26 जानेवारी 2019\nया लोकांवर असते नेहमी शनी ची कृपा\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nमंगळवारी हे 5 उपाय करा आणि मारुतीची कृपा मिळवा\nकार्पोरेट जगत आणि ज्योतिषशास्त्रात असणारा संबंध\nयावर अधिक वाचा :\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात ���नुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\nहे कायमचे लक्षात ठेऊया\nकेवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...\nपौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...\nसोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव\nपौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/11/blog-post_96.html", "date_download": "2019-01-21T20:50:48Z", "digest": "sha1:CAKBLTHWBEP4H6NO5UTTR4H6CL7NQGS6", "length": 10455, "nlines": 74, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अशफाक अहेमद : डेरेदार वृक्षाची सावली हरवली | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nआपण खोटाच इतिहास शिकत आलोय\nसरफराज अ. रजाक शेख एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर 8624050403 इतिहास हा साधनांच्या आधारे लिहिला जातो. इतिहासाला कथन करणारी...\n- साहिल शेख कुरूंदवाड (कोल्हापूर) 9923030668 तो कुठे हरवला कोण जाणे हल्ली त्याची चर्चा बंद झाली, आता गल्लीच्या स्मृतीत तो उरला नाह...\n०८ जून ते १४ जून\nअशफाक अहेमद : डेरेदार वृक्षाची सावली हरवली\nअशफाक अहेमद साहेबांबद्दल माझी अशी धारणा आहे की, त्यांच्या जाण्याने माझ्यासहीत अनेक लोकांना एका डेरेदार वृक्षाची सावली हरवल्याचा अनुभव येत आहे. मी 9 वर्षाचा असतांना अकोल्यामध्ये त्यांना पहिल्यांदा ऐकलं होतं. त्यावेळेस बोलतांना त्यांनी कुरआनची एक आयत ’खदअफलाहा मन जक्काहा व मनखाबा मनदस्साहा’ (यशस्वी झाला तो ज्याने अंत:करणाची शुद्धी केली आणि अयशस्वी झाला तो ज्याने त्याला दाबून टाकले.) वाचून त्याचा अर्थ समजावून सांगितला होता. तेव्हापासून मी त्यांच्यापासून प्रभावित झालो होतो. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट माझ्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची ठरली. ते उच्चविद्याविभूषित होते. त्यांना अनेक ठिकाणी मुख्याध्यापक आणि प्राचार्य म्हणून मोठ्या पगाराची नोकरी करता आली असती परंतु, अतिशय कमी मानधनावर त्यांनी आपले आयुष्य जमाअते इस्लामीच्या शिक्षण विभागामार्फत समाजासाठी वाहिले. माझ्या दृष्टीने त्यांचा हा त्याग त्यांनी समाजासाठी दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. ते एक फार मोठे स्कॉलर होते. केंद्र सरकारच्या अभ्यास क्रमामध्ये इस्लामविषयी काही त्रुटीपूर्ण किंवा चुकीचा उल्लेख कुठल्या पुस्तकामध्ये अज्���ानामुळे करण्यात आला असेल अशा प्रत्येकवेळेस त्यांनी त्या त्रुटीला दूर करण्यासाठी सरकारशी संपर्क साधलेला होता आणि सरकारनेही त्यांच्या म्हणण्याला महत्व देवून अभ्यासक्रमामध्ये संबंधित ठिकाणी दुरूस्त्या केलेल्या होत्या. दिल्ली विद्यापीठामध्ये त्यांचे शिक्षणशास्त्रावर अनेक लेक्चर्स होत असत. ते एसआयओचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या देखरेखीखाली देशातील शेकडो शाळा आणि महाविद्यालयात शिकविले जाणारे अभ्यासक्रम दुरूस्त करण्यात आले होते. हजारो शिक्षकांची फळी त्यांनी आपल्या देखरेखीखाली तयार केलेली आहे जी देशभर कार्य करत आहे. देशभरात चालणाऱ्या दीनी मक्तबसाठी त्यांनी अभ्यासक्रम तयार केला होता व तोच आज अनेक मक्तबमधून देशभर शिकविला जातो. दारूल उलूममधील शिक्षकांना त्यांनी मदरश्यामध्ये कसे शिकवावे (टेक्निक ऑफ एज्युकेशन) यावर मार्गदर्शन केलेले होते. औरंगाबादमध्ये त्यांनी अल-हिरा नावाने फार मोठी शिक्षणसंस्था उभी केली. ही संस्था म्हणजे एक शैक्षणिक चळवळ आहे. त्यांनी देशभरातील अल्पसंख्यांक दर्जा असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी एक पद्धत विकसित केली होती. त्यासाठी त्यांनी चार्टस् तयार केले होते. त्या चार्टस्मधून सहजपणे लक्षात येत होते की, कोणत्या शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्या गोष्टींची उणीव आहे व कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत. एका दृष्टीक्षेपातच शैक्षणिक संस्थेचा दर्जा लक्षात येऊन त्याला ग्रेड देता येणे शक्य होते. 50 पेक्षा अधिक पुस्तकांमध्ये त्यांनी सुधारणा घडवून आणल्या.\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या एस.टी. कॉलनीमध्ये त्यांचे घर आहे. याच घरामध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांची कधीही नमाज कजा होत नव्हती. फजरमध्ये ते सर्वात अगोदर यायचे. शेवट्या दिवशी ही ते सर्वात अगोदर आले होते आणि नमाज झाल्यानंतरही उशीरापर्यंत एकांतात अल्लाहच्या हुजूरमध्ये शांतपणे बसून होते. त्यांची नमाजे जनाजा औरंगाबादच्या जामा मस्जिदमध्ये जी की देशातील मोठ्या मस्जिदींपैकी एक मस्जीद आहे अदा करण्यात आली व काली मस्जिद कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर दफनविधी पार पडला. त्यांच्या जनाजामध्ये सर्वस्तरातील मोठ्या प्रमाणात लोक सामील होते. औरंगाबादमध्ये आतापर्यंत मी पाहिलेल्या जनाज्यांपैकी हा एक मो��ा जनाजा होता. विशेषमध्ये म्हणजे त्यात इस्लामच्या प्रत्येक शाखेतील लोक सामील होते.\n- मौलाना इलियास फलाही\nशहर संघटक जमाअते इस्लामी हिंद, औरंगाबाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-112120600006_1.htm", "date_download": "2019-01-21T19:59:55Z", "digest": "sha1:BUJCCFXPWRDITB7DR43ZOQJSPZYQAKK2", "length": 10818, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Kid Aarogya in Marath, Teeth in Marathi, Baby in Marathi | बाळाला दात येतात तेव्हा! | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाळाला दात येतात तेव्हा\nमुलांमध्ये दात यायची सुरुवात 6 ते 8 महिन्यांपासून सुरू होते. काही मुलांचे दात उशीरासुद्धा निघतात. दात निघणे हे मुलांच्या प्रकृतीवर अवलंबून असते. जर मुलांचे दात उशीरा येत असतील तर काळजी करण्यासारखे काहीच नसते. बाळाचे आधी खालचे दात येतात नंतर वरचे समोरचे दात येतात.\nमुलांचे दात निघणे सुरू होतात तेव्हा त्यांच्या हिरड्यांवर सूज येऊन त्यात खाज सुटते, म्हणून मुलं चिडचिडी होतात. या वेळेस मुलं बोटं नेहमी तोंडात टाकत राहतात.\nया काळात मुलं आपल्या आजूबाजूची कुठलीही वस्तू दिसली की तोंडात घालतात म्हणून सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बाळाला जेव्हा दात निघर्यास सुरूवात तेव्हा त्यांना हगवणं लागते, आणि त्यामुळे ते अस्वस्थ होतात तर त्या वेळेस त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. आमच्या तोंडात किटाणू नेहमीच उपस्थित असतात. मुलांना जेव्हा दात नसतात तेव्हा त्यांच्या तोंडात हे कमी प्रमाणात असतात, पण जसं मुलांचे दात निघण्यास सुरूवात होते त्यात कीटाणुंची वाढ होते व त्यामुळे बाळाचे पोट खराब होतं व त्यांना जुलाब होतात. पण हळू हळू मुलांमध्ये प्रतिरोधक क्षमता वाढते आणि तेव्हा त्यांचं पोट ठीक होऊन त्यांचा सर्वांगिण विकास होऊ लागतो.\nबिहार विधानसभेत बाळासाहेबांना श्रद्धांजली\nबाळ गर्भाशयातही देते जांभई....\nकसाबला भरचौकात फाशी द्यायला हवी होती - अण्णा\nशिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे - छगन भुजबळ\nआज राज्यातील व्यापार बंद\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्य��� वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nजाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे\nचांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...\nसाखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार\nस्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A5%A8-%E0%A4%95%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-21T20:28:35Z", "digest": "sha1:LLT3ROQMLINY7KHRMWEMWKQMFA63LOTZ", "length": 9458, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अण्णा हजारे यांचे वजन २ किलोने घटले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअण्णा हजारे यांचे वजन २ किलोने घटले\nनवी दिल्ली : जनलोकपालसह इतर मागण्यांसाठी रामलीलावर आंदोलनाला बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं वजन 2 किलोने घटल्याचे सांगण्यात येत आहे. तर एका आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे.\nआंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही सरकारकडून तोडगा काढण्याचे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. पहिले दोन दिवस अण्णांच्या आंदोलनाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आज रविवारी आंदोलनाला कसा ���्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.\nमोदींना 43 पत्रे लिहून एकाही पत्राला उत्तर न मिळाल्याने आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे अण्णांनी म्हटले होते. अण्णांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी सरकारकडून 22 मार्चला मध्यरात्रीपर्यंत वाटाघाटी सुरु होत्या.\nकेंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांच्याशी महाराष्ट्र सदनात चर्चा केली. कृषी मूल्य आयोगास स्वायत्तता देण्याच्या मागणीवर सरकार सकारात्मक आहे. पण इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यावर अण्णा ठाम आहेत. अण्णा महाराष्ट्रातून दिल्लीला रवाना होण्याआधी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोनवेळा अण्णांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अण्णा आंदोलनावर ठाम आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nकुंभ मेळा: तृतीयपंथीयांच्या आखाड्याने पवित्र कुंभस्नानासाठी लावली हजेरी\nसाधू लोकांना मिळणार पेन्शन मिळणार- योगी आदित्यनाथ\nशिवकुमार स्वामींचे वयाच्या १११ वर्षी निधन\nजम्मु काश्‍मीरात स्थीर सरकार देऊ – राम माधव\nअफगाणिस्तानबाबत पाकच्या वक्‍तव्यावर भारताचा तीव्र आक्षेप\nसाधना सिंहच्या मायावतीवरील टीकेवर एनसीडब्ल्यूची हरकत\nमहाराष्ट्रातील सहा खासदारांचा “संसदरत्न’ पुरस्कार देवून गौरव\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/maharashtra-news-chandrakant-patil-news/", "date_download": "2019-01-21T20:17:59Z", "digest": "sha1:GIQXWH5S63NWUAMSZF2AGVX3SN7SWCUQ", "length": 10988, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘हिंसक आंदोलन’ क���ल्यास प्रशासन बघ्याची भूमिका घेणार नाही : चंद्रकांत पाटील | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘हिंसक आंदोलन’ केल्यास प्रशासन बघ्याची भूमिका घेणार नाही : चंद्रकांत पाटील\nजिल्हयात 24 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा तोफ डागली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस दराबाबत साखरपट्ट्यात सुरू असणाऱ्या आंदोलनावर चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले आहे. हिंसक आंदोलन केले तर प्रशासन बघ्याची भूमिका घेणार नाही, असा इशारा ही त्यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.\nचंद्रकांत पाटील म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे खोटे बोलत आहेत आणि तेही रेटून बोलतात. त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करणे सोडावे. राजू शेट्टी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी हिंसक आंदोलन करण्याऐवजी शेतकऱ्यांना शांत बसण्याचे आवाहन करून दाखवावे. कारण शेतकरी आंदोलन हे केवळ पाच-सहा कार्यकर्त्यांना घेऊन केले जात असून मूळ शेतकरी मात्र आपला ऊस कारखान्यांना घालण्यासाठी तयार झालेला आहे.\nशेतकऱ्यांना शांत बसण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले तर त्यांना कळेल कि किती शेतकरी त्यांच्या बाजूने आहेत. राजू शेट्टी यांना केवळ लोकसभेची निवडणूक कोल्हापुरातून लढवायची आहे. म्हणूनच ऊस आंदोलन केवळ कोल्हापूर पुरता मर्यादित असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्यावर केलेली आहे.\nशेतकऱ्यांच्या बांधावर चारा पोहचवणार\nराज्य भरात दुष्काळ सदृश्‍य परिस्थिती असल्याने त्याचा परीणाम जनावरांसाठीचा चार आणि पाण्या वर होणार आहे. चारा छावण्या बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही उलट जानेवारी नंतर निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे . शेतकऱ्याच्या खात्यावर चाऱ्याचे पैसे जमा न करता त्याला थेट बांधावरती चारा कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही – सु��ाष देसाई\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागतो, हेच सरकारचे अपयश – धनंजय मुंडे\nपवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले : नरेंद्र मोदी\nपंढरपुरातील विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू धोक्‍यात\nखंडाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित\nविरोधकांना आतापासूनच पराभव दिसू लागला -नरेंद्र मोदीं\nकर्नाटकात कॉंग्रेस आमदारांमध्ये हाणामारी\nकोल्हापुरात हरणाच्या शिंगासह चंदनचोर टोळी जेरबंद\nकॉंग्रेसने अनुसूचित जातींच्या केवळ मतांसाठी वापर केला – देवेंद्र फडणवीस\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2016/09/14/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-21T20:49:11Z", "digest": "sha1:V6V6YIZ6X4QHLFPS7KG4E4GCDHHTD2PU", "length": 7742, "nlines": 75, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "'आपली शिदोरी आपले संमेलन' येत्या १८ तारखेला - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \n‘आपली शिदोरी आपले संमेलन’ येत्या १८ तारखेला0 मिनिटे\nदेवराष्ट्रे (सदानंद माळी): येथील सागरेश्वर अभयारण्यात रविवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी ‘आपली शिदोरी आपले संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन कडेगाव खानापूर मराठी साहित्य परिषद व वृक्षमित्र धो. म. मोहिते सामाजिक संस्था यांचेवतीने आयोजित करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता सुरु होणाऱ्या ह्या संमेलनास साहित्यिकांनी व कवींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या साहित्य सोहळ्यास सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आवर्जून उपस्थित राहणार आहेत.\n← मा.आ.पृथ्वीराज देशमुख यांची भिलवडी गावास भेट\nयावर्षीचा ‘वृक्षमित्र धों. म. मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार’ कोल्हापुरचे पर्यावरण अभ्यासक गायकवाड यांना →\nअच्छे दिन, अच्छे दिन…बेरोजगार झाला आणखी ‘दीन’\nभारती विद्यापीठ प्र-कुलपतीपदी डॉ. शिवाजीराव कदम\nJune 2, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 0\n…आणि देव भूमीत आमचे पदार्पण झाले \nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\n‘आपली शिदोरी आपले संमेलन’ येत्या १८ तारखेला\nठळक बातमी\tमा.आ.पृथ्वीराज देश�…\nमा.आ.पृथ्वीराज देशमुख यांची भिलवडी गावास भेट\nकडेगाव : भिलवडी येथे माजी आमदार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांनी भिलवडी ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी नुतन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.xqplasticmachine.com/mr/pe-pp-ps-abs-sheet-and-board-production-line.html", "date_download": "2019-01-21T20:06:38Z", "digest": "sha1:6RLVXHRADDQIVEAPOSFEUKL7PLKWO344", "length": 11946, "nlines": 231, "source_domain": "www.xqplasticmachine.com", "title": "", "raw_content": "पीई, प.पू., PS, ABS पत्रक आणि मंडळ उत्पादन लाइन - चीन क्षियामेन Xinquan प्लॅस्टिक\nप्लॅस्टिक शीट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक मंडळ / प्लेट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक पाईप उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक आणि WPC प्रोफाइल उत्पादन लाइन\nचित्रपट उत्पादन लाइन कास्ट\nप्लॅस्टिक धुलाई व Pelletizing उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक शीट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक शीट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक मंडळ / प्लेट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक पाईप उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक आणि WPC प्रोफाइल उत्पादन लाइन\nचित्रपट उत्पादन लाइन कास्ट\nप्लॅस्टिक धुलाई व Pelletizing उत्पादन लाइन\nपीई, प.पू., PS, ABS पत्रक आणि मंडळ उत्पादन लाइन\nपीव्हीसी प्रोफाइल आणि प.पू., पीई पीव्हीसी WPC प्रोफाइल उत्पादन लाइन\nपीव्हीसी छत प्रोफाइल उत्पादन लाइन\nPPR, पीई, प.पू. एकाच लेयर किंवा मल्टी-थर पाईप को-extr ...\nप.पू. पोकळ ग्रिड मंडळ उत्पादन लाइन\nपीसी पोकळ ग्रिड मंडळ / पत्रक उत्पादन लाइन\nपीव्हीसी आणि WPC क्रस्ट Foamed मंडळ उत्पादन लाइन\nPMMA, पीसी, पीईटी पत्रक / मंडळ उत्पादन लाइन\nपीई, प.पू., PS, ABS पत्रक आणि मंडळ उत्पादन लाइन\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nही मशीन घट्ट फायदे आहेत, मशीन रचना चांगली निर्देशीत आणि स्क्रू आणि बंदुकीची नळी nitride धातूंचे मिश्रण स्टील मध्ये सर्व समान साहित्य plasticizer करा आणि उच्च उत्पादन आणि लांब वापर असू शकते.\n* स्क्रू विशेष मिश्रण कार्य आणि उच्च plasticization क्षमता आली आहे.\n* विशेष रचना टी-प्रकार साचा बोर्ड जाडी एक तंतोतंत नियंत्रण मिळण्याची हमी.\n* अचूक तापमान नियंत्रण (± 1 ℃) तंतोतंत plasticization प्रक्रिया, जाडी आणि बोर्ड smoothness नियंत्रित करू शकता.\n* तीन-रोलर कॅलेंडर वर-खाली मोड आमेन, आडव्या उभ्या किंवा 45 ° वाकून प्रकारचे प्रतिष्ठापन घेते.\n* बोर्ड जाडी दोन दिशानिर्देश स्क्रू आणि दाबून रोलर नियंत्रित आहे.\n* स्वतंत्र रोलर तापमान नियंत्रण प्रणाली तंतोतंत एक अगदी जाडी याची खात्री करण्यासाठी दाबून रोलर तापमान नियंत्रित करू शकता.\n* कटिंग मशीन अचूक लांबी आणि प्रमाणात पत्रक कट करू शकता.\n* वळण साधन, मोठा टॉर्क मोटर वापरते वळण गती आणि ताण मुक्तपणे नियमन करू शकतात.\n* Countering साधन स्वयंचलित मीटर उत्पादन लांबी-सेट पूर्व करू शकता.\nपत्रक थर सिंगल थर किंवा मल्टि थर पत्रक\nकमाल. हकालपट्टी क्षमता 30-500kg / ह\nउत्पादन ओळ गती 15m / मिनिट\n2. पत्रक उत्पादन वैशिष्ट्ये आणि अनुप्रयोग:\nपत्रक एकच थर किंवा ग्राहक गरज त्यानुसार मल्टि-थर आहे. पत्रक, अगदी जाडी आहे पृष्ठभाग गुळगुळीत आणि सपाट आहे, पत्रक विविध डिझाईन्स केली जाऊ शकते.\nपत्र��े प्रामुख्याने संकुल बॉक्स आणि अन्न, दूध, औषधे, मांस, सौंदर्य प्रसाधने, इ कंटेनर निर्मिती thermoforming मशीन किंवा इंजेक्शन मोल्डिंग मशीन वापरले जातात\nपुढील: हवाई venting प्रकार सिंगल स्क्रू extruder\nAbs पत्रक उत्पादन लाइन\nऍक्रेलिक पत्रक प्लॅस्टिक मशीन\nकृत्रिम मार्बल पत्रक उत्पादन लाइन\nEpe फोम पत्रक मशीन\nEpe फोम पत्रक बनवणे मशीन\nEva फोम पत्रक मेकिंग मशीन\nफोम पत्रक उत्पादन लाइन\nपीसी पोकळ पत्रक उत्पादन लाइन\nपीसी पत्रक मशीन उत्पादन लाइन\nPe फोम पत्रक हकालपट्टी लाइन\nप्लॅस्टिक शीट हकालपट्टी मशीन\nप्लॅस्टिक शीट मेकिंग मशीन\nPolycarbonate पत्रक मशीन लाइन\npp पोकळ पत्रक मशीन\nPp पोकळ पत्रक उत्पादन लाइन\nपीव्हीसी कृत्रिम पत्रक उत्पादन लाइन\nपीव्हीसी अनुकरणातून मार्बल पत्रक उत्पादन लाइन\nपीव्हीसी मार्बल पत्रक हकालपट्टी लाइन\nपीव्हीसी मार्बल पत्रक मशीन\nपीव्हीसी पत्रक हकालपट्टी लाइन\nपीव्हीसी पत्रक हकालपट्टी मशीन\nपीव्हीसी पत्रक वेल्डिंग मशीन\nछत पत्रक बनवणे मशीन\nपत्रक हकालपट्टी मशीन निर्माता\nपत्रक हकालपट्टी उत्पादन लाइन\nपत्रक ग्लास उत्पादन लाइन\nWpc पत्रक हकालपट्टी लाइन\nWpc पत्रक बनवणे मशीन\nXpe फोम पत्रक हकालपट्टी लाइन\nXpe फोम पत्रक उत्पादन लाइन\nपीव्हीसी गुंडाळी मॅट / चटई उत्पादन लाइन\nPMMA, पीसी, पीईटी पत्रक / मंडळ उत्पादन लाइन\nEVA, ती शोधण्यावर प्रश्न विचारतात प.पू., पीई वाइड Geotexile (Geomembrane) Pr ...\nपीव्हीसी लवचिक मजला पत्रक उत्पादन लाइन\nपीव्हीसी सजावटीच्या आणि पारदर्शक पीव्हीसी पत्रक Produc ...\n(पॅकेज) EPE फोम कापड उत्पादन लाइन\nपत्ता: उझहौ रोड, Jiaozhou शहर, क्वीनग्डाओ, चीन\nआम्ही गुणवत्ता उत्पादने ग्राहकांना प्रदान करण्यासाठी प्रयत्न करतात. माहिती विनंती & आमच्याशी संपर्क साधा\nक्षियामेन Xinquan प्लॅस्टिक यंत्राचे कंपनी, लिमिटेड © कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/i-cant-digest-this-harbhajan-as-rohit-not-selected-for-wi-tests/", "date_download": "2019-01-21T20:00:23Z", "digest": "sha1:GHZQM2EFCKJET744D5WCEHIO5OP25AL3", "length": 9974, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोहित शर्माला कसोटी संघात न घेतल्यामुळे भज्जी भडकला!", "raw_content": "\nरोहित शर्माला कसोटी संघात न घेतल्यामुळे भज्जी भडकला\nरोहित शर्माला कसोटी संघात न घेतल्यामुळे भज्जी भडकला\nमुंबई | भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत��य संघाची घोषणा करण्यात आली आहे. शिखर धवन आणि मुरली विजय यांना संघातून डच्चू देताना मयांक अग्रवालला देशांतर्गत कामगिरीच्या जोरावर संघात स्थान देण्यात आले आहे.\nयात गेले काही महिने कसोटी संघाची दारे ठोठावणाऱ्या रोहित शर्माला मात्र पुन्हा एकदा वगळण्यात आहे. इंग्लंड कसोटी मालिकेनंतर त्याला विंडीज मालिकेतूनही वगळण्यात आले.\nयामुळे सध्या निवड समितीच्या या निर्णयावर मोठी टीका होत आहे. चाहत्यांसोबत काही दिग्गजांनीही या निवडीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.\nयात भारताचा दिग्गज फिरकीपटू आणि समालोचक हरभजन सिंगचा समावेश आहे. भज्जीने ट्विटरच्या माध्यमातून मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.\n“विंडीजविरुद्ध कसोटी संघात रोहित शर्माला संधी देण्यात आली नाही. नक्की निवड समिती सदस्य विचार तरी काय करतात. कुणाला काही कल्पना आहे का मला माहित नाही परंतु कुणाला याच कारण समजलं तर नक्की सांगा.” असा ट्विट भज्जीने केला आहे.\nरोहित शर्माने नुकत्याच झालेल्या एशिया कपमध्ये जबरदस्त कामगिरी करताना संघाला कर्णधार म्हणुन विजय देखील मिळवुन दिला होता. इंग्लंड दौऱ्यावेळीही रोहितने अप्रत्यक्षपणे संघात स्थान न दिल्यामुळे ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती.\n४ आॅक्टोबरपासून ह्या मालिकेला राजकोट कसोटीने सुरुवात होणार आहे.\nअशी आहे विंडीज विरुद्ध टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, पृथ्वी शाॅ, मयांत अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर\nटाॅप ५: या देशाकडे आहेत सर्वाधिक ३०० वन-डे सामने खेळलेले खेळाडू\nआॅस्ट्रेलियाच्या नॅथन लिओनचा पाकिस्तानला दणका क्रिकेटमध्ये भीमपराक्रम\nटेन्शनमध्ये असलेल्या रहाणेने विंडीज मालिकेसाठी केली ही खास गोष्ट\nपाकिस्तानला एकही रुपया देणार नाही;- अनुराग ठाकूर\nया कारणामुळे सौरव गांगुली निवडसमितीवर नाराज\nअशी आहे एशिया कप स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंची यादी\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/iocl-western-region-recruitment/", "date_download": "2019-01-21T20:37:06Z", "digest": "sha1:LS5ZO23QN2QYQTKYC5EDADFZQM7MMVWL", "length": 12924, "nlines": 146, "source_domain": "majhinaukri.in", "title": "IOCL Western Region Recruitment 2018 - 350 Posts", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेव���' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 350 जागा\nट्रेड अप्रेन्टिस: 278 जागा\nटेक्निशिअन अप्रेन्टिस: 72 जागा\nपद क्र.1: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (SC/ST/PwBD: 45% गुण) ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI\nपद क्र.2: 50% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 45% गुण)\nवयाची अट: 31 जानेवारी 2018 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट,OBC:03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: महाराष्ट्र, गुजरात, गोवा & छत्तीसगड\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2018\n(IOCL) इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 420 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारत���य रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/category/tips-information-in-marathi/", "date_download": "2019-01-21T20:01:38Z", "digest": "sha1:F3BUIVJFN26YHH7KC2VHPTA4ISXGMWUH", "length": 6204, "nlines": 74, "source_domain": "www.marathi.tv", "title": "Marathi Tips Information in Marathi - Marathi.TV", "raw_content": "\nImportance of Marathi Language in Marathi मराठी भाषा दिन : माझी मराठी कौतुके ,अमृताशीही पैजा जिंके “सैराट” ह्या सिनेमाने 100 कोटी रूपयांचा धंदा केला आणि साऱ्या भारताचे लक्ष मराठी भाषेकडे वळले. तो पर्यंत बहुतेक लोक “मराठी आती नाही” म्हणून आपल्याला …\nSwan Information in Marathi Essay on Swan : राजहंस माहिती राजहंस एक डौलदार राजबिंडा पक्षी : लहानपणी ऐकलेले “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ,होते कुरूप वेडे पिल्लू त्यात एक” हे गाणे आठवते का सुप्रसिद्ध अर्थ तज्ञ नरेंद्र जाधव ह्यांनी …\nGoat Farming in Marathi शेळी /बकरी पालन वर्तमानपत्रात एक बातमी छापून आली होती, बकरी ईद निमित्त बकरे विकायला आणले होते, त्यात एका बकर्याला 1 लाख रुपये किमत मिळाली. दुसरी बातमी अशी होती, ओझर मिग नाशिक हून कार्गो विमानातून बकरे सौदी …\nJayant Narlikar Information in Marathi जयंत नारळीकर यांची माहिती / निबंध आपल्या भारत देशाने जगाला अनेक गणितज्ञ आणि खगोल वैद्यानिक दिले आहेत. अश्या थोर असामी पैकी एक आहेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याप्रमाणेच ह��� …\nसी. व्ही. रमन भारताने आतापर्यंत जगाला अनेक वैज्ञानिक, खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ दिले आहेत. भारताचे नाव संपूर्ण जगात अभिमानाने उंचावणाऱ्या अनेक महान व्यक्तींपैकी एक आहेत चंद्रशेखर वेंकटरमन. नोबेल पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार, लेनिन शांती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत चंद्रशेखर वेंकटरमन. प्रकाश …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%88-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-21T20:11:04Z", "digest": "sha1:2P76IAW3M772ZRVS4M27MUXR2L4NIC2M", "length": 6820, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दैनिक प्रभात आयोजित ‘नक्षत्रांचे गाणे’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदैनिक प्रभात आयोजित ‘नक्षत्रांचे गाणे’\nपुणे – दिवाळीनिमित्त दैनिक प्रभातर्फे आज ‘नक्षत्रांचे गाणे‘ कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांनी आपल्या गाण्याने कानसेनांना तृप्त केले. यावेळी रसिक प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपेडगावच्या धर्मवीर गडावर दीपोत्सव साजरा\nदीपावलीनिमित्त दगडूशेठ मंदिरावर कमलपुष्पांच्या पाकळ्यांची आकर्षक सजावट\nसंयुक्त राष्ट्रांतर्फे दिवाळीनिमीत्त विशेष टपाल तिकीट\nअमेरिकेतील भारतीय दूतावासात प्रथमच दिवाळी साजरी\nफटाके आणि आरोग्य (भाग 2)\nअभ्यंग नव्हे; आरोग्य स्नान (भाग 3)\nअभ्यंग नव्हे; आरोग्य स्नान (भाग 2)\nफटाके आणि आरोग्य (भाग 1)\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2017/04/01/dr-kanase-appointment-at-shivaji-university/", "date_download": "2019-01-21T19:34:16Z", "digest": "sha1:GSVJ2MFIKIAU6RVO2FTYNF6QD6CA6FSI", "length": 9303, "nlines": 77, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "डॉ.कणसे यांची शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर नियुक्ती - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nडॉ.कणसे यांची शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर नियुक्ती0 मिनिटे\nApril 1, 2017 सदानंद माळी\nसांगली (सदानंद माळी): महाराष्ट्रातल्या इतर विद्यापीठांना मागे टाकत आपले अव्वल स्थान कायम राखणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी ही नियुक्ती जाहीर केली.\nडॉ. डी. जी. कणसे यांना त्यांच्या विशेष कामाबद्दल यापूर्वी ‘राष्ट्रीय शिक्षक भूषण पुरस्कार’ देण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये तज्ञ समजले जाणारे डॉ. कणसे यांनी शिवाजी विद्यापीठ व भारती विद्यापीठाच्या विविध प्रकारच्या समित्यांमध्ये यापूर्वी योगदान दिले आहे.\nमुळचे सोनसळ येथील असणारे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांची काही आठवड्यांपूर्वी सांगली जिल्हा प्राचार्य असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिवाजी विद्यापीठातील नियुक्तीबद्दल डॉ. कणसे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. भारती विद्यापीठाच्या डॉ.संतोष माने यांनी प्रसिद्धी विभागाद्वारे वरील माहिती दिली आहे.\n← कडेगावच्या विकास प्रश्नांवर आ. मोहनराव कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nनाईकबाची पालखी कडेगावमध्ये भक्तिपूर्ण उत्साहात साजरी →\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बात���ी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nडॉ.कणसे यांची शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर नियुक्ती\nby सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min\nठळक बातमी\tनाईकबाची पालखी कडे…\nठळक बातमी\tकडेगावच्या विकास प…\nकडेगावच्या विकास प्रश्नांवर आ. मोहनराव कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nकडेगाव (सागर वायदंडे): आपल्या मतदारसंघातील कडेगाव या नवनिर्मित नगरपंचायतीच्या विकास प्रश्नांकडे लक्ष देण्यात यावे यासाठी आमदार मोहनराव कदम यांनी मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/05/02/things-you-should-never-do-on-your-office-computer/", "date_download": "2019-01-21T20:50:08Z", "digest": "sha1:ARJEWL5TAKHJ5SSOYVQPCD5NE6E2FOJR", "length": 11826, "nlines": 80, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आपल्या ऑफिसच्या कॉम्प्युटरचा वापर ह्या गोष्टी करण्यासाठी टाळा - Majha Paper", "raw_content": "\nझाड कापताना घडला भलताच प्रकार..\n३० वर्षांपासून धूळ खात पडलेल्या या भंगार कारची किंमत कोटीच्या घरात\nआपल्या ऑफिसच्या कॉम्प्युटरचा वापर ह्या गोष्टी करण्यासाठी टाळा\nMay 2, 2018 , 10:29 am by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: ऑफिस, कॉम्प्युटर, लाईफस्टाईल\nआपल्यापैकी अनेक लोक असे असतील ज्यांना नोकरीच्या ठिकाणी संगणकाचा वापर करणे आवश्यक असेल. आजकाल बहुतेक ठिकाणी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप कामासाठी वापरला जात असतो. पण अनेकदा अनेक व्यक्ती कामासाठी म्हणून वापरण्याच्या संगणकाचा उपयोग इतर काही गोष्टी करण्यासाठी करीत असतात. ह्या गोष्टींसाठी ऑफिसमधील संगणकाचा वापर आवर्जून टाळायला हवा.\nआपण वापरत असलेल्या ऑफिसमधील संगणकावर आपल्या कुठल्याही प्रकारच्या व्यक्तिगत फाईल्स सेव्ह करू नका. तसेच तुम्ही काम करीत असलेल्या कोणत्याही खास प्रकल्पासंबंधीची माहिती ऑफिसमधील संगणकावर स्टोर करू नका. जर तुम्ही ही खबरदारी घेतली नाही, तर तुमच्या कल्पना तुम्ही सर्वांसमोर मांडण्याआधीच ह्या क��्पना इतरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. जर असे झाले, तर तुमच्या प्रकल्पाबद्दलची सर्व माहिती ‘लीक’ होऊन, तुम्ही त्या प्रकल्पावर घेत असलेली मेहनत निरुपयोगी ठरेल.\nआजकाल मोठमोठ्या कंपन्यांमध्ये केवळ कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी काही व्यक्ती कार्यरत असतात. कोणता तसेच कोणता कर्मचारी ऑफिसवरील संगणकाच्या माध्यमातून कोणती वेबसाईट सर्च करीत आहे, ह्यावरही कंपनीचे बारीक लक्ष असते. त्यामुळे ऑफिसचा कॉम्प्युटर वापरून आपण आपली खासगी कामे करू नयेत. तसेच खासगी स्वरूपाच्या ई मेल पाठविण्यासाठी किंवा वाचण्यासाठी देखील ऑफिसच्या कॉम्प्युटरचा वापर करणे टाळावे. तसेच ऑनलाईन खरेदी करण्याकरिताही ऑफिसचा संगणक वापरण्याचे टाळावे.\nआजकाल संगणकाचा वापर करीत असताना त्याच्या जोडीने संगणकाच्या माध्यमातूनच व्यक्तिगत ‘ चॅट ‘ देखील होत असतात. असे करीत असताना आपण पाठविलेला व्यक्तिगत स्वरूपाचा मेसेज ऑफिसमधील चॅट ग्रुपवर नजरचुकीने पाठविला जाऊन फजिती होण्याचा प्रसंग अनेकदा येत असतो. त्यामुळे आपल्या व्यक्तिगत चॅट साठी ऑफिसमधील संगणकाचा वापर करू नका. तसेच ऑफिसमधील संगणकावर असलेल्या चॅट ग्रुपमध्ये केवळ कामासंबंधीच चर्चा करा. तुम्ही वापर करीत असलेल्या संगणकाची आणि तुम्ही तो कसा वापरत आहात, ह्याची सविस्तर माहिती कंपनीकडे असतेच.\nजर तुम्ही दुसऱ्या नोकरीच्या शोधात असाल, तर त्यासाठी अर्ज करणे, किंवा अनेक वेबसाईटस् वर नोकरी शोधणे हे काम ऑफिसच्या संगणकावर चुकुनही करू नका. जर तुम्ही इतरत्र नोकरी शोधत आहात हे तुमच्या संगणकाच्या सर्च इंजिन्स वरून तुमच्या वरिष्ठांच्या लक्षात आले, तर तुम्ही त्यांना तशी कल्पना देण्याआधीच त्यांना हे समजल्यामुळे अनावश्यक गैरसमज ओढवतील, आणि परिस्थिती चमत्कारिक होऊन बसेल. तसेच तुमच्याबद्दल तुमच्या वरिष्ठांच्या मनामध्ये शंका उत्पन्न होईल. त्यामुळे इतरत्र चांगली नोकरी शोधण्यासाठी ऑफिसमधील संगणक वापरणे आवर्जून टाळा.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महारा���्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2008/11/blog-post_21.html", "date_download": "2019-01-21T20:38:03Z", "digest": "sha1:YBAIYNRYU7ZSOFRGOEEXJMR3XERJ2GJZ", "length": 19626, "nlines": 93, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: अकल्पित..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, २१ नोव्हेंबर, २००८\n\"सुमना, निघतो गं.\" रावसाहेबांनी सुमनाला म्हणजे त्यांच्या सुनबाईला हाक मारून सांगितलं.\"हो बाबा या. आणि हो, संध्याकाळी दाजी काका येणार आहेत तेव्हा ओफिसधून लवकर या. मी, सुशांतलाही सांगितलं आहे. तो ही संध्याकाळची त्याची डिप्लॉयमेंट उद्या करतो आहे. मी ही आज स्टुडीओतून लवकरच येणार आहे.\" सुमनाने, स्वतः चा डबा बॅगमध्ये ठेवत ठेवत सांगितलं.\n\"पण आज तू उशिरा निघाली आहेस का कारण ८.३० वाजले गं\" .. रावसाहेबानी विचारलं.\n\" हो.. आज ९.३० वाजता जाणार आहे मी. आज डेमो आहे क्लायंटला माझ्या डिझाईनचा. त्यामुळे डायरेक्ट तिकडेच जाईन. बर, तुम्ही निघा.. मी ही आता अंघोळ वगैरे आटोपून घेते.\" असे म्हणत सुमना आत वळली. रावसाहेब निघून गेले.\nरावसाहेब म्हणजे अनंतराव पेठे, नामवंत वकिल. शहरात त्यांच्याबद्दल खूप आदर. पत्नी आनुसयाला जाऊन १५ वर्ष झालेली. मुलगा सुशांत खूपच लहान होता. पण त्यांनी दुसरं लग्न नाही केलं. सुशांत वयात आल्यावर आपल्या पसंतीने त्यांनी त्याचं लग्न सुमनाशी लाऊन दिलेलं. सुमनावर मुलीपेक्षा जास्ती माया त्यांची. सुमना घरी आल्या आल्या तिच्या हाती सगळं घर सोपवून \"मुली, आता या घराबरोबर ही दोन बाळही सांभाळ तू.\" त्यांनी स्वतःचा आणि सुशांतचा उल्लेख बाळं असा केलेला पाहून सुमना खुदकन हसली होती.सुमना इंटीरियर डिझाईनर होती. वयानुसार वेगवेगळ्या फॅशन्स करणे.. नटने .. मुरडणे..तिचा छंद होता. रावसाहेबांना तिचं खूप कौतुक होतं.\nरावसाहेब गाडीत बसले.. ड्रायव्हरने गाडी सुरू केली. आजूबाजूला तुरळक दुकानं उघडली होती. कोणी रस्त्यावर पाणी मारत होतं. कोणी रस्ता झाडून काढत होतं. दूधवाले दूधाचे कॅन घेऊन त्यांच्या दूधावाला स्पेशल एम ए टी गाडीवरून निघाले होते. १० मिनिटे अशीच गेली. आज कोण कोण अशील येणार आहेत भेटायला असं म्हणत त्यांनी आपल्या ब्रिफकेस मधून डायरी उघडली. \"देवदत्त माने.. ९.१५ वाजता... अरे छे अरे, पांडू, जरा गाडी घराकडे वळव रे. मान्यांची फाईल स्टडीरूममध्येच राहिली काल रात्री. घेऊन जाऊया. त्यांचीच पहिली आपॉईनमेंट आहे.\"\"घेतो सर..\" म्हणत पांडूने गाडी वळवली.\n-----घरी आल्यावर त्यांच्याकडे असलेल्या लॅच कीने त्यांनी दार उघडलं आणि ते स्टडीरूमकडे निघाले. हॉलमधून डाविकडे वळले. आणि वाटेत असणार्‍या सुशांत्-सुमनाच्या बेडरूमकडे सहजच त्यांचं लक्ष गेलं....... आणि....... ते तिथल्या तिथे थिजले...सुमना.. ......नुकती अंघोळ करून आलेली.. केस पुसत.. ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर पाठमोरी उभी... .. फक्त टॉवेलमध्ये. ती तिच्याच नादांत गुणगुणत्..घरात कोणीही नाही या समजूतीने बिनधास्त होती. तिचे नितळ पाय.. तिची ओली पाठ.. ओले केस.. रावसाहेब क्षणभर भान हरपल्यासारखे बघतच राहिले. \"छे छे \" वीज संचारावी तसे ते पटकन तिथून बाजूला झाले. हॉल मध्ये आले आणि डोळे मिटून सोफ्यावर बसून राहिले. आपण हे काय केलं... अनुसयाबाई गेल्यापासून कोण्याही स्त्रीस्पर्शापासून दूर राहिलेले.. मोहावर विजय मिळवलेल रावसाहेब आज एकदम सुमनाचं सौदर्य पाहून विचलीत झाले होते. सारखी त्यांच्या डोळ्यासमोर सुमना येत होती.. टॉवेलमध्ये अर्धवस्त्रांकित... तिचं ते स्वतःच्याच मस्तीत गुणगुणणं.. केस झटकणं.. मानेवर, छातीवर पाठीवर क्रिम लावणं .. त्यांच्या नजरेसमोरऊन जात नव्हतं.... बराच वेळ ते तसेच बसून होते.. \"हे पाप आहे.. हे पाप आहे.. असं नकोय व्हायला\".. मन सारखं समजावत होतं. पण जे पाहिलं होतं.. ते विसरणं केवळ अशक्य होतं..\n\" पांडूने आत येऊन विचारलं.\n\"अं.... अं.. हो.. हो. आलोच\" म्हणत रावसाहेब उठले. कसलीशी चाहूल लागल्याने सुमना बाहेर आली. मरून रंगाचा स्लिवलेस सल्वार कमिझ आणि त्यावर काळि ओढणी.. केस ओलेच होते अजून.. रावसाहेबांना आज सुमना किती रेखिव आहे हे जाणवलं. त्यांना आज ती विलक्षण सुंदर दिसत होती. ते तिच्याकडे पहातच राहिले.\n\"हे काय बाबा, तुम्ही परत कधी आलात काही राहिलं का\" सुमनाने गोंधळून विचारलं.तिच्या आवाजाने ते भानावर आले.\n\"अं.. हो. अगं ती मानेंची फाईल राहिली स्टडीरूम मध्ये.\"\"थांबा मी आणून देते.\" म्हणते सुमना गेली आणि ती फाईल घेऊन आली. ती फाईल रावसाहेबांसमोर धरत ती म्हणाली,\"ही घ्या.\"..... \"बाबा... अहो बाबा.. ही घ्या ना फाईल\". रावसाहेब भानावर आले. फाईल घेत असताना सुमनाच्या हाताला त्यांचा स्पर्श झाला. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.. तो स्पर्श त्यांना हवाहवासा वाटू लागला.\n\"सुमना.......... अगं........\" रावसाहेब बोलता बोलता थांबले.. \"...... काही नाही..येतो मी\"\"बाबा.. काय झालं काही होतय का\" सुमनाने विचारलं. \"नाही काही नाही..\" एक सुस्कारा टाकत रावसाहेब वळले. दरवाज्यातून बाहेर पडताना त्यांनी एकवार सुमनाकडे पाहिलं.... त्यांची नजर.. काहीतरी वेगळी होती आज.. सुमनाला हे जाणवलं. काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते रावसाहेब.. काय असेल बरं सुमनाने घड्याळ पाहिलं.. आणि तीही आवरायला गेली.\nदिवसभर रावसाहेबांसमोर पाठमोरी सुमनाच येत होती. जितकं ते लक्ष कामावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होते तितकी ती जास्त आठवत होती. मेंदू सांगत होता.. नाही हे योग्य नाही, ती तुझी मुलगी आहे.. पण मन ऐकायला तयार नव्हतं. स्वतःला आरशात न्याहाळत असलेली सुमना.. केसांवरून हात फिरवणारी सुमना.. हात वर उंचावून केसांवरून ड्रायर फिरवणारी सुमना.. हाता-पायावर मन लावून क्रिम लावणारी सुमना.. आणि शेवटी त्या मरून काळ्या रंगात खुलून दिसणारी सुमना.. तिची नाना रूपं त्यांच्या समोर येऊ लागली.. लक्ष कुठेच लागत नव्हतं. कोणीतरी गळा घोटतं आहे असं वाटायला लागलं. मनातली मळमळ बाहेर पडत नव्हती. इतक्यात फोन वाजला.सुमनाच होती फोनवर. \"हॅलो, बाबा.. अहो किती वाजले लवकर येणार होतात ना लवकर येणार होतात ना दाजीकाका येतील इतक्यात.. निघा बघू लवकर.\" सुमनाने भडिमार केला. \"अं.. हो. निघत निघतो.\" म्हणत ते फोन ठेऊन उठले.\nघरी त्यांचा भाऊ म्हणजे दाजीकाका.. आलेले होते. गप्पा रंगत होत्या. चेष्टामस्करी चालू होती. पण सुमानाकडे पाहण्याचे रावसाहेब टाळत होते. सुमानाच्याही हे लक्षात आलं. चुकुन काही देताना घेताना सुमनाचा स्पर्श झाला तर.. .. चटकन हात काढून घेत बाजूला. तिचं लक्ष नसताना तिच्याकडे पहात.. पण तिच्याशी नजरानजर करण्याचं टाळत होते.. सुमनाला जाणवलं.. काहीतरी वेगळ आहे आज. काहीच समजत नाहिये. बाबा नेहमी सारखे नाहियेत. त्यांची नजर.. नजरेत काहीतरि वेगळं आहे.. आपल्या हाताला स्पर्श झाला तर चटकन हात बाजूला घेणं... नक्की काय झालंय..\nजेवणं झाल्यावर ती आवरा आवरी करत होती. रावसाहेब स्वयंपाकघरात आले.. \"सुमना.......... आज सकाळी फाईल विसरली आहे हे लक्षात आल्यावर मी लगेचच आलो होतो घरी......................\"\n\"बाबा..............................\" सुमना तिथल्या तिथे थिजली. रावसाहेबांच्या वागण्याचा अर्थ तिच्या लक्षात आला होता.\n\"शक्य झाल्यास मला माफ कर....\" राव साहेब त्यांच्या खोलीत निघून गेले.\nदुसरे दिवशी सकाळी..\"काल पर्यंत तर सगळं नीट होतं गं.. आज एकदम काय झालं हे\" सुशांत रडत होता..सुमना सुन्न होऊन बसून होती आणि समोर रावसाहेबांचं कलेवर चेहर्‍यावर अपराधी भाव घेऊन पडून होतं.\n(डिस्क्लेमर : कथेतील पात्रं पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणाला त्यांचा स्वतःशी संबंध वाटला तर लेखिकेला दोष देऊ नये.)\n२३ जानेवारी, २००९ रोजी ४:०३ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/dogs-attack-on-leopard-junner-291272.html", "date_download": "2019-01-21T20:53:54Z", "digest": "sha1:XJ7ITSHN7UXRMQX77L6F7OQH4SODYR6G", "length": 3045, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'शिकारी खुद्द शिकार...', कुत्र्यांचा बिबट्यावर हल्ला–News18 Lokmat", "raw_content": "\n'शिकारी खुद्द शिकार...', कुत्र्यांचा बिबट्यावर हल्ला\nजखमी बिबट्याला माणिकडोह न���वाराकेंद्रात उपचारासाठी घेऊन गेले.\nजुन्नर, 30 मे : बिबट्याने माणसांवर आणि प्राण्यावर हल्ला केल्याच्या बातम्या जुन्नरमध्ये नेहमी घडतात पण मंगळवारी रात्री एका बिबट्यावर कुत्र्यांनी हल्ला केला आणि यात हा बिबट्या जबर जखमी झालाय.चाळकवाडी परिसरातील त्रिमूर्ती मळा या ठिकाणी शेतकरी अनिल सोनवणे यांच्या शेतावर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या मेंढराच्या शिकारीसाठी आला होता. परंतु त्या बिबट्याला धनगराच्या कुत्र्यांनी पाहिले आणि पाठलाग केला.कुत्र्यांनी त्याला गाठून एकच हल्ला चढवला, या धुमश्चक्रीत बिबट्या गंभीर जखमी झालं.\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nVIDEO : 'कुण्या गावाचं आलं पाखरू...' हॉस्पिटलमध्येच परिचारिकांचा तुफान डान्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/elections-for-21-seats-of-the-legislative-council-on-21-may-287910.html", "date_download": "2019-01-21T20:12:42Z", "digest": "sha1:E4PDDK7ILD4JKTQY52ZC47L6W4HDLYLA", "length": 13654, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्या��र धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nस्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.\nमुंबई, 21 एप्रिल : विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे तशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. तर 24 तारखेला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.\n31 मे रोजी अनिल तटकरे यांचा कार्यकाळ पुर्ण होतोय. त्याचबरोबर जयंत जाधव, मितेश बांगडिया, अब्दुल दुराणी, प्रविण पोटे आणि दिलीप देशमुख यांचा कार्यकाल 21जूनला पुर्ण होतोय.\nदरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची चर्चा सुरू केली आहे, आघाडीबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकर�� यांनी दिली.\nसूत्राच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोकण, नाशिक, परभणी आणि उस्मानाबाद लातूर या ठिकाणी जागापैंकी काही जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे असं समजतंय. आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फोनवरून चर्चा केली. याबाबत पुढील तीन चार दिवसात काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.\nकोणत्या जागांसाठी निवडणूक होतेय\n21 मे रोजी मतदान, 24 मे रोजी मतमोजणी\n- नाशिक (जयंत जाधव)\n- अमरावती (प्रविण पोटे)\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nशरद पवारांनी पत्र लिहिले नसते तर मी जिवंत वाचू शकलो नसतो - छगन भुजबळ\nराणेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण\nVIDEO : मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर काय म्हणाले उदयनराजे\nमायक्रोसॉफ्टने हात वर केला; दिला दुसरा फोन घेण्याचा सल्ला\nकर्नाटक : सिद्धगंगा मठाचे महंत शिवकुमार स्वामींचे 111 व्या वर्षी निधन\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-171753.html", "date_download": "2019-01-21T19:52:46Z", "digest": "sha1:3KWBGFUR7AO4GHVIDZI5OJXL47YM6APT", "length": 11617, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आलं 'अॅपल'चं म्युझिक अॅप, अमर्यादित स्ट्रिमिंग आणि रेडिओही ऐका !", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन व��कायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nआलं 'अॅपल'चं म्युझिक अॅप, अमर्यादित स्ट्रिमिंग आणि रेडिओही ऐका \n09 जून : 'अॅपल'च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर...'अॅपल'ने एक नवीन म्युझिक अॅप लाँच केलंय. या अॅपचं नाव 'ऍपल म्युझिक' असं आहे. आपल्या 'वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स'मध्ये ऍपल ने ही घोषणा केली.\nया अॅपमध्ये अनलिमिटेड म्युझिक स्ट्रिमिंग, सोशल नेटवर्किंग,ऑनलाईन रेडिओ अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस इंटिग्रेट केल्या गेल्या आहेत असं अॅपलकडून सांगण्यात आलं.\nया अॅपवर लाँच होणार 'बीट्स वन' हे 24 ��ास सुरू राहणारं रेडिओ चॅनल सुरुवातीला 100 देशांमध्ये लाँच केलं जाणार आहे.पण या ऍपसाठी यूजर्सना मासिक फी भरावी लागणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nशरद पवारांनी पत्र लिहिले नसते तर मी जिवंत वाचू शकलो नसतो - छगन भुजबळ\nराणेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण\nVIDEO : मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर काय म्हणाले उदयनराजे\nमायक्रोसॉफ्टने हात वर केला; दिला दुसरा फोन घेण्याचा सल्ला\nकर्नाटक : सिद्धगंगा मठाचे महंत शिवकुमार स्वामींचे 111 व्या वर्षी निधन\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/shiv-sena-confused-on-no-confidence-motion-narendra-modinew-296737.html", "date_download": "2019-01-21T20:27:07Z", "digest": "sha1:PNV2TB5A5W4V5ZBTY6ECC3A2VSMF62U4", "length": 16460, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नरेंद्र मोदींवरच्या अ'विश्वासा'वरून शिवसेनेत गोंधळ", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nनरेंद्र मोदींवरच्या अ'विश्वासा'वरून शिवसेनेत गोंधळ\nअविश्वास प्रस्तावाच्या मुद्यावरून शिवसेनेतला गोंधळ पुन्हा एकदा समोर आला. शिवसेनेचे प्रतोद आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी व्हिप काढून सर्व खासदारांना सरकारच्या बाजूनं मतदान करण्याचा व्हिप काढला आणि नंतर असा व्हिप काढला नसल्याचा दावा केला.\nमुंबई,ता. 20 जुलै : टीडीपाने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरून नरेंद्र मोदी सरकारला काही धोका नव्हता. मात्र शिवसेना कुठली भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. भाजप आणि शिवसेनेचे संबंध बघता शिवसेना काय करणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. मात्र याही मुद्यावरून शिवसेनेतला गोंधळ पुन्हा एकदा समोर आला. शिवसेनेचे प्रतोद आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी व्हिप काढून सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याचा आणि सरकारच्या बाजूनं मतदान करण्याचा व्हिप काढला. तो माध्यमांमध्ये प्रसिद्धही झाला. मात्र नंतर तो व्हिप आम्ही काढलाच नाही, उद्धव ठाकरे वेळेवर निर्णय घेणार आहेत, तो आम्ही खासदारांना सांगितलं असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं. तर अस व्हिप मी काढलाच नसून कुणीतरी खोडसाळपणे ते कृत्य केल्याचं चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलं.\nपंतप्रधानपदाची आब राखा, सुमित्रा महाजन यांची राहुल गांधींना समज\nराहुल गांधींनी नेमका कुणाला मारला डोळा\nतर अविश्वास ठरावाच्या दिवशी शुक्रवारी शिवसेना खासदार चर्चेत भागच घेणार नाहीत असं शिवसेनेनं सांगत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. सरकारमध्ये राहून सत्तेचा लाभ घ्यायचा आणि सरकारवर टीकाही करायची अशी शिवसेनेची भूमिका आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेकडून सातत्याने प्रहार केले जाताहेत. आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो असं शिवसेनेचे मंत्री म्हणतात. देवेंद्र फडणवीस सरकारचा मृत्यू अटळ आहे फक्त त्याची तारिख आणि वेळ ठरायची आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी न्यूज18 लोकमतच्या एका कार्यक्रमातच केलं होतं. एवढा टोकाचा विरोध करूनही शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय.\nनरेंद्र मोदींवरच्या आरोपात तथ्य, शिवसेनेच्या अडसुळांनी दिला राहुल गांधींना पाठिंबा\nVIDEO : राहुल गांधींच्या 'जादू की झप्पी'ने मोदींना धक्का\nमध्यंतरी अमित शहा यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंत दोनही पक्षांचे संबंध सुरळीत होतील असा कयास व्यक्त होत होता मात्र शिवसेनेनं टीकेची धार कमी कमी केलेली नाही. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजप दादागिरी करते शिवसेनेचं खच्चिकरण करण्याचा प्रयत्न करते असा शिवसेनेचा आरोप आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभेच्या निवडणूका भाजप-शिवसेना एकत्र लढणार की स्वबळावर हे पाहाणं औत्स्युक्याचं ठरणार आहे. शिवसेनेच्या भूमिकेत गोंधळ नसून तो आमच्या डावपेचांचा भाग आहे असा शिवसेना सासत्यानं दावा करत असते. मात्र या भूमिकेमुळं पक्षातला गोंधळ बाहेर आला हे निश्चित.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणू���\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nLIVE VIDEO : कारवारमध्ये समुद्रात बोट बुडाली, 8 जणांचा मृत्यू\nकरिना कपूरला करायचं होतं राहुल गांधींना डेट, VIDEO व्हायरल\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/first-online-gram-sabha-held-kandali-113376", "date_download": "2019-01-21T21:15:54Z", "digest": "sha1:6QILPOJQJ5IJV4TEIRZQRVB3KVOPOR2Q", "length": 13904, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "First Online Gram Sabha held in Kandali राज्यातील पहिली ऑनलाईन ग्रामसभा कांदळीला संपन्न | eSakal", "raw_content": "\nराज्यातील पहिली ऑनलाईन ग्रामसभा कांदळीला संपन्न\nमंगळवार, 1 मे 2018\nजुन्नर : कांदळी (ता.जुन्नर) येथे आज मंगळवार ता. १ मे रोजी राज्यातील पहिली ऑन लाईन ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेच्या विषय पत्रिकेतील 24 विषयांवर 250 हून अधिक नागरिकांनी ऑनलाईन संपर्क साधत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सरपंच विक्रम भोर यांनी सांगितले.\nऑनलाईन ग्रामसभेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शरद सोनवणे, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, तहसिलदार किरण काकडे, विस्तार अधिकारी जयश्री बेनके, सरपंच विक्रम भोर, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी ठोकळ व ग्रामस्थ उपस्थित होते.\nजुन्नर : कांदळी (ता.जुन्नर) येथे आज मंगळवार ता. १ मे रोजी राज्यातील पहिली ऑन लाईन ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेच्या विषय पत्रिकेतील 24 विषयांवर 250 हून अधिक नागरिकांनी ऑनलाईन संपर्क साधत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सरपंच विक्रम भोर यांनी सांगितले.\nऑनलाईन ग्रामसभेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शरद सोनवणे, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, तहसिलदार किरण काकडे, विस्तार अधिकारी जयश्री बेनके, सरपंच विक्रम भोर, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी ठोकळ व ग्रामस्थ उपस्थित होते.\n'ज्या नागरिकांना ग्रामसभेला प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नाह�� त्यांना आपल्या समस्या, प्रश्न मांडता यावेत यासाठी ऑनलाइन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते\", असे भोर यांनी सांगितले.\nग्रामपंचायतीने एक ऍप तयार केले आहे. यात ग्रामपंचायतीची सर्व माहिती देण्यात आली आहे. ग्रामसभेच्या वेळेस ज्या ग्रामस्थास सहभाग घ्यायचा असेल त्यांनी ऍप डाऊनलोड करुन घेतले तर प्रत्यक्ष ग्रामसभा सुरु असताना सभेत जे काही प्रश्न उपस्थित होतील ते दिसतील त्यात हो किंवा नाही अशा स्वरूपात उत्तर नोंदविता येणार आहेत. गावातील एकूण एक हजार 700 खातेदार असून आजपर्यंत 1077 जणांनी ऐप डाउनलोड करून घेतले आहे.\nआमदार सोनावणे म्हणाले , 'प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात आज कांदळी गावाने एक पाऊल पुढे टाकले असून तालुक्यातील अन्य गावांनी हा आदर्श घेतला पाहिजे.' तहसीलदार काकडे म्हणाले, या एॅपमध्ये हवामान तसेच बाजारभाव याचा संदेश मिळणार असल्याने शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. गटविकास अधिकारी गाढवे म्हणाले , भविष्यात ऑन लाईन ग्रामसभेचा हा कांदळी पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविला जाईल यात शंका नाही.\nथिटेवाडीप्रश्‍नी पुढील आठवड्यात बैठक\nशिक्रापूर - कळमोडी प्रकल्पाचे पाणी थिटेवाडी बंधाऱ्यात येण्याबाबत भाजप-शिवसेना सरकार सकारात्मक असून, केंदूरकरांच्या मागणीनुसार पुढील आठवड्यात...\nआदिवासी गावाच्या विकासाची कथा (नयना निर्गुण)\nचंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्‍यातलं पाचगाव हे जेमतेम साठ उंबऱ्यांचं, मुख्यत: गोंड जमातीच्या आदिवासींची वस्ती असलेलं गाव. गावात गावगाडा...\nवाळूमाफियांच्या रडारवर थेट ग्रामसभा\nनागपूर : वाळूमाफियांमुळे आधीच ग्रामीण भागात दहशत असताना सरकारने लिलावाचे अधिकारच आता ग्रामपंचायतींना दिले आहेत. ग्रामसभेने शिफारस केल्यानंतरच...\nआदर्श किनगावात दारू व डीजेवर बंदी; महिलांचा पुढाकार\nफुलंब्री : तालुक्यातील आदर्श गाव किनगावात दारू व डिजे शंभर टक्के बंद करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन विशेष ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर केला....\nराज्यात घेणार दहा हजार ग्रामसभा\nऔरंगाबाद - केंद्र सरकारने अवलंबलेल्या धोरणामुळे बॅंकिंग क्षेत्र अडचणीत आले आहे. बॅंकांच्या बुडीत कर्जामध्ये (एनपीए) झपाट्याने वाढ होत आहे. अशा...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2016/08/17/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-21T19:44:11Z", "digest": "sha1:SG5TRLEJTUYYJKHUAOCTTJIFPPAM56R6", "length": 6032, "nlines": 81, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "समाजासाठी सर्वकाही देणारी माणसे - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nसमाजासाठी सर्वकाही देणारी माणसे0 मिनिटे\nसमाजासाठी सर्वकाही देणारी माणसे\n← खेळीया रिओ मधे\nडिजिटल पुणे २०२० मध्ये ‘कृषी विकास’ संस्थेला पहिली NGO पार्टनर होण्याचा मान\nकडेगावमध्ये विश्वस्तांचे शिबीर संपन्न\nचिंचणी-वांगी पोलीस ठाण्यासमोर पक्षीय निषेध मोर्चा\nNovember 14, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 0\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nसमाजासाठी सर्वकाही देणारी माणसे\nवाद-संवाद\tखेळीया रिओ मधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2017/09/17/peoples-cleaned-vaikunthdham/", "date_download": "2019-01-21T19:47:11Z", "digest": "sha1:ZGFEWXVBXAWHZDXAWXL4SQOVAC2BUEBM", "length": 9417, "nlines": 79, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "श्रमदानातून स्वच्छ झालं वैकुंठधाम...याला म्हणतात सामाजिक काम ! - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nश्रमदानातून स्वच्छ झालं वैकुंठधाम…याला म्हणतात सामाजिक काम \nकडेगाव : कडेगाव नगरीचा विकास ही आता केवळ शासकीय किंवा राजकीय बाब राहिली नसून ती एक लोकचळवळ होत आहे. याचीच प्रचीती इथल्या सुजाण नागरिकांनी आज दिली. प्रत्येकाचं जीवन अनेक अनिष्ठ बाबींसोबत व्यतीत होत असतं. किमान या जगाचा अखेरचा निरोप घेताना तरी अनिष्ठ, अस्वच्छ विचारांची संगत सुटावी आणि स्वच्छ, पवित्र वातावरणात आपल्या एका जीवलगाला पंचत्वात विलीन करताना, “आम्ही जातो अमुच्या गावा…” हे शब्द तितक्याच पवित्र भावनेनं मनामनातून उमटावेत, याच शुद्ध हेतूनं कडेगाव इथल्या वैकुंठधाम स्मशानभूमीची नागरिकांनी स्वच्छता केली.\nयोगगुरू पाटील गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी हा सामाजिक उपक्रम आज सकाळी राबवला. सध्या कडेगावला स्मार्ट सिटी करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा चालू आहे. चांगले विचार व्यक्त होत आहेत. अर्थात या विचारांना कृतीची जोड देवून एक चागली सुरुवात करण्याचा आदर्श या उपक्रमानं निर्माण केला आहे. या मोहिमेत सहभागी सर्वांचं “कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ परिवारातर्फे मनापासून अभिनंदन \n← विट्यात उद्या सेल्फहूड ची वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळा\nथेट सरपंच निवडीचा लोकशाहीवर सकारात्मक परिणाम \nकडेगावमध्ये दानवेंचा पुतळा काँग्रेसने जाळला\nMay 13, 2017 सागर वायदंडे Comments Off on कडेगावमध्ये दानवेंचा पुतळा काँग्रेसने जाळला\nसेनेच्या सावंतपुर शाखेचे जोशात उदघाटन\nMarch 22, 2018 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 0\nOne thought on “श्रमदानातून स्वच्छ झालं वैकुंठधाम…याला म्हणतात सामाजिक काम \nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२��३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nश्रमदानातून स्वच्छ झालं वैकुंठधाम…याला म्हणतात सामाजिक काम \nठळक बातमी\tथेट सरपंच निवडीचा �…\nशिक्षण\tविट्यात उद्या सेल्…\nविट्यात उद्या सेल्फहूड ची वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळा\nकडेगाव: येथील सेल्फहूड या सर्वांगीण प्रशिक्षण संस्थेद्वारा उद्या विटा इथे 'वक्तृत्व कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा' आयोजित करण्यात आली आहे. विटा येथील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chandrakant-patil-threatens-to-me-allegations-by-kapil-pati/", "date_download": "2019-01-21T20:21:05Z", "digest": "sha1:C7JLE5YEIPRICHRBSKSZDHZJLY3NEHLT", "length": 7290, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सभागृहातच चंद्रकांत पाटील माझ्यावर धावून आले ; कपिल पाटलांचा आरोप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसभागृहातच चंद्रकांत पाटील माझ्यावर धावून आले ; कपिल पाटलांचा आरोप\nटीम महाराष्ट्र देशा : चंद्रकांतदादा माझ्या अंगावर धावून आले. त्यांना दोन ते तीन मंत्र्यांनी पकडून ठेवले. अक्षरश: अंगावर धावून आले. तुला बघून घेतो, बदडून काढतो, अशी धमकी राज्याचे महसूलमंत्री देत असतील, तर परिस्थिती गंभीर आहे.”, असा धक्कादायक ���रोप आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली…\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nदरम्यान, प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी विधानपरिषदेत मोठा गोंधळ झाला. प्रशांत परिचारक यांच्याबद्दल प्रश्न विचारल्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आपल्या अंगावर धावून आले, त्यांनी ‘मी तुला बघून घेईन’ अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.\nप्रशांत परिचारकरांनी जो शब्दप्रयोग केला, ती परंपरा या सरकारला मान्य आहे का हा माझा प्रश्न आहे. त्याचा खुलासा सरकारने करावा. या विचारधारेचं समर्थन करतं की नाही, हे सरकारने स्पष्ट करावे. ते स्पष्ट करण्याऐवजी ज्याप्रमाणे चंद्रकांतदादा सभागृहात भाषा वापरत होते, खेदजनक आणि वेदनाजनक होती.”, असे कपिल पाटील म्हणाले.\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी महाआघाडी निर्माण केली…\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nएव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना झी युवाचा साहित्य सन्मान पुरस्कार…\n‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही…\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/arrest-warrant-issued-aginst-anil-ambani-patna-135935", "date_download": "2019-01-21T20:20:10Z", "digest": "sha1:BKKRIL7I6F4PVME4YBSXBM2J2WKLSR2A", "length": 11480, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "arrest warrant issued aginst Anil Ambani in Patna अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट | eSakal", "raw_content": "\nअनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\n13 जुलै 2011 रोजी आसामच्या तिलोई गावात झालेल्या अपघातात सैनी साह यांचा मृत्यू झाला होता. साह यांच्याकडे रिलायन्स जनरल इन्शुरन्सची विमा पॉलिसी होती. साह यांच्या कुटुंबीयांनी विमा मोबदला मिळवण्यासाठी बिहारमधील मधेपुरा कोर्टात दावा दाखल केला.\nपाटणा : विमा दाव्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे प्रमुख अनिल अंबानी यांच्याविरोधात बिहारच्या मधेपुरा सिव्हिल कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे.\n13 जुलै 2011 रोजी आसामच्या तिलोई गावात झालेल्या अपघातात सैनी साह यांचा मृत्यू झाला होता. साह यांच्याकडे रिलायन्स जनरल इन्शुरन्सची विमा पॉलिसी होती. साह यांच्या कुटुंबीयांनी विमा मोबदला मिळवण्यासाठी बिहारमधील मधेपुरा कोर्टात दावा दाखल केला. कोर्टाने साह यांच्या कुटुंबीयांस 28 फेब्रुवारी 2017 रोजी 18 लाख 83 हजारांची नुकसान भरपाई नऊ टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले. मात्र दीड वर्ष उलटूनही कंपनीने कोणताही मोबदला दिला नाही. त्यामुळे साह यांच्या कुटुंबीयांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली.\nयासंदर्भात न्यायालयाने कंपनीला दोनदा नोटीस बजावली, तरीही प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीचे प्रमुख अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले.\nमुंबई-गोवा महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यु\nजिते - मुंबई-गोवा महामार्गावर डंपरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. यशवंत घरत (वय ६०, खारपाडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे...\nवांजळे पुलाला जोडून धायरीसाठी नवा उड्डाण पूल\nधायरी - धायरी गावाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धायरी फाटा येथे होणारी वाहतूक...\nअकोलाजवळ दुचाकी अपघातात बापलेकांचा मृत्यू\nबाळापूर (अकोला) : राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास कान्हेरी-व्याळा...\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nजलवाहिन्यांना गळतीने लाखो लिटर पाणी वाया\nसातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी शाहूनगर- गोडोलीमधील जलवाहिनीच्या गळत्या काढलेल्या होत्या, तरीही पुन्हा येथील अजिंक्‍य बझार...\nडीपी रस्ता अर्धवट अवस्थेत\nवारजे - येथे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर (डीपी रस्ता) हा पर्यायी रस्ता सुरू झाला. मात्र, हा रस्ता फक्त अर्धा किलोमीटरचा तयार झाला आहे. काही अज्ञात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-21T20:23:27Z", "digest": "sha1:HBPHAOUPIZWTUJZD6IVNIPTGZWUWCNBR", "length": 8693, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फिरंगाई देवीच्या उत्सवाला सुरुवात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nफिरंगाई देवीच्या उत्सवाला सुरुवात\nसांगवी – दापोडीचे ग्रामदैवत फिरंगाई देवीच्या उत्सवाला आज दापोडी येथे सुरुवात झाली. दरम्यान, या देवीचे मुळ कुरकुंभ या गावी असून, बुधवारी पहाटे ४ वाजता श्री फिरंगाई देवीची महापूजा करण्यात आली.\nबुधवारी दिवसभर फिरंगाई महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ, संत्सग महिला भजनी मंडळ, गणेश नगर महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ पवारवस्ती, श्री फिरंगाई देवी जागरण गोंधळ पार्टी यांचा भजनांचा कार्यक्रम झाला. देवीच्या पालखीचे प्रस्थान संध्याकाळी कुरकुंभ येथे पालखीच्या मानकऱ्यासह झाले.\nआज (गुरुवारी) महापौर नितीन आप्पा काळजे यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता दापोडी येथे फिरंगाई देवीची महापुजा करण्यात येणार आहे. महापुजेनंतर श्रींचा पालखी छबिना निघणार आहे. तसेच उत्सवानिमित्त भव्य कुस्त्यांचा आखाडा शुक्रवारी रंगणार आहे. यामध्ये महिलांच्या कुस्त्यांचे मुख्य आकर्षण असणार आ���े. यावेळी भारत केसरी योगेश बोंबाळे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी बाला रफीक यांच्या कुस्त्यांचे आकर्षण राहील. कुस्तीगिरांना 11 लाख रूपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच नगरसेवक रोहित काटे यांच्या तर्फे चांदीची गदा देण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेहुरोड : अर्धवट विकासकामांमुळे दूरवस्था\nनोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा\n‘राँग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांना आणले वठणीवर\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nपाच लाख बालकांना लसीकरण\nरावेत बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-21T20:27:06Z", "digest": "sha1:SBUWALPO2KGPWK3KSHZB2JJ432YT7TYA", "length": 8660, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महसूल मंत्र्यांचे ऊस शेतकऱ्यांच्या बद्दलचे प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू – राजू शेट्टी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहसूल मंत्र्यांचे ऊस शेतकऱ्यांच्या बद्दलचे प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू – राजू शेट्टी\nकोल्हापूर: खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे. ऊस दरावर लवकर तोडगा निघण्याची शक्यता नाही त्यामुळे अांदोलनाची दिशा ठरवण्यासाठी उद्या सांगलीत सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच महसूल मंत्र्यांचे ऊस शेतकऱ्यांच्या बद्दलचे प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू असल्याचीही टीका देखील राजू शेट्टी यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.\nते म्हणाले, भाजप सरकारने शेतकऱ्यांना भूलथापा मारल्या अाहेत. शेतकरी समाधानी असले तरच समाधानाने राज्य करता येते. शेतकरी समाधानी नसल्यामुळे कर्नाटकात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपवर तणनाशक फवारणी सुरु झाली अाहे. हा निकाल म्हणजे 2019 च्या निवडणुकीचा ट्रेलर अाहे, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही – सुभाष देसाई\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागतो, हेच सरकारचे अपयश – धनंजय मुंडे\nपवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले : नरेंद्र मोदी\nपंढरपुरातील विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू धोक्‍यात\nखंडाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित\nविरोधकांना आतापासूनच पराभव दिसू लागला -नरेंद्र मोदीं\nकर्नाटकात कॉंग्रेस आमदारांमध्ये हाणामारी\nकोल्हापुरात हरणाच्या शिंगासह चंदनचोर टोळी जेरबंद\nकॉंग्रेसने अनुसूचित जातींच्या केवळ मतांसाठी वापर केला – देवेंद्र फडणवीस\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/e-edit-news/e-edit-on-pollution-in-india-1167476/", "date_download": "2019-01-21T20:30:25Z", "digest": "sha1:4HO75IF6FPOPD45CBFUSF3AGHCNRTDHX", "length": 20397, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "केल्याने होत आहे रे… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nकेल्याने होत आहे रे…\nकेल्याने होत आहे रे…\nनवी दिल्लीची हवा भलतीच खराब म्हणजे याबाबतीत दिल्लीने चीनची राजधानी बीजिंगलाही मागे सारले आहे.\nउच्च न्यायालयाने दिल्लीला गॅस चेंबर म्हटले, केवळ यावरून दिल्लीतील प्रदुषणाची स्थिती लक्षात यावी.\nनवी दिल्लीची हवा भलतीच खराब झाली आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. खराब म्हणजे याबाबतीत दिल्लीने चीनची राजधानी बीजिंगलाही मागे सारले आहे. उच्च न्यायालयाने दिल्लीला गॅस चेंबर म्हटले, केवळ यावरून दिल्लीतील प्रदुषणाची स्थिती लक्षात यावी. ती सुधारली पाहिजे असे सगळ्यांनाच वाटत आहे. घरात वायुशुद्धीकरणाची यंत्रे लावून फार फार तर आजचे मरण उद्यावर ढकलले जाईल, पण ते आहे अटळ याची खात्री तमाम दिल्लीकरांना झालेली आहे. त्यामुळे किमान आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या स्वास्थ्यासाठी तरी दिल्लीची हवा सुधारली पाहिजे यावर सगळ्यांचेच एकमत आहे. वाद आहे तो त्यासाठीच्या उपायांबाबत. दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने शहरातील वाहनसंख्येवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी दिल्लीत एका दिवशी सम आणि दुस-या दिवशी विषम क्रमांकाची वाहनेच तेवढी रस्त्यावर आणता येतील असा नियम केला. त्यामुळे १ जानेवारीपासून दिल्लीच्या रस्त्यावर रोज निम्मीच वाहने येतील आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होईल अशी आशा आहे. केजरीवाल सरकारने केवळ हाच एकमेव निर्णय घेतला आहे असेही नाही. दिल्लीतील बदरपूरमधील औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख आणि धुरामुळे प्रदूषणात भर पडते. तर १ जानेवारीपासून तो प्रकल्पही बंद करण्यात येणार आहे. २०१७ पासून दिल्लीत युरो-६ वाहने आणि इंधनाचाच वापर करण्यात येणार आहे. अन्य राज्यांतून येणारे ट्रक हे प्रदूषणाचे एक मोठे कारण. आता दिल्लीत रात्री नऊनंतरच त्यांना प्रवेश देण्यात येतो. ती वेळ दोन तासांनी पुढे करण्यात आली आहे. शिवाय दिल्लीच्या सीमेवर त्यांचे प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र तपासूनच त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. लोकांनी कचरा जाळू नये म्हणून प्रबोधन करण्यात येत आहे. एकंदर प्रदुषण कमी करण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू आहेत. सरकार याबाबत गंभीर आहे, हेही दिसते आहे. अशा परिस्थितीत लोक केवळ आपल्या आरोग्याचा विचार करून सरकारच्या या निर्णयांना पाठिंबा देतील असे कोणासही वाटेल. ‘जान है तो जहाँ है’ ही ��ाक्प्रचार निदान दिल्लीकरांना तरी कोणी शिकवायला नको. पण तसे घडताना दिसत नाही. केजरीवाल यांच्या वाहनविषयक निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. यात अर्थातच केजरीवाल यांचे राजकीय विरोधक आघाडीवर आहेत. लोकांच्या जगण्याच्या प्रश्नांबाबतही राजकारण होणे हे काही भारताला नवीन नाही. परंतु लोक राजकारणापायी हळुहळू येणा-या मरणालाही कवटाळू पाहात आहेत हे मात्र या निमित्ताने पहिल्यांदाच दिसत आहे.\nया निर्णयामुळे अनेकांना अडचण, त्रास सहन करावा लागणार आहे यात शंकाच नाही. राज्यकर्त्यांनी आजवर कोणत्याही शहरातील सार्वजनिक वाहतुकीची साधने पुरेशी आणि परवडणारी असावीत याकडे नीट लक्षच दिले नाही. दिल्लीला या दुर्लक्ष्याचा फटका बसणार आहे. आज दिल्लीत मेट्रोची सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. कालपर्यंत खासगी गाड्या वापरणारे अनेक जण आज मेट्रोने प्रवास करताना दिसतात. परंतु ते पुरेसे नाही. बीजिंगमध्ये २.१ कोटी लोकसंख्येसाठी मेट्रो वा सबवेचे १७ मार्ग आहेत. दिल्लीत २.५ कोटी लोकसंख्येसाठी मेट्रोचे केवळ पाच मार्ग आहेत. सार्वजनिक बस आणि रिक्षांच्या सेवेबाबत काही चांगले बोलावे अशी गोष्ट नाही. अशा परिस्थितीत रोज निम्मी खासगी वाहने रस्त्यावर आली नाहीत, तर प्रवासाच्या अडचणी वाढणार यात शंकाच नाही. पण निम्मी वाहने रस्त्यावर नसल्यामुळे वाहतूक कोंडीपासून आणि पर्यायाने त्यामुळेही होणा-या प्रदुषणापासून दिल्लीवासीयांची सुटका होणार आहे. हे लक्षात न घेता, या निर्बंधांवर टीका करण्यात येत आहे. असा नियम केला की मग लोक आणखी एक गाडी खरेदी करतील, खोट्या नंबरप्लेट बनवतील असे सांगितले जात आहे. नियम तोडले जातील म्हणून ते बनवूच नका हे सांगण्याचा हा दुसरा मार्ग आहे.\nकेजरीवाल सरकारने हा निर्णय घाईने घेतल्याचा आरोपही होत आहे. केजरीवाल यांचा हडेलहप्पी स्वभाव पाहता तो खराही असेल. एक गोष्ट खरीच आहे की हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी किमान पोलीस यंत्रणेला तरी विश्वासात घ्यायला हवे होते. त्यामुळे अंमलबजावणीतील अनेक समस्यांची उत्तरे आधीच शोधता आली असती. पण केवळ या एका मुद्द्यावरून किरण बेदी यांच्यासारखी एकेकाळची ‘आम’ महिला टीका करते तेव्हा ती निखळ राजकीय द्वेषातूनच आलेली असते हे लक्षात घ्यायला हवे.\nकेजरीवाल यांनी धाडसाने हा निर्णय घेतला खरा. पण आता त��याबाबत येणा-या प्रतिक्रिया पाहून त्यांचे पायही डळमळू लागले आहेत असे दिसते. हा निर्णय आता केवळ १५ दिवसांसाठीच राबविण्यात येणार आहे. त्याचे यशापयश पाहून त्याचे भवितव्य ठरविले जाणार आहे. ते करताना केजरीवाल त्यांच्या लोकानुनयी राजकीय प्रवृत्तीचे बळी ठरतील की काय अशी शंका आहे. किमान या बाबत तरी त्यांनी अधिकांचा अधिक फायदा हेच तत्त्व लक्षात घ्यायला हवे. याचे कारण या निर्बंधांमुळे अनेकांना त्रास होणार असला तरी सर्वांचीच जीवघेण्या त्रासातून सुटका होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती टी एस ठाकूर यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. माजी मंत्री जयराम रमेश त्याच्या बाजूने आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिल्लीतील शहाणी मंडळी त्याच्या पाठीशी आहे.\nया धोरणाला होणा-या निर्बुद्ध विरोधापुढे झुकून ते रद्द करण्यात आले तर त्यातून तोटा अखेर आम आणि खास अशी सगळ्याच लोकांचा होणार आहे. तेथे हे धोरण यशस्वी झाले तर ते भविष्यात अन्य प्रदुषित शहरांपुढेही आदर्श ठरू शकते. आज ना उद्या मुंबईसारख्या शहरावर ती वेळ येणार आहे. ते लक्षात घेऊन आजपासूनच मुंबईच्या नियोजनकर्त्यांनी आणि राज्यकर्त्यांनी येथील सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. केले तर सगळ्याच गोष्टी होऊ शकतात. फक्त आधी करण्याची आवश्यकता आहे. केजरीवाल यांनी असे काही करण्याची हिम्मत दाखविली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cooperate-with-the-work-of-shegaon-to-pandharpur-palkhi-road-lonikar/", "date_download": "2019-01-21T20:15:13Z", "digest": "sha1:L3YEGAX7MHMJQEY7HLHYSRCYTVXZEQKF", "length": 15805, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाच्या कामाला सहकार्य करा-लोणीकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाच्या कामाला सहकार्य करा-लोणीकर\nरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने रस्त्याच्या कामाला सर्व शेतकऱ्यांसह नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन\nजालना : शेगाव ते पंढरपूर हा पालखी महामार्ग 2 हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येत आहे. जालना जिल्हयातून जवळपास 95 किलोमीटरचा हा महामार्ग जात असुन या मार्गामुळे दळणवळण सुलभ व जलदगतीने होण्याबरोबरच या भागातील विकासाचा चालना मिळून बेरोजगारांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने या रस्त्याच्या कामाला सर्व शेतकऱ्यांसह नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.\nपरतूर येथील तहसिल कार्यालयात लोणार-मंठा व वाटूर-लोणी (शेगाव ते पंढरपूर) या पालखी मार्गाबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.\nयावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, कार्यकारी अभियंता श्री देशमुख, पोलीस उपअधीक्षक श्री वाळके, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री कोल्हे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय सिंग, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री चव्हाण, तहसिलदार श्री फुफाटे आदींची उपस्थिती होती.\nशेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, गतकाळात अंबड येथे पंढरपूरला पांडूरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात होऊन त्यामध्ये अनेक वारकरी मृत्युमुखी पडले होते. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा रस्ता असुन पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सोय व्हावी व्हावी तसेच या घटनेमुळे जालना जिल्ह्याला ���ागलेला कलंक पुसण्यासाठी आपण सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करुन शेगाव ते पंढरपुर या 2 हजार कोटी रुपयांच्या रस्त्याला मंजुरी मिळवुन घेतली. या रस्त्याचे कामही मोठ्या झपाट्याने सुरु आहे. जालना जिल्ह्यातून हा मार्ग जवळपास 95 किलोमीटर जाणार असुन परतूर व मंठा भागाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात या मार्गामुळे चालना मिळणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nदळणवळणाची सुविधा अधिक गतिमान व्हावी, वारकऱ्यांची पढंरपूरला जाण्याची सोय व्हावी या दृष्टीकोनातुन या पालखी मार्गाचे काम करण्यात येत आहे. या पालखी मार्गामध्ये आवश्यकतेनुसार ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित करण्यात येणार आहेत अशा शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या दारानुसार योग्य मोबदला देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच त्यांच्या संमतीनेच जागेचे संपादन करण्यात येणार आहे. विकासाचा चालना देणारा हा मार्ग असुन यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणण्यात येऊ नये. या मार्गाच्या कामाबाबत तसेच शेतकऱ्यांच्या काही अडचणी असल्यास त्या जिल्हा प्रशासनाशी संपर्क करुन चर्चेच्या माध्यमातुन सोडविण्याचे आवाहन करत कोणही कायद्याचे उल्लघंन करु नये असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. मार्गासाठी संपादित केलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमीनीमधील झाडे तोडण्यात आली असतील तसेच शेतीपंपाच्यापाईप लाईनचे नुकसान झाले असेल याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पहाणी करुन त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना अदा करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या असलेल्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी दर महिन्याला अशा प्रकारच्या बैठकांचे आयोजन करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.\nपरतूर व मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीच्या माध्यमातुन उत्पादन घेण्यात येते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळपिके तसेच इतर मालाला या पालखी महामार्गामुळे बाजारपेठेत कमी वेळेत व कमी खर्चात नेण्याची मोठी सोय होणार आहे. त्याचप्रमाणे या मार्गामुळे उद्योगधंदे, व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ��� पर्यायाने या भागातील बेरोजगारांच्या हाताला मोठ्या प्रमाणात कामाच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nयाप्रसंगी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की, दळणवळणाच्या दृष्टीकोनातुन मंठा व परतूर तालुका मागासलेला आहे. या शेगाव ते पंढरपूर या 2 हजार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातुन मंजुरी मिळाली असुन या मार्गामुळे या भागात विकासाची गंगा आणल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या आभार व्यक्त करत या मार्गामध्ये येणाऱ्या बाह्यवळण व इतर कामांसाठी 68 एकर जमीनीचे संपादन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची संमती तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच या शेतजमीनीचे संपादन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमीनीचा पाचपट भावाने मोबदला देण्यात येणार असुन या मार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\n‘मनमोहन सिंग हे सर्वोत्तम पंतप्रधान’ शिवसेनेचे सर्टिफिकेट\nहुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ. कुमार सप्तर्षी\nपुणे : 'इंग्रजांना घालवण्याइतकाच मोदीरूपी हुकूमशाही विरुद्धचा लढा महत्वाचा असून लोकसभा निवडणुकीद्वारे ही हुकूमशाही…\nभाजप पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिला, तर पक्ष सोडू – शत्रुघ्न…\n‘लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा…\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/father-murder-nashik-because-some-argument-151057", "date_download": "2019-01-21T21:16:35Z", "digest": "sha1:YEIGL4XELQ7LCCRSZ3I5YDE44IQOVGYO", "length": 17796, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "father murder in nashik because of some argument किरकोळ वादातून बापलेकावर जिवघेणा हल्ला, वडिलांचा मृत्यु | eSakal", "raw_content": "\nकिरकोळ वादातून बापलेकावर जिवघेणा हल्ला, वडिलांचा मृत्यु\nसोमवार, 22 ऑक्टोबर 2018\nनाशिक - नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखाली उसळ विक्री करणाऱ्या बाप - लेकांवर वाहन पार्किंगच्या किरकोळ वादातून पाच संशयितांनी धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात उसळविक्रेते नरसिंग गोपीनाथ शिंदे (42, रा. अरिंगळे गळा, श्रीकृष्णनगर, एकलहरा रोड, नाशिकरोड) यांच्या पोटात धारदार शस्त्र खुपसून निर्घृणपणे खून करण्यात आला तर, त्यांचा मुलगा संदीपवरही धारदार शस्त्राने वार करण्यात आले. मुलगा गंभीररित्या जखमी आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. यात एक संशयित अल्पवयीन मुलगाही आहे.\nनाशिक - नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखाली उसळ विक्री करणाऱ्या बाप - लेकांवर वाहन पार्किंगच्या किरकोळ वादातून पाच संशयितांनी धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात उसळविक्रेते नरसिंग गोपीनाथ शिंदे (42, रा. अरिंगळे गळा, श्रीकृष्णनगर, एकलहरा रोड, नाशिकरोड) यांच्या पोटात धारदार शस्त्र खुपसून निर्घृणपणे खून करण्यात आला तर, त्यांचा मुलगा संदीपवरही धारदार शस्त्राने वार करण्यात आले. मुलगा गंभीररित्या जखमी आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. यात एक संशयित अल्पवयीन मुलगाही आहे. सदरची घटना रविवारी (ता.21) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अरिंगळे मळ्यात घडली.\nमारुती नरसिंग शिंदे (रा. अरिंगळे मळा, एकलहरा रोड) याच्या फिर्यादीनुसार, संशयित दीपक शंकर पाडळे (26), आकाश शंकर पाडळे (23), अमोल शंकर पाडळे (24, रा. अश्‍विनी कॉलनी, नाशिकरोड), सुरेश ऊर्फ पिंट्या पांडुरंग सोनवणे (42, रा. अरिंगळे मळा, नाशिकरोड) व सोनवणे याचा अल्पवयीन मुलगा अशी संशयितांची नावे आहेत.\nनरसिंग शिंदे यांचा नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखाली उसळ विक्रीचा गाडा आहे. रविवारी (ता.21) रात्री 9 वाजेच्या सुमारास ज्याठिकाणी शिंदे यांची चारचाकी कार (एमएच 15 एफएफ 6962) पार्क करायची होती, त्याठिकाणी संशयित दीपक पाडळे याची दुचाकी पार्क केलेली होती. ती दुचाकी नरसिंग शिंदे याचा मुलगा मारुती बाजुला सरकावित होता. त्��ावेळी संशयित पाडळे याने, गाडीला हात लावू नकोस, तू बादशहा झालास का गाडी कोणाची आहे, हे तुला माहीत नाही का गाडी कोणाची आहे, हे तुला माहीत नाही का असे म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केली. ते पाहून नरसिंग शिंदे आले आणि त्यांनी संशयित दीपक पाडळे यास समजावून सांगत होते. या वादाचे पर्यावसन झटापटीपर्यंत झाले. परंतु, त्यावेळी आसपासच्या विक्रेत्यांना वाद मिटविले. त्यांनतर शिंदे बापलेक घरी गेले. त्यांचा मोठा मुलगा संदीप हाही उसळ विक्रीचा गाडा लावतो. तो घरी आला नाही, म्हणून नरसिंग शिंदे हे घराबाहेर त्याला पाहण्यासाठी गेले असता, काही वेळात संशयित पाडळे याने संशयितांच्या मदतीने दोघा बापलेकांवर धारदार शस्त्राने हल्ला चढविला.\nमारुती शिंदे व त्याची आई सरस्वती हे घराबाहेर आले असता, बापलेकांना मारहाण सुरू असल्याचे पाहिले. संशयित अमोल पाडळे याने नरसिंग शिंदे यांना धरून ठेवले होते, तर संशयित पिंट्या उर्फ सुरेश सोनवणे याने धारदार शस्त्राने नरसिंग शिंदे याच्यावर वार करून पोटात खुपसला. तर संशयित दीपक पाडळे व त्याचे साथीदार हे संदीपलाही लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत होते. आरडाओरडा पाहून आसपासचे नागरिक जमा झाल्याने संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी नरसिंग शिंदे यांना मुलगा मारुती व नागरिकांनी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता, अतिरक्तस्त्राव व गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच, संदीप शिंदे याच्यावरही धारदार शस्त्राने वार झाले असून त्याच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हेशाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चारही संशयितांना मध्यरात्री पोलिसांनी अटक केली, तर अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मजगर करीत आहेत.\nसिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी\nनागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी...\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nगुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसदल अव्वल\nबीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण...\nवृद्ध महिलेचा दिवसा गळा चिरून खून\nबीड - शहरातील अयोध्यानगर भागात एका वृद्ध महिलेचा शनिवारी (ता. 19) सकाळी अज्ञात व्यक्तीने गळा चिरून खून केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे...\nयुवकाच्या खूनप्रकरणी अल्पवयीन मुले ताब्यात\nपुणे : सिंहगड रस्ता परिसरातील युवकाच्या खूनप्रकरणी सिंहगड पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. दारू पिताना पैसे घेण्याच्या कारणामुळे...\nबलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने पीडितेची गोळ्या घालून हत्या\nगुडगाव : बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यामुळे एका 22 वर्षीय महिलेची आरोपीने गोळ्या घालून हत्या केली. ही घटना शुक्रवारी येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/ganesh-chaturthi-festival-ganeshotsav-2018-article-4-1750015/", "date_download": "2019-01-21T20:29:19Z", "digest": "sha1:M2YIRZQVQ3SCIFYYPMEVKFY3O4CBXEOH", "length": 25510, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ganesh Chaturthi Festival Ganeshotsav 2018 Article 4 | बाप्पा मोरया : आम्ही चालवू हा पुढे वारसा.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nबाप्पा मोरया : आम्ही चालवू हा पुढे वारसा..\nबाप्पा मोरया : आम्ही चालवू हा पुढे वारसा..\nमराठवाडा-खानदेश भागामध्ये गणपतीपेक्षाही महत्त्व असते गौरीला. इकडे त्याला महालक्ष्म्या असे म्हटले जाते\nगणपती उत्सवात तरुणाई हिरिरीने भाग घेते. सगळ्या प्रथा परंपरा भक्तिभावाने पाळते. दुसरीकडे सार्वजनिक पातळीवर या उत्सवाकडे एखाद्या इव्हेंटसारखे बघते. तरुणाईमुळे हा उत्सव म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ झाला आहे.\nगणपतीची तयारी सध्या सगळीकडेच झोकात सुरू आहे. गल्लोगल्ली आणि नाक्यानाक्यावर असणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसून तयारी केलेली आहे आणि घरात इकडची काडीही तिकडे न करणारी सर्व तरुण मंडळी आपापल्या मंडळाच्या प्रत्येक तयारीत अतोनात उत्साहाने सहभाग घेताना दिसत आहेत. ऑफिसात उच्चपदस्थ असणारी व्यक्ती गणपतीच्या मंडपात कसलीही लाज न बाळगता सतरंज्या अंथरण्यापासून ते प्रसाद वाटण्यापर्यंतची कामं अगदी मनोभावे करते. समाजाच्या सर्व थरांमध्ये लाडक्या असणाऱ्या बाप्पाच्या सेवेत कधीच कुठे भेदाभेद दिसत नाही. इंटरनेटच्या या जमान्यात पंढरीची वारी, नवरात्र असे सगळेच सण ‘इव्हेंट’ झालेले असताना गौरी-गणपती तर या ‘इव्हेंट्स’च्या यादीत अग्रेसर आहे.\nसार्वजनिक गणेशोत्सव जसजसे व्यापक स्वरूप धारण करू लागला, तसतसं तरुणाईच्या ऊर्जेला वाट करून देणारा हा सण, गणेशाच्या भक्तीबरोबरच त्यातल्या ‘सेलिब्रेशन’साठी जास्त आवडीचा ठरला. गणेशोत्सव म्हणता क्षणी बाप्पाच्या प्रसन्न मूर्तीसह मिरवणुकीत भान हरपून नाचणारे तरुण मुलं-मुली येतातच. आता गणपती न नाचता, नुसता वाजत-गाजत आणला तरी चालतो; पण गणपतीची स्थापना आणि विसर्जन मिरवणुकीशिवाय केलंय, अशी कल्पना तरी करता येते का अर्थात नाही मग तरुणाई गणपतीच्या सणाकडे केवळ ‘सेलिब्रेशन’साठी, ‘फुल्टू एन्जॉयमेंट’ म्हणूनच बघते का जरा आजूबाजूला बघितलं की लक्षात येतं, खरं तर असं नाहीये. एरवी देवाधर्मात फारसा इंटरेस्ट नसलेल्या मंडळींनाही बाप्पा आपल्या जवळचा वाटतो, भलेही तरुणाई पूजाअर्चा- अभिषेक असे प्रकार करताना दिसणार नाही, भलेही आरत्या म्हणताना जोरजोरात सूर लावून आरती करतेवेळेस धांगडिधगा करतील, पण याच बाप्पाकडे डोळे मिटून आपल्या मनातली गोष्ट अगदी एखाद्या मित्राला सांगावी तशी सांगतील. मंडळाच्या गणपतीला दिवसभर वाहिलेले असणारे घरातले तरुण, घरच्या पूजेलाही, ‘‘बाबा, या वेळी मी पूजा करतो,’’ असं म्हणत जबाबद��री आनंदाने आपल्या खांद्यावर घेतील आणि अगदी मन लावून गणपतीची प्रतिष्ठापना करतोय हे पाहून वडिलांनाही आपली कित्येक वर्षांची परंपरा यापुढेही अबाधित राहील हे मनोमन पटेल.\nआजच्या घडीला गणपतीत नयनरम्य देखावे, आगमन, विसर्जनाची मिरवणूक, सकाळ-संध्याकाळच्या आरत्या हे अगदी सर्वत्र दिसते; पण महाराष्ट्राच्या अनेक भागांत गणेशोत्सवात अनेक आगळ्यावेगळ्या परंपरा असतात. त्या त्या भागातील तरुण मंडळी या प्रथा अगदी मनापासून पुढे नेत असतात. या परंपरांची माहिती जाणून घेतल्यास अनेक वैविध्यपूर्ण प्रथा समोर येतात.\nकोकणात गौरी-गणपती हा वर्षांचा सण. त्यासाठी अगदी जगाच्या कुठल्याशा कोपऱ्यात असला तरी गणपतीसाठी कोकणी माणूस घरी येतोच. कोकणात गावातील प्रत्येक घरात गणपती आणि घरातला गणपती म्हटल्यावर अगदी काहीही झालं, घरात एखादी दु:खद घटना जरी घडली तरी गणपती बसवला जातोच. याबद्दल कोकणातील डॉ. बापू भोगटे एक मजेशीर गोष्ट सांगतात. कोकणात काही गावांमध्ये घरात गणपतीच्या स्थापनेची सुरुवात कशी होते या प्रश्नाचं उत्तर ते देतात, ‘‘९० टक्के घरांमध्ये गणपती हे चतुर्थीच्या दिवशी पहाटे एक ते पाच या वेळेत घरमालकाला फसवून किंवा चोरून ठेवले जातात आणि जाताना घराबाहेर भरपूर फटाके फोडून जातात.’’ या कोकणातल्या गणपती ठेवणाऱ्या टोळीमध्ये गावातीलच काही खोडकर तरुण असतात. मग या सगळ्या गणपती ठेवण्याच्या कार्यक्रमासाठी नीट नियोजन करून, आधीच छोटीशी मूर्ती बुक करून आणली जाते, घरमालकाला बोलण्यात गुंतवून घराबाहेर किंवा आत नेऊन आपण बाहेर मूर्ती ठेवून पसार व्हायचे. बाहेर फटाक्यांचा आवाज आला, की घरमालकाला काय ते लक्षात येते आणि मग या टोळक्याचा इरसाल मालवणी शिव्यांनी उद्धार न झाला तरच नवल फसवून बसवलेला असला तरी या गणपतीचे स्वागत मात्र आनंदाने याच टोळक्याचे तोंड गोड करून केले जाते. कोकणात मालवणी मुलखात आपल्या लाडक्या बाप्पाच्या लाडक्या उंदरासाठी गणपतीतील दहा दिवसांपैकी एक दिवस राखून ठेवतात. त्यालाच हुंदरबी असंही म्हणतात. या दिवशी खास उंदरासाठी नवेद्य दाखवतात आणि दुसऱ्या दिवशी हाच नवेद्य घरातील कर्ता पुरुष अगदी पहाटे शेतात नेऊन उंदीरमामासाठी ठेवतो. याच दिवशी शेतातील अनेक महत्त्वाची कामेदेखील केली जातात. कोकणात कुठे गणपतीच्या दिवशी पहाटे ढोल वाजवून सगळ्या गावाला उठवण्याची पद्धत, तर कुठे रात्री पुरुष मंडळींनी एकत्र जमून फुगडय़ा घालायची पद्धत.. आणि या सगळ्यांमध्ये तरुणाईचा हिरिरीने असलेला सहभाग. अशा किती तरी वेगळ्या परंपरा कोकणात शेकडो वर्षे चालल्या आहेत आणि तरुणांच्या त्यात असलेल्या सहभागामुळे त्या अखंड राहतील याबद्दल कोकणी माणूस निश्चित आहे.\nगणपतीत घरोघरी जागरण करण्याची परंपरा सर्वत्र दिसून येते आणि या जागरणाचा वेळ कसा घालवावा याचीही ‘सोय’ करून ठेवलेली दिसते. अनेक ठिकाणी गणपतीच्या तिसऱ्या दिवसानंतर पत्ते खेळायला सुरुवात होते. यासाठी दहा-बारा जणांचा ग्रुप असतो. हा ग्रुप आरती झाल्यानंतर जो डाव सुरू करतो, तो अगदी पहाटे पाच-सहा वाजेपर्यंत हा खेळ रंगतो. आता या गटाला चहापाणी पुरवण्यासाठी एक हरकाम्या असतोच, जो चहापाण्याच्या खर्चातून आपला खर्च काढण्यात माहीर असतो. कधी खूप पैसे लावून, तर कधी केवळ आनंदासाठी जागरणात पत्ते खेळले जातात. याचा गणपतीशी जरी काही संबंध नसला, तरी वर्षांनुवर्षे खेळत असल्यामुळे आता हे नित्याचेच झाले आहे.\nमराठवाडा-खानदेश भागामध्ये गणपतीपेक्षाही महत्त्व असते गौरीला. इकडे त्याला महालक्ष्म्या असे म्हटले जाते. या महालक्ष्म्यांची अगदी मोठी तयारी केली जाते. त्यांच्यासमोर बांधण्यासाठी फराळाच्या विविध पदार्थाचा फुलोरा केला जातो. घराघरांतील मुलींची या कामी आईला मदत होतेच, शिवाय त्यांच्यासमोर जी सजावट केली जाते, त्याचं खातं घरच्या तरुणाईकडेच असतं. मग घराघरांत केलेल्या सजावटींची चुरस असते. पुण्या-मुंबप्रमाणे मराठवाडय़ातही तरुणाई एकत्र येऊन सार्वजनिक गणपती बसवते; पण यातही एक वेगळेपण म्हणजे इतर वायफळ खर्च कमी करून इथे प्रत्येक मंडळ गणपतीच्या दहा दिवसांपैकी एका दिवशी भंडाऱ्याचे आयोजन करते. या भंडाऱ्यात दालबाटी, मसालेभात अशी मेजवानी ठेवली जाते आणि सर्व जातीधर्माच्या सर्व स्तरांवरील माणसांना एकत्र आणत हा भंडारा केला जातो.\nही अगदीच काही उदाहरणे झाली; पण मलागणिक बदलणाऱ्या भाषेसोबतच प्रत्येक ठिकाणच्या प्रथाही बदलतात आणि त्या इतक्या अनोख्या असतात की, आपल्या सणाचं वेगळेपण जाणवल्याशिवाय राहत नाही.\nगणपतीचा सण एकीकडे इव्हेंट झालेला असताना, त्यात कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असताना अशा वेगवेगळ्या परंपरांची होणारी जपणूक पाहिल्यावर आपल्या संपन्न संस्कृतीचा वारसा जतन होतोय याची जाणीव होते आणि याचबरोबर या परंपरांना कुठेही अंधश्रद्धेची किनार लागू न देता नव्या-जुन्याची सांगड घालत या परंपरा पुढे नेण्याची जबाबदारीसुद्धा आजच्या तरुण पिढीकडे येते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nGanesh utsav recipe : घरच्या घरी असे बनवा चॉकलेट मोदक\nVIDEO: त्यांच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला भारतीयांचे ‘गणपती बाप्पा मोरया’ने उत्तर\nबहरिनमध्ये असे झाले गणेशोत्सव सेलिब्रेशन\nविसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील सतरा प्रमुख रस्ते बंद\nएकाच मंडपात बाप्पाची आरती आणि अजान, मुंब्राच्या एकता मंडळाचा अनोखा आदर्श\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/pakistan-declares-26-11-mastermind-hafiz-saeed-a-terrorist-118021300019_1.html", "date_download": "2019-01-21T21:06:20Z", "digest": "sha1:KRNUDUOCPKMFMV2ODCCRZVDPDNAIYRAR", "length": 11059, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पाकिस्तानकडून सईद दहशतवादी घोषित | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपाकिस्तानकडून सईद दहशतवादी घोषित\nपाकिस्तानने अखेर मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला आणि त्याची दहशतवादी संघटना जमात उद दावाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेद्वारे (यूएनएससी) प्रतिबंधित व्यक्ती आणि लष्कर ए तोयबा, अल कायदा तसेच तालिबानसारख्या संघटनांना लगाम घालण्याचा उद्देश असलेल्या एका अध्यादेशावर राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी स्वाक्षरी केली आहे. या सूचीत हाफिज सईदची दहशतवादी संघटना जमात उद दावाचाही समावेश आहे.\nआतापर्यंत पाकिस्तानने जमात उद दावासारख्या संघटनांचा फक्त दहशतवादी संघटनांच्या सूचीत समावेश केला होता. पाकिस्तानकडून कधी बंदीची चर्चा केली जात तर कधी या संघटनेला देणगी घेण्यावर बंदी लादण्याची चर्चा केली जात. पण आता राष्ट्रपतींद्वारे अध्यादेशावरील स्वाक्षरीनंतर जमात उद दावा अधिकृतरित्या दहशतवादी संघटना ठरली आहे. यातून पाकिस्तान स्वत:ला स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पाकिस्तानचे हे पाऊल निव्वळ धुळफेक असल्याचेही बोलले जात आहे. कारण अध्यादेश हा ठराविक काळानंतर संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे जर पाकिस्तानने वेळेत कायदा केला नाही तर ही सरळसरळ धुळफेकच असेल, असे बोलले जात आहे.\nपाकिस्तानामध्ये 'पॅडमॅन' बॅन, रशियामध्ये झाला प्रदर्शित\nपाकचा हनी ट्रॅप: भारतीय अधिकारी फसला\nभारतीय मुस्लिम व्यक्तींना 'पाकिस्तानी' संबोधणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा द्या\nमला अटक करून दाखवाच : सईद\nराम माधव यांचे ट्विट I love pakistan\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nजेव्हा लोकमान्य आगरकर यांना म्हणतात तुमचे ऐकायला हवे होते - ...\nराज ठाकरे त्यांचे काका बाळसाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे व्यंगचित्रकार आहेत. काही दिवसांत ...\nपाकीस्थान कडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पैसे घेतो गंभीर आरोप\nअभिव्यक्ती स्वातंत्र्गयावर गदा आणता म्हणून संघावर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील ...\nफेसबुक व्हिडिओ डाउन��ोड करण्याचा सर्वात सोपी पद्धत\nआपल्यातून बरेच लोक फेसबुक वापरत असतील. कधीकधी अस होत की फेसबुक टाइमलाइन पाहतं असताना असा ...\nतिची सरकारी नोकरीसाठी अजब फसवणूक, मूर्खपणाचा कळस\nपुणे येथे एका महिलेची फार विचित्र फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे ही महिला सरकारी ...\nकाँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता त्यामुळे ते कधीच ...\nभाजपाने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले असून काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Believe-in-your-ability/", "date_download": "2019-01-21T19:58:09Z", "digest": "sha1:UU5Q2RPWDTD3U3FTXCS7SWJP3YB4HGDI", "length": 5880, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वतःच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › स्वतःच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवा\nस्वतःच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवा\nसध्या महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे. अनेक गावांचा कारभार महिला सरपंच चालवत आहेत. गावचा कारभार करण्यासाठी, गावातील महिलांचे अधिकार्‍यांचे रक्षण करण्यासाठी महिला सरपंचांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने आपल्या अधिकारांचा वापर करावा; तसेच आपल्या क्षमेतवर विश्वास ठेवून काम करावे, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले. राज्य महिला आयोगाच्या वतीने जिल्ह्यातील महिला सरपंचांचे ‘कायदे व रोजगार’ या विषयावर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये रहाटकर यांनी उपस्थित महिला सरपंचांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे आदी या वेळी उपस्थित होते.\nरहाटकर म्हणाल्या, मी माझ्या कामावर निवडून आले आहे. अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि पूर्ण क्षमतेने काम करत राहिल्याने अनेक नेत्यांना मी निवडणुकीत पराभूत केले. तसेच काम तुम्ही सर्व महिला सरपंचांनी करावे. महिला सरपंचांना कायद्यांचे ज्ञान हवे. महिलांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी असणारे कायदे, दैनंदिन कामकाजातच उपयोगी पडणारे कायदे या सर्वांची माहिती महिला सरपंचांना हवी.\nसरपंच पती नावाची जमात...\nमांढरे म्हणाले, माझ्या कार्यालयात येताना एखाद्या महिला सरपंचाचे कार्ड येते, आणि प्रत्य��्षात मात्र पुरुष येतात. त्यावेळी त्यांना विचारल्यावर सरपंच बाहेर आहेत असे सांगतात. सरपंच पती नावाची एक जमात सुरू केली आहे. महिला सरंपचांना संधी मिळाली आहे, जेव्हा तुुम्ही ज्ञानाने सक्षम व्हाल तेव्हाच या संधीचा उपयोग होईल.\nथकीत एफआरपीसाठी ३९ कारखाने आयुक्तालयाच्या रडारवर\nनिवडणूक आयोगाने हॅकर्सचा दावा फेटाळला\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nफांद्या तोडतानां विद्युत तारेला लटकलेल्याची सुटका\nआता बसप आमदार गरळले : भाजप आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/darur-taluka-kashari-many-people-suffer-from-dengu/", "date_download": "2019-01-21T20:17:15Z", "digest": "sha1:27CEQFAMJMFDY2ZIX7S6K2XH4HOSRNT7", "length": 7708, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धारूर तालुक्यातील कासारीमध्ये डेंग्यू, मलेरियाची साथ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nधारूर तालुक्यातील कासारीमध्ये डेंग्यू, मलेरियाची साथ\nटीम महाराष्ट्र देशा –किल्ले धारूर तालुक्यातील कासारी बोडखा या गावामध्ये गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यू, मलेरियामुळे तापेने गाव फणफणले आहे. गावातील शंभरच्या आसपास रुग्ण खासगी रुग्णालयांसह अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे. कालपासून भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी गावात ठाण मांडून आहेत. संपूर्ण बीड जिल्ह्यासह ग्रामीण भागातही कधी नव्हे ते डेंग्यूने डोके वर काढलेले आहे. या आजाराचे लोण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पसरले आहे.\n‘भाषणाच्या ‘पावसाने’ पाण्याचा हंडा भरत…\nकंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात १५ हजार रुपयांची…\nधारूर तालुक्यातील कासारी या गावातही गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यू, मलेरियाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. सुरुवातीला आरोग्य यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केले होते. अनेक रुग्ण खासगी आणि अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. तसेच भोगलवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिका-यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन यंत्रणा हलविली असून कालपासून गावातील रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सुरुवातीला आरोग्य यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे येथील काही गावक-यांनी भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केेंद्राच्या अधिका-याला याबाबत जाब विचारला होता. जिल्हा पातळीवर आरोग्य यंत्रणेच्या अधिका-यांनीही गावामध्ये धाव घेतलेली आहे.\n‘भाषणाच्या ‘पावसाने’ पाण्याचा हंडा भरत नाही’\nकंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात १५ हजार रुपयांची वाढ\n‘मी गृहमंत्री असण्याबाबत केलेलं विधान हे राजकीय गुन्हेगारीसाठी होतं , मुंडेंचे…\nसिध्दार्थ जाधवने केली बीडच्या 85 अनाथ मुलांना मदत\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nनवी दिल्ली : भाजपसोबत असलो तरीही मायावतींबाबत असली भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम केद्रीय मंत्री रामदास…\nग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध\n‘पाच कार्यकर्ते मागे नसतानाही जावडेकरांना मंत्रीपदाची बंपर लॉटरी…\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-thackeray-target-to-narandra-modi-and-amit-shaha/", "date_download": "2019-01-21T20:20:56Z", "digest": "sha1:IHV56ZXIYJCKT65HMVZM53BNEEUUAIN5", "length": 6846, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हँड्स अप ! निकाल पैसा... पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून राज ठाकरेंचे मोदी-शहांना फटकारे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n निकाल पैसा… पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून राज ठाकरेंचे मोदी-शहांना फटकारे\nटीम महाराष्ट्र देशा : जगात तेलाच्या किंमती खाली घसरल्या असताना सुद्धा भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे अशा स्वरूपाच्या बातमीचा हवाला देऊन मनसेप्रमुख ���ाज ठाकरेंनी बाबांनो हेच ते अच्छे दिन या शीर्षकाखाली व्यंगचित्र काढून मोदी – शहांना चांगलेच फटकारले आहे.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष…\nराज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रामध्ये पंतप्रधान मोदी सर्वसामान्य लोकांच्या कारमध्ये पेट्रोल भरताना तर अमित शहा त्यांच्या शेजारी पैसे घ्यायला थांबल्याचे दाखवले आहे. हॅंडस अप निकाल पैसा असाही उल्लेख राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रात केला आहे. याआधीच्या व्यंगचित्रामध्ये देखील राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांना लक्ष्य केले होते.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही. तसेच नीरा देवघर सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या बागायतीखालील जमिनी…\nआगरकरांच्या पुतळ्याची विटंबना ; राज ठाकरे यांचं मार्मिक व्यंगचित्र\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\n‘संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/sunflame+hand-blender-price-list.html", "date_download": "2019-01-21T20:42:33Z", "digest": "sha1:VZUABJN2V2LMC7R2G2GAE7TJYNPERF4Y", "length": 15318, "nlines": 365, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर किंमत India मध्ये 22 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nIndia 2019 सुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर दर India मध्ये 22 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 5 एकूण सुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन सुन्फ्लमे साफ 642 250 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Naaptol, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी सुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर\nकिंमत सुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन सुन्फ्लमे साफ 651 300 W हॅन्ड ब्लेंडर Rs. 2,090 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,280 येथे आपल्याला सुन्फ्लमे साफ 633 200 व हॅन्ड ब्लेंडर येल्लोव उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nशीर्ष 10सुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर\nसुन्फ्लमे साफ 651 300 W हॅन्ड ब्लेंडर\nसुन्फ्लमे साफ 633 200 व हॅन्ड ब्लेंडर येल्लोव\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nसुन्फ्लमे साफ 642 250 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 W\nसुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर डक्स विथ चॅप्पेर\nसुन्फ्लमे साफ 633 200 W हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nक���पीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ajith-pawar-target-bjp-for-narayan-rane/", "date_download": "2019-01-21T21:15:56Z", "digest": "sha1:WRUTAA2QHT7ARMY3Y2JBL2KLJNPLB7GV", "length": 6401, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपने राणेंसारख्या जेष्ठ नेत्यांची आब राखली नाही- अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपने राणेंसारख्या जेष्ठ नेत्यांची आब राखली नाही- अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा – भारतीय जनता पार्टीने जेष्ठ नेते नारायण राणे यांना प्रतिष्ठेची वागणूक दिली नाही. त्यांची आब देखील राखली नाही. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राज्यभरात सध्या हल्लाबोल आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते भाजप सरकारवर निशाणा साधत आहेत.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nअजित पवार पुढे बोलताना म्हणाले भाजप सरकारच्या सांगण्यावरून राणेंनी कॉंग्रेस पक्ष सोडला. त्या नंतर भाजपने राणेंना स्वताच्या पक्षातन घेता स्वताचा पक्ष स्थापन करण्यास सांगितले. यामुळे राणेंना आमदारकीवर पाणी सोडावे लागले.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nपुणे : खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे आपल्याला गवसले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\n‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष��मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/dog-attacks-20-people-tambave-karad-117356", "date_download": "2019-01-21T20:25:05Z", "digest": "sha1:SI2EUV6UPUZWVFE23XJSCIFXTEGQRR5U", "length": 10735, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "dog attacks on 20 people in tambave karad कराड - तांबवेत पिसाळलेल्या कुत्र्याचा 20 जणांवर हल्ला | eSakal", "raw_content": "\nकराड - तांबवेत पिसाळलेल्या कुत्र्याचा 20 जणांवर हल्ला\nशुक्रवार, 18 मे 2018\nकराड (सातारा) : तालुक्यातील तांबवे या गावामध्ये सुमारे पंधरा ते वीस जणांना पिसाळलेले कुत्रे चावल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nकराड (सातारा) : तालुक्यातील तांबवे या गावामध्ये सुमारे पंधरा ते वीस जणांना पिसाळलेले कुत्रे चावल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nजखमी झालेल्या रुग्णांना कराडच्या उपजिल्ह रुग्णालयात व सुपणे आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री पिसाळलेल्या कुत्र्याने शेतातून गावामध्ये दिसेल त्याला काही कळण्याअगोदरच चावा घेतला. सुमारे पंधरा ते वीस जणांना कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. बाधित रुग्णांना उपचारासाठी कराडचे उपजिल्हा रुग्णालय व सुपणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nकौटुंबिक अत्याचाराने ११० गर्भवती पीडित\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतिपूर्व तपासणीसाठी गेल्या सहा महिन्यांत आलेल्या महिलांपैकी ११० महिला कौटुंबिक अत्याचाराने...\n'श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरीब' होतोय\nनवी दिल्ली: गेल्या वर्षभरात देशभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत दरदिवशी तब्बल 2200 कोटींची भर पडली आहे. विशेष म्हणजे फक्त 10 टक्के श्रीमंतांकडे देशातील...\n\"सॅनटरी पॅड'चा वापर दुप्पट, विल्हेवाट शून्य\nनागपूर : सध्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका गुंतले असले तरी गेल्या काही वर्षात वाढलेल्या सॅनिटरी पॅड व डायपरच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याचे...\nउमरगा ते तिरुपतीपर्यंत सायकल प्रवास\nउमरगा - येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत मोरे, सहशिक्षक अनिल मदनसुरे यांनी तीन दिवसांत ८०० किलोमीटर अंतरापर्यंत सायकल प्रवास करून तिरुपती बालाजीचे...\n‘पॉवर योगा’ आणि मर्यादित खाणं (संदीप कुलकर्णी)\nसध्या माझा जास्त भर ‘पॉवर योगा’वरच आहे. इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला तरी मी योग करणं कधीच सोडत नाही. ‘नियमित व्यायाम करा, योग करा आणि खाण्यावर...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/11/11/this-doctor-takes-only-two-rupees-for-a-nominal-fee-for-patients/", "date_download": "2019-01-21T21:00:17Z", "digest": "sha1:NYAZ4F6FYA3O4FMMKRNGCYGUDY5QOXXL", "length": 11146, "nlines": 80, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'हा' डॉक्टर फक्त दोन रुपये नाममात्र शुल्क घेऊन करतो आहे रुग्णांचा इलाज - Majha Paper", "raw_content": "\nपोट रिकामे पण मेंदू कार्यक्षम\nजेम्सबॉण्ड च्या स्टनिंग कार्सची ही पहा यादी\n‘हा’ डॉक्टर फक्त दोन रुपये नाममात्र शुल्क घेऊन करतो आहे रुग्णांचा इलाज\nNovember 11, 2017 , 5:53 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: चेन्नई, डॉक्टर, थिरूवेनगडम वीरराघवन\nनवी दिल्ली: डॉक्टर हे दुसऱ्या प्रकारचे देव असल्याचे म्हटले जाते, पण काही डॉक्टर असे पण असतात की जे रुग्णांना लुटण्याचे काम करतात. बऱ्याचदा रुग्ण डॉक्टरांच्या महागड्या फी देऊ शकत नाही आणि उपचारांच्या कमतरतेमुळे ते आपले प्राण गमावतात. डॉक्टरांच्या शुल्क आणि लबाडीच्या नावाखाली हॉस्पिटलच्या कठोर नियमांमुळे लोकांना अशा अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. हेच कारण आहे की गरीब लोक देखील उपचारांसाठी थोडे पैसे बचत करून ठेवतात जेणेकरून डॉक्टरांच्या फी तरी वेळेत दिली जाऊ शकते.\nहोय असा देखील डॉक्टर आहे जो १९७३ पासून २ रुपये नाममात्र शुल्क घेऊन लोकांवर उपचार करत आहेत. चेन्नईचे ६७ वर्षीय डॉक्टर थिरूवेनगडम वीरराघवन यांनी स्टॅन्ली मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले होते. त्यांनी नंतर दोन रुपये घेत असलेली फी पाच रुपये केली आहे. तेव्हा वीरराघवन इतके लोकप्रिय झाले की त्यापरिसरात जवळच असलेल्या डॉक्टरांनी त्यांचाविरोधात आंदोलन करण्यास सुरूवात केली. शुल्क वाढवण्यासाठी डॉक्टर त्यांच्यावर दबाव टाकत होते. त्यांना डॉक्टरांनी सांगितले की किमान १०० रुपये फी म्हणून घेतले पाहिजे.\nत्यांनी हे सर्व टाळण्यासाठी एक योग्य मार्ग शोधला. त्यांनी आता आपल्या शुल्काचा प्रश्न रुग्णांवर सोडला आहे. याचा अर्थ, शुल्क काय असावे आणि किती शुल्क द्यावे याचा निर्णय रुग्णांनी घ्यावा. आता रूग्ण त्यांना फी म्हणून पैसे किंवा खाण्यापिण्याचे सामना देऊ शकतात. त्यांच्या सेवेमुळे काही रुग्ण त्यांना दोन रुपयेवाले डॉक्टर म्हणून हाक मारतात.\nडॉक्टर थिरुवेंगदाम वीरघवन सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत चेन्नईतील इरुकुखणी येथे रुग्णांना पहातात. त्यानंतर, मध्यरात्रीच्या वेळी वेश्यावस्तीत रूग्णांची देखभाल करण्यासाठी जातात. त्यांचे स्वप्न आहे की ते वेश्याव्यवसायात असणाऱ्या आणि असे जीवन जगणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी हॉस्पिटल उघडून आयुष्यभर त्यांची सेवा करावी. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डॉक्टर थिरुवेंगदाम म्हणतात की त्याला डॉक्टर बनण्यासाठी त्यांना पैसे खर्च करावे लागले नाही. समाजाच्या सेवेसाठी त्यांनी अभ्यास केला आहे आणि म्हणूनच ते लोकांकडून पैसे घेत नाही.\nभाई वाह, जगाला डॉ. थिरूवेगदाम वीराराघवन सारख्या अधिक लोकांची आवश्यकता आहे कारण त्यांच्यामुळेच माणुसकी जिवंत आहे. थिरुवेगडम यांच्या डॉक्टरकीला माझा पेपरचा सलाम\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना ��ीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2015/12/kavita-hridayat-vasanari.html", "date_download": "2019-01-21T21:05:48Z", "digest": "sha1:NIYDRA4GJMU6546IXOWJACHSGFPTXAKJ", "length": 7173, "nlines": 109, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "कविता हृदयात वसणारी", "raw_content": "\nकाल काय लिहावं सुचत नव्हतं. त्यावेळी माझ्या कवितेनेच मला प्रेरणा दिली. ती प्रेरणाच आजची कविता \"कविता हृदयात वसणारी\"\nप्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा ब्लॉगसंग्रहातून\nसदाच तुझ्या हृदयी असणारी\nलक्ष दे त्या छटांकडे\nसप्तरंगीच नाही ते केवळ\nहजारो अद्वितीय भावनांनी भारलेले\nभाव ज्यात दिव्य भरलेले\nमी त्या सगळ्यांत आहे\nतुझे हृदय आहे कार्यरत\nमी श्वास घेते तिथेच\nतुझी लेखणी वाट बघतेय\nहे जग वाट बघतंय\nHindi: कविता तुम्हारे ह्रदयमें रहनेवाली\nशब्दांत शब्द गुंफत जाती\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच���या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathisongs.netbhet.com/2012/08/vali-vadh-na-khal-nirdalan.html", "date_download": "2019-01-21T21:15:25Z", "digest": "sha1:U5QU3VJDZUBX7FOS27E63VLNUA56KZFB", "length": 22780, "nlines": 523, "source_domain": "marathisongs.netbhet.com", "title": "मराठी गाणी Marathi Songs online, Marathi songs lyrics, Download marathi songs free: वालीवध ना खलनिर्दालन,Vali Vadh Na Khal Nirdalan", "raw_content": "\nमी धर्माचें केलें पालन\nअखिल धरा ही भरतशासिता\nन्यायनीति तो भरत जाणता\nत्या भरताचा मी तर भ्राता\nजैसा राजा तसे प्रजाजन\nशिष्य, पुत्र वा कनिष्ठ भ्राता\nधर्मे येते त्यास पुत्रता\nतूं भ्रात्याची हरिली कांता\nमनीं गोपुनी हीन प्रलोभन\nतूं तर पुतळा मूर्त मदाचा\nसुयोग्य तुज हा दंड वधाचा\nअंत असा हा विषयांधांचा\nमरण पशूचें पारध हो‍उन\nदिधलें होतें वचन सुग्रिवा\nजीवहि देइन तुझिया जीवा\nभावास्तव मी वधिलें भावा\nदिल्या वचाचें हें प्रतिपालन\nनृपति खेळती वनिं मृगयेतें\nलपुनि मारिती तीर पशूतें\nदोष कासया त्या क्रीडेतें\nशाखामृग तूं क्रूर पशूहुन\nअंत्य घडी तुज ठरो मोक्षदा\nसांभाळिन मी तुझ्या अंगदा\nराज्य तुझें हें, ही किष्किंधा\nLabels: L-ग. दि. माडगूळकर, M-सुधीर फडके, S-सुधीर फडके, व\nपार्वतीच्या बाळा Parvatichya Bala\nसावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची\nहिरवा निसर्ग HIRAWA NISARG\nकृष्णे वेधिली KRUSHNE VEDHILE\nL\t-\tअण्णा जोशी (1)\nL\t-\tअण्णासाहेब किर्लोस्कर (3)\nL\t-\tआ. रा. देशपांडे 'अनिल' (1)\nL\t-\tइंदिरा संत (1)\nL\t-\tकवि संजीव (1)\nL\t-\tकुसुमाग्रज (1)\nL\t-\tग. दि. माडगूळकर (8)\nL\t-\tजगदीश खेबूडकर (5)\nL\t-\tपी. सावळाराम (1)\nL\t-\tबा. भ. बोरकर (1)\nL\t-\tभा. रा. तांबे (1)\nL\t-\tमंगेश पाडगावकर (2)\nL\t-\tमधुसूदन कालेलकर (1)\nL\t-\tयोगेश्वर अभ्यंकर (3)\nL\t-\tवंदना विटणकर (2)\nL\t-\tवसंत कानेटकर (1)\nL\t-\tविं. दा. करंदीकर (2)\nL\t-\tविद्याधर गोखले (1)\nL\t-\tशांताबाई जोशी (1)\nL\t-\tशांताराम नांदगावकर (1)\nL\t-\tशान्‍ता शेळके (1)\nL\t-\tसंत अमृतराय महाराज (1)\nL\t-\tसंत चोखामेळा (1)\nL\t-\tसंत ज्ञानेश्वर (2)\nL\t-\tसंत तुकाराम (1)\nL\t-\tसंदीप खरे (1)\nL\t-\tसुधीर मोघे (1)\nL\t- सुरेश भट (2)\nL -\tसंत नामदेव (1)\nL - कुसुमाग्रज (3)\nL - ग. दि. माडगुळकर (4)\nL - ग. दि. माडगूळकर (3)\nL - गुरुनाथ शेणई (1)\nL - गोविंद बल्लाळ देवल (2)\nL - जगदीश खेबुडकर (1)\nL - जगदीश खेबूडकर (6)\nL - दत्‍तात्रय कोंडो घाटे (1)\nL - ना. घ. देशपांडे (1)\nL - ना. धो. महानोर (1)\nL - ना. धों. महानोर (1)\nL - बालकवी (1)\nL - मंगेश पाडगांवकर (3)\nL - मधुसूदन कालेलकर (2)\nL - माणिक प्रभू (1)\nL - योगेश्वर अभ्यंकर (1)\nL - विद्याधर गोखले (2)\nL - वैभव जोशी (1)\nL - शान्‍ता शेळके (2)\nL - संत ज्ञानेश्वर (2)\nL - संदीप खरे (4)\nL - संदीप खरे M - सलील कुलकर्णी S - संदीप खरे (1)\nL - सुधीर मोघे (1)\nL - सुरेश भट (1)\nL -कवि भूषण (1)\nL -ग. दि. माडगूळकर (4)\nL -जगदीश खेबुडकर (1)\nL -जगदीश खेबूडकर (1)\nL -मा. ग. पातकर (1)\nL -वंदना विटणकर (1)\nL -वसंत कानेटकर (1)\nL -विद्याधर गोखले (1)\nL -श्रीनिवास खारकर (1)\nL -संत ज्ञानेश्वर (1)\nL -संत तुकाराम (1)\nL -संदीप खरे (1)\nL -सुरेश भट (1)\nL-\tश्रीनिवास खारकर (2)\nL- मधुसूदन कालेलकर (1)\nL- अवधुत गुप्ते (2)\nL- ग. दी.माडगुळकर (5)\nL- गुरु ठाकुर (12)\nL- चंद्रशेखर सानेकर (1)\nL- जगदीश खेबुडकर (15)\nL- मधुकर जोशी (1)\nL- शांता शेळके (10)\nL- सुधीर मोघे (1)\nL-- गुरु ठाकूर (1)\nL--डॉ. वसंत अवसरे (शान्‍ता शेळके) Dr.Vasant Awsare (1)\nL-. शान्‍ता शेळके (1)\nL-आ. रा. देशपांडे 'अनिल' (10)\nL-आर. आर. शुक्ल (1)\nL-एस. एम. बापट (1)\nL-कृ. द. दातार (1)\nL-कृ. ब. निकुंब (1)\nL-कृशंजी प्रभाकर खाडिलकर (1)\nL-कृष्ण भट बांदेकर (1)\nL-कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (73)\nL-ग. दि. माडगुळकर (4)\nL-ग. दि. माडगूळकर (378)\nL-ग. दि. माडगूळकर.M-दत्ता डावजेकर (1)\nL-ग. ह. पाटील (2)\nL-गु. ह. देशपांडे (1)\nL-गो. नि. दांडेकर (3)\nL-गोविंद बल्लाळ देवल (87)\nL-गोविंद बल्लाळ देवल.M-गोविंद बल्लाळ देवल (2)\nL-गोविंद सदाशिव टेंबे (6)\nL-ज. के. उपाध्ये (3)\nL-जी. के. दातार (2)\nL-डॉ. वसंत अवसरे (1)\nL-डॉ. वसंत अवसरे (शान्‍ता शेळके) (6)\nL-डॉ. शिरिष गोपाळ देशपांडे (1)\nL-डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे (1)\nL-डॉ. संगीता बर्वे (1)\nL-दत्ता वि. केसकर (2)\nL-दत्तात्रय कोंडो घाटे (1)\nL-नरहर गणेश कमतनूरकर (1)\nL-ना. घ. देशपांडे (10)\nL-ना. धो. महानोर (1)\nL-ना. धों. महानोर (26)\nL-ना. सी. फडके (3)\nL-नारायण गोविंद शुक्ल (1)\nL-नारायण विनायक कुळकर्णी (7)\nL-पं. हृदयनाथ मंगेशकर (1)\nL-पद्मजा फेणाणी जोगळेकर (1)\nL-प्रल्हाद केशव अत्रे (12)\nL-प्राजक्ता गव्हाणे - शंकर जांभळकर (1)\nL-बा. भ. बोरकर (13)\nL-बाबाजीराव दौलत राणे (1)\nL-बी (नारायण मुरलिधर गुप्ते) (2)\nL-भा. रा. तांबे (21)\nL-भार्गवराम विठ्ठल वरेरकर (11)\nL-म. उ. पेठकर (1)\nL-म. पां. भावे (7)\nL-मल्लिका अमर शेख (1)\nL-मा. ग. पातकर (3)\nL-मा. दा. देवकाते (5)\nL-माधव गो. काटकर (1)\nL-मो. ग. रांगणेकर (16)\nL-यशवंत नारायण टिपणी��� (10)\nL-रा. ना. पवार (4)\nL-राम गणेश गडकरी (4)\nL-रामकृष्ण बाबु सोमयाजी (1)\nL-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (3)\nL-वंदना विटणकर.M-श्रीनिवास खळे (1)\nL-वसंत शांताराम देसाई (11)\nL-वा. ना. देशपांडे (1)\nL-वा. भा. पाठक (1)\nL-वा. रा. कांत (5)\nL-वासुदेव वामन खरे (2)\nL-वि. म. कुलकर्णी (1)\nL-वि. वा. शिरवाडकर (10)\nL-वि. स. खांडेकर (5)\nL-विठ्ठल सीताराम गुर्जर (26)\nL-विमल कीर्ति महाजन (1)\nL-विष्णुदास नामदेव महाराज (2)\nL-वीर वामनराव जोशी (5)\nL-शंकर बालाजी शास्त्री (2)\nL-शाहीर अमर शेख (1)\nL-शाहीर पुंडलीक फरांदे (1)\nL-शाहीर विठ्ठल उमप (1)\nL-शाहीर सगन भाऊ (1)\nL-शाहीर होनाजी बाळा (7)\nL-सचिन दरेकर M-अमित राज (1)\nL-संजय कृष्णाजी पाटील (4)\nL-संत अमृतराय महाराज (3)\nL-संत गोरा कुंभार (2)\nL-संत चोखामेळा-S-पं. भीमसेन जोशी (1)\nL-संत सावता माळी (1)\nL-सुमित्रा ( किशोर कदम ) (1)\nLगोविंद बल्लाळ देवल (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/mumbais-venkatesh-shetty-winning-the-fmsci-approved-jk-tyre-monsoon-scooter-rally-held-in-nashik/", "date_download": "2019-01-21T20:03:28Z", "digest": "sha1:6VGPK6HZNKDUYN4PLNPKPSDPBRFLCPVV", "length": 9145, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मुंबईच्या वेकंटेश शेट्टीला जे के टायर मान्सून स्कुटर रॅलीचे जेतेपद", "raw_content": "\nमुंबईच्या वेकंटेश शेट्टीला जे के टायर मान्सून स्कुटर रॅलीचे जेतेपद\nमुंबईच्या वेकंटेश शेट्टीला जे के टायर मान्सून स्कुटर रॅलीचे जेतेपद\n गतविजेत्या वेंकटेश शेट्टीने जे के टायर 29 व्या मान्सून स्कुटर रॅलीचे शनिवारी जेतेपद मिळवले.मुंबईच्या या रायडरने सरूल गावातील पाच किमीचा लूप वेंकटेशने 19 मिनिटे व 13 सेकंदमध्ये पूर्ण केला. त्याने पहिल्या रनसाठी 6.13 मिनिटे व तिसऱ्या रनसाठी 6.03 एवढा वेळ घेतला. त्याने दुसऱ्या रनमध्ये 5.57 मिनिटचा वेळ नोंदवला. ही दिवसातील जलद वेळ होती.शेट्टीने स्पर्धेत धैर्य व आत्मविश्वासाने सर्वांची मने जिंकली.\nमुंबईच्या झिशान सय्यदने दुसरे तर, टिव्हीएस रेसिंगच्या सय्यद आसिफ अलीने तिसरे स्थान मिळवले. त्यांनी अनुक्रमे 21.36 आणि 22.19 अशी वेळ नोंदवली.एफएमएससीआयची मान्यता असलेल्या स्कुटर रॅलीचे आयोजन स्पोर्ट्सक्राफ्टने केले असून शेवटच्या क्षणाला ही स्पर्धा मुंबईहुन नाशिक येथे स्थलांतरीत करण्यात आली. पण, तरीही या स्पर्धेला मोठे यश मिळाले.\nमुंबई, पुणे, भोपाळ, वडोदरा, रायगड,पनवेल व नाशिक येथून 34 रायडर्सने आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये दोन महिला रायडर्सचा देखील समावेश होता.एप्रिला व टिव्हीएस यांच्या स��घांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.\nरॅलीचे आम्ही यशस्वीरित्या आयोजन केल्याने आम्ही आनंदी आहोत.आम्हाला मूळ जागेवरून स्पर्धा दुसऱ्या ठिकाणी आयोजित करण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी होता. असे आयोजक श्रीकांत करानी यांनी सांगितले.स्पर्धकांनी आमच्यावर विश्वास दाखवला व ते नाशिकला आले.\nस्थानिक संघटना व संपूर्ण शहराने आम्हाला चांगला पाठिंबा दिला. असे करानी पुढे म्हणाले.एप्रिलाचा पिंकेस ठक्कर याला फेव्हरेट समजले जात होते. पण, त्याने रॅलीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.दुसऱ्या लूपमध्ये त्याच्या डोळ्यात काहीतरी गेल्याने त्याला स्पर्धेतून निवृत्त होण्याशिवाय पर्याय नव्हता. विजेत्यांना चषक व रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\n1) वेंकटेश शेट्टी 2) झिशान सय्यद 3) सय्यद आसिफ अली\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/computer-operator-paid-rs-six-thousand-11254", "date_download": "2019-01-21T20:35:13Z", "digest": "sha1:C2AOKHFFX3VGADI6XOYBITLMORDZEOGW", "length": 12332, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "computer operator paid Rs six thousand संगणक परिचालकांना सहा हजार रुपये मानधन | eSakal", "raw_content": "\nसंगणक परिचालकांना सहा हजार रुपये मानधन\nसोमवार, 1 ऑगस्ट 2016\nमुंबई - राज्यातील 27 हजार संगणक परिचालकांना अखेर न्याय मिळाला आहे. संघटनेने केलेली आंदोलने आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे परिचालक संघटनेच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.\nमुंबई - राज्यातील 27 हजार संगणक परिचालकांना अखेर न्याय मिळाला आहे. संघटनेने केलेली आंदोलने आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे परिचालक संघटनेच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सुमारे 27 हजार संगणक परिचालक \"संग्राम‘ प्रकल्पाअंतर्गत काम करत होते. राज्य सरकारने हा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी बंद केल्यामुळे 27 हजार संगणक परिचालक बेरोजगार झाले. त्यांच्या मागण्यांसाठी संघटना सातत्याने आंदोलने करत होती. या आंदोलनाला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दर्शवून सभागृहात वेळोवेळी सरकारला धारेवर धरले. गेल्या वर्षी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संघटनेच्या मोर्चात ते सहभागी झाले होते. सोमवारी (ता. 25) विधानभवनावर आलेल्या मोर्चामुळे हा विषय पुन्हा मुंडे यांनी विधान परिषदेत लावून धरला आणि संगणक परिचालकांच्या मागण्या मान्य करा, अशी आग्रही मागणी केली होती.\nया पार्श्‍वभूमीवर ग्रामविकास विभागाने सोमवारी सभागृहात निवेदन सादर केले. संगणक परिचालकांचे मानधन चार हजार 500 वरून सहा हजार रुपये करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांच्या कमिशनमध्येही वाढ होणार आहे.\nभवानी पेठेत खड्यामुळे अपघाताची शक्यता\nभवानी पेठ : येथील चुडामन तालीम चौकात चेंबरच झाकण तुटलेले आहे. या चौकात मोठया प्रमाणे शाळेतील विद्यार्थी व शेजारीच पुना कॉ��ेज असल्यामुळे...\nही लोकशाही, हुकुमशाही नव्हे : कोळसे पाटील\nपुणे : 'मला प्राध्यापकांनी पत्र पाठवून कार्यक्रमाला आमंत्रण दिले होते. राज्यघटनेवर बोलण्याची त्यांनी मला विंनती केली आहे. माझे भाषण रद्द झाल्याचे मला...\nडीएसके प्रकरण : महाराष्ट्र बँकेच्या तीन अधिकाऱ्यांना खटल्यातून वगळले\nपुणे : प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना बेकायदेशीररित्या कोट्यवधी रुपयांचा कर्ज मंजूर केल्याप्रकरणात महाराष्ट्र बँकेच्या...\nपुण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा\nपुणे : ताडीवाला रस्त्यावरील \"आरबी-2' कॉलनीमध्ये राहत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने रेल्वेच्या...\nतीन राज्यांनी काँग्रेसला दिली संजीवनी : जयराम रमेश\nपुणे : छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांनी काँग्रेसला संजीवनी दिली, तरी त्याची सुरवात मात्र गुजरात निवडणुकीनंतरच झाली होती, असा...\nघराची आग राख झाल्यावर विझविणार का\nबीड : मागील आठ ते नऊ महिन्यांपासून दुष्काळाची चाहूल लागली होती. दोन महिन्यांपूर्वी सरकारने दुष्काळ जाहीर केला. आणखीही दुष्काळाबाबत ठोस उपाय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/results-hsc-result-specified-date-113272", "date_download": "2019-01-21T21:23:08Z", "digest": "sha1:LXIXPCGPLMBSBVRE3FN2FL27XL4NKEGM", "length": 11030, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "The results of HSC result at the specified date बारावीचा निकाल ठराविक तारखेलाच | eSakal", "raw_content": "\nबारावीचा निकाल ठराविक तारखेलाच\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nनवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा 25 एप्रिलला झाली असली तरी त्यामुळे परीक्षेच्या निकालास विलंब होणार नाही, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. उत्तरपत्रिका तपासण्याचे काम अत्यंत वेगाने सुरू असून, या कामासाठी अधिक शिक्षकांना पाठविण्याची सूचना शाळांना केली असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. पेपरफुटीमुळे बारावीच्या अर्थशास्त्राची परीक्षा पुन्हा घेण्यात आली.\nनवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा 25 एप्रिलला झाली असली तरी त्यामुळे परीक्षेच्या निकालास विलंब होणार नाही, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. उत्तरपत्रिका तपासण्याचे काम अत्यंत वेगाने सुरू असून, या कामासाठी अधिक शिक्षकांना पाठविण्याची सूचना शाळांना केली असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. पेपरफुटीमुळे बारावीच्या अर्थशास्त्राची परीक्षा पुन्हा घेण्यात आली.\nआगरकरांचे म्हणणे आज टिळकांनाही पटलं असतं- राज\nमुंबई- आज जर लोकमान्य टिळक असते तर ते गोपाळ गणेश आगरकरांना म्हणाले असते, की आजची परिस्थिती पाहता मला तुमचंच म्हणणं पटतंय; प्रथम समाज सुधारणा हव्यात...\n'श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरीब' होतोय\nनवी दिल्ली: गेल्या वर्षभरात देशभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत दरदिवशी तब्बल 2200 कोटींची भर पडली आहे. विशेष म्हणजे फक्त 10 टक्के श्रीमंतांकडे देशातील...\nसख्ख्या तीन बहिणी बनल्या पोलिस\nशेलुबाजार - समाजात मुलापेक्षा मुलगी बरी, असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात मुलाचाच हट्ट धरला जातो. हे वास्तव नाकारता येत नाही. असे असतानाही तऱ्हाळा...\nमहाविद्यालये बेरोजगार निर्मितीचे कारखाने - तावडे\nपुणे/गोखलेनगर - ‘‘देशाला कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता असताना आपण पारंपरिक शिक्षणव्यवस्थेत अडकून पडलो आहोत. पदवी व पदव्युत्तर या प्रस्थापित व्यवस्थेमुळे...\nदिव्यांग असूनही केली परिस्थितीवर मात\nपुणे - पोलिओमुळे पाचव्या वर्षीच दोन्ही पायांना आयुष्यभराचे अपंगत्व आले. यामुळे शिक्षणासाठी अडचणी यायला लागल्या. प्रत्येक पावलावर समाजातील...\nहार्दिक पटेल अडकणार आता 'या' बंधनात\nअहमदाबाद : गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल हे त्यांची लहानपणीची मैत्रीण किंजल पटेल सोबत 27 जानेवारी रोजी विवाहबद्ध होत आहेत, अशी माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटर��ॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/17476", "date_download": "2019-01-21T20:28:33Z", "digest": "sha1:AMKFQHZGXTOFUGCIYGNXDFITZIMLPWK4", "length": 22966, "nlines": 248, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मासे ७) तिसर्‍या (शिवल्या) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मासे ७) तिसर्‍या (शिवल्या)\nमासे ७) तिसर्‍या (शिवल्या)\nतिसर्‍या (शिवल्या) १ ते २ वाटे\n१ मोठा कांदा चिरुन\nआल, लसूण, मिरची कोथिंबीर वाटण दिड चमचे.\nअर्धा वाटी सुके खोबरे व १ मोठा कांदा भाजून केलेले वाटण\nअर्धा ते १ चमचा गरम मसाला.\nपहिला तिसर्‍या स्वच्छ धुवुन घ्यावात. मग त्या एका टोपात त्या बुडतील इथपर्यंत पाणी टाकायचे. व त्याला एक उकळी आणायची. टोप मोठच घ्यायच. तिसर्‍या सोडून टोप अर्ध रिकाम राहील पाहीजे नाहीतर कधी कधी उकळल्यावर पाणी बाहेर येत. उकळी आणल्यावर तिसर्‍या सुट्ट्या होतात. मग त्यातील ज्याला तिसरीचे गर आहे अशी शिंपली घ्यायची व दुसरी काढुन टाकायची.\nआता पातेल्यात किंवा कढईत तेलावर लसणाची फोडणी द्यायची व त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळायचा. मग त्यावर आल लसुण पेस्ट, हिंग, हळद, मसाला, तिसर्‍या घालाव्या. जे तिसर्‍या उकडलेले पाणी असते त्यातलेच थोडेसे पाणी ह्यात घालावे. जर रस्सा करायचा असेल तर जास्त पाणी घालायचे. थोडावेळ वाफेवर ठेउन मग त्यात कांदा खोबर्‍याचे वाटण, गरम मसाला व मिठ घालायचे. परत थोडावेळ वाफ देउन गॅस बंद करावा. ह्या शिजलेल्या असल्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नसते.\n* ह्या न उकडता विळीवर मधुन कापुन दोन शिंपल्या बाजुला करता येतात. त्यामुळे उकडल्यावर जे पाणी फु़कट जाते ते जात नाही कारण त्यात तिसर्‍यांचा रस उतरलेला असतो. पण हे कापायला वेळ लागतो म्हणून बहुतेक जण उकडूनच करतात.\n* ह्यात आंबट घालण्याची तशी गरज नसते. पण जर आवडत असेल तर एखादा टोमॅटो घालावा.\n* ह्याच प्रकाराने रस्साही करता येतो. रश्यामध्ये तिसर्‍या उकडलेले जे पाणी असते तेच वापरायचे.\nमासे व इतर जलचर\nह्या आहेत तिसर्‍या ह्या\nअशा प्रकार गर असलेली एक एक शि���ंली घ्यायची.\nहे आहे तिसर्‍यांचे सुके.\nहाय.. तोंडाला पाणी सुटले गं\nहाय.. तोंडाला पाणी सुटले गं एकदम.. मी पण अस्सेच करते तिस-याचे सुके, फक्त उकडुन घेत नाही, चव थोडी कमी होते उकडल्यावर.. खाताना काय लागते....\nहल्ली तुझ्यामुळे मी मासेवालीकडे प्रेमाने पाहायला लागले, पण आज सक्काळीच तिने १०० चे सहा बांगडे सांगुन मला स्वप्नातुन जागे केले\nपण आज सक्काळीच तिने १०० चे\nपण आज सक्काळीच तिने १०० चे सहा बांगडे सांगुन मला स्वप्नातुन जागे केले >>> अय्या, ठाणे कौपिनेश्वर मार्केटमधे तर २५ रु. डझन बांगड्या मिळतात.\nअश्वे, कशाला गं मीठाची बरणी\nअश्वे, कशाला गं मीठाची बरणी रिकामी करतेस माझ्या जखमांवर देव तुला पुढच्या जन्मी पट्टीची मासे खाणारी करो आणि तेव्हा १ बांगडा १०० रु.ला मिळो असा शाप आहे माझा तुला\nवॉव. हे फारच तोंपासु आहे\nवॉव. हे फारच तोंपासु आहे\nजागू फोटो टाकून फार चांगलं काम केलेलं आहेस.\nतोंपासु. मला करता येत नाहीत\nतोंपासु. मला करता येत नाहीत हे प्रकार. ओळखता आणि साफ करता येत नाहीत. तुझ्याकडे रितसर शिकवणी लावेन आधी त्यासाठी तोपर्यंत तुच करुन खायला घाल मला\nमस्त दिसतात मला हे सांग\nमला हे सांग त्याचे शिंपले फेकुन द्यायचे ना\nमस्तच जागु. आम्हीपण असेच करतो\nमस्तच जागु. आम्हीपण असेच करतो तिसर्‍याचे सुके.\nपण माझ्या सासुबाई तिसर्‍या आणल्या की धुवुन फ्रिझरमध्ये टाकतात, मग संध्याकाळी त्या बाहेर काढुन विळीवर कापतात. असे केले की तिसर्‍या कापायला त्रास होत नाही असे त्या म्हणतात. मी या वाटेला कधी जात नाही त्यामुळे मला अनुभव नाही, मी फक्त त्यांनी केलेले सुके खाण्याचे काम करते.\nजुई,साधना, अश्विनी, पौर्णिमा, दिप्स, कविता, वर्षा-म, वर्षा-११, नंदीनी धन्यवाद.\nसाधना अग अश्विनीने हातातल्या बांगड्यांची किंमत सांगितली आहे. खाण्याच्या बांगड्यांची नाही.\nकविता अग असा शिकायचा कंटाळा नाही करायचा. तु प्रयत्न कर बघु मी टेस्ट करुन तुला सांगते.\nवर्षा-११त्या अशाही कापता येतात. पण थोडा वेळ जातो.\nवर्षा म जर तुला चावता येत असतील आणि पचवता येत असतील तर खाउ शकतेस शिंपले.\nजागु मी पुर्ण शाकाहारी आहे,\nजागु मी पुर्ण शाकाहारी आहे, पण ही डिश भलतीच तोंपासो दिसतेय..\nहे शिंपल्यासकट करी करायची असते\nते पण खाता का आणि तुम्ही\nदिसतेय भलतीच सुरेख पण..\nहो दक्षीणा ह्याची शिंपल्या\nहो दक्षीणा ह्याची शिंपल्या सकटच करी करायची असते. खाताना शिंपल्यातील गोळा काढून खायचा असतो.\nअग आधी ओळखायला नी साफ करायला\nअग आधी ओळखायला नी साफ करायला तर शिकव. मग करायला शिकते मी\nकविता अग वरती फोटो कशाला\nकविता अग वरती फोटो कशाला दिलेयत \nअग पण साफ कशी करायची\nअग पण साफ कशी करायची\nतु नीट वाच. साफ काही नाही\nतु नीट वाच. साफ काही नाही करायच त्याच्यात. फक्त उकळवण्याच्या आधी पाण्याने धुवायच्या. मग उकळल्यावर आपोआप त्या सुटतात मग गर असलेली शिंपली घ्यायची ती सहज निघते.\nचांगले ताजे शिंपले कसे\nचांगले ताजे शिंपले कसे ओळखायचे कारण मला हे काहीच करता येत नाही पण नवरा खुश होईल जर मी असे काही बनवायला लागले तर्.जागू तुझ्यामुळे माशांचे प्रकार कळले.एरवी फक्त लालन सारंगच्या लेखात वाचलेत.पण फोटो पाहून जरा कल्पना येते.\nनुसत्या धुवुन होतात साफ मग\nनुसत्या धुवुन होतात साफ मग ठिक आहे. पण निवडायच्या कशा का जनरली चांगल्याच निघतात\nनीट बघुन साफ करा गं\nनीट बघुन साफ करा गं बायांनो..कधीकधी एखादी शिवली नुसतीच रेतीने भरलेली असते. आतल्या जीवाने हे घर सोडुन दुसरीकडे घरोबा केलेला असतो\nशिवल्याही खेकड्यांसारख्याच जिवंत असतात. (पाण्यात टाकुन ठेवल्या तर कधीकधी उघडमीट करतात. लहानपणी शिवल्या आणल्यावर त्यांना पाण्यात टाकुन पाहात बसणे हा माझा आवडता छंद होता. ) त्यामुळे त्यांना विळीवर उघडताना त्रास होतो जरा (त्यांच्या त्रासाबद्दल आपण काही चिंता व्यक्त करत नाही ) फ्रिजमध्ये ठेवल्यावर कदाचित आतले जीव मरत असतील आणि मग सहज उघडाता येत असतिल शिवले. मी तर तसेच उघडते. जरा जोर द्याव्या लागतो...\nसाधनाने सांगितलेली माहीती अगदी बरोबर आहे.\nकविता तु पहिलांदाच करत असशील तर उकडूनच कर.\nइथे गोव्याचे कुणी नाही का \nइथे गोव्याचे कुणी नाही का गोव्याला आकारावरुन त्यांना वेगवेगळी नावे आहेत. (शिनोणे वगैरे) त्यातल्या एका प्रकारात तर पेढ्यासारखे दिसणारे मांस असते.\nमस्त फोटो अन रेसिपी. आता\nमस्त फोटो अन रेसिपी.\nआता वीकेंडला व्हिएटनामी दुकानात जायला लागेल \nइथे गोव्याचे कुणी नाही का \nइथे गोव्याचे कुणी नाही का गोव्याला आकारावरुन त्यांना वेगवेगळी नावे आहेत\nगोव्याची त-हाच निराळी, एकाच माशाचे दहा प्रकार ज्या गोव्यात बनवतात, तिथे एकाच जातीचे मासे वेगवेगळी रुपे घेऊन आले तर नवल कसले\n(देवा, मला परत इथे पाठवणार असशिलच तर मग गोव्या��� जन्माला घाल.. तिथला माणुस जन्मानेच रसिक असतो - सगळ्याच बाबतीत..)\nदेवा, साधनाला गोव्यात जन्माला\nदेवा, साधनाला गोव्यात जन्माला घालशील तर आम्हाला देशाच्या दुसर्‍या टोकाला पाठव\nमस्त. तिसर्‍याची एकशिपी पदार्थ आहे तो हाच काय\nकाल मी मद्रासात मसाला झिन्गे व तळलेला मासा खाल्ला तेव्हा जागू तैंची लै आठवण आली.\nसाधने बांगडे तळणार कि कालवण छ्या मी आज शहाण्यामुलीसारखे वरण भात खाणार होते पण आता जीभ खवळलीये.\nबांगडे मस्त खरपुस तळायचे,\nबांगडे मस्त खरपुस तळायचे, सोबत झक्कास वरणभात करायचा आणि मस्त तोंडी लाऊन खायचे.. अन्न हेच परब्रम्ह ह्याचा प्रत्यय येतो....\nश्रावणी साधनाच्या टिप्स बरोबर\nश्रावणी साधनाच्या टिप्स बरोबर आहेत. पण जर तु उकडून घेतल्यास तर माती असलेल्या शिवल्या उघडतच नाहीत. त्यामूळे रेतिच्या शिंपलीची काळजी मिटते.\nमेधा, दिनेशदा, असुदे, अश्विनीमामी आणि साधना तुलाही परत एकदा धन्यवाद.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2012/10/blog-post_588.html", "date_download": "2019-01-21T20:20:30Z", "digest": "sha1:GRMZ4YJ6GNFSWFZNDSUPKWE4JNEVUJHE", "length": 5654, "nlines": 85, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: आज माझ्या वेदनेला", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nसोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२\nभास की कसले इशारे आज माझ्या वेदनेला\nका पुन्हा फ़ुटती धुमारे आज माझ्या वेदनेला\nया इथे की त्या तिथे काही कळेना काय बघते\nकोणते दिसतात तारे आज माझ्या वेदनेला\nखारवूनी स्वप्न माझे घातले थैमान यांनी\nका अता छळतात वारे आज माझ्या वेदनेला\nती उसळते होत लाव्हा खोल हृदयातून वरती\nना कुणीही रोखणारे आज माझ्या वेदनेला\nभूतकाळाचे तिला ना प्राक्तनाचे वावडे पण\nवर्तमानाचे शहारे आज माझ्या वेदनेला\nमी तिला सुंदर सखी म्हटले जरासे आणि आता\nरोमरोमावर पिसारे आज माझ्या वेदनेला\nतू अता समजाव 'प्राजू' वेदनेच्या या मनाला\nना कुणी जोजावणारे आज माझ्या वेदनेला\n८ नोव्हेंबर, २०१२ रोज��� १२:४५ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2013/04/blog-post_4324.html", "date_download": "2019-01-21T20:34:53Z", "digest": "sha1:5P5PW7YNJKJNPJVQHDIHFI7IFBFRV22E", "length": 5795, "nlines": 87, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: उघडा ठेवा दु:खासाठी एक झरोका", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, २६ एप्रिल, २०१३\nउघडा ठेवा दु:खासाठी एक झरोका\nसत्य-असत्याच्या मग मांडू लेखाजोखा\nकिती आर्जवी मधाळ झालास तू अचानक\nविभक्त होण्यासाठीचा अंदाज अनोखा\nपुन्हा एकदा वळणावरती चुकला ठोका\nतुला विसरण्याचा बघ हाही हुकला मोका\nठरले होते त्याचे माझे करार काही\nतरी पुन्हा मन तुला आठवुन देते धोका\nदारे खिडक्या बंद आणि सौख्य गुदमरले\nउघडा ठेवा दु:खासाठी एक झरोका\n'खाली वरती करून केवळ जिवंत ठेवा'\nकाम नेमले चोख करी श्वासांचा झोका..\nडोळे मिटुनी नकोस लपवू तुझ्या भावना\nझरतिल त्या बघ किती कुणीही रोखा-टोका\nकिती लपावे, तरी शोधुनी लचके तोडी\nजीवन झाले उंदिर आणिक प्राक्तन बोका\nठाउक असते तुला, तुझी मी वाट पाहते\nतरी भेटता उगाच पुससी 'खरेच, हो का\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T20:51:39Z", "digest": "sha1:6SVLTPCRKQMPNVWDW6JSIPVB2W6LQVXJ", "length": 6435, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिंबळीत विजेचा खेळखंडोबा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचिंबळी- खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात व जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील चिंबळी परिसरात वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहे. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील ज्वारी व कांदा पिकाला पाणी कोठून देणार या विंवचनेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. तसेच गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सतत विज पुरवठा होत असल्याने कारखानदार व शेतकरी वर्ग हैराण झाले आहे. त्यातच ऐन दिवाळीतही गेल्या दोन दिवसांपासून वारंवार वीज पुरपठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागेश्‍वरराव संबंधीत खटल्याच्या सुनावणीतून सरन्यायाधिश मुक्त\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2019-01-21T19:39:27Z", "digest": "sha1:ERZE7EOHLXHCUD4F4OSKL6TUBXISFHZ2", "length": 11933, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुतीन यांचे अभिनंदन करणे ट्रम्प यांना पडले महागात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुतीन यांचे अभिनंदन करणे ट्रम्प यांना पडले महागात\nस्वपक्षीय खासदारांनीच उठवली टीकेची झोड\nवॉशिंग्टन – रशियाच्या अध्यक्षपदी व्लादिमीर पुतीन यांची नुकतीच फेरनिवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा संदेश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवला असून आपण लवकरच त्यांच्याशी दोन्ही देशांमधील ���ादाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांचा हा संदेश त्यांना चांगलाच महागात पडला असून ट्रम्प यांच्या या टिप्पणीवर त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी जोरदार टीका केली आहे.\nसत्ताधारी पक्षाचे संसद सदस्य सेन जॉन मॅक्केन आणि आर अरिज यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयावर टीका करताना म्हटले आहे की ज्यांनी खोट्या मार्गाने निवडणूक जिंकली अशा हुकुमशहाचे अभिनंदन करायला ट्रम्प हे काही मुक्त जगाचे नेते नाहीत. रशियाने अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला आणि त्यांनी अलिकडेच ब्रिटन मधील आपल्या एका माजी हेराला विषप्रयोग करून ठार मारण्याचे कृत्य केले आहे. ट्रम्प हे अध्यक्ष या नात्याने कोणाचेही अभिंनदन करू शकतात पण त्यांनी पुतीन यांचे केले आभिनंदन मात्र आक्षेपार्ह आहे असे त्यांनी म्हटले आहे.\nपुतीन यांच्या निवडीवर भाष्य करताना खुद्द अमेरिकन सरकारच्या प्रवक्‍त्या हीथर नौअर्ट यांनी म्हटले होते की काही जणांना मतदानासाठी पैसे देऊन आणि विरोधकांना धमकाऊन किंवा त्यांना कारागृहात पाठवून लढवलेल्या निवडणूकीत पुतीन विजयी होणे ही काही आश्‍चर्याची बाब नाही. रशियन अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पद्धत चुकीची होती, त्यात विरोधकांना समान संधी देण्यात आली नाही आणि पुतीन यांचेच या निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण होते असा अहवाल युरोपातील एका संस्थेने दिला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. अमेरिकन सरकारचाच प्रवक्ता पुतीन यांच्या निवडीवर शंका उपस्थित करीत असताना स्वत: अध्यक्ष ट्रम्प यांनी मात्र पुतीन यांचे निवडीबद्दल अभिनंदन करणे ही बाब वादग्रस्त ठरली आहे. दरम्यान व्हाईट हाऊसच्या प्रवक्‍त्या सारा हकबी सॅंडर्स यांनी मात्र ट्रम्प यांच्या या कृत्याचे समर्थन केले आहे.\nत्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांनी गेल्यावेळीही पुतीन जेव्हा निवडून आले होते त्यावेळीही त्यांचे असेच अभिनंदन केले होते. बाहेरील देशात ज्या काही घडामोडी होतात त्यावर अमेरिकेचे काही नियंत्रण नसते असेही त्यांनी यावेळू नमूद करीत ट्रम्प यांच्या कृत्याचे समर्थन केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n7 लाख शरणार्थ्यांच्या संरक्षणाची ट्रम्प यांची ऑफर\nसिरीयातील लष्करी गुप्तहेर केंद्राजवळ बॉम्बस्फोट\nचांद्र संशोधनासाठी अमेरिका-चीन सहकार्य\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nपाकिस्तानमधून 1 लाख किलो मानवी केस चीनला निर्यात\nअफगाणिस्तान शांतता चर्चेची पुढील फेरी पाकिस्तानमध्ये\nमेक्‍सिकोमध्ये इंधन पाईप लाईनचा स्फोट 21 ठार\nइस्लामिक कट्टरपंथीयांच्या धमक्‍यांमुळे पेशावरची महिला सायकल स्पर्धा रद्द\nट्रम्प – किम बैठक ठरली फेब्रुवारीत\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/employees-state-insurance-scheme-recruitment/", "date_download": "2019-01-21T20:19:32Z", "digest": "sha1:4WM7X27NALMMMDI564VW4E2UM5N66FKF", "length": 14250, "nlines": 178, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Employees State Insurance Scheme Recruitment 2017 - 733 Posts-", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nराज्य कामगार विमा योजनेत 733 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\nक्ष-किरण तंत्रज्ञ : 11 जागा\nक्ष-किरण सहाय्यक: 06 जागा\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ : 12जागा\nप्रयोगशाळा सहाय्यक : 11जागा\nव्यवसायोपचार तज्ञ: 05 जागा\nभौतिकोपचार तज्ञ: 06 जागा\nआहारतज्ञ : 08 जागा\nहृदयस्पंदन आलेख तंत्रज्ञ: 09 जागा\nऔषध निर्माता: 83 जागा\nपरिचारिका : 582 जागा\nपद क्र.1: B. Sc (भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र)\nपद क्र.2: 10 वी उत्तीर्ण\nपद क्र.3: i) B. Sc (भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र) ii) DMLT\nपद क्र.4: 10 वी उत्तीर्ण\nपद क्र.5: व्यवसायोपचार पदवी (B. O. T)\nपद क्र.6: भौतिकोपचार पदवी (B. P . T)\nपद क्र.8: 10 वी उत्तीर्ण ii) 06 महीने अनुभव\nपद क्र.10: GNM किंवा B. Sc (नर्सिंग)\nवयाची अट: 31 ऑगस्ट 2017 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट ]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2017\nPrevious (ZP Washim) वाशिम जिल्हा परिषदेत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\nNext (ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळात 173 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जाग��ंसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nhm-latur-recruitment/", "date_download": "2019-01-21T19:56:11Z", "digest": "sha1:4OE53USEPI33UYGAJPYLUEU2H3SCS2IP", "length": 12610, "nlines": 142, "source_domain": "majhinaukri.in", "title": "National Health Mission, NHM Latur Recruitment 2018 ,NHM Latur Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NHM Latur) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लातूर येथे 50 जागांसाठी भरती\nवयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद लातूर\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2018 (05.00 PM)\nPrevious (NHM Hingoli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हिंगोली येथे 131 जागांसाठी भरती\nNext (NHM Ahmednagar) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अहमदनगर येथे 53 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफि��र भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/15696", "date_download": "2019-01-21T19:55:31Z", "digest": "sha1:WFUGM3CZUBBSOAF5KVEUWYLXZZN6CI4P", "length": 44792, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ४ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /हाफ राईस दाल मारके /हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ४\nहाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ४\nदहा दिवस नुसता धिंगाणा चालला होता. एका बाजूला गणपती होता. त्या बाजूची कस्टमरची टेबलं दहा दिवसांसाठी रद्द झाली होती. त्यातील काही अंगणात डावीकडे लावण्यात आली होती. गणपतीमधे चिकन अन मटन बंद करणे शक्य नव्हते. कारण ढाब्याचा सत्तर टक्के गल्ला मांसाहारी खाण्यामुळे भरायचा. पण गणपती असलेल्या भागात मांसाहारास व मांसाहारी लोकांना सक्त बंदी होती. मद्यपान बंद ठेवलेले होते. सायंकाळी आरती व्हायची. अबू गंमतीने म्हणायचा, गणपत गणपतीकी आरती कर रहा असे अबू स्वत: रोजच्यारोज मांसाहारी पदार्थ बनवत असूनही भटारखान्यातच उभा राहूनच आरतीच्या वेळी जोरजोरात टाळ्या वाजवायचा. काही भाविक ग्राहक नमस्कार करून सुट्टी नाणी वगैरे ठेवून जायचे. दहा दिवसांनंतर विसर्जनाच्यावेळेस ढाब्याचा यच्चयावत स्टाफ़ नाचला. मागच्या ओढ्यात लहान मूर्ती विसर्जीत केली. झरीनाचाची अन तिचा मुलगाही नाचले. अब्दुल पंक्चरवाल्याने दहा दिवस सकाळचे मद्यपान बंद केले होते. मी फ़क्त रात्रीच पिणार असे म्हणत होता. पद्या लक्ष ठेवून होता. पण अब्दुलने खरच सकाळी घेतली नाही. गणपतचाचाला दिपूने पहिल्यांदाच नाचताना पाहिले. नाचतानाही तो हसत नव्हता. गंभीरपणे नाचत होता. आणि.... नाचताना सारखा अबूकडे लक्ष देऊन होता.\nका ते माहीत नाही, पण विसर्जनाच्या दिवशी सकाळपासून अबू गप्प होता. आणि विकी, बाळ्या, समीर आणि झिल्या या चौघांनीही दिपूला सांगीतले होते की दरवर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी अबू गप्पच असतो. त्याला गणपतीचे विसर्जन केलेले आवडत नाही.\nलोकमान्य टिळकांना समजायला पाहिजे होते. त्यांचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा हेतू निदान एका ठिकाणी तरी साध्य झाला होता.\nअकराव्या दिवशी मात्र दाबून पार्टी झाली. अब्दुल सकाळपासून ढाब्याच्या मागच्या बाजूच्या खोल्यांसमोरच पडून होता. वाट्टेल तसे पीत होता. झरीनाचाची त्याच्याकडे बघून हसत होती. आज सायंकाळी पाचपासून ढाबा उद्या सकाळी नऊपर्यंत ढाबा बंद राहणार होता. झरीनाचाचीचा मुलगा तीन ससे घेऊन आला होता.\nत्याच ओढ्यात बाळ्याने एक चांगला दोन किलोचा मासा पकडला. मग मासेमारीतच एक तास गेला. कुणाला फ़ारसे काही मिळाले नाही. पण सगळे खुष होते.\nमग सात वाजता गणपतचाचाने त्याची आवडती ओल्ड मंकची फ़ुल्ल बाटली उघडली. एकीकडे झरीनाचाचीचा मुलगा चविष्ट पदार्थ बनवत होता. एकीकडे तो गाणी म्हणत होता. पद्या नुसताच त्या बाटलीकडे बघत होता. झरीनाचाची स्वत: असल्याने तिच्या मुलाला घेता आली नाही. पण झरीनाचाचीने मात्र थोडी ओल्ड मंक घ्यायची इच्छा दर्शवली. मग अब्दुलने आपल्याकडचा नवीन खंबा काढला.\nअंधार केव्हाच झाला होता. आता सगळे गोल करून बसले होते. अबूही त्या गोलातच बसला होता. अब्दुलचा पिण्याचा वेग पाहूनच बाकीची पोरे हादरली होती. गणपत मात्र निवांत होता. अबूला त्यात काहीच विशेष वाटत नव्हते. एकेकाळी अब्दुलला लाज वाटेल अशी अबूने प्यायलेली होती असे सगळे ऐकून होते. फ़क्त गणपत एकटाच ’अनुभवून’ होता. मग अब्दुलने अबूचा विषय काढला.\nअब्दुल - तुम...... चुप चुप क्युं\nयावर अबू बोलायच्या ऐवजी गणपतचाचाने उत्तर दिले.\n तुम आरामसे पियो... अपना अपना पिनेका और मजा लेनेका... इधर उधर नही देखनेका...\nपण अब्दुलला नशा झाली होतीच. त्याला काही अबूचे गप्प बसणे पाहवेना. दिपू सोडून सगळ्यांना अबू गणेश विसर्जनाच्या दिवशी गप्प असतो हे माहीत होते. अगदी अब्दुलला स्वत:लाही. पण कारण फ़क्त चाचालाच माहीत असावे. अब्दुल गप्प बसला नाही. त्याने पुन्हा विचारले.\nअब्दुल - तुम... पैले लेते थे ना अबू\nया वाक्यावर अबूने उत्तर द्यायला तोंड उघडायच्या आधीच गणपत खाडकन म्हणाला:\nचाचा - अब्दुल, यहॊंपे ज्यादा बडबड नय करनेका....\nगणपतला असे चर्रकन बोलताना पद्याशिवाय फ़ारसे कुणी पाहिलेलेच नव्हते. सगळे एकदम गंभीर झाले. अब्दुलची बोलती बंद झाली. दिपूही घाबरला. अबूची गंभीर नजर मात्र अंधारलेल्या आकाशाकडे लागली होती. गणेश विसर्जनापासून तो कधी नव्हे इतका गंभीर झालेला होता.\nगणपतचाचाला दारू चढल्यामुळे राग येऊन एकदम असा बोलला की काय बाळ्या, विकी अन झिल्या विचार करत होते. आजवर त्यांनी दोन चार महिन्यातून एकदा त्याला पिताना बघितले होते. पण त्यावेळेस फ़क्त तो आणि अबू असायचे. पद्या मागे कुठेतरी जाऊन हळूच बीअर लावून यायचा. आणि गणपतचाचा असा कधीच बोलायचा नाही.\nजेवणखाण सगळेच विसरलेले होते. जो तो गप्प होता. जवळपास पंधरा वीस मिनिटे फ़क्त अब्दुल, गणपतचाचा अन थोड्याफ़ार प्रमाणात झरीनाचाची पीत होते. अचानक विकीने घाबरत घाबरत विचारले.\nविकी - गणपती..... डुबानेके टायमपे..... नाचते कायको... है\nया प्रश्नावर खरे तर सगळेच उदास झाले होते. कुणीच बोलेल अशी कुणालाही आशा नव्हती. अबूची गंभीर नजर अजूनही आकाशाकडेच होती. पण काहीही अपेक्षा नसताना अगदी अचानक अबू एकदम खर्जातल्या आवाजात म्हणाला....\nअबू - वहीच तो मै भी पुछा करता था...\nअबूच्या डोळ्यातील पाणीदारपणा नेहमीचा नसून नुकत्याच आलेल्या आसवांमुळे आहे हे गणपतचाचाला माहीत होते.\n चल सोनेको... तू थकगयेला है... चल...\nसगळे बघतच बसले होते. अबूबकर थकला असणे शक्यच नव्हते. गणपतचाचाने पिणे थांबवावे असेही काही घडले नव्हते.\nझरीनाचाची - बैठ ना गणपत... आज कई दिनोंके बाद बाते हो रहेली है...\nझरीनाचाचीचा मुलगा खाली मान घालून बसला होता. आईसमोर दारू मागायची त्याची हिम्मत नव्हती. फ़क्त ती जास्त तर पीत नाही ना एवढे तो बघत होता.\nचाचा - नही झरीना... आज नही... फ़िर कभी बैठेंगे...\nमात्र, बाळ्याने चूक केली.\nबाळ्या - अबू............. आप रो रहे हो\nहा प्रश्न ऐकल्यावर मात्र गणपतचाचा अक्षरश: कडाडला:\nचाचा - नालायक, खानेपिनेको मिलताय ना ह्यांपर... फ़िर कायको उंगली करनेका.. अपना अपना रोटी खाके सो नय सकते क्या तुम लोगां ऒं कबसे बोल रहा मै यहॊंपे ज्यादा बडबड नय चाहिये करके... ऒं\nगणपतचाच्याच्या डोळ्यातून आग बरसत होती. अबू मात्र अजूनही आकाशाकडेच नजर लावून होता. आणि बाकीचे सगळे संपूर्ण हादरले होते. दिपूनेच काय, स्वत: पद्यानेही गणपतचाचाचा हा अवतार आजवर पाहिलेला नव्हता. खाडकन पोरे उठली अन आपापल्या खोलीत गेल��. अब्दुलची नशा एका क्षणात उतरली होती. झरीनाचाची सगळे आवरायला लागली. तिचा मुलगा आत जाऊन चुली विझवून पुन्हा परत बाहेर आला. गणपतचाचा सगळ्यांकडे पाठ करून उभ्याउभ्याच त्याचा पेग पीत होता. अबूबकर अजूनही होता तिथेच बसलेला होता. सगळी मुले आपापल्या खोल्यांमधे चुपचाप बसून बाहेर काय काय होते याचा कानोसा घेत होती. गुरखा रमण मात्र गावाला गेला होता घरच्या विसर्जनासाठी\nतब्बल दहा मिनिटे सन्नाटा होता. नंतर अचानक काय झाले कुणालाच समजले नाही. कर्कश आवाजात अबू ओरडण्याचा आवाज आला.\nअबू - हरामी *****, साला काफ़िर... मार, मार मेरेको... मेरेको मार साला औरतपे हाथ उठाता है...\nसगळे धावत बाहेर आले. अबूच्या एका हातात कुठलीतरी काठी होती अन तो अंधारात हवेशी बोलत असावा तशा आविर्भावात किंचाळून बोलत होता. गणपतचाचा धावत आला. त्याने अबूला मागून धरले व ढकलत ढकलत अबूच्या खोलीत नेले. पोरे अजून भेदरलेली होती. बराच वेळ गणपतचाचा ’नय अबू.. नय... ऐसा नय करनेका’ असे म्हणत असल्याचा आवाज येत होता. पण त्या खोलीपाशी जायचे धाडस एकात नव्हते. अब्दुल आपली बाटली घेऊन लडखडत्या पावलांनी जाऊ लागला. झरीनाचाचीला तिचा मुलगा घेऊन जाऊ लागला. आणि सगळी पोरे पद्याच्या खोलीत जमली.\nसमीर - क्या हुवा अबूको पद्या...\nप़द्या - रो रहा है अबू\nझिल्या - कायको लेकिन\nपद्या - नय मालूम\nझिल्या - तेरकोबी नय मालूम..\nबाळ्या - मै पयलेच देखा... अबू रो रहा था\nपद्या - बोलनेका नय था तुमने.. चाचा कितना गुस्सा होगया\nबाळ्या - मेरेको मालूमच नही था... लेकिन... गुस्सा क्युं हुवा चाचा...\nआता दादू मधे पडला.\nदादू - कुछ झगडा रहेंगा दोनोका पुराना...\nदादू - चाचा और अबूका...\nपद्या - दिमाग खराब है क्या जान देदेंगे एक दुसरेके लिये... झगडा तो होहीच नय सकता इनमे...\nपद्या - गणपती विसर्जनके दिन ऐसाही बैठा रयता वो... बोलताही नही अबू....\nतेवढ्यात पुन्हा आवाज आले.\nअबू - आज छोड किट्टू... छोड... आज मै कसम तोडदेंगा...\nचाचा - नय... ऐसा नय करनेका...\nअबू - किसने कसम निभायी है.. छोड...\nकाहीतरी फ़ार मनापासून बोलायचे असले किंवा अबू फ़ार गंभीर झाला तर तो गणपतचाचाला किट्टू म्हणतो हे पद्याला माहीत होते. त्याने ते पोरांना सांगीतले तोवरच धावाधाव झाल्यासारखा आवाज आला. सगळे जोरात बाहेर आले तेव्हा अबू धावत अब्दुलला अडवत होता. गणपतचाचा पोचायच्या आधी अबूने अब्दुलकडची बाटली सरळ तोंडालाही लावली होती. अबू काय चीज आहे हे अब्दुल तोंड वासून पाहात होता. आणि कित्येक फ़ुटांवर अबूकडे निराशपणे पाहात असलेला गणपतचाचा मटकन खाली बसून आता स्वत: आसवे ढाळत होता. झरीनाचाची अन तिचा मुलगा परत आले होते. हे दृष्य त्यांनी कधीही पाहिले नव्हते. अर्धी बाटली अबूने रॊ लावली आणि खाली घेतली तेव्हा त्याच्या अश्रू ढाळत असलेल्या डोळ्यांमधे रक्त उतरले होते. अत्यंत राहात अब्दुलकडे पाहात तो म्हणाला:\nअबू - तू पुछ रहा था ना मै कायको गुमसुम है आ... इधर आ... सब बताता तेरेको मै...\nभेदरलेली पोरे आजूबाजूला गोल करून, झरीनाचाची एका बाजूला चाचरत अबूकडे बघत उभी, तिचा मुलगा इतर पोरांमधे मिसळलेला, अब्दुल अबूसमोर बसलेला आणि अबू सरळ खाली बसला होता... आणि गणपतचाचा मगाशी होता तिथेच.. दहा फ़ुटांवर मान खाली घालून मांडी घालून बसला होता.\nजणू बोलायला ताकद मिळावी अशा आविर्भावात अबू बाटली रिकामी करत होता. केवळ पाचच मिनिटात ती बाटली रिकामी झाली. अबू सरळ उठला. भटारखान्यातून त्याने जमा केलेल्या मोठ्या स्टॊकमधून त्याने एक नवीन इंग्लिश बाटली आणली अन पुन्हा अब्दुलसमोर बसला. अबूचा चेहरा पाहूनच पोरे घाबरत होती.\n बीस साल पयले... मालेगावमे गणेशका विसर्जन पक्का होगया था... हमारी बस्तीमेसें\n आज बडा दंगा होएंगा करके... सब डरेले तब ये पद्या चार पाच साल का होएंगा तब ये पद्या चार पाच साल का होएंगा अगले मुहल्लेमे घर था इसका...\nमुहल्लेमे सुबहसे तैय्यारी करने लगे... तलवारी लाये... छुरी लाये.... बडे बडे हथियार लाये सब अपने अपने घरपे...\nमै... मै लानेवाला नय था... लेकिन जमीर बोला... जमीर मेरा सौतेला भाई... मै पच्चीस साल का था.. वो होएंगा अठराह साल का...\nवो बोला... कोई मारनेकेवास्ते आयेंगा तो.. खुदको महफ़ुझ तो रखनेकाच है ना...\nकरके दो तलवार लाया घरपे... मैने फ़ेकद्या भाईर...झगडा हुवा... अब्बाने जमीरको समझाया... मा उसकी सगी मा है...उसने नय समझाया.. बोली बच्चा शेर है... शेरजैसाही काम करेगा... तो तलवार छुपाके घरमे रखद्या...\nगाय काटी थी... सुबहही... उसकी हड्डीया रख्खी थी एक बडे थैली मे लोगांने..\nहड्डिया फ़ेकनेवाले थे... गणेशके उपर....\nफ़िर मै मुहल्लेमे दो चारसे मिला... बुढ्ढे बुजुर्ग थे... मैने कहा... ये सब गलत है.. किसीका कोई भगवान किसीका कोई...\nतो लोगोंको शक आया... मेरेको दो घंटे बंद करके रख्खा एकके घरपे... फ़िर बादमे किसीने छोडा... मै बाहर आया तो...\nमुहल्लेमे कोई भाषण कररहेला था... ह��ारी बस्ती अल्लातालाकी अपनी बस्ती है... यहासे काफ़िर नय जायेगा करके...\nलोग चिल्लारहलेले थे... मै घर गया तो...\nकिट्टू के अब्बा आये थे घरपे...\nअब्दुलने मधेच विचारले : - किट्टू कोन\nपुन्हा अबू बोलू लागला...\nकिट्टू याने ये गणपत... इसके और मेरे घरवाले इसको किट्टू कहते थे... मै भी किट्टूही कहता है इसको.. मेरेसे एक साल छोटा है ये..\nमै मदरसेमे सिखता... ये स्कूलमे... इसका घर मेन रोडपे था... हमारा मुहल्लेमे चार घर छोडके.. हम एकसाथ कभी खेलते नय थे...\nलेकिन एक दिन अब्बा को दिलका दौरा पडगया... मै दस साल का था... सौतेली मा आके तीन साल हुवे थे... मै रातमे रोडपे अकेलाच जानेको घबराया... लेकिन मा भागके गयी तो मै बी गया उसके साथ... जमीर अब्बाके पास ठहरा... हमको टांगा चाहिये था... अब्बा को अस्पताल ले जानेके लिये..\nहम दोनो बहुत भाग रहे थे... खिडकीसे किट्टूके अब्बा देखरहेले थे... उन्हो नीचे आये... उनके पास पुरानी स्कुटर थी... जिसको पाच पय्ये थे और बाजूमे एक सीट... वो अपाहिजोंकी होतीय ना.. वोवाली... तो लेके आगये घरपे... अब्बाको वो सीटमे बिठाकर हम चारो अस्पताल गये...\nदोही दिनमे अब्बा ठीक होके घरपे आगये...\nदो घरमे प्यार बढगया... कभी कुछ मीठा बनाया तो अम्मा जाके देनेके लिये बोलती... किट्टूके घरपे मुझे बहुत प्यार मिलता था... किट्टूके घरपे मै उसके साथ खेलसकता था.. बाहर आके हम लोगां नय खेल सकते थे....किट्टूके घरसेबी कुछनाकुछ मीठा आता रहता... फ़िर त्योहारपे एक दुसरेको बधाईबी देते... लेकिन दोनोंके अब्बा और अम्मा एक दुसरेके घर कबी नय जाते... वो मंजूर नय था म्होल्लेमे...\nकिट्टू एक दिन हमारे घर आया तो अम्माने उसको बहुत प्यारसे खानेको दिया... हम लोग खेलने लग गये... लेकिन जमीर बोला की ये लडका यहा आताय वो उसके दोस्तोंको अच्छा नय लगता... जमीर छोटा था... हमने उसको डांटके भगादिया...\nहमारे घरोंकॊ दोस्ती मुहल्लेमें मिसाल बनगयी... कबीकबी तो पोलिटिक्सके सभा, भाषण मुहल्लेमे होते तो हमारे दोनोंके अब्बा स्टेजपे बुलाये जाते... लोग तालिया बजाते... सब कुछ अच्छा था....\nतेरा सालमे मालेगावमे दंगलीया कम नय हुवी... बहुत हुई... लेकिन हमारे मुहल्लेतक पहुंचती नय... दूरके दूरही निपटजाती... हमलोगां पेपरमे पढते... बाते करते... मुहल्लेमे तो बहुत लोगां बाते करते...\nमै और किट्टू बडे होगये थे... किट्टू कॊलेज जाने लगगया... मै नय गया... मै बिर्याणी बनाके एक हॊटेल था उस्मान नामके आदमीका उसको बेचक�� आता था.. वो पैसेसे अब्बा और अम्मा खुष होते... मै और किट्टू अबी जादा मिल नही सकते क्युंकी मुहल्लेमे चर्चे जादा होगये थे....\nफ़िर उन्ही दिनो मेरेको भावनासे प्यार होगया... मै दिखनेमे ऐसा थाही नय... मै अच्छा दिखता.. गोरा था मै... मेरेपर वो भी भागयी.. हमको एकदुसरेको पता चल गया... फ़िर नजरोंसे बाते होने लग गयी... मुहल्लेमे तो उसको लाही नय सकता था मै... उसके रास्तेसे हमेशा गुजरते रहेता... जब बी कोईबी घरका काम होता... मैहीच करनेको निकलता और उसके घरके सामनेसे होके आता.. उसको सब पता चलगयेला था... वो मुस्कुराती थी... कबी बाल बनाती.. कबी कपडा सुखाने डालते हुवे मेरेको दिखाई देती... लेकिन बात नय हुवी...\nफ़िर सालभरके बाद अचानक रास्तेमे सामने आयी.. फ़िर दोनो रुक गये हम अचानक... मै इजहार करना चाहता था... लेकिन उसकी नजरसे तो पता चलगया के नजरोंसे इजहार कबीका होगया था... हम मार्केटमे थे... दो चार बाते होगयी... फ़िर कुछ ना कुछ तरकीबा निकालता मै बी...\nफ़िर मार्केटमे दो चार मुलाकाते हुवी..ऐसेही रास्तेपेच..\nशादी की बात करनेमे और एक साल लग गया... लेकिन शादी मुमकीन नय थी... दोनोंको पता था.. लेकिन बेताब थे दोनो...\nमैने एक दिन किट्टूको सब बताया... किट्टूने तो उलटा अच्छाही बोला.. बोला ऐसी शादी करना मालेगावके लिये मिसाल है...\nउसी दिन मैने अब्बाको बताया... घरमे हंगामा खडा किया अम्माने... बोली जमीरको कौन लडकी देगा... मुहल्लेवाले अकेल छोडदेंगे...\nकौममे बदनामी होएंगी... अल्ला माफ़ नय करेगा... अब्बा बुढे हो रहे थे.. घरमे सब अम्माका चलने लग गया था...\nमैने बोलदिया... मै घर छोडेगा.. लेकिन भावनासेही शादी बनायेगा... तो बहुत झगडा होएंगा ऐसा लग रहेला था.. लेकिन वो सुनके तो अम्मा खुषही होगयी... उसको लगा मै घर छोडेगा तो हिस्साबी नय मांगेंगा... वो मेरेको मंजूर था... दौलततो मैबी कमासकता था...\nदो चार दिन और गये... मैने भावनाको बोलदिया... आज रात भागेंगे.. तो वो बोली ऐसा नय करसकती... वो बोली मैने पयले घर छोडनेका... नौकरी करनेका.. फ़िर उसके घर जाके उसके अब्बाको बोलनेका.. अब्बा तय्यार होजायेंगे... ऐसा भागनेका नय...\nमेरको ये बी मंजूर था... मैने उस्मानके हॊटेलपेही नौकरी करली.. पहिली तनख्वाह हाथमे आयी तो उसकेलिये फ़ूल लिये थे... अचानक वो रोने लगगयी... बोली उसकी शादी पक्की कररहेले है... अब मेरेको तुरंत उसके अब्बासे मिलने जाना जरूरी था.. लेकिन शहरमे चर्चे थे... आज गणेशविसर्जन है.. आज दं���ा है...\nहम सब लोगां बहुत डरेले थे... ये गडबड निपटनेके बाद उसके अब्बाको मिलनेका तय हुवा....\nलेकिन मै घर गया तो किट्टूके अब्बा हमारे घर आयेले थे... अब्बाको बोलरहे थे के आजके दिन उनको सलामत रहनेका है...\nउन्हो अब्बाको बोले आपके घरमे परिवार रख्खो... अब्बाने तुरंत हां करदी... जमीर बाहर था... मां पयले नय बोली... फ़िर अब्बाने उसको याद दिलादी के कैसे उस रातमे इन्हो अपनी जान बचाये... फ़िर अम्मा मान गयी...\nशामके पाच बजे मिरवणूक निकलेली ये पता चला.. छे बजेके आसपास हमारे मुहल्लेसे गुजरनेवाली थी.. किट्टूकी पुरी फ़ॆमिली हमारे घरपे छुपी थी... मै बाहर गया था... मेरेको भावना मार्केटमे मिली थी... उसको उसके घरवाले बेताबीसे ढुंढ रहे थे... उनसे छुपाकर आयेली थी मुझसे मिलनेकेवास्ते... हमने कल उसके अब्बासे बात करनेकी तय की और उसको छोडनेके लिये मै उसके घर तक आया...\nमिरवणूक वहींपे थी... किसीने कुछ घोषणा देदी.. अचानक किसीने कुछ फ़ेंका.. पुलीस कुछबी नय कर पायी... पुलीस हमलोगांके साथ थी उस वक्त... बहुत मतबल बहुत ज्यादा बडा दंगा हुवा... चार आदमी तो वहींपे मारे गये... क्या हो रहा था किसीको समझमे नय आरहा था.. सब चिल्लारहे थे... इतनी भागाभागी हो रही थी... सब डरेले.. यकायक लोगांने तलवारी निकाल्या...\nपत्थर बरसाये... गणेश गिरपडा था... लोग खूनपे उतर आये...\nमै और भावना भागके एक कोनेमे खडे रहेके अपनेआपको बचानेकी कोशिशमे थे...\nतबी किसीने हमको देखा.. एक लडका और एक हिंदू लडकी साथसाथ मै डाढी नय रखता... हिंदूजैसाही दिखता... भावना को वहीच पसंद था...\nमुहल्लेके लोगोंने मेरेको पकडा... मेरेको पताही नय था भावनाका क्या कर रहे है...मेरेको स्टिकसे मारे... सरसे खून आया... फ़िर मेरेको किसीने पहचाना.. तब छोडा... इसमे आधा एक मिनीट गया था... मैने होश संभालकर पीछे देखा तो भावना थीही नय...\nफ़िर मै इधर उधर बहुत भागा... आधे घंटेतक उसको तलाश करता रहा.. बादमे मिरवणूक बंद करके पुलीसने दुसरे मुहल्लेसे गणेश को निकाला... लोग घोषणा देरहेले थे... मुहल्ला धीरे धीरे शांत होगया...\nअगले दिन पता चला...\nभावनाको चार लोग एक थेटरके पीछे लेगये थे... वहा उसका सर काटडाला था... और वो सर कचरे मे फ़ेंके दिया था....\nमै खतम होगया था.. हमने एक दुसरेके होनेकी कसमे खायी थी.. भावना छोडके गयी.. मेरे वास्ते... क्युंकी मैने उसे मार्केटमे बुलाया था... मेरे वजहसे मरी वो...\nमैने खुदकुशी करने गया... बचगया... अब मुहल्ले मे रय नय सकता था... मै और किट्टूने आहिस्ता आहिस्ता मालेगाव छोडदिया... नाशिक आगये... बादमे ये पद्याको इधर लाया... उसके मांबाप उस दंगलमेच मारे गये... किट्टूके मां बाप बादमे नाशिकमेच मर गये... भावनाको मारनेवालोंका कुछ पता नय चला...\nतबसे मै शराब पीने लगा... किट्टूने आखिर भावनाकीही कसम देदी और मेरी शराब बंद करवादी... वो मै आजतक नय पिया...\nलेकिन मै अब नय सय सकता... मै या तो मरजायेगा या पियेंगा... आजसे कोई रोकेगा नय... मै शराब पियेगा तो भावनाकी मौत सय सकेगा...\nएक प्रदीर्घ सन्नाटा पसरलेला होता. झरीनाचाची स्फ़ुंदत होती. अब्दुल गुडघ्यात मान घालून बसलेला होता. सगळी पोरे डोळे फ़ाडून अबूकडे बघत होती. पद्याला आपल्या आईवडिलांचा मृत्यू दंगलीत झाला हे माहीत होतं, पण इतकं सगळं माहीत नव्हतं गणपतचाचा दूर कपाळाला हात लावून बसला होता.\nखूप वेळाने झरीनाचाचीने डोळे पुसत विचारले...\nझरीना - लेकिन वो............... लडकीके घरवाले कहां है अबी\nअबूने शुन्यात पाहिल्यासारखे तिच्याकडे पाहात एक हात कोणत्यातरी दिशेला उडवत म्हंटले...\nअबू - इसीकी बहन थी भावना.... ये ........... किट्टूकी... \n‹ हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ३ up हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ५ ›\n एकदम हादरुन टाकलं हो या भागाने\nशेवट सुन्न करुन गेला\nशेवट सुन्न करुन गेला\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtracivilservice.org/weblinks?l=%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF", "date_download": "2019-01-21T20:11:49Z", "digest": "sha1:2MCS2I7NAN5D6D75TFYV6PVMV2D4BDE7", "length": 7689, "nlines": 158, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nउप जिल्हाधिकारी - Dro Jalgaon\nतहसीलदार - करमणूक कर अधिकार पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, अर्धापूर\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (निवडणूक), दारव्हा\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार, संगायो, चांदवड\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार, अंजनगाव\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभा���\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-21T19:58:27Z", "digest": "sha1:Y2DM66DIFY6JYAH6CEAI76DIXQSA5YZP", "length": 9921, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोक्‍सो प्रकरणातील पिडितांना पोलीस ठाण्याच्या वाऱ्या का ? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपोक्‍सो प्रकरणातील पिडितांना पोलीस ठाण्याच्या वाऱ्या का \nहायकोर्टाचा पोलिसांना संतप्त सवाल\nमुंबई – पोक्‍सो प्रकरणात वारंवार पिडीत मुलांना आणि त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास भाग पाडणाऱ्या अंधेरी पोलिसांना उच्च न्यायालयाने आज चांगलेच धारेवर घेतले. पोक्‍सो प्रकरणांमध्ये लहान मुलांना किंवा त्यांच्या पालकांना कोणत्या कायद्यात बोलविले जात होते, असा संतप्त सवाल न्यायमूर्ती रेवती मोहित-ढेरे यांनी उपस्थित करून पोलीस स्टेशन डायरी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले.\nपोक्‍सो प्रकरणी अंधेरीतील एका नामांकित शाळेच्या फ्रेंच नागरिकत्व असलेल्या विश्‍वस्ताला सत्र न्यायालयाने दिलेला जामीन रद्द केला जावा, अशी विनंती करणारी याचिका पिडीतेच्या आईबरोबर अन्य 42 विद्यार्थ्यांच्या पालकांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहित-ढेरे यांच्यासमोर आज सुनावणी झाली.\nयावेळी पीडीत मुलीला आणि तिच्या पालकांना चौकशीसाठी वारंवार पोलीस स्टेशनमध्ये बोलावले जात असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. यावर न्यायालयाने संताप व्यक्त करून मुंबई पोलिसांच्या तपासाच्या पद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. पिडीत मुलीच्या घरी पोलिसांनी जाऊन चौकशी करायची का पिडीत मुलीला आणि पालकांना पोलीस ठाण्यात बोलायचे, हे काणत्या कायद्यात बसते. जर अशा प्रकारे पोलिच पिडीत आणि तक्रारदारांना छळत असतील तर तक्रारदार पुढेच येणार नाहीत. याचे भान पोलिसांना नाही का असा सवालही न्यायालयाने उपस्थित करून 2 एप्रिलला पोलीस डायरी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nभारतात यापुढेही “एकच’ प्रमाण वेळ\n#Christmas 2018 : ख्रिसमस शॉपिंगसाठी हे आहेत प्रसिद्ध ठिकाण\nकीप इट अप विराट…\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82-3/", "date_download": "2019-01-21T19:33:20Z", "digest": "sha1:LXI7G7JL5ZHAYKUH6M5MHM6XUFQUWSXC", "length": 9039, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्राच्या महिलांचा आसामवर एकतर्फी विजय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या महिलांचा आसामवर एकतर्फी विजय\nपुणे – कर्णधार देविका वैद्यची अष्टपैलू कामगिरी आणि सलामीवीर मुक्‍ता मगरे व आदिती गायकवाडची प्रभावी कामगिरी यामुळे महाराष्ट्राच्या महिला संघाने आसामच्या महिला संघाचा 65 धावांनी दणदणीत पराभव करताना अखिल भारतीय स्तरावरील 23 वर्षांखालील महिलांसाठीच्या टी-20 सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. मुंबई येथे सुरू असलेली ही स्पर्धो 2 एप्रिलपर्यंत रंगणार आहे.\nनाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारणाऱ्या महाराष्ट्राच्या महिलांनी निर्धारि��� 20 षटकांत 2 बाद 151 धावा फटकावल्या. त्यानंतर आसामचा डाव निर्धारित 20 षटकांत 9 बाद 86 धावांवर रोखून महाराष्ट्राने विजयाची पूर्तता केली. महाराष्ट्राकडून कर्णधार देविका वैद्यने केवळ 36 चेंडूंत 8 चौकारांसह नाबाद 52 धावा फटकावतानाच केवळ 16 धावांत आसामचे तीन फलंदाजही परतवून विजयात मोलाचा वाटा उचलला.\nमुक्‍ता मगरेने 46 चेंडूंत 7 चौकारांसह 54 धावा फटकावून देविकाला सुरेख साथ दिली. विजयासाठी 152 धावांच्या आव्हानासमोर आसामच्या फलंदाज सपशेल अपयशी ठरल्या. आदिती गायकवाडने 15 धावांत 3 बळी, तसेच तेजस हसबनीसने 22 धावांत 2 बळी घेत देविकाला साथ दिली. आसामकडून रेखाराणी बोराने सर्वाधिक 20 धावा केल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘त्यांना’ चौकशीपूर्ण होईपर्यंत खेळू द्या – खन्ना\nविराट एकदिवसीयमधील सर्वोत्तम खेळाडू – क्‍लार्क\nपीएसजीचा गुइंगम्पवर 9-0 असा एकतर्फी विजय\nरॉजर फेडररचा धक्‍कादायक पराभव\nभारतीय संघाच्या नावावर आगळावेगळा विक्रम\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/ahmednagar-news/articlelist/26116172.cms", "date_download": "2019-01-21T21:33:05Z", "digest": "sha1:T2SFABO3FBW6N3XGOPDKYYRQJNHPTKOG", "length": 8374, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ahmednagar News in Marathi: Latest Ahmednagar News, Read Ahmednagar News in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nसूपरमूनचं घडलं दर्शनWATCH LIVE TV\nप्रजासत्ताक चित्ररथाला ‘निळकंठ’च्या ‘वंदे मातरम’ची साथ\nराजधानी द��ल्लीत येत्या २६ जानेवारीला होणाऱ्या राजपथ संचलनातील महाराष्ट्राच्या चित्ररथाला नगरमध्ये निर्माण झालेल्या ‘निळकंठ मास्तर’ या चित्रपटातील ‘वंदे मातरम’ गाणे साथ करणार आहे. राष्ट्रपिता महात्मा ...\nकाळभैरवनाथाच्या दर्शनासाठी गर्दीUpdated: Jan 21, 2019, 11.20AM IST\nशिक्षकांच्या प्रश्नांवर सरकारने निर्णय घ्यावाUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nव्यापाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारीUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nकर्ज व्यवसायवाढीसाठीच वापराUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nस्वस्तात सोन्याचा मोह पडला दहा लाखांनाUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nसंक्रांतीच्या वाणात मिळाल्या आरोग्य टिप्सUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nकंत्राटी कामगारांची टप्पा आंदोलनेUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nपारनेर सैनिक सहकारी बँकेच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन...Updated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nदिव्यांगांचे साहित्य धुळ खातUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nपुणे हायवेवर कंटेनरचालकाला लुटलेUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nसरकारी दवाखान्यांना मिळणार सीटी स्कॅन मशीनUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nबालगायकांची रंगली भजनसंध्याUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nबेकायदा नोंदीप्रकरणी ग्रामसेविकेविरुद्ध तक्रारUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nयुपीः छेडछाडीला विरोध केल्याने समाजकंटकांनी म...\nलतादीदींचा आवाज नाकारणारा संगीतकार\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/fancy-dress-fans-celebrate-getting-ball-back/", "date_download": "2019-01-21T20:47:50Z", "digest": "sha1:JEIVAO27WVWLC567YSIKPMGH4C647CTU", "length": 7502, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा इंग्लंडच्या चाहत्यांचा क्रिकेटच्या मैदानातील तो व्हायरल विडिओ!", "raw_content": "\nपहा इंग्लंडच्या चाहत्यांचा क्रिकेटच्या मैदानातील तो व्हायरल विडिओ\nपहा इंग्लंडच्या चाहत्यांचा क्रिकेटच्या मैदानातील तो व्हायरल विडिओ\nविंडीज विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना इंग्लंडने डावाने जिंकला. सामना जरी रोमहर्षक झाला नसला तरी इंग्लंडमधील प्रेक्षक वर्ग���ने तो मनोरंजक केला. तो इतका मनोरंजक केला की इंग्लंडचा कर्णधार जो रूटलाही हसू लपवता आले नाही.\nविंडीज संघ फॉल्लो-ऑन नंतर दुसऱ्यांदा फलंदाजी करत होते. तिसऱ्या षटकातील ४ चेंडू झाल्यावर एक मोठा बॉल सीमारेषेवर पडला. जो की प्रेक्षक त्यांच्या स्टॅन्डमध्ये खेळत होते. तो परत मिळावा म्हणून प्रेक्षकांनी तिथे असलेल्या गार्डला आवाज द्यायला सुरुवात केली. ते प्रतिसाद देत नसल्याने दुसऱ्या बाजूला बसलेले प्रेक्षकही त्यात सामील झाले.\nअनेक रंगीबेरंगी पोशाख घातलेले प्रेक्षक एकाच जागी जमा होऊन बॉल देण्यासाठी मोठमोठ्याने आवाज देऊ लागले. यामुळे शेवटी त्या गार्डला चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो बॉल परत द्यावा लागला. हा सर्व प्रकार पाहून इंग्लंडचा कर्णधार जो रूट, अॅलिस्टर कूक , अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि अन्य खेळाडू यांना मात्र हसू आवरता आले नाही.\nपहा हा संपूर्ण विडिओ:\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37675", "date_download": "2019-01-21T20:06:46Z", "digest": "sha1:GZXRWUPVIKGC4C3NWLL4YIFK2TBHZMU3", "length": 5045, "nlines": 98, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सार्वजनिक गणपती | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सार्वजनिक गणपती\nगणराज हे उभ्या महाराष्ट्राचं आद्यदैवत.\nगणेशभक्त त्याची विविध रंगात आणि विविध ढंगात स्थापना व आराधना करतात. ह्या विविध सार्वजनिक बाप्पांचे, भव्यदिव्य देखाव्यांचे मायबोलीकरांना घरबसल्या 'इ-दर्शन' घडवणे तुमच्या सहकार्याशिवाय शक्यच नाही.\nमग चला तर मंडळी, लागा कामाला. आपापल्या मंडळातील, गावातील, शहरातील गणपतींची प्रकाशचित्रे इथे, याच धाग्यावर प्रतिसादात टाका.\n१) त्या त्या गणपतीची माहिती थोडक्यात द्यावी.\n२) प्रकाशचित्र आवश्यक आणि ते प्रताधिकार मुक्त असावे.\nगणेशोत्सव संयोजन समिती २०१२\nधन्यवाद संयोजक. या उपक्रमामुळे माझ्या मावस-आत्ये-सूनेची कलाकारी मला इथे दाखवता येतेय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/faq/questions-en/account-en/my-jumbo-subscription-is-activated-but-my-download-speed-is-still-limited", "date_download": "2019-01-21T20:57:32Z", "digest": "sha1:TIGXDZHLGZSV5T7A572XZRU34Y24I3SZ", "length": 9053, "nlines": 95, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "माझे खूप मोठ्या आकाराचा सदस्यता सक्रिय आहे, पण माझ्या डाउनलोड गती अजूनही मर्यादित आहे", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅस��डोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nसिम्युलेटर, अॅड-ऑन आणि वेबसाइटबद्दल प्रश्न\nमाझे खूप मोठ्या आकाराचा सदस्यता सक्रिय आहे, पण माझ्या डाउनलोड गती अजूनही मर्यादित आहे\n- प्रथम, तपासणी statut « खूप मोठ्या आकाराचा ओके »वेबसाइटच्या वरच्या उजव्या बाजूला खाली दिलेले आहे:\nआपण «दिसत असेल तर - Statut: खूप मोठ्या आकाराचा नाही »आपल्या खूप मोठ्या आकाराचा सदस्यता याचा अर्थ असा की य नाही. , आपल्या खात्यात पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न «लॉग आउट करा» बटण वापरून. तो आपल्या 'जम्बो' सभासदत्व कार्यान्वित पाहिजे.\n- आपण statut पाहिल्यास « खूप मोठ्या आकाराचा ओके », परंतु आपली डाऊनलोडची गती 220ko / s पेक्षा जास्त नाही, नंतर तपासा की आपल्या बँडविड्थ एकाच वेळी डाउनलोड करण्याचा प्रयत्न करणार्या इतर प्रोग्राम्सद्वारे मंद नाही\n- आपल्या जम्बोचे सक्रियण केल्यानंतर कृपया आपले डाउनलोड आधीपासून सुरू झाले असल्याचे सुनिश्चित करा, बर्याच URL बदलेल.\n- आपल्या इंटरनेट कनेक्शनमुळे आपण हाय-स्पीड डाउनलोड करू शकता हे देखील तपासावे. आपल्या संगणकावरून समस्या येत नाही हे तपासण्यासाठी दुसर्या संगणकासह चाचणी करणे आणि दुसर्या इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असू शकते.\n- आपण जास्तीत जास्त गती डाउनलोड चालना देण्यासाठी करण्यासाठी, आम्ही डाउनलोड आणि एक विनामूल्य प्रोग्राम आपल्याला आपल्या डाउनलोड गती 10 वेळा संख्या परवानगी आहे की FlashGet, प्रतिष्ठापीत करण्यासाठी तुम्हाला सल्ला देतो. आपण तो येथे शोधू शकता: http://www.flashget.com\nरविवारी ऑगस्ट 09 वर by rikoooo\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचे���डॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2011/07/blog-post_13.html", "date_download": "2019-01-21T19:48:13Z", "digest": "sha1:RAZ2K6PVSDY3KK4GQGZHEFHLGLASB2RN", "length": 7449, "nlines": 103, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: कलाकार ..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, १३ जुलै, २०११\nप्रेमगीतांच्या कळ्या ज्या तुझ्याचसाठी वेचल्या\nआज बाजारी विकाया मीच सार्‍या मांडल्या\nज्या गीतांवर प्रीत तुझी गं विसावलेली\nलिलावात या लागेल आता त्यांची बोली\nभाव-भावना अन जाणिवा, शब्द आणि ओळी\nचंदेरीशा तराजूत त्या तोलण्याला सांडल्या..\nमनस्वीतेतुन तुला लेखिले, ज्या गीतांनी\n'केवळ वस्तू' केले त्यांना गरिब हातांनी\nमिळेल तुझिया लावण्याच्या कथा मधुनी\nवस्त्र -निवार्‍याच्याच इच्छा मनात माझ्या दाटल्या\nजगण्याच्या या सत्वपरिक्षेमध्ये पहा ना\nसाथ देईना माझी कविता माझ्या रचना\nतोरा तुझा श्रीमंताची ठेव मी हे जाणतो ना\nतुझ्या चित्रप्रतीही माझ्यासवे कधी ना राहिल्या\nप्रेमगीतांच्या कळ्या ज्या तुझ्याचसाठी वेचल्या\nआज बाजारी विकाया मीच सार्‍या मांडल्या\nस्वैर भावानुवाद : प्राजू\nमैंने जो गीत तेरे प्यार की खातीर लिखे\nआज उन गीतों को बाज़ार में ले आया हूँ...\nआज दुकान पे नीलाम उठेगा उनका,\nतूने जिन गीतों पर रख्खी थी मोहब्बत की असास...\nआज चांदी की तराज़ू में तुलेगी हर चीज़,\nमेरे अफ़कार, मेरी शायरी, मेरा एहसास...\nजो तेरी ज़ात से मनसूब थे, उन गीतों को\nमुफ़्लिसी, जिन्स बनाने पर उतर आई है...\nभूक, तेरे रूख-ए-रंगीं के फ़सानों के इवज़\nचंद आशीया-ए-ज़रूरत की तमन्नाई है...\nदेख इस अरसागह-ए-मेहनत-ओ-सरमाया में\nमेरे नग़्में भी मेरे साथ नहीं रह सकते...\nतेरे जल्वे किसी ज़रदार की मीरास सही,\nतेरे खाके भी मेरे पास नहीं रह सकते...\nआज उन गीतों को बाज़ार में ले आया हूँ\nमैंने जो गीत तेरे प्यार की खातीर लिखे...\nमूळ रचना : फ़नकार\nरचनाकार : साहिर लुधियानवी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.hs-stationery.com/mr/contact-us/", "date_download": "2019-01-21T20:29:32Z", "digest": "sha1:SNOQ7P277RBUQM3RZ7BRA5NUMKKNYW2X", "length": 3417, "nlines": 121, "source_domain": "www.hs-stationery.com", "title": "आमच्याशी संपर्क साधा - Huizhou Huisheng प्रिसिजन उद्योग कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकागद इ एकत्र जोडण्याचे साधन मशीन\nकागद इ एकत्र जोडण्याचे साधन\nमिनी कागद इ एकत्र जोडण्याचे साधन\nहात धरा कागद इ एकत्र जोडण्याचे साधन\nकागद इ एकत्र जोडण्याचे साधन remover\nइलेक्ट्रिक पेन्सिल धार लावण्याचे यंत्र\nHuizhou Huisheng प्रिसिजन उद्योग कंपनी, लिमिटेड\nसोमवार-शुक्रवारी: 24 तास ऑनलाइन\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/A-rally-will-be-held-in-the-presence-of-Sharad-Pawar-to-reveal-the-identity-of-the-boundary-walls/", "date_download": "2019-01-21T21:00:04Z", "digest": "sha1:QNYNNLRF7C6RJD5SQJWUQN4ZTNEHYKPV", "length": 7530, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठी अस्मिता करा प्रकट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मराठी अस्मिता करा प्रकट\nमराठी अस्मिता करा प्रकट\nसीमाप्रश्नाचा लढा मराठी अस्मितेसाठी सुरू आहे. मायबोलीच्या राज्यात आपण समाविष्ट व्हावे, ह्या ध्येयाने प्रेरित होऊन धगधगत आहे. त्यामुळे सीमालढ्याशी प्रतारणा करण्याचे पाप कोणीही करू नये. सीमाबांधवांची अस्मिता प्रकट करण्यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. यावेळी सीमाबांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समिती सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले.\nमंडोळी येथे तालुका म. ए. समितीच्यावतीने म���डोळी, सावगाव, हंगरगा विभागातील नागरिकांचा गुरुवारी मेळावा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी धाकलू आंबेवाडीकर होते.\nगावच्या वेशीतील अश्‍वारुढ शिवपुतळ्याचे पूजन मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे यांनी केले. दीपप्रज्वलन माजी आ. मनोहर किणेकर, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, माजी एपीएमसी अध्यक्ष मनोहर होसूरकर यांनी केले.\nयावेळी 31 मार्च रोजी बेळगाव येथे होणारी सभा 20 रोजी जुने बेळगाव येथे होणारा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.अष्टेकर म्हणाले, सीमालढ्यासाठी महाराष्ट्राने दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक नेत्यांनी आपले योगदान दिलेले आहे. यामध्ये शरद पवार यांचे योगदान अधिक आहे. सीमाबांधवांशी संवाद साधण्यासाठी पवार येणार आहेत. सीमाबांधवांनी आपली ताकद दाखवून द्यावी.\nकार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, सीमाप्रश्न अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे राजकीय पक्षाकडून मराठी माणसात फूट पाडण्याचे काम सुरू आहे. आमिषे दाखविण्यात येत आहेत. मात्र मराठी माणूस स्वाभिमानी आहे. तो कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. सीमाप्रश्नाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत मराठी माणसांनी एकनिष्ठ राहण्याची आवश्यकता आहे.\nअध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, शरद पवारांच्या सभेत अडथळे आणण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, सर्व अडचणींवर मात करून सभा यशस्वी करण्याची धमक मराठी माणसांत आहे. हे दाखविण्याची वेळ आली आहे. प्रेमा मोरे, कृष्णा हुंदरे, वनिता पाटील, धोंडिबा सुतार यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाला ता. पं. सदस्या नीरा काकतकर, आर. आय. पाटील, रामचंद्र मोदगेकर, एपीएसी सदस्य आर. के. पाटील, महेश जुवेकर, दिलीप कांबळे, भागोजी पाटील, युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील, उपाध्यक्ष दत्ता उघाडे, आप्पाजी मुचंडीकर आदीसह म. ए. समितीचे नेते उपस्थित होते.\nप्रास्ताविक के. बी. फगरे यांनी केले, तर आभार माजी ता. पं. सदस्य यल्लाप्पा कणबरकर यांनी मानले.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आर���्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Closed-today-at-kankavali-front/", "date_download": "2019-01-21T20:02:35Z", "digest": "sha1:GPHSGQEYEQFCJWYYJBXU4BG7MTGLNU7X", "length": 4397, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कणकवलीत आज बंद, मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कणकवलीत आज बंद, मोर्चा\nकणकवलीत आज बंद, मोर्चा\nमहामार्ग चौपदरीकरणात बाधित होणार्‍या कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांना चुकीच्या पद्धतीने निवाडा करून मोबदला निश्‍चित करण्यात आला आहे, त्या निषेधार्थ कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्त आणि व्यापार्‍यांनी गुरुवारी (दि. 7) कणकवलीत बंद पुकारून प्रांत कार्यालयावर मूकमोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभर या पार्श्‍वभूमीवर अनेक घडामोडी घडल्या. मात्र, प्रकल्पग्रस्त आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे गुरुवारी कणकवली बंद राहण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.महाराष्ट्र स्वाभिमानचे संस्थापक नारायण राणे यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.\nलांजात अपना बाजार मॉलला आग; साडेअकरा लाखांची हानी\nरत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर ‘ओखी’ शमले\nलोटे ‘सीईटीपी’त स्थानिकांवर अन्याय\nराजापुरात गंगेचे सहा महिन्यांनी पुनरागमन\nलग्‍नपत्रिका देण्यासाठी जाणारा नवरा मुलगा अपघातात ठार\nकणकवलीत आज बंद, मोर्चा\nपंचवीस एकर उसाची झाली होळी\nसाई चरणी ७ लाखांचे सोन्याचे फुलपात्र अर्पण\nकिल्ला परिसरात 30 प्रजातींचे पक्षी\nशेतकरी बचाव कृती समितीचे रास्तारोको\nदिलीप गांधी हेच भाजपाचे उमेदवार : प्रा.राम शिंदे\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Commentary-on-Subhash-Deshmukh-Congress-NCP/", "date_download": "2019-01-21T20:56:59Z", "digest": "sha1:VIFACNDOEPWBJFE3YHMJN5AD4QJJMUNZ", "length": 4259, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आघाडीच्या भ्रष्टाचाराला जनतेने चपराक दिली : सुभाष देशमुख | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आघाडीच्या भ्रष्टाचाराला जनतेने चपराक दिली : सुभाष देशमुख\nआघाडीच्या भ्रष्टाचाराला जनतेने चपराक दिली : सुभाष देशमुख\nसांगली महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय हा काँग्रेस, राष्ट्रवादीने गेल्या 15 वर्षांत केलेल्या भ्रष्टाचाराला चपराक आहे. जनतेने दाखविलेला हा विश्‍वास सार्थ करून दाखवू, अशी ग्वाही पालकमंत्री, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.\nते म्हणाले, सांगली महापालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती. सत्ता असताना या दोन्ही पक्षांनी जनतेला अपेक्षित विकास करू शकले नाहीत. केवळ घोटाळे करून जनतेला वेठीस धरले. जनतेवर अन्याय, अत्याचार केला. यांच्या कारभाराला जनता पुरती कंटाळून गेली होती. अशी सत्ता अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांवर एकत्र येण्याची नामुष्की आली होती. याला जनतेने जागा दाखविली आहे.\nते पुढे म्हणाले, पंढरपूर येथे महापुजेला व सांगलीत प्रचार सभेला न येण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय समाजहिताचा होता. पण ही भावना आघाडीच्या नेत्यांनी समजून घेतली नाही.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/dhule-kidnapped-boy-case-murder-in-solapur-citizen/", "date_download": "2019-01-21T19:55:10Z", "digest": "sha1:OB4AOUGYAAEDHTNWZXH3VWD6FQRBGDSH", "length": 4766, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धुळ्यातील हत्येच्या निषेधार्थ मंगळवेढा बंद (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › धुळ्यातील हत्येच्या निषेधार्थ मंगळवेढा बंद (Video)\nधुळ्यातील हत्येच्या निषेधार्थ मंगळवेढा बंद (Video)\nमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी\nमंगळवेढा तालुक्यातील नाथपंथी डवरी समाजाच्या भिक्षा मागून जगणाऱ्या लोकांच्या धुळे जिल्ह्यात झालेल्या हत्येच्या घटनेनंतर सोमवारी सर्व पक्षीयांनी बैठक घेत मंगळवारी मंगळवेढा बंदची हाक दिली. या हाकेला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला असुन मोठे व्यापारी लहान व्यावसायिक छोटे दुकानदार हातगाडे आदी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत या घटनेचा मूक निषेध व्यक्त केला आहे.\nशहरातील चोखामेळा चौक नेहमी गजबजलेला असतो मात्र आज शुकशुकाट असुन दामाजी चौक, शिवप्रेमी चौक, मुरलीधर चौक, शनिवार पेठ, मारवाड़ी गल्ली, बोराळे नाका, सांगोला नाका, बस स्टॅण्ड परिसरात कृषी उत्प्नन बाजार समिती परिसरातील सर्व दुकाने बंद आहेत.\nसोमवारी सांयकाळ सहा वाजता सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी शहरात प्रमुख बाजारपेठेत फिरून बंदचे आवाहन केले होते. वाहतूक सुरळीत सुरु असुन व्यवहार मात्र बंद आहेत.\nआज दुपारी एक वाजता दामाजी पुतळा परिसरातून मूक पदयात्रा निघणार असुन बाजार चौकातील मारुतीच्या पटांगणात शोकसभा आणि श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.\nथकीत एफआरपीसाठी ३९ कारखाने आयुक्तालयाच्या रडारवर\nनिवडणूक आयोगाने हॅकर्सचा दावा फेटाळला\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nफांद्या तोडतानां विद्युत तारेला लटकलेल्याची सुटका\nआता बसप आमदार गरळले : भाजप आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://guharhonetak.wordpress.com/2017/09/21/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-21T19:41:56Z", "digest": "sha1:KSBSHS3RX6XOVIJMHZKEX2TXN3676N4U", "length": 10889, "nlines": 188, "source_domain": "guharhonetak.wordpress.com", "title": "काँग्रेस जिंकेल | गुहर होने तक…", "raw_content": "\n← BAMS बद्दल काही विचार\n​खूप खूप वर्षांआधी माझ्या डोळ्यांवर जेव्हा अज्ञानाची झापडं होती तेव्हा काँग्रेस म्हटलं की वाटायचं हा काय पक्ष आहे याला काही विचरधारा वगैरे आहे की नाही याला काही विचरधारा वगैरे आहे की नाही\nआत कळतं, काँग्रेस म्हणजे आपणंच.. सगळ्यांनी गुण्यागोविंद्यानं रहावं, आपापलं काम करत रहावं, एकमेकांच्या सुखदुःखात धावून जावं, आपल्या घरची भाकर त्याला द्यावी, त्याच्या घरची भाजी आपण खावी, पडत्याला हात द्��ावा.. याच तर पायावर काँग्रेस उभी राहिली.\nकाँग्रेसनं कधी पोकळ अन् भपकेबाज आशावादानं लोकांना दिपवून टाकण्याचा यास नाही केला. काँग्रेस चालत राहिली, चुकतमाकत, घोडचुका करत, सावरत पुढे चालत राहिली.\nगेल्या सत्तर वर्षात आपण करोडो लोकांना गरिबीतून वर उचललं. यात लोकांचंच श्रेय खरं. पण काँग्रेसनं निदान त्यांना पोषक वातावरण दिलं. आज आपली पोटं भरलेली आहेत तर दोन रूपयात गहू तांदूळ देणं आपल्याला आळशी वृत्ती वाढवणं वाटतं. पण साधं अर्थशास्त्र पाहिलं तर गरिबांचा मूळ खाद्यपदार्थांवरचा खर्च कमी झाला; थोडे पैसे शिलकित पडू लागलेत. तेच इतर घरगुती विकासात कामी लागू लागली. मुलं शिकायला लागली. समाजा-समाजात तेढ हा स्थायीभाव न बनू दिल्यामुळे एकंदरीतच समाज इतर विकासाच्या कामात डोकं लावू शकला. समाजाचा आर्थिक विकास झाला, समाजात विज्ञान हळूहळू का होईना रुजत गेलं. आज अवघ्या जगाची बाजारपेठ आपल्याला खुली आहे, आज आपल्या करोडो लोकांच्या हातात मोबाईल फोन आहे, आपल्या मुलांची बोटं संगणकांशी खेळत आहेत, या सगळ्या घडामोडींच्या पाठीशी पडद्यामागे काँग्रेस आहे.\nकाँग्रेसनं कधी या गोष्टींचा गाजावाजा नाही केला, न कधी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आपल्या पद्धतीनं भारतीय समाजाला, देशाला समोर नेत राहिली.\nअसं नाही की काँग्रेसमध्ये काही उणीवा नाहीतच. पण मोठ्या लोकांच्या अंगी असते तशी चुका स्विकारण्याची विनम्रताही काँग्रेमध्ये आहे. काँग्रेस चुकते, शिकते. काँग्रेस परिपुर्णपणाचा आव आणत नाही. काँग्रेस सतत विकसनशील आहे. ती विकसित होत राहील. काँग्रेस उठेल. आज नाही तर उद्या, काँग्रेस जिंकेल.\n← BAMS बद्दल काही विचार\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nतुमचा ई-मेल आयडी टाका आणि प्रत्येक पोस्ट तुमच्या इनबॉक्समध्ये मिळवा\nBAMS बद्दल काही विचार\nसुबह करना शाम का लाना है जू ए शीर का\nनुसरत फ़तेह अली खान\nआहट सी कोई आए तो लगता है कि तुम हो\nअब तो ये भी नहीं रहा एहसास\nचाँद तन्हा है आसमाँ तन्हा\nहोठों पे मुहब्बत के फ़साने नहीं आते\nजब लगे ज़ख़्म तो क़ातिल को दुआ दी जाये\nउस की हसरत है जिसे दिल से मिटा भी न सकूँ\nहम उन्हें वो हमें भुला बैठे\nहर तरफ़ अपने को बिखरा पाओगे\nमोहब्बतों में दिखावे की दोस्ती न मिला\n ऐसा कोई मंज़र होता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3176?page=1", "date_download": "2019-01-21T21:15:26Z", "digest": "sha1:WXHICMOPS6UNT6UAQLQZOHLNSIR7MYKD", "length": 18450, "nlines": 108, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "चित्रकलेत महाराष्ट्र मागास! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘चतुरंग’ संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ दरवर्षी डिसेंबरमध्ये होतो. जीवनगौरव लोकांच्या देणग्यांतून करावा ही कल्पना त्यांची. तो पुरस्कार पाच हजार लोकांनी प्रत्येकी दोन-पाच हजार रुपये देऊन जमा झालेल्या रकमेतून दिला जातो. त्यामुळे त्याचे आगळे महत्त्व. शिवाय ‘जीवनगौरव’ या ‘टायटल’चे पेटंटदेखील ‘चतुरंग’कडे आहे. पण तो शब्द सध्या सर्रास सर्वत्र वापरला जातो. ‘चतुरंग’चा यंदाचा अठ्ठाविसावा पुरस्कार भारतीय कीर्तीचे व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर यांना दिला गेला. त्यावेळी ते महाराष्ट्रात चित्रकलेची उपेक्षा होते याबद्दल तिडिकेने बोलले. त्यांच्या भाषणातील हे उतारे -\n\"महाराष्ट्रात साहित्य, संगीत, नाटक या कला जेवढ्या लोकप्रिय आहेत तेवढ्या प्रमाणात आमची चित्र-शिल्पकला दुर्लक्षित आहे. त्याला सर्व समाज, राज्यकर्ते आणि आम्ही स्वत: चित्र-शिल्पकारदेखील जबाबदार आहोत. आम्ही समाजापर्यंत पोचण्यात कमी पडतो... पूर्वी कॅलेंडरे, सण-उत्सव, सिनेमांचे बॅनर, पुस्तकांची मलपृष्ठे यांतून तरी चित्रसंस्कार व्हायचा. तोही कमी झाला आहे. चित्रकार बोलत नाहीत, समीक्षक समजेल असे लिहीत नाहीत. मग ही ‘दूरी’ वाढतच चालली आहे. सर्वसामान्यजन आधुनिक भारतीय चित्र-शिल्पकलेपासून कोसो दूर आहेत. श्रीमंत भारतीय लोक चित्रे फक्त ‘इनव्हेस्टमेंट’ म्हणून खरेदी करत आहेत. त्याचे प्रतिबिंबच समाजात सभोवती दिसते. नागरिक लाखो रुपयांचे फ्लॅट विकत घेतात; पण त्यात ओरिजिनल चित्र सोडाच, चित्राचा प्रिंटदेखील लावला जात नाही. निदान काही घरांत पुस्तके असतात, समाजात साहित्याची चर्चा चालते, प्रकाशनांचे जंगी समारंभ होतात, पण चित्रसंस्कार व्हावा, दृश्यकलेचा आनंद मिळावा म्हणून घरात काहीही नसते. हे बदलावेच लागेल.\n\"महाराष्ट्र शासनही त्याबाबतीत अत्यंत उदासीन आहे. महाराष्ट्रात तर चित्रकला शिक्षकच शाळांतून हद्दपार केले जात आहेत. मुंबईतील जे.जे.सारख्या दीडशे वर्षें जुन्या संस्थेत कायमस्वरूपी शिक्षक वर्षानुवर्षें नेमले गेलेले नाहीत. मग इतर कलाशिक्षण संस्थांची गोष्टच सोडा. राज्यात चित्र-शिल्पकारांसाठी शिष्यवृत्ती नाहीत; स्टुडिओसारख्या सोयी नाहीत. महाराष्ट्र राज्य हे इतर बाबतींत कितीही प्रगतिशील असले तरी दृश्यकलेच्या क्षेत्रात सोयी-सवलतींसंदर्भात देशात सगळ्यात मागासलेले राज्य आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यात कला व संस्कृती यासाठी बजेट शंभर कोटी रुपये आहे; ओरिसाचे बजेट तीनशे कोटी, तर हरयाणाचे बजेट सहाशे कोटी रुपये आहे. महाराष्ट्राचे त्यासाठी बजेटच सत्तर-ऐंशी कोटी रुपये आहे. मग मराठी कलावंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे कसे जाणार\n\"मुंबईत एकशेतीस वर्षांची जुनी ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’सारखी संस्था आहे; एकशेएक वर्षांची जुनी ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ आहे. पण त्या संस्थांना एकाही पैशाचे सरकारी अनुदान नाही. हे वास्तव आहे. त्यातून मार्ग काढावाच लागेल. मी त्याची सुरुवात करत आहे. मी मला ‘चतुरंग प्रतिष्ठान’ने दिलेल्या तीन लक्ष रुपयांपैकी एकावन्न हजार रुपये चित्रशिल्पकलेवरील कार्यक्रम ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे आयोजित करण्यात यावेत यासाठी देत आहे. ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे साहित्य-काव्य-नाट्य अशा विषयांवर अनेक कार्यक्रम होतात, पण त्यात चित्रशिल्पकलेचा अंतर्भाव कमी प्रमाणात असतो. तो वाढवावा.\"\nसुहास बहुळकर यांना तीन लाख रुपयांचा ‘चतुरंग’ जीवनगौरव पुरस्कार दिला गेला, प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या हस्ते. फडणीस त्र्याण्णव वर्षांचे आहेत. त्यांनीही बहुळकर यांच्या म्हणण्यास ठाम दुजोरा दिला. ते म्हणाले, \"मराठी समाजात चित्रकलेला स्थान नाही. सरकारच नव्हे, तर खासगी संस्थादेखील चित्रकलेस नगण्य समजतात. ते म्हणाले, की चित्रकलेच्या क्षेत्राने जेवढा अंधार पाहिला आहे, तेवढा इतर कोणत्याही कलेने पाहिलेला नाही. चित्रकलेकडे अजिंठ्याच्या चित्र-शिल्पांपासून बहुळकरांपर्यंतच्या चित्रकृतीपर्यंत गेली आठशे-हजार वर्षें सतत दुर्लक्षच होत आले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ असे म्हटले जाते. परंतु तेथे साहित्याचा विचार सतत होत राहतो. फक्त साहित्य हीच कला आहे का चित्रकलेला संस्कृतीत स्थान नाही चित्रकलेला संस्कृतीत स्थान नाही कलारसिकांच्या भावविचारातदेखील चित्रकलेला स्थान नाही कलारसिकांच्या भावविचारातदेखील चित्रकलेला स्थान नाही पु.ल. देशपांडे बहुविध कलानिपुण होते. त्यांनी साहित्य-संगीत-नाट्य या क्षेत्रांतील कलावंतांचा गौरव खूप केलेला दिसतो. त्यांच्याकडूनही चित्रकारांची उपेक्षाच झाली. ललित कलेचे भान असणारे म्हणजे पुल. पण चित्रकलेला त्यांच्यासहित कोणी अजिबात विचारात घेतच नाही. अभंग मराठी लोकांपर्यंत जितक्या सहजतेने पोचले तशी चित्रे लोकांपर्यंत सहजपणे पोचली पाहिजेत. त्या कलेत तेवढी ताकद आहे. शब्दाचा जन्म होण्याआधी आदिमानवाने चित्रे काढली आहेत. त्याने चित्रभाषेतून निसर्गाशी नाते जोडले आणि आपापसात संवाद साधला. इतिहासामध्ये वास्तववादी ते अमूर्त असे चित्रकला विकासाचे टप्पे सांगत व त्याचीच चर्चा करत न बसता वारली पेंटिंगपासून व्यंगचित्रांपर्यंत सर्व चित्रकलेचे प्रकार आहेत हे ध्यानी घेऊन चित्रकलेचा उत्सव समाजाने केला पाहिजे.\nदिनकर गांगल यांचेही पुरस्कार वितरण समारंभात भाषण झाले. त्यांनी समारंभानिमित्त निघालेल्या स्मरणिकेतील बहुळकर यांच्याबाबतच्या लेखात महाराष्ट्रातील चित्रकलेच्या सद्यस्थितीचा उल्लेख केला आहे, तो असा - \"चित्रकलेला महाराष्ट्रात फार मर्यादित स्थान आहे. सांस्कृतिक विश्वात संगीत, नाटक आणि अलिकडच्या काळात चित्रपट यांना जसे महत्त्व लाभले आहे तसे ते चित्रकलेच्या वाट्यास आलेले नाही. मुले शाळा-शाळांतून एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा पास होतात. सरकार त्या नियमाने घेते. त्यामुळे पालकांना त्यांच्या पाल्यांना कलेची ओळख झाल्याचे समाधान लाभते. पुढे, त्या चित्रकलेचे काहीच होत नाही. घराघरांतील चित्रकलेची जाण म्हणजे मुख्य दालनात हंड्या-झुंबरांसहित लावलेली राजा रविवर्मा यांची चित्रे आणि दलाल व मुळगावकर यांनी एके काळी सजवलेली व आता, नव्या चित्रकारांची कमीजास्त कलात्मक फरकाने असलेली दिवाळी अंकांची मुखपृष्ठे. सर्वसाधारण मराठी माणूस ‘शोभे’पलीकडे कलाजाणिवेच्या पातळीवर कधी गेला नाही.\"\nसंदर्भ: नाशिक जिल्हा संस्‍कृतिवेध, गावगाथा\nगणेश देवींची चिताऱ्याची रंगपाटी\nगुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर\nबसोली आणि चंद्रकांत चन्‍ने\nसंदर्भ: चित्रकार, मुले, चंद्रकांत चन्‍ने\nसंदर्भ: अमेरिका, चित्रकार, कलाकार\nप्रशांत यमपुरे - पोट्रेटमागचा रंगीत चेहरा\nसुहास बहुळकर – चित्रकलेतील चतुरस्रता\nधनंजय पारखे - चित्रकलेतील सामाजिक कार्यकर्ता\nसंदर्भ: चित्रकार, कुर्डूवाडी गाव\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अ��ाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2017/09/blog-post_63.html", "date_download": "2019-01-21T20:56:01Z", "digest": "sha1:37BGLUONHZM6Q2DBYDB6HUW232KAQDPB", "length": 5396, "nlines": 78, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: नको मना तू वळून पाहू विरून गेल्या धाग्याला", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७\nनको मना तू वळून पाहू विरून गेल्या धाग्याला\nनको मना तू वळून पाहू विरून गेल्या धाग्याला\nजरताराची कशास आशा उसवुन गेल्या ठिगळाला\nऐलतिरावर होती स्वप्ने पैलतीर नव्हता त्याला\nकुणी कसेही नेले मग या भरकटलेल्या नात्याला\nजणू मांडला किती पसारा श्वासांचा श्वासांसोबत\nलय तालाची चुकली, उठून गेली स्वप्नाची पंगत\nभणंगतेची बाधा कसली मनास या जडते आहे\nकिती धुपारे किती उतारे .. काहीच न घडते आहे\nस्वप्नं मनाचे कुठे उडाले सोडुन खोपा हृदयाचा\nसृजनाची आशा नुरली अन निरोप आला विलयाचा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2019-01-21T19:33:07Z", "digest": "sha1:MIWBQZJK27XK66ZNAGEVOMCPD4BTNQZE", "length": 13966, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मागल्यमय दिवाळी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nखरेदीसाठी बारामतीतील बाजारपेठा फुलल्या\nजळोची- लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणारा, सर्वत्र प्रकाश, चैतन्य आणि मांगल्याचे वातावरण निर्माण करणारा, फटाक्‍यांची आतषबाजी, पंचपक्वानांची गोडी आणि नात्या-नात्यांमध्ये स्नेह व मैत्रीची मधुरता वाढविणारा दीपोत्सवाचा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बारामतीतील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.\nबालचमूंकडून किल्ले बांधकामाची लगबग सुरू झाली आहे. सर्वांच्या घरा-घरांतील स्वच्छता आणि रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात असून दिवाळीचा फराळ बनविण्याची जोरदार तयारी महिलांनी सुरू केली आहे. शाळांना सुट्टी मिळाली असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांसह सर्वांना आता उत्सवाचे वेध लागले आहेत. चिमुकल्यांनी किल्ले बांधकाम सुरू केले असून, सैन्य खरेदीसाठी तर त्यांचे आईबाबा त्यांना नवीन कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत धाव घेत आहेत. आकर्षक आणि रंगीबेरंगी पणत्या रस्त्यांवर ठिकठिकाणी विक्रीसाठी मांडल्या आहेत. दुकानांबाहेर लटकणारे छोट्या-मोठया आकारातील रंगीबेरंगी आकाशकंदील, तोरण, रांगोळ्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे बाजारपेठे इंद्रधुष्यासारखी दिसत आहे.\nआधी मातीच्या साध्या रंग नसलेल्या पणत्या असायच्या मात्र काही वर्षांपासून मातीच्याच पण नव-नवीन आणि विविध रंगातील आकर्षक पणत्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे मातीच्या पणत्यांबरोबरच पेटवल्यानंतर सुगंध आणि सुवास पसरवणाऱ्या फॅशनेबल पणत्या ग्राहकांना भुरळ पाडत आहेत. ग्रीन, ऍपल, लेमन, स्ट्रॉबेरी अशी बाजारात विक्रीसाठी आलेल्या नवीन पणत्यांची नावे आहेत. शहरातील ठराविक दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या या पणत्या इतर पणत्यांच्या किंमती 50 रूपयांपासून 250 रूपयांपर्यंत आहेत. बारामतीत भिगवण चौक, मंडई व बाजारासह दुकानामध्ये या रंगेबेरंगी पणत्या उपलब्ध आहेत.\nदरवर्षीप्रमाणे बाजारपेठांमध्ये आकाशकंदीलांचा झगमगाट आहे. यंदा ही आकाश कंदीलांमध्येही नवीन प्रकार पहायला मिळत आहेत. साध्या पातळ व जाड रंगीबेरंगी कागदापासून बनविलेले कंदील बाजारात दिसून येत आहे. कापडी आकाशकंदील सुद्धा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. सजावटीसाठी वापरले जाणारे छोट्या आकारातील आकाशकंदील 5 रूपयांना मिळत आहेत. तर इतर प्रकारातील आकाशकंदिलांच्या किंमती साधारणपणे 25 रूपयांपासून 800 रूपयांपर्यंत आहेत. यावर्षी 20 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत किंमती वाढल्या असल्याचे विक्रत्यांनी सांगितले.\nकिराणा मालांच्या दुकानांमध्ये गर्दी\nदिवाळी म्हटले की, पंचपक्कवानांचा फराळ आलाच. लाडू, करंजी, चकल्या, शंकरपाळ्या, अनारसे, चिवडा या प्रमुख पदार्थांबरोबरच इतर अनेक पदार्थांची फराळात रेलचेल असते. हे पदार्थ बनविण्यासाठी आवश्‍यक साहित्य खरेदीसाठी सध्या ग्राहकांनी किराणा मालाच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी केली आहे. रवा, तेल, साखर, मैदा, पोहे, चना डाळ, खोबरे या वस्तुंच्या किंमतींही गगनाला भिडल्या आहेत.\nरंगीबेरंगी, तोरण, हार, फुलमाळा\nबाजारात यंदा ग्राहकांना आकर्षिक करतील असे तोरण, हार दिसत आहेत. गृहसजावटीसाठी महिला तोरण, हार, नकली फुलमाळा यांना अधिक महत्त्व देतात. त्यामुळे जरी त्यांच्या किंमतीत वाढ जरी झाली तरी घर सुंदर बनवण्याच्या दृष्टीने ग्राहक फुल माळा, तोरण यांना अधिक पसंती देत आहेत.\nलहान मुलांना परीक्षा संपून आता सुट्या लागल्या आहेत त्यामुळे मुलांनी किल्ले बनवण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी बनवलेल्या किल्ल्यावर ठेवण्यासाठी लागणारे सैन्य बाजारात उपलब्ध झाले आहेत. ते घेण्यासाठी मुले गर्दी करीत आहेत.\nयंदाच्या दिवाळीत पहिल्यांदाच चायनीज वस्तूंना ग्राहकांची मागणी नाही. तर भारतीय बनावटीचे कंदील, पणत्या, वेगवेळ्या रंगातील मेणबत्या, बाजारात आल्यामुळे ग्राहक हा त्यास पसंती देत आहे.\n– पप्पू दळवी, दुकानदार, बारामती\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/demand-recognition-unauthorized-schools-115564", "date_download": "2019-01-21T20:47:28Z", "digest": "sha1:QYI7I723ELPVGHFWXUOEA4V7HFZUTIJU", "length": 13719, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Demand for recognition of unauthorized schools अनधिकृत शाळांना मान्यता देण्याची मागणी | eSakal", "raw_content": "\nअनधिकृत शाळांना मान्यता देण्याची मागणी\nशुक्रवार, 11 मे 2018\nमुंबई - अटींच्या पूर्ततेअभावी अनधिकृत ठरलेल्या मुंबईतील शाळांना मान्यतेसंबंधीच्या अटी व शर्ती शिथिल करून विशेष बाब म्हणून मान्यता द्यावी तसेच अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या ६३ खासगी प्राथमिक शाळांना तातडीने अनुदान मंजूर करावे, अशी मागणी शिक्षक मित्र संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर व शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केली.\nमुंबई - अटींच्या पूर्ततेअभावी अनधिकृत ठरलेल्या मुंबईतील शाळांना मान्यतेसंबंधीच्या अटी व शर्ती शिथिल करून विशेष बाब म्हणून मान्यता द्यावी तसेच अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या ६३ खासगी प्राथमिक शाळांना तातडीने अनुदान मंजूर करावे, अशी मागणी शिक्षक मित्र संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर व शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केली.\nमहाडेश्‍वर व सातमकर यांनी विद्यार्थीहित लक्षात घेऊन शाळांच्या मान्यतेसाठीच्या अटी व शर्ती शिथिल करण्याकरिता आणि अनुदान मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले.\nशिष्टमंडळात शिवम विद्यामंदिरचे संस्थापक सचिव माणिक खरटमोल, सिटिझन इंग्लिश स्कूलचे संस्थापक मोहम्मद सईद खान, इमानुएल इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा रेबेका असदे, अरुणोदय इंग्लिश स्कूलच्या प्रमुख सरला अम्बोदिरी, एम. बी. म्हात्रे हायस्कूलचे संस्थापक रवींद्र म्हात्रे व पर्ल्स इंग्लिश स्कूलचे संस्थापक बिलाल खान यांचा समावेश होता.\n...तर पालक-शिक्षकांचा उद्रेक होईल\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ अन्वये ६ ते ११ वर्षे वयोगटातील बालकांसाठी शाळा स्थापन करणे हे राज्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरणाचे कर्तव्य आहे. अनधिकृत म्हणून घोषित केलेल्या शाळांवरची दंडात्मक कारवाई त्वरित थांबवावी आणि विद्यार्थीहिताच्या दृष्टीने त्यांना मान्यता द्यावी; अन्यथा शिक्षण विभागाला पालक आणि शिक्षकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी दिला आहे.\nशिक्षक भरतीचा मुहूर्त ठरला\nसोलापूर : शिक्षण विभागाने शिक्षक भरती 3 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा कार्यक्रम निश्‍चित केला आहे. दरम्यान, भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या भावी...\nखोडदला बिनभिंतीच्या शाळेचीही मुलांना गोडी\nनारायणगाव - सुसज्ज शाळा नसली म्हणून काय झाले अध्ययन व अध्यापनाची मानसिकता असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बिनभिंतीच्या शाळेतसुद्धा मुले शिक्षण...\nएकीव शाळेची ‘लीडरशिप’साठी निवड\nकास - मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेंतर्गत शालेय नेतृत्व विकसन कार्यक्रमासाठी देशभरातील शंभर शाळांमधून...\nलातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी...\nबालकुमार साहित्य संमेलन ग्रंथदिंडीने सुरू\nपु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते...\nतीन वर्षांत निरक्षर जाणार थेट दहावीत\nयवतमाळ : तुम्ही 17 वर्षांचे असाल आणि दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण तुम्हाला पूर्ण करता आले नसेल तर तीन वर्षांत दहावीची परीक्षा देण्याची सुवर्णसंधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/44003", "date_download": "2019-01-21T20:08:21Z", "digest": "sha1:OSZ3EL4YDCQFQKYZI7ZBOSPWRBD6UM7C", "length": 4115, "nlines": 99, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बाळूचे स्वप्न - | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / बाळूचे स्वप्न -\nसशाने धरले सिँहाचे कान\nगरगर फिरवून मोडली मान \nशेळीने घेतला लांडग्याचा चावा\nमुंगीची ऐकून डरकाळी कानात\nहत्ती घाबरून पळाला रानात \nकासवाने लावली हरणाशी शर्यत\nहरीण दमले धापा टाकत \nउंदराने बोक्याच्या पकडून मिशा\nकाढायला लावल्या दहा उठाबशा \nबाळूने मोजले दोन सात चार\nस्वप्नातच बाळू मोजून बेजार \nवा काय कल्पना आहेत... आवडली.\nवा काय कल्पना आहेत... आवडली.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mohammad-ashfaq-broke-rosas-rescue-to-save-the-life-of-a-soldiers-daughter/", "date_download": "2019-01-21T20:21:47Z", "digest": "sha1:IBEB7PQZTZ2OPSPHRZ63WBBPSME67R7L", "length": 7757, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सैनिकाच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी 'त्याने' सोडला रोजा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसैनिकाच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी ‘त्याने’ सोडला रोजा\nटीम महाराष्ट्र देशा: रमजानचा पवित्र महिना सुरु असून बिहारमधील दरभंगा येथील मोहम्मद अशफाक या युवकाने रोजा ठेवला होता. मात्र दोन दिवसांच्या चिमुरडीचा जीव वाचविण्यासाठी या युवकाने रोजा सोडला. त्यामुळे धर्मा पलीकडच्याही मानव धर्माचे याठिकाणी दर्शन झाले. एका नवजात चिमुरडीचा जीव वाचविण्यासाठी तिला रक्त देणं गरजेचं होतं म्हणून तिला रक्त देण्यासाठी अशफाकने रोजा सोडला.\nरमेश सिंह या जवानाला दोन दिवसांपूर्वी मुलगी झाली. पण मुलगी जन्माला आल्यावर तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. मुलीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मुलीला रक्ताची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, अशफाक रक्तदान करायला तयार झाला. पण काही न खाता रक्तदान करणं शक्य नसल्याचं डॉक्टरांनी त्याला सांगितलं.\nगो रक्षणाच्या मुद्यावरून भाजप आमदाराचा राजीनामा\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलीस पथकावर हल्ला; दोन…\nमुलीचा जीव वाचवणं त्याला योग्य वाटल्याने अशफाकने रोजा सोडून रक्तदान केलं. ‘एखाद्याचा जीव वाचवणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सुरक्षा रक्षकाची ती मुलगी आहे यामुळेच मला प्रेरणा मिळाली’, असे मोहम्मद अशफाक म्हणाला. त्यामुळे दरभंगा- बिहारच्या दरभंगामधील अशफाकचे सध्या सगळीकडून कौतुक होत आ���े.\nगो रक्षणाच्या मुद्यावरून भाजप आमदाराचा राजीनामा\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलीस पथकावर हल्ला; दोन पोलीस शहीद\nघुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा\nजे लोक कधी टोपी घालत नव्हते ते आज इफ्तारची दावत ठेवत आहेत; पवारांचा संघावर हल्लाबोल\nभाजप जेथून सांगेल तेथून लढणार : सुभाष देशमुख\nसोलापूर - (सूर्यकांत आसबे) भारतीय जनता पार्टी जिथे सांगेल तिथे आपण लढणार आहोत. मी मागणार नाही, नाही म्हणणार…\nएव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना झी युवाचा साहित्य सन्मान पुरस्कार…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा…\nलिंगायत समाजाचे गुरू महंत शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या वर्षी निधन\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-30-november-2017/", "date_download": "2019-01-21T19:45:18Z", "digest": "sha1:GAMBLX7R2G2K23C3DTISPPNINHK5GRUE", "length": 17130, "nlines": 138, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 30 November 2017 for UPSC-IBPS Exams", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) म��ाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nरॉबिन कॅम्मिलोच्या फ्रेंच फिल्म ‘120 बीट्स प्रति मिनिट’ ने भारताच्या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (आयएफएफआय) उत्कृष्ट चित्रपटांसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार जिंकला. चित्रपट अभिनेता नहुएल पेरेझ बिस्कायर्ट यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) श्रेणीतील रजत मयूर जिंकला.\nमंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) वरिष्ठ नोकरशक्ती बद्री नारायण शर्मा यांची नियुक्ती केली आहे. नॅशनल एन्टी प्रॉफाइडरिंग अथॉरिटी (एनएए) चे अध्यक्ष गुड्स अॅण्ड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) च्या अध्यक्षतेखालील आहेत. जीएसटी कायद्यातील तरतुदींनुसार नफा कमवण्यासाठी सरकारने हा प्राधिकरण स्थापन केला आहे.\nस्नेहलाता श्रीवास्तव यांची लोकसभेचे महासचिव म्हणून नियुक्ती केली आहे. त्या पदासाठी निवड होणारी त्या प्रथम महिला आहेत आणि 1 डिसेंबरपासूनच त्या पदभार स्वीकारतील .30 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांची मुदत संपणार आहे.\nवरिष्ठ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) नेते आणि केरळचे माजी मंत्री ई. चंद्रशेखरन नायर यांचे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.\nबंगाली अभिनेता सौमित्र चटर्जी यांना पुढील वर्षी जानेवारीमध्ये इंटरनॅशनल कोलकाता पुस्तक मेळाव्याच्या 42 व्या आवृत्तीदरम्यान फ्रान्सचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार “दॅज ऑफ ऑनर” दिला जाईल.\nकर्नाटक बँक लिमिटेडने बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (इंडिया) प्रा. लि. यांच्या परिवर्तन प्रक्रियेसाठी भागीदारी केली आहे. ‘के.बी.एल. व्हिकास’ या ट्रान्सपोर्शनेशन प्रकल्पाची स्थापना मंगळूरमध्ये झाली.\nब्रिटनस्थित भारतीय-मूळ व्यवसायीने स्वच्छ गंगा मिशनशी संबंधित सुमारे 500 कोटी रुपयांचा प्रकल्पांसाठी वचनबद्ध केले आहे\nवैद्यकीय डॉक्टर, अधिकारी, इतर आरोग���य व्यावसायिक आणि तज्ञांच्या बदल्या आणि प्रशिक्षण देण्याकरिता भारत आणि इटली यांनी आरोग्य क्षेत्रातील वाढीव सहकार्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे.\nआशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये अभिषेक वर्माने सुवर्ण पदक व ज्योती सुरेखा वेनमने कांस्यपदक पटकावले.\nअपंग व्यक्तींसाठी आशिया आणि पॅसिफिक दशकात उच्च दर्जाची आंतरशालेय मिड-पॉइंट पुनरावलोकन बैठक, 2013-2022 बीजिंग, चीनमध्ये आयोजित करण्यात आली होती.\nPrevious नाशिक महानगरपालिका अंतर्गत ‘शिक्षक’ पदांची भरती\nNext बुलढाणा सार्वजनिक आरोग्य विभागात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/227", "date_download": "2019-01-21T21:16:08Z", "digest": "sha1:RIB7W6MSJMRP7LXJ2OQENO6Y3DHG74TW", "length": 24985, "nlines": 100, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "चित्रकला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसुहास बहुळकर – चित्रकलेतील चतुरस्रता\nसुहास बहुळकर हा मोठा व्यक्तिचित्रकार (पोर्ट्रेट पेंटर) आहे; त्याने मोठमोठाले कलाप्रकल्प हाती घेऊन ते तडीस नेले आहेत वगैरे ऐकून होतो, पण त्याच्याबद्दल ओढ निर्माण झाली ती अलिबागजवळ सासवणे या गावी गेलो तेव्हा. तेथे ख्यातनाम शिल्पकार करमरकर यांच्या कलाकृतींचे कायम प्रदर्शन त्यांच्याच घरात मांडलेले आहे. कोणत्याही दिवशी जाऊन पाहवे आणि आनंदित व्हावे असा तो खजिना आहे. विशेषत: करमरकरांनी कोरलेले प्रत्येक शिल्पकृतीचे डोळे... ते पाहणाऱ्याला गारद करतात. करमरकरांच्या सुनबाई सुनंदा त्या संग्रहालयाची देखभाल करतात, काळजी घेतात. एका भेटीत त्यांच्याकडून कळले, की चित्रकार सुहास बहुळकर तेथे येतो, करमरकरांच्या जुन्या डायऱ्या पाहतो, नोंदी करतो. सुहासच्या कलाविषयक आस्थेच्या विविध गोष्टी नंतर मग कळत गेल्या आणि मी त्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे ओढला जाऊ लागलो. एका टप्प्यावर, आम्ही मित्रच होऊन गेलो\n‘चतुरंग’ संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ दरवर्षी डिसेंबरमध्ये होतो. जीवनगौरव लोकांच्या देणग्यांतून करावा ही कल्पना त्यांची. तो पुरस्कार पाच हजार लोकांनी प्रत्येकी दोन-पाच हजार रुपये देऊन जमा झालेल्या रकमेतून दिला जातो. त्यामुळे त्याचे आगळे महत्त्व. शिवाय ‘जीवनगौरव’ या ‘टायटल’चे पेटंटदेखील ‘चतुरंग’कडे आहे. पण तो शब्द सध्या सर्रास सर्वत्र वापरला जातो. ‘चतुरंग’चा यंदाचा अठ्ठाविसावा पुरस्कार भारतीय कीर्तीचे व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर यांना दिला गेला. त्यावेळी ते महाराष्ट्रात चित्रकलेची उपेक्षा होते याबद्दल तिडिकेने बोलले. त्यांच्या भाषणातील हे उतारे -\nईशा 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत दुसरी आली तेव्हा मुंबईतील अंधेरीच्या ‘राजहंस विद्यालया’त शिकत होती. त्या स्पर्धेसाठी एकशेदहा देशांतून एकूण चोवीस लाख चित्रे आली होती. ईशा तिच्या वडिलांसोबत बक्षीस घेण्यासाठी दाएजीलोन (दक्षिण कोरिया) येथे गेली होती. तिच्या हातात परत येताना पारितोषिकाचा चषक आणि स्पर्धेत यशस्वी झालेले तिचे चित्र छापले असलेला टी-शर्ट होता. तिचे चित्र होते पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणारे त्या स्पर्धेनंतर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.\nमला शैलेश सर या नावाने ठाण्यात ओळखतात. मी सर जे.जे.स्कूल ऑफ अॅप्लाईड आर्टमधून बी.एफ.ए. ही डिग्री घेऊन कमर्शियल आर्टिस्ट झालो. मी चित्रकला विषय कॉलेजच्या फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्षापासून शिकवत आहे. शिक्षक होणे हे काही माझे स्वप्न नव्हते, पण घडले असे, की वडिलांच्या ओळखीचे व घरोब्याचे संबंध असणारे डॉ. विद्याधर कामत यांनी मला, त्यांची मुलगी स्वाती आणि तिच्या सोबत असणारे काही विद्यार्थी यांना ‘तू चित्रकला शिकवणार का’ असे विचारले. त्यामुळे माझा पहिला वर्ग त्यांच्याच घरात सुरू झाला. कॉलेज सुटले, की मी त्यांच्याकडे जात असे. माझ्यात आणि माझ्या विद्यार्थ्यांत वयाच्या दृष्टीने सात वर्षांचे अंतर होते. विद्यार्थी मला शैलेशदादा म्हणत. मला त्या वर्गात चित्रकला शिकवण्यातील गंमत कळली तसेच आनंदही मिळाला आणि हो फी देखील\nप्रशांत मानकर - तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना\nआमच्याकडे चांगले शिक्षक नाहीत, मुलांना धड शिकवले जात नाही, गुणवत्ता तितकी चांगली नाही. शिक्षक मुलांना संस्कार देत नाहीत असे ब-याचदा ऐकायला मिळते. तेव्हा वाटते, हे म्हणणे पूर्ण खरे नव्हे अशाच अनुभवाची एक गोष्ट वाचकांसमोर मांडावी असे वाटत आहे. आहे तशी साधी सोपी गोष्ट. पण त्यात दडलेला अर्थ मोठा आहे - मुक्ताईने म्हटलेच आहे ना, ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सुर्याशी’ अशाच अनुभवाची एक गोष्ट वाचकांसमोर मांडावी असे वाटत आहे. आहे तशी साधी सोपी गोष्ट. पण त्यात दडलेला अर्थ मोठा आहे - मुक्ताईने म्हटलेच आहे ना, ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सुर्याशी’ या गोष्टीतून दिसून येते, की इच्छा असली तर काहीही अशक्य नाही आणि कोठल्याही गोष्टीसाठी रडत न बसता त्यावर काही उपाय शोधून काढला तर ते जास्त उपयुक्त ठरत नाही का\nखिडकीतून दिसणारे मोकळे आकाश\nआकाश तोरणे नावाचा शिवाई शाळेत शिकणारा मुलगा. आकाशचे घर रस्त्याच्या बाजूला लहानशा झोपडीत होते. त्याच्या घरी मोठी बहीण होती, ती शिकत नव्हती. आई घरकाम करायची; आकाशचे वडील वारले होते. आई काळजीने सांगत होती, ‘मॅडम, आकाश अभ्यास करत नाही. नुसती मस्ती करतो. त्याने त्याचा चष्मा पण मस्ती करून तोडून टाकला आहे. तो ऐकतच नाही.’\nचित्रकार ग.ना. जाधव यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्या-त पोचले ते ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ या मासिकांवरील त्यांच्या आकर्षक म��खपृष्ठांमुळे. त्या मासिकांचा महत्त्वाचा वाटा गेल्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या परिवर्तनात होता. साहजिकच, त्या मासिकांची मुखपृष्ठे रंगवणार्याा, सजावटीसाठी कथाचित्रे काढणार्याम त्या चित्रकारांची चित्रकला, महाराष्ट्रातील परिवर्तनाशी जोडली गेली आणि त्या चित्रकारांच्या कुंचल्यातून बदलत गेलेला महाराष्ट्र चित्रबद्ध झाला ग.ना. जाधव यांच्या मुखपृष्ठांवरील विविध प्रसंगचित्रांतून त्यांचे सूक्ष्म निरीक्षण, दृक्-कल्पकता व त्या संकल्पना चित्रांतून साकार करण्याचे सामर्थ्य प्रत्ययाला येते. तत्कालीन साहित्य, कथाचित्रे व मुखपृष्ठे यांमधून राजकीय घडामोडी, सामाजिक घटना, उत्सवांचे सार्वजनिक व कौटुंबिक स्वरूप, प्रियकर-प्रेयसींचे स्वप्नाळू जग किंवा तरुण पती-पत्नींचे हळुवार, थट्टेखार, भावुक विश्व असे अनेक विषय हाताळले गेले. ते ग.ना. जाधव यांच्या चित्रकृतींतून प्रभावीपणे व नेमकेपणाने उमटले. त्यांच्या चित्रनिर्मितीची वैशिष्ट्ये प्रभावी रेखाटन, मानवाकृतींचा सखोल अभ्यास, हावभाव व्यक्त करण्याची हातोटी व विषयानुरूप वातावरणनिर्मिती ही आहेत. ग.ना. जाधव हे अभिजात कलेची मूल्ये जोपासत वास्तववादी शैलीत निर्मिती करणारे उत्तम चित्रकार होते. त्यांच्या वास्तववादी शैलीतील दर्जेदार चित्रनिर्मितीत व्यक्तिचित्रे, प्रसंगचित्रे, निसर्गचित्रे, अभ्यासचित्रे आणि मासिकांची मुखपृष्ठे व कथाचित्रे यांचा समावेश आहे.\nचित्रकला आणि माझं जगणं\nमी मुंबईला सत्तरच्या दशकात आलो आणि येथील जीवन अनुभवू लागलो. त्यावेळी शोषित दलित यांच्या अनुभवाला आणि संवेदनांना ज्या कवींनी आणि लेखकांनी आवाज मिळवून दिला होता, त्यामध्ये नारायण सुर्वे व दया पवार हे महत्त्वाचे. येथील जीवन समजून घेण्यासाठी नारायण सुर्वे आणि दया पवार यांच्यासारख्यांचे शब्द, त्यांनी कधी जोशपूर्ण आवेगात म्हटलेल्या तर कधी मधुर लयीत गायलेल्या कविता माझ्यासाठी मोलाच्या होत्या आणि आजही आहेत. दया माझ्या 1979 साली झालेल्या पहिल्या प्रदर्शनाला आले होते. त्यांना चित्रे आवडली की नाही ते मी सांगू शकत नाही, कारण त्याबद्दल ते काही बोलले नव्हते. पण नंतरही ते एका प्रदर्शनाला आले, त्यामुळे मला वाटते, की त्यांना माझ्या चित्रांत काही तरी भावले असावे.\nमाझ्या चित्रांचे विषय, विशेषतः सत्तर, ऐंशी आणि नव्वद या तीन दशकांत कामगार, रस्त्यावर दिसणारी सर्वसामान्य माणसे, शहरातील गर्दी वगैरे असे असायचे. मी त्या लोकांना पाहण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मी स्वतः कामगारांचे आणि शोषितांचे जीवन जगलो नव्हतो. मी मध्यमवर्गीय. मी मध्यमवर्गाच्या सवलती उपभोगल्या होत्या. शोषितांचे अनुभव आणि माझे अनुभव जरी वेगवेगळे असले तरी त्यांच्याशी मी ह्या शहराचा एक रहिवासी म्हणून जोडला गेलो होतो आणि मी चित्रे त्या वर्गाला, त्या लोकांना चित्रांमध्ये स्थान मिळावे, त्यांचे जगणे कथित करावे ह्या इच्छेने काढत होतो.\nबोलक्या रंगांचा चित्रकार : ग.ना. जाधव\nग.ना. जाधव या चित्रकाराच्या इंग्रजी आद्याक्षरांच्या उच्चारात ‘जी एन जे’ असा ताल आहे. त्यांचे शिक्षण झाले फक्त चौथीपर्यंत परंतु त्यांनी असाधारण अशी व्यक्तिचित्रे रेखाटली. त्यांच्या प्रत्येक रेखाटनात वास्तवता होती आणि त्यांनी केलेले रंगांचे नृत्य (फटकारे) बोलके असे. त्यांच्या वृत्तीत सांस्कृतिक डौल होता. त्यांनी नाट्यकला जोपासताना स्त्रीपात्रांच्या भूमिकाही केल्या.\nग.ना. जाधव रंगलेपनासाठी चाकू वा ब्लेडचा उपयोग असो, जलरंग असो, चारकोल असो अथवा मिक्स मीडिया असो, अशा प्रत्येक पद्धतीत चित्रविषयामधील भाव-विभाव समान ताकदीने अचूक व्यक्त करत. त्यातील बारकावे तर पाहण्यासारखे असत.\nग.ना.जाधव यांच्या सिद्धहस्त चित्रकृतींचे ‘दर्शन’ 2015 मध्ये रसिकांसाठी सादर केले गेले होते. तो नेहरू सेंटरच्या, दरवर्षी एका महान कलावंताला आदरांजली वाहण्याच्या योजनेचा भाग होता. नेहरू सेंटरने त्यावेळी ग.नां.च्या कलेचा छोटेखानी, सत्तर पानी रंगीत कॅटलॉग छापला आहे. त्यात कॅनव्हासवर चितारलेले अब्बांचे तैलचित्र अत्युत्कृष्टच म्हणायला हवे. अब्बांची शरीरयष्टी, सुईत दोरा ओवताना बसण्याची पद्धत आणि विशेषत: एकाग्रतेचे चेहर्याीवर उमटलेले भाव, वयस्कर चेहर्याबतील खडबडीतपणा, उजेड असतानाची चष्म्याची; प्रामुख्याने सुईदोर्याेची व चाफेकळीचे बोट आणि अंगठा यांत पकडलेला थोडासा बाहेर आलेला धागा या सर्वांची नाजूक रंगरेष... सर्व लाजवाब\nअशोक जाधव यांचे कलादालन\nकलासक्त चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक दादू जाधव यांनी स्वतः आर्थिक झळ सोसून कलाप्रेम जोपासण्याचे धाडस चिंचोली गावात केले आहे. ते गाव सांगली जिल्‍ह्याच्‍या शिराळा तालुक्‍��ात आहे. अशोक जाधव यांनी त्यांच्या घरी आर्ट गॅलरीची निर्मिती करून जनतेला चित्र, शिल्प व वैशिष्ट्यपूर्ण दुर्मीळ संग्रह वारंवार व मोकळेपणाने पाहण्याची सोय निर्माण केली आहे आणि तीही विनाशुल्क त्यामुळे कलादालन सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील लोकांचे आकर्षण बनले आहे. अशोक जाधव यांनी ‘खेड्याकडे चला’ हा गांधीजींनी दिलेला संदेश आचरणात आणला आहे त्यामुळे कलादालन सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील लोकांचे आकर्षण बनले आहे. अशोक जाधव यांनी ‘खेड्याकडे चला’ हा गांधीजींनी दिलेला संदेश आचरणात आणला आहे विद्यमान कर्कश्श व धावपळीच्या जीवनशैलीत अशोक जाधव यांचे हे वैविध्यपूर्ण कलादालन जीवनात हळुवार असे काही असते हेच जणू पटवून देत असते. अशोक जाधव यांनी त्यांच्या कलेत निसर्गाला हानी न पोचवता त्याच्याशी मैत्री करून, त्याच्या घटकांचा अप्रतिम वापर केला आहे. भोवतालचा निसर्ग, समाज कॅनव्हासवर मांडण्याचा ध्यास हाच त्यांचा श्वास बनला आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2017/06/12/no-repayment-of-micrfinance-loan-unless-there-is-legitimate-inquiry-of-the-microfinance-companies-janata-kranti-dal-akash-satpute/", "date_download": "2019-01-21T20:46:24Z", "digest": "sha1:LBKBLELCXUIPLZEJNTXNXEPSJMH7FMPZ", "length": 11068, "nlines": 78, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "​महिलांना 'मायक्रो फायनान्स'चे हफ्ते भरु देणार नाही : आकाश सातपुते - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \n​महिलांना 'मायक्रो फायनान्स'चे हफ्ते भरु देणार नाही : आकाश सातपुते 1 मिनिटे\nकडेगांव (सागर वायदंडे): सांगली जिल्ह्यामध्ये मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात शेकडो महिला अडकलेल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांचा राज्यभरात सुळसुळाट वाढलेला आहे, कर्जाचे वाटप केल्यावर १४ ते ४० टक्के व्याजदराची त्याची वसुली करुन जनतेला नाडणाऱ्या कंपन्यांची विशेष समिती मार्फत चौकशी करण्यात येत आहे. जोपर्यंत त्या कंपन्यांची सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत महिलांना मायक्रो फायनान्सचे हफ्ते भरु देणार नाही, असा इशारा जनता क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपु���े यांनी दिला.\nआयडीएफ कडेगांव, ग्रामीण कुट्टा, स्पंदन, एकविटास, बुलडाणा बँक, ईरसेड संस्था, रत्नाकर बँक यांनी आपले जाळे कडेगांव तालुक्यात निर्माण केलेले आहे. या कंपन्यांनी महिलांवर ‘सर’ या नावाची दहशत निर्माण केलेली होती, परंतु आम्ही सतत होणाऱ्या मोर्च्याच्या माध्यमातुन ‘सर’ या नावाची दहशतच पुर्णपणे मोडीत काढली. सततची नापिकी दुष्काळ शेतमालाला भाव नसणे यामुळे छोटे शेतकरी व शेतमजुर यांची परस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. त्यात आजारपण, घरदुस्ती, मुलांचे शिक्षण, लग्नकार्य यासारख्या गोष्टींसाठी पैसा आणायचा कुठुन अशा आर्थिक विवंचनेत असलेल्या लोकांना हेरुन मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातुन विनातारण कर्ज दिलेले आहेत. त्यामुळे या माध्यमातून कसल्याही प्रकारची महिलांची आर्थिक पिळवणुक होवू दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.\nमुलांच्या-पालकांच्या-शिक्षकांच्या-व्यावसायिकांच्या-जोडप्यांच्या सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या, व्यक्तिमत्व विकास , इंग्लिश स्पिकिंग, गृह रचना व फेंग शुई, मुलांच्या अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या नातेविषयक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था:\n← घाटी मसाला ~ मीनानाथ\n‘प्राथमिक’ चा प्रथम दिवस आरंभ…\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोड��ंसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\n​महिलांना 'मायक्रो फायनान्स'चे हफ्ते भरु देणार नाही : आकाश सातपुते\nby सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min\nठळक बातमी\t‘प्राथमिक’ चा प�…\nघाटी मसाला\tघाटी मसाला ~ मीनाना�…\nघाटी मसाला ~ मीनानाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/jalgaon-police-patil-recruitment/", "date_download": "2019-01-21T19:46:47Z", "digest": "sha1:DO62UD7I6SRH4KQP3IJWQMBVCSWAZZEX", "length": 12807, "nlines": 153, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Jalgaon Police Patil Recruitment 2018 - Jalgaon Police Patil Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nजळगाव जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांच्या 262 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\nपदाचे नाव: पोलीस पाटील\nशैक्षणिक पात्रता: (i)10 वी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी\nवयाची अट: 16 मे 2018 रोजी 25 ते 45 वर्षे\nनोकरी ठिकाण: जळगाव जिल्हा\nFee: खुला प्रवर्ग:₹500/- [मागासवर्गीय: ₹300/-]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2018 25 मे 2018 (05:30 PM)\nNext अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती\n(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांची भरती\n(IOCL) इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 420 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात य��ईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-21T20:06:56Z", "digest": "sha1:VNGLUWFKN3YR4AQHRKMPYPJXJK4ZTLMK", "length": 8110, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इम्रान हाश्मीच्या ‘टायगर्स’चा पोस्टर व्हायरल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nइम्रान हाश्मीच्या ‘टायगर्स’चा पोस्टर व्हायरल\nबॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता इम्रान हाश्मी याने आपल्या ‘अपकमिंग’ टायगर्स या चित्रपटाचा पोस्टर इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला आहे. टायगर्स या चित्रपटामध्ये इम्रान हाश्मी याने एका सेल्समनची भूमिका केली आहे. या चित्रपटाचे दिग्ददर्शन ऑस्कर पुरस्कार विजेता डेनिस टोनोव्हिक याने केले असल्याने चाहत्यांमध्ये टायगर्स बाबत कमालीची उत्सुकता आहे.\nदरम्यान, इम्रानने पोस्ट केलेल्या पोस्टर मध्ये तो ‘फॉर्मल’ कपडे व खांद्यावर ‘लेदर’ बॅग अशा टिपिकल सेल्समनच्या रूपामध्ये दिसत आहे. इम्रानच्या ‘टायगर्स’च्या पोस्टरला आतापर्यंत जवळपास ४३ हजार लाईक्स मिळाले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकरीना कपूर उतरणार निवडणुकीच्या रिंगणात\nभंन्साळी यांच्या आगामी सिनेमात ‘तापसी पन्नू’ झळकणार \nरणबीरला सल्ला देण्याची गरज नाही – रणवीर सिंग\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग ‘कपिल’वर जोक\n#मीटू : स्वरा भास्कराचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘मी पण सचिन’ ट्रेलर रिलीज\nमणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसीच्या यशासाठी कंगनाने घेतले कुलदेवीचे दर्शन\nपान मसाल्याच्या जाहिरातीवरून अनुष्का शर्मा ट्रोल\nभूमि पेडणेकर 45 दिवस बंद खोलीत\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-21T19:53:30Z", "digest": "sha1:R2ZUYS63S3GJUORDM7SSBSVJHZ4GAJQV", "length": 10191, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संसद सदस्यांच्या भोजनावर दरसाल 15 कोटी अनुदान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसंसद सदस्यांच्या भोजनावर दरसाल 15 कोटी अनुदान\nनवी दिल्ली – देशातील कोट्यधीश खासदारांच्या भोजनावर केंद्र सरकार दरवर्षी सुमारे 15 कोटी रुपयांचे अनुदान देत असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. मध्य प्रदेशातील नेमच येथील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांना माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेली माहिती थक्क करणारी आहे. संसदेत कोट्यधीश खासदारांची संख्या फार मोठी आहे. खासदारांना दरमहा दीड लाख रुपये वेतन, भत्ते, मोफत निवास, वीज,मेडिकल. रेल्वे आणि विमानाने मोफत प्रवास अशा सुविधा मिळतात आणि एकदाच निवडून आले तरी आयुष्यभर पेन्शनही मिळते. आणि हे सारे असूनही त्यांच्या भोजनावर सरकार दरवर्षी सुमारे 15 कोटी रुपये अनुदान देते. संसदेतील चार कॅंटिन्समध्ये ही सवलत देण्यात येते.\nचंद्रशेखर गौड यांना मिळालेल्या माहितीनुसार सन 2012-13 ते 2016-17 या काळात एकूण 73,85,62,474 रुपये अनुदान दिले गेले. सन 2012-13 मध्ये 12,52,01,867, 2013-14 मध्ये 14,09,69,082, 2014-15मध्ये 15,85,46,612, 2015-16 मध्ये 15,97,91,259 आणि सन 2016-17 मध्ये 15,40,53,654 रुपये अनुदान देण्यात आले.\nएकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांना एलपीजी मिळावा म्हणून सर्वसामान्य जनतेला गॅसवरील अनुदान सोडण्यावे आवाहन करतात. आणि दुसरीकडे कोट्यधीश असलेल्या आणि पासरीभर सवलती घेणाऱ्या आपल्या खासदारांव्या भोजनावर कोट्यवधी रुपयांचे अनुदान देतात ही मोठी विलक्षण बाब आहे. या खासदारांना दिलेल्या अनुदानाची वसुली सर्वसामान्य जनतेच्या खिशातील पैशातूनच केली जाते, तेव्हा पंतप्रधान या खासदाराना भोजनावरील अनुदान सोडण्याचे आवाहन करतील अशी अपेक्षा चंद्रशेखर गौड यांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nकुंभ मेळा: तृतीयपंथीयांच्या आखाड्याने पवित्र कुंभस्नानासाठी लावली हजेरी\nसाधू लोकांना मिळणार पेन्शन मिळणार- योगी आदि���्यनाथ\nशिवकुमार स्वामींचे वयाच्या १११ वर्षी निधन\nजम्मु काश्‍मीरात स्थीर सरकार देऊ – राम माधव\nअफगाणिस्तानबाबत पाकच्या वक्‍तव्यावर भारताचा तीव्र आक्षेप\nसाधना सिंहच्या मायावतीवरील टीकेवर एनसीडब्ल्यूची हरकत\nमहाराष्ट्रातील सहा खासदारांचा “संसदरत्न’ पुरस्कार देवून गौरव\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/madhya-pradesh-election-2018-congress-knocks-ec-door-allege-60-lakh-fake-voters-state-121219", "date_download": "2019-01-21T20:42:46Z", "digest": "sha1:WCOEOFAWC4GEV7E6WDEJFWPOGEZ2GUKV", "length": 12705, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Madhya Pradesh election 2018: Congress knocks EC door, allege 60 lakh fake voters in state मध्यप्रदेशमध्ये 60 लाख बोगस मतदार - कॉंग्रेसचा आरोप | eSakal", "raw_content": "\nमध्यप्रदेशमध्ये 60 लाख बोगस मतदार - कॉंग्रेसचा आरोप\nरविवार, 3 जून 2018\n​मध्य प्रदेशात भाजपकडून लोकशाहीचा खून केला जात असून, स्वतःच्या फायद्यासाठी राज्य सरकार नियमबाह्य गोष्टी करत आहे.\n-ज्योतिरादित्य शिंदे, कॉंग्रेसचे नेते\nनवी दिल्ली - मध्य प्रदेशातील मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या असून, या याद्यांमध्ये सुमारे 60 लाख बोगस मतदारांची नावे असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून आज करण्यात आला. याप्रकरणी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. मतदार याद्यांची फेरतपासणी करण्याची मागणीही कॉंग्रेसने केली आहे.\nमध्य प्रदेशात चालू वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार लढत होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या असल्याचा दावा कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक ���योगाबरोबर आज झालेल्या बैठकीत केला.\nकमलनाथ यांच्यासह कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता. नव्याने मतदार याद्या तयार कराव्यात. मतदार याद्यांमधील अनियमिततेसाठी जबाबदार असणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही कॉंग्रेसने केली आहे.\nबैठकीनंतर माध्यमांशी बोलताना कॉंग्रेसचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये सुमारे 60 लाख बोगस मतदार असून, त्यासंदर्भातील पुरावे आम्ही निवडणूक आयोगाकडे सुपूर्त केले आहेत. या नावांचा मतदार याद्यांमध्ये जाणीवपूर्वक समावेश करण्यात आला आहे. सत्तेचा दुरुपयोग करून अशा गोष्टी केल्या जात आहेत.\nईव्हीएम हॅक करण्यासाठी भाजपला 'जिओ'ने पुरविले सिग्नल\nनवी दिल्ली : 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र 'हॅक' करण्यासाठी 'रिलायन्स जिओ'ने भाजपला कमी तरंगलांबीचे 'सिग्नल' पुरवले. भाजपचे प्रयत्न आमच्या 'टीम'ने हाणून...\nतीन राज्यांनी काँग्रेसला दिली संजीवनी : जयराम रमेश\nपुणे : छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांनी काँग्रेसला संजीवनी दिली, तरी त्याची सुरवात मात्र गुजरात निवडणुकीनंतरच झाली होती, असा...\nवाघाने चक्क खाल्ले वाघिणीला...\nभोपाळ : मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघाने वयस्कर वाघिणीला मारल्यानंतर खाऊन टाकल्याची दुर्मिळ घटना घडली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली....\nमोदी सरकारविरोधात करिना कपूर रिंगणात\nमुंबई: अभिनेत्री करिना कपूर मध्य प्रदेशातील राजकारणात आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या चर्चेबरोबरच मोदी सरकारविरोधात करिना रिंगणात आहे....\nआपल्या पक्षाची दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकछत्री सत्ता असावी, असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असते. त्यासाठी ते सतत प्रयत्नशीलही असतात. परंतु, वाटेल...\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून हत्या\nभोपाळ- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून आणि धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंट���\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/12/18/preparations-for-5g-auction-will-be-completed-by-august-2019/", "date_download": "2019-01-21T20:46:01Z", "digest": "sha1:AR7O3QKHWNRX5ZSKRSZ2OQWVK4R3Z45V", "length": 8021, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ऑगस्ट २०१९ पर्यंत पूर्ण होणार '५ जी'च्या लिलावाची तयारी - Majha Paper", "raw_content": "\nऑगस्ट २०१९ पर्यंत पूर्ण होणार ‘५ जी’च्या लिलावाची तयारी\nDecember 18, 2018 , 11:42 am by माझा पेपर Filed Under: मोबाईल, सर्वात लोकप्रिय Tagged With: ५ जी, केंद्र सरकार, स्पेक्ट्रम लिलाव\nनवी दिल्ली – केंद्र सरकार ऑगस्ट २०१९ पर्यंत ५ जी स्पेक्ट्रम लिलावाच्या प्रक्रियेची तयारी पूर्ण करणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्रालयाच्या सचिव अरुणा सुंदरराजन यांनी राष्ट्रीय डिजीटल संवाद धोरणाच्या परिषदेत दिली.\nदूरसंचार विभाग केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या ५ जी टास्क फोर्स आणि ट्राय यांनी केलेल्या शिफारसीप्रमाणे काम करत असल्याचे अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले. ‘५ जी’करता आवश्यक व्यवस्था तयार नसल्याचे प्रत्येकजण सांगत आहे. पण ही तयारी पुढील वर्षी जुलै-ऑगस्टदरम्यान पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेणेकरुन स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया सुरू करता येईल, असे त्यांनी सांगितले. ५ जी नेटवर्कमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर १ लाख कोटींचा परिणाम जाणवेल, असे सांगत त्यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. २०२० पर्यंत ‘५ जी’चे नेटवर्क देशात आणणे केंद्र सरकारला अपेक्षित आहे. दूरसंचार कंपन्या आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनी याविषयी चिंता उपस्थित केली होती.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचि�� तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2012/03/blog-post_8561.html", "date_download": "2019-01-21T19:38:26Z", "digest": "sha1:SSVTI6RFYZFYCN2BXICJJH3ZPSK6KCOR", "length": 6369, "nlines": 93, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: कवितेची एक ओळ..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, १४ मार्च, २०१२\nगूढ अंधाराची रात, चांद नाही अंबरात\nचांदण्याची बात नाही, दिव्यामध्ये वात नाही\nनाही नक्षत्रांचा चुरा.. नाही हळवासा वारा\nभीव दाटली दाटली.. कशी मनात गोठली\nकवितेची एक ओळ.. कवितेची एक ओळ\nकोणी येईल का दारी.. आस अधांतरी सारी\nवाट पाहतो उंबरा.. दीप उजाडेल घरा\nपानांमध्ये सळसळ.. खोल उरी खळबळ\nमनी भीतीचे तरंग.. उभी चोरुनीया अंग\nकवितेची एक ओळ.. कवितेची एक ओळ\nरातकिडे किरकीर.. पाकोळ्यांची भिरभिर\nअसा जहरी फ़ुत्कार.. हाय काळोखाचा वार\nघाला घालतो जिव्हरी, मध्यरातीच्या प्रहरी\nकधी होईल पहाट, वेडी पाहतेय वाट\nकवितेची एक ओळ.. कवितेची एक ओळ\nमग डोंगरापल्याड.. रवी डोकावला द्वाड\nलागलाच हळू हळू.. काळोखही विरघळू\nअंधाराच्या उरावर.. लख्ख बांधुनिया घर\nएक गिरकी घेऊन, खेळे प्रसन्न हसून\nकवितेची एक ओळ.. कवितेची एक ओळ\nउंच फ़िरे आभाळात, हिरव्याश्या हिंदोळ्यात\nपायी बांधुनीया चाळ, नाच नाचे लडीवाळ\nउरले ने भय काही.. बागडते दिशा दाही\nकल्पनांचा गं शृंगार.. सृजनाचा आविष्कार\nकवितेची एक ओळ.. कवितेची एक ओ���\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-21T19:34:15Z", "digest": "sha1:BPWNP6ZPQEPBBUGTIFEVWLWEGWBSEV6T", "length": 8571, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आज धनत्रयोदशी, दुपारनंतर आहे लाभकाळ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआज धनत्रयोदशी, दुपारनंतर आहे लाभकाळ\nपुणे – वसुबारसने दिवाळीला सुरूवात झाली असून सोमवारी धनत्रयोदशी आहे. वैद्य धन्वंतरी देवतेच्या मूर्तीचे पूजन करण्याचा हा दिवस.\nधनत्रयोदशीला कुलचार पद्धतीप्रमाणे दीपदान करतात. त्याचप्रमाणे धनाची पूजा केली जाते. अलंकार सोने, नाण्यांची तसेच विष्णू आणि लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन या दिवशी करतात. धनत्रयोदशी पूजनासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे पहाटे 4 वाजून 35 मिनिटांपासून 6 वाजेपर्यंत आहे. सोबतच दुपारी 3 वाजून 9 मिनिटे ते 4 वाजून 35 मिनिटांपर्यंत आणि रात्री 10 वाजून 44 मिनिटांपासून मध्यरात्री 12 वाजून 19 मिनिटांपर्यंत लाभ काळ आहे. याच दिवशी व्यापारी शक्‍यतो हिशेबाची वही खरेदी करतात. यासाठी सर्वोत्तम काळ सकाळी 9.30 पासून 11 वाजेपर्यत आहे, अशी माहिती तेजस सप्तर्षी गुरुजी यांनी दिली.\nमंगळवारी नरक चतुर्दशी दिवशी ब्राह्म मुहूर्तावर सुर्यादयापर्यंत अभ्यंगस्नान करावे. कुलचाराप्रमाणे देवादिकांच्या मूर्तीस उटणे सुवासिक तेल अत्तर लावून अभ्यंगस्नान घालावे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपीव्हीजी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभाविपचे कॉलेज बंद आंदोलन\nपाणी, चाराटंचाईवर बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी\nमहिनाभरात सव्वाशे खटले तडजोडीने निकाली\nभारतीय न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्‍यात\nचिल्लरसाठी पीएमपी नव्या बॅंकेच्या शोधात\nधान्य गोडाऊनसाठी कायमस्वरू���ी जागा हवी\nसिंहगड रस्त्यावर फक्‍त एकाच ठिकाणी सीसीटीव्ही\nजिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुका फेब्रुवारीत\nहायपरलूपसाठी नोंदविता येणार हरकती\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/single-aruba-does-not-have-a-permanent-bail/articleshow/67494481.cms", "date_download": "2019-01-21T21:21:45Z", "digest": "sha1:ZK3AFD4ATMLCSRNS3PELDJ6ZSNC5D6HV", "length": 10106, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: single ... aruba does not have a permanent bail - अरीबला तात्पुरता जामीन नाही | Maharashtra Times", "raw_content": "\nसूपरमूनचं घडलं दर्शनWATCH LIVE TV\nअरीबला तात्पुरता जामीन नाही\nसिरीयामधील आयसिस दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेल्याच्या आरोपामुळे कोठडीत असलेला कल्याणमधील संशयित तरुण अरीब मजीद याला तात्पुरता जामीन देण्यास विशेष एनआयए न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.\nअरीबला तात्पुरता जामीन नाही\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nसिरीयामधील आयसिस दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेल्याच्या आरोपामुळे कोठडीत असलेला कल्याणमधील संशयित तरुण अरीब मजीद याला तात्पुरता जामीन देण्यास विशेष एनआयए न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.\n'भावाचे पुढील महिन्यात लग्न होत असल्याने त्या सोहळ्यात हजर राहण्यासाठी तात्पुरता जामीन द्यावा', अशा विनंतीचा अर्ज अरीबने केला होता. मात्र, 'अरीब हा गंभीर गुन्ह्याखाली अटकेत असून त्याला जामिनावर बाहेर सोडल्यास तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो', असे म्हणणे मांडत एनआयएने जामीन मंजूर करण्यास तीव्र विरोध दर्शवला. त्यानंतर न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी अरीबचा अर्ज फेटाळून लावला.\nइंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेला अरीब हा तीन मित्रांसह २३ मे २०१४ रोजी यात्रेकरूंच्या गटातून इराकमध्ये गेला होता. त्यानंतर त्याने 'आयसिस' दहशतवादी संघटनेत सहभाग घेतला, असा आरोप आहे. तो २८ नोव्हेंबर २०१४ रोजी तुर्कस्तानहून मुंबईत परतताच त्याला अटक करण्यात आली.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nलखनऊहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगो विमानात बिघाड\nलंडन हॅकेथॉनवर निवडणूक आयोगाचे ताशेरे; कायदेशीर कारवाई करणार\nकर्नाटकः काँग्रेस आमदारावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा\nकर्नाटक: कारवारजवळ बोट बुडून ८ जणांना जलसमाधी\nइराण लष्कराचा सीरियावर हल्ला\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअरीबला तात्पुरता जामीन नाही...\nKishore Pradhan: ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन...\nवाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक वॉर्डन...\nMeera Sanyal: 'आप' नेत्या मीरा सन्याल यांचं मुंबईत निधन...\nBEST strike : बेस्टचा संप सुरूच राहणार: शशांक राव...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/09/29/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-21T21:02:46Z", "digest": "sha1:3NEMAMK53DG6GNPVPETINNF5NQJQTLJ5", "length": 9738, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "संगणकावर तासन्तास बसणाऱ्या महिलांना वजनवाढीचा धोका - Majha Paper", "raw_content": "\nनोटबंदीमुळे एथिकल हॅकर्सना बरकत\nसंगणकावर तासन्तास बसणाऱ्या महिलांना वजनवाढीचा धोका\nलंडन – अनेक महिलांना संगणकाचा तासन्तास वापर करणे आवडते. कार्यालयीन काम किंवा ई-मेलिंग, चॅटिंग, नेट सर्फिग किंवा संगणकीय खेळ खेळणे आदी कामे अनेक महिला करत असतात. पण संगणकावर अतिरिक्त प्रमाणात बसण्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावरही होऊ शकतो, अशी भीती ब्रिटिश शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.\nया शास्त्रज्ञांनी दररोज एक तास संगणकावर बसणाऱ्या महिलांचे वजन वाढू शकते, असे सांगितले. लंडनमधील शास्त्रज्ञांच्या एका गटाने हे संशोधन केले. त्यासाठी त्यांनी २५०० तरुणांचा व त्यांच्या आरोग्याचा अभ्यास केला. यामध्ये काही महिलांचाही समावेश होता. बरेसचे तरुण आपला बराच वेळ संगणकासमोर काम करण्यात व्यतीत करत होते. त्याचा परिणाम त्यांच्या शरीराच्या चरबी वाढण्यावर होत असल्याचे दिसून आले. पुरुषांपेक्षा महिलांचे वजन संगणकावर वारंवार बसल्यामुळे वाढत असल्याचे या शास्त्रज्ञांना दिसून आले.\n‘‘ज्या महिलांचे वजन सर्वसामान्य होते, पण ज्या दररोज एक तासापेक्षा अधिक वेळ संगणकावर व्यतीत करत होत्या, त्यांचे पाच वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाढले. दररोज दोन तास संगणकासमोर बसणाऱ्या महिलांचे वजन चार ते पाच किलोने वाढल्याचेही लक्षात आले,’’ असे सारा थॉमी यांनी सांगितले. त्यातील काही महिला तर चक्क लठ्ठ दिसायला लागल्या, असेही थॉमी यांनी सांगितले.\nमहिलांच्या वजनवाढीचा अभ्यास करताना त्यांचे वय, व्यवसाय, संगणकावरचा दररोजचा वेळ, शारीरिक कार्य, झोप आणि सामाजिक परिस्थिती या गोष्टीही लक्षात घेतल्या गेल्या. संगणकावर अधिक वेळ बसल्याने महिलांचे वजन वाढते, पण आश्चर्य म्हणजे संगणकावर अधिक वेळ व्यतीत करणाऱ्या पुरुषांचे वजन मात्र वाढलेले दिसून येत नाही. शास्त्रांचा याबाबतचा अभ्यास सुरू आहे. महिला व पुरुषांमधील संप्रेरके वेगवेगळी असल्याने हे होत असावे, असा अंदाज थॉमी यांनी व्यक्त केला.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ��ाज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/private-class-teacher-arrested-for-beating-3-years-old-boy-pune/", "date_download": "2019-01-21T21:10:40Z", "digest": "sha1:35LVFT5WFDZESUTBK3B2OFFXHA46IIQC", "length": 6256, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चिमुकल्याला अमानुष मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला अटक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nचिमुकल्याला अमानुष मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला अटक\nपिंपळे गुरवमध्ये चार दिवसांपूर्वी अवघ्या तीन वर्ष्याच्या देव कश्यप या मुलाला शिक्षिकेने लाकडी पट्टीने डोक्यात, हातावर आणि पाठीवर अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाणीमुळे चिमुकल्याचे डोळे देखील सुजले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप पालकांनी केला होता.\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार :…\nअखेर काल खासगी क्लास शिक्षिका भाग्यश्री पिल्ले हिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर आज पोलिसांनी तिला अटक केली आहे. दरम्यान या मुलाला केल्या गेलेल्या मारहाणीनंतर खासगी क्लासमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे,\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\nपुण्यामध्ये डीजेविरोधात पोलिसांची धडक कारवाई; मिक्सर केला जप्त\nऔद्योगिक परिसरातील विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करा – आमदार महेश लांडगे\n‘संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं होतं’\nटीम महाराष्ट्र देशा- बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार काँग्रेसला नाही. संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं…\nक��कडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nमहाराष्ट्र इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केला ‘शिव…\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nहे सरकार फक्त शिवाजी महाराज यांचं नाव वापरतं\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3186", "date_download": "2019-01-21T21:18:38Z", "digest": "sha1:XNRFAFQPBOUXHDQGFPQTWU53J6YRIQBK", "length": 24629, "nlines": 110, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वेलिंग्टन फाउंटन - मुंबईचा सौंदर्यपूर्ण वारसा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवेलिंग्टन फाउंटन - मुंबईचा सौंदर्यपूर्ण वारसा\nमुंबईच्या ‘रिगल’ चौकातील सुंदर कारंजे दिसते का\nमुंबईच्या वेलिंग्टन फाउंटनला ‘युनेस्को’चा 2017 सालचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला. मुंबई फोर्टभोवतालची तटबंदी 1686-1743 च्या दरम्यान बांधली गेली होती. ब्रिटिशांनी भारताची सत्ता 1818 मध्ये हाती घेतली. ती तटबंदी गव्हर्नर सर बार्टल फ्रियर या प्रशासकाने पाडून फ्लोरा फाउंटन परिसरात स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, रस्त्यांचे रुंदीकरण इत्यादी कामे हाती घेतली. त्यानेच मुंबईच्या आधुनिक विस्ताराचा पाया घातला. बार्टल फ्रियर याची कारकीर्द पाच वर्षांची (1862-1867) होती. तो करारी प्रशासक म्हणून प्रसिद्धी पावला. त्याने दक्षिण मुंबईत सार्वजनिक इमारतींच्या उभारणीसोबत शहरसौंदर्य, करमणूक व इतर क्षेत्रांतील गरजा यांतून काही महत्त्वपूर्ण वास्तू उभारल्या. त्या जडणघडणीत चौकातील वाहतूक बेटे, पुतळे, उद्याने, खुली मैदाने, टाउन हॉल, सिनेमा व नाट्यगृहे, फाउंटन/पाणपोई अशा सोयींचा समावेश आहे. वेलिंग्टन फाउंटन हेही शहराच्या जडणघडणीचा भाग म्हणूनच बांधण्यात आले. रुईया कॉलेजच्या इतिहास विभागाने ‘मुंबई मेट्रोपोलिटन रिजन हेरिटेज काँझर्व्हेशन सोसायटी’ला 2007 मध्ये अहवाल सादर केला. त्यात ब्रिटिशकालीन फाउंटन व पाणपोया यांची संख्या जवळपास पन्नासपर्यंत असल्याची नोंद आहे. त्या यादीनु��ार व्यक्तींच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकांची संख्या सहा आहे. वेलिंग्टन फाउंटन हे त्यांपैकी एक स्मारक होय\nब्रिटिश काळातील सार्वजनिक इमारती व्हिक्टोरियन गॉथिक व निओ क्लासिकल शैलीत बांधल्या गेल्या. ब्रिटिश आर्किटेक्ट्संनी त्या इमारतींच्या बांधकामशैलीत नवनवीन प्रयोग केले. नवीन आराखड्यानुसार फोर्ट परिसरात भव्य इमारतींसोबत मोठ्या आकारातील चौक निर्माण करण्यात आले. त्यांपैकी सर्वांत मोठा वेलिंग्टन चौक (पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव दिले गेले आहे) असावा तो परिसर रिगल सिनेमापासून सुरू होतो. त्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम), नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (कावसजी जहांगीर हॉल) या इमारती आर्किटेक्ट जॉर्ज विटेट याने व लायन गेटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरील महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाची इमारत (रॉयल ऑल्फ्रेड सेलर्स होम) एफ.डब्ल्यू. स्टीव्हन्स या आर्किटेक्टने आरेखित केली आहे. महात्मा गांधी रोडवरून कुलाब्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पश्चिमेस ‘मॅजेस्टिक हाउस’ची शानदार इमारत व पूर्वेस नावाप्रमाणे दिसणारे ‘रिगल’ सिनेमागृह उभे राहिले. एखाद्या उत्कृष्ट सिनेमागृहाची अंतर्बाह्य रचना व एकूण दर्जा कसा असावा, ते त्या इमारतीच्या रचनेत पाहण्यास मिळते तो परिसर रिगल सिनेमापासून सुरू होतो. त्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम), नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (कावसजी जहांगीर हॉल) या इमारती आर्किटेक्ट जॉर्ज विटेट याने व लायन गेटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरील महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाची इमारत (रॉयल ऑल्फ्रेड सेलर्स होम) एफ.डब्ल्यू. स्टीव्हन्स या आर्किटेक्टने आरेखित केली आहे. महात्मा गांधी रोडवरून कुलाब्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पश्चिमेस ‘मॅजेस्टिक हाउस’ची शानदार इमारत व पूर्वेस नावाप्रमाणे दिसणारे ‘रिगल’ सिनेमागृह उभे राहिले. एखाद्या उत्कृष्ट सिनेमागृहाची अंतर्बाह्य रचना व एकूण दर्जा कसा असावा, ते त्या इमारतीच्या रचनेत पाहण्यास मिळते पुढे एल्फिन्स्टन कॉलेज, जहांगीर आर्ट गॅलरी, डेव्हिड ससून लायब्ररी, वॅटसन हॉटेल इत्यादी, कलासौंदर्याने नटलेल्या काही इमारती उभ्या राहिल्या.\nयुरोपीय पाहुणे मुंबईत सम���द्रमार्गाने येत. फोर्टमध्ये प्रवेश अपोलो गेटमधून (आजचे लायन गेट) होई. ‘ड्यूक ऑफ वेलिंग्टन’ आर्थर वेलस्ली यांनी 1801-1804 दरम्यान मुंबईला दोन वेळा भेट दिली. त्यांच्या शहर प्रवेशाचा मार्ग चैतन्यपूर्ण दिसावा व परिसराचे सौंदर्य खुलून दिसावे या दुहेरी हेतूने कारंज्यासाठी त्या जागेची निवड करण्यात आली. ब्रिटिश सैन्याने प्लासीची लढाई व 1857 चे युद्ध यांत दाखवलेल्या शौर्याचे प्रतीक म्हणून तेथे कारंजे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तेच वेलिंग्टन फाउंटन. लेफ्टनंट कर्नल जे.जे. स्कॉट या स्थापत्यकाराने त्यात पारंपरिक आकाराऐवजी नैसर्गिक घटकांचा उपयोग केला आहे. ते कारंजे निओ क्लासिकल शैलीतील आहे. ते ‘रॉयल इंजिनीयर्स’चे जनरल ऑगस्टस फूलर यांच्या पर्यवेक्षणाखाली, 1865 मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. तेव्हापासून त्या चौकाला ‘वेलिंग्टन फाउंटन’ अशी ओळख मिळाली. ते फाउंटन जनतेने दिलेल्या देणग्यांतून उभारण्यात आले होते. त्यासाठी त्या वेळी बारा हजार रुपये खर्च आला होता.\nत्याचा आकार अपारंपरिक कारंज्याचा आहे. ते तीन भागांत विभागले आहे. तळभाग हे जमिनीलगतचा अष्टकोनी दगडी कुंड. त्याचा व्यास सुमारे बारा मीटर असावा. कुंडाभोवतीच्या जागेत शोभिवंत वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. कुंडाच्या मधोमध (मध्य भाग) अष्टकोनी ताशीव दगडी स्तंभावर ‘ड्यूक ऑफ वेलिंग्टन’ची प्रतिमा व शौर्याचे दाखले कोरीव संगमरवरी दगडात एक सोडून एक असे पटलावर मांडले आहेत. तिसरा भाग शिखर शोभावे अशा दगडी स्तंभावर आहे. त्याच्या तिरकस आकारातील अष्टकोनी तबकडीचा तळभाग अलंकृत असून, तो उमलत्या फुलासारखा दिसतो. त्याच्या किनारपट्टीवर मत्स्य आकाराशी मिळतेजुळते कलात्मक नक्षिकाम केलेले आहे. फिकट करड्या रंगातील दगडी तबकडीच्या मधोमध ओतीव लोखंडी (कास्ट आयर्न) स्तंभदंडावर कारवी वनस्पतीच्या (अकँथस) काळसर रंगातील पानांच्या किनारी सोनेरी रंगाने सुशोभित केल्या आहेत. पितळी स्तंभदंडावरील सोनेरी रंगातील मोजक्या पानांचे रोपण व रेंगाळणाऱ्या पानांच्या आकर्षक रचनेतील कल्पकता प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. शिखर टोकावरून अलगद उसळणारे पाणी पानांवर थडकत तबकडीच्या किनारपट्टीवरील मोजक्या छिद्रांतून अष्टकोनी कुंडात जमा होते. स्थापत्यकाराने साध्या-सोप्या रचनतून अपेक्षित हेतू साध्य केला आहे. त्यातून रचनाकाराची कला-संवेदनशीलता दिसून येते. त्या रचनेमधील पारदर्शक पाण्याची तरलता पाहून मनात उत्कट आनंद लहरतो; त्या आनंदलहरींतील दृश्यानुभव माणसाचे आयुष्य निश्चितपणे वाढवत असावा\nत्या परिसरातील इमारती व शोभिवंत वास्तू यांसाठी मुंबई व ठाणे येथील स्थानिक खाणींतील दगड वापरला गेला आहे. विविध शैलींतील इमारतींच्या बाह्य भिंतींतून डोकावणाऱ्या नैसर्गिक रंगछटा व विभिन्न शैलींतील कमानी, घुमट व मनोऱ्यांचे आकार यांनी अवकाशाशी कलात्मक समन्वय साधल्याचे दिसून येते. म्हणूनच तो परिसर सर्वांना आकर्षित करतो. ब्रिटिशकालीन पुरातन मुंबई अनेक परिसरांत विभागण्यात आली आहे. त्यांपैकी सर्वांत सुंदर परिसराचा मान त्या एकमेव कलासंपन्न परिसराकडे जातो. त्याचा प्रत्यय तेथील एकूण पार्श्वभूमीशी एकरूप झालेल्या अनेक दृश्यांतून येतो.\nस्वातंत्र्यकाळातील ‘सुधारणा’ मात्र सौंदर्यात बाधा आणतात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भव्य पदपथावरील अस्वच्छ स्वच्छतागृह व ‘बेस्ट’ न दिसणारे स्टॉल्स आणि बसथांबे पाहून घ्यावे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भव्य पदपथावरील अस्वच्छ स्वच्छतागृह व ‘बेस्ट’ न दिसणारे स्टॉल्स आणि बसथांबे पाहून घ्यावे वेलिंग्टन कारंजे 1865 मध्ये उभारण्यात आले. तेव्हापासून आजतागायत त्या चौकातील वाहतूक रचनेत अनेक वेळा बदल करण्यात आले. परंतु समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. उलट, त्या परिसरातील सौंदर्याचा अविभाज्य घटक बनून राहिलेल्या फाउंटनचे स्वतंत्र अस्तित्व व सौंदर्य तेथे ‘पे अँड पार्क’चा फलक लागल्यावर झाकोळून गेले आहे. देश-विदेशातील पर्यटकांना आधुनिक काळात आवश्यक असलेल्या सेवा-सुविधा व स्थानिक गरजांचे नियोजन करताना परिसराचे ऐतिहासिक महत्त्व व सौंदर्य अबाधित राहील हे पाहण्यास हवे. वास्तविक, दोन विरुद्ध टोकांतील व्यवस्थेचे नियोजन एकाच जागेत करणे अयोग्य आहे. मुंबईतील वाहतूक बेटांवरील वारसास्थळे अनेक वर्षांपासून शहरव्यवस्था आणि सौंदर्य यांचा अविभाज्य घटक बनून राहिली आहेत. तत्कालीन वास्तुरचनाकारांनी त्या परिसरातील जडणघडणीत तडजोडीचा पर्याय न स्वीकारता वास्तुकलासौंदर्याच्या निकषांवर इमारतींचे आरेखन केले होते. ते त्या त्या इमारतीच्या वैशिष्ट्यातून स��जून येते. शहरसौंदर्याचे महत्त्व मुंबईतील वर्तमान गतिमान जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. ते माणसे व गाड्या यांच्या संख्येच्या तुलनात्मक प्रमाणातून दिसून येते\nवेलिंग्टन फाउंटन स्मारकाचे नूतनीकरण विकास दिलावरी यांच्या देखरेखीखाली झाले आहे. दिलावरी हे पुरातन वारसा संवर्धन वास्तुविशारद आहेत. वेलिंग्टन फाउंटन संवर्धनाचे काम मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या कंपनीतर्फे करण्यात आले आहे; देखभालही त्यांच्यातर्फे केली जाते. आजवर, स्थानिक प्रशासनाला दक्षिण मुंबईतील रस्ते व चौक यांची नावे बदलण्यापलीकडे कोणतेही बदल करण्याची गरज भासली नाही. ब्रिटिशकालीन प्रशासकांनी भविष्याचा अचूक वेध घेऊन मुंबई घडवली. वर्तमान प्रशासनाची ‘स्मार्ट’ मुंबईची संकल्पना योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल त्या परिसरातील सर्व वास्तू त्या काळात जशा बांधल्या होत्या, त्या स्वरूपात शाश्वतपणे टिकून आहेत. पूर्वजांनी दिलेला वारसा योग्य रीतीने जपला गेला, तरच पुढील पिढी वर्तमान कला-सौंदर्यातून मिळणाऱ्या आनंदाचा हिस्सा बनून राहील\n(‘बाईट्स ऑफ इंडिया’वरून उद्धृत, संस्कारित)\nडुबेरे गावचा बर्वे वाडा - बाजीरावाचे जन्‍मस्‍थान\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, सिन्‍नर तालुका, बाजीराव पेशवे, डुबेरे गाव, पर्यटन स्‍थळे\nरॉयल ऑपेरा हाउसचे नवे रूप\nवेलिंग्टन फाउंटन - मुंबईचा सौंदर्यपूर्ण वारसा\nसंदर्भ: हरवलेली मुंबई, पर्यटन स्‍थळे\nपांढऱ्या रंगाचा दरारा - एशियाटिक आणि इतर वास्तू\nचोर बाजार - मुंबापुरीची खासियत\nसंदर्भ: हरवलेली मुंबई, चोर बाजार, दुर्मीळ, पर्यटन स्‍थळे\nसंदर्भ: चित्रपटगृह, हरवलेली मुंबई\nनीरा-भीमेच्या संगमावरील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान\nसंदर्भ: नद्यांचा संगम, देवस्‍थान, महाराष्‍ट्रातील मंदिरे, नरसिंह मंदिर, पर्यटन स्‍थळे\nसंदर्भ: प्रेक्षणीय स्‍थळे, हरवलेली मुंबई\nमरीन ड्राइव्ह : मुंबईची खरी ओळख\nसंदर्भ: मरीन ड्राइव्ह, मरीन लाइन्स, पर्यटन स्‍थळे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3192?page=1", "date_download": "2019-01-21T21:21:28Z", "digest": "sha1:HXMEF3LOV3H4JH53LX3AVOHZ6P6KIUOV", "length": 12425, "nlines": 88, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "पाऊस आणि नक्षत्रे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनक्षत्रांची आठवण पावसाळ्यात भारतीयांना नक्की येते. ज्येष्ठात मृगाचा पाऊस ठरलेला. त्यामुळे मान्सून ७ जूनला येणार हे गणित जसे पक्के, तसेच मृग नक्षत्राने ज्येष्ठात पावसाची सुरुवात होते हा आडाखाही पक्काच. मग ‘आर्द्रा कोरडा गेला’ वगैरे भाषा सुरू होते. सत्तावीस नक्षत्रे नभोमंडळात लाखो वर्षें फिरत आहेत, पण भारतीय जीवनात त्यांची आठवण निघते ती पावसाळ्यातच\nगंमतीची कथा अशी सांगितली आहे, की एका खेडेगावात मास्तरांनी एका मुलाला गणित विचारले, की सत्तावीसमधून नऊ गेले तर उरले काय तर त्या मुलाने पटकन् उत्तर दिले, की आत्महत्या-दुष्काळ आणि माती तर त्या मुलाने पटकन् उत्तर दिले, की आत्महत्या-दुष्काळ आणि माती हो खरे आहे ते. एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी पावसाची नऊ नक्षत्रे वगळली, की मग दुष्काळच ना\n‘नक्षत्र’ म्हणजे ‘न क्षरति तत् नक्षत्रम्’ – जे ढळत नाही ते नक्षत्र. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या संपूर्ण नभोमंडळाचे एकूण सत्तावीस भाग भारतीय शास्त्रात पाडले गेले आहेत. प्रत्येक भागाचा तारकासमूह निर्देशित केला गेला आहे - त्यांना भारतीय खगोलविज्ञानात नक्षत्रे असे म्हणतात. ती नक्षत्रे अशी – 1. अश्विनी, 2. भरणी, 3. कृतिका, 4. रोहिणी, 5. मृग, 6. आर्द्रा, 7. पुनर्वसु, 8. पुष्य, 9. आश्लेषा, 10. मघा, 11. पूर्वा (फाल्गुनी), 12. उत्तरा (फाल्गुनी), 13. हस्त, 14. चित्रा, 15. स्वाती, 16. विशाखा, 17. अनुराधा, 18. ज्येष्ठा, 19. मूळा, 20. पूर्वा (आषाढा), 21. उत्तरा (आषाढा), 22. श्रवण, 23. घनिष्ठा, 24. शततारका, 25. पूर्वा (भाद्रपदा), 26. उत्तरा (भाद्रपदा), 27. रेवती.\nपर्जन्य नक्षत्रे म्हणून ओळखली जातात, ती नक्षत्रे म्हणजे मृग नक्षत्रापासून ते हस्त नक्षत्रापर्यंत. ती भारताची जीवनदायी नक्षत्रे\nआता एक शंका अशी, की पावसाळ्यात ही नऊ नक्षत्रे, तर मग भारतीय कालमापनात वार-महिने-वर्ष यांत महिने, जे नक्षत्रांवर अवलंबून आहेत ते महिने/ नक्षत्रे – सूर्यावलंबी आहेत. म्हणून तर ती सूर्यनक्षत्रे. पण भारतीय कालमापनातील नक्षत्रे ही चांद्रनक्षत्रे आहेत. पर्जन्य, हवामान, ऋतू – हिवाळा, पावसाळा, उन्हाळा - हे सूर्यावर अवलंबून असतात. त्या सर्व घडामोडी सूर्यामुळे होतात परंतु भारतीय कालमापन मात्र चंद्राच्य��� भ्रमणावर ठरवले जाते परंतु भारतीय कालमापन मात्र चंद्राच्या भ्रमणावर ठरवले जाते त्याचे स्पष्ट कारण म्हणजे रोज सूर्य उगवतो-मावळतो, त्या प्रत्येक दिवसात काहीच फरक नाही; पण, चंद्राचे उगवणे व मावळणे यांतील रोजचा फरक पटकन् ध्यानी येतो. कालच्या चंद्राचा आकार (चंद्र-कला) आज नसतो. म्हणून त्या चंद्राच्या कलेप्रमाणे कालमापन ठरवले गेले आहे. दुसरे असे, की सूर्याच्या आणि चंद्राच्या पृथ्वीभोवती फेरी (दृष्टिभ्रम त्याचे स्पष्ट कारण म्हणजे रोज सूर्य उगवतो-मावळतो, त्या प्रत्येक दिवसात काहीच फरक नाही; पण, चंद्राचे उगवणे व मावळणे यांतील रोजचा फरक पटकन् ध्यानी येतो. कालच्या चंद्राचा आकार (चंद्र-कला) आज नसतो. म्हणून त्या चंद्राच्या कलेप्रमाणे कालमापन ठरवले गेले आहे. दुसरे असे, की सूर्याच्या आणि चंद्राच्या पृथ्वीभोवती फेरी (दृष्टिभ्रम) मारण्यासाठी वेगवेगळ्या गती आहेत. म्हणूनच दोघांची नक्षत्रे निराळी. खरे पाहता, सूर्य-चंद्र-ग्रह हे कोणत्याही नक्षत्राच्या जवळ येऊ शकत नाहीत. ते सारे एकमेकांजवळ आल्यासारखे मानवी डोळ्यांना वाटतात, तो पूर्णपणे दृष्टिभ्रम आहे\nसत्तावीस नक्षत्रे म्हणजे डोळ्यांना दिसणारे पूर्ण नभोमंडळ नव्हे. सूर्य, चंद्र हे पृथ्वीभोवती फिरताना (दृष्टिभ्रम) त्यांच्या मागे जे जे तारकासमूह येतात त्यांना नक्षत्रे समजली जातात. सत्तावीस नक्षत्रांव्यतिरिक्त नभोमंडळात अनेक तारकासमूह आहेत, पण त्यांना नक्षत्रे म्हणत नाहीत. उदाहरणार्थ, सप्तर्षी, हंस, शर्मिष्ठा, त्रिशंकू वगैरे. जी सत्तावीस नक्षत्रे सूर्य-चंद्राच्या मार्गात येतात त्याच सत्तावीस नक्षत्रांचे आणखी बारा भाग पाडले गेले आहेत. त्या राशी. एकूण राशी बारा, त्या अशा - 1. मेष, 2. वृषभ, 3. मिथून, 4. कर्क, 5. सिंह, 6. कन्या, 7. तुला, 8. वृश्चिक, 9. धनू, 10. मकर, 11. कुंभ, 12. मीन. राशींची संक्रमणे ही भारतीय अवकाशशास्त्रात बाहेरून आलेली आहेत.\nवेदग्रंथात सत्तावीस नक्षत्रांचा सविस्तर उल्लेख आहे. एका राशीत अंदाजे अडीच नक्षत्रे येतात. नक्षत्रे किंवा राशी यांची नावे त्यांच्या विशिष्ट आकृतीवरून ठेवली गेली आहेत. उदाहरणार्थ, 1. मेष/आश्विनी, मृग म्हणजे हरीण – त्या नक्षत्राची आकृती चार खूर, तोंड आणि पोटात घुसलेले बाण. 2. मिथुन – दोन व्यक्तींचे मीलन.\nरवींद्रनाथ टागोर यांचे ब्रिटीश राणीला लिहिलेले पत्र\nसंदर्भ: रवींद्रना��� टागोर, जालियनवाला बाग\nयशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय\nसंदर्भ: राजकीय पुढारी, यशवंतराव चव्‍हाण, Yashwantrao Chavan\nहरित क्रांतीसाठी जमिनीत कर्ब हवेच\nसंदर्भ: सेंद्रीय शेती, शेती\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/home-theatre-systems/oscar-osc-2106me-hi-fi-system-price-pjhQVQ.html", "date_download": "2019-01-21T20:04:38Z", "digest": "sha1:2G4OUXMOYNLABOV7WZHXPEAAQPW5KH2X", "length": 12898, "nlines": 300, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ऑस्कर ओसच २१०६मे हि फी सिस्टिम सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nऑस्कर होमी थेअत्रे सिस्टिम्स\nऑस्कर ओसच २१०६मे हि फी सिस्टिम\nऑस्कर ओसच २१०६मे हि फी सिस्टिम\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nऑस्कर ओसच २१०६मे हि फी सिस्टिम\nवरील टेबल मध्ये ऑस्कर ओसच २१०६मे हि फी सिस्टिम किंमत ## आहे.\nऑस्कर ओसच २१०६मे हि फी सिस्टिम नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nऑस्कर ओसच २१०६मे हि फी सिस्टिम दर नियमितपणे बदलते. कृपया ऑस्कर ओसच २१०६मे हि फी सिस्टिम नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nऑस्कर ओसच २१०६मे हि फी सिस्टिम - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 13 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऑस्कर ओसच २१०६मे हि फी सिस्टिम - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nतत्सम होमी थेअत्रे सिस्टिम्स\n( 4 पुनरावलोकने )\n( 12 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\nऑस्कर ओसच २१०६मे हि फी सिस्टिम\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtracivilservice.org/grgovt?x_catid=&x_subcatid=&x_date=&x_subject=&start=51", "date_download": "2019-01-21T20:08:42Z", "digest": "sha1:XND7QJ646JOONUJIKXWA5EGXW2AEXAFS", "length": 34252, "nlines": 152, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome ज्ञान केंद्र महसूल विभागाचे शासन निर्णय\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nविभाग Please Selectकरमणूक लेखादंड / न्यायिक कामकाज जनरल शाखा गौण खनिज माहिती व तंत्रज्ञान नगर पालिका प्रशासन जात प्रमाणपत्रे रोहयो कमाल शेत जमीन कायदा, नियम जमीन व महसूल २ जमीन व महसूलनवीन (अवर्गीकृत)आस्थापना अन्न व नागरी पुरवठा विभाग माहिती व तंत्रज्ञान मुख्य विषय Please Selectअभिलेख विषयक जन्म तारीख विषयी कायदा व सुव्यवस्था करमणूक Excise शस्त्रे / स्फोटके सामाजिक वैद्यकीय जुगार lotteryप्रशासकीय सर्व साधारण राज्य निवडणूक आयोग ChecklistsCompediumsHandBooksLandMark Judgementsआकस्मिक खर्च अखिल भारतीय सेवे संदर्भात अर्थ संकल्प Budget तरतुदी आदिवासी क्षेत्र प्रोत्साहन भत्ता सणे अग्रिम स्वीयेतर सेवा deputationsचतुर्थ श्रेणी संदर्भात घर भाडे भविष्य निर्वाह निधी गट विमा योजना अंतर्गत लेखा परीक्षण सेवा निवृत्ती विषयक लाभ काटकसर संदर्भात अतिकालिक भत्ता Over Timeवैद्यकीय प्रवास भत्ता व्यवसाय कर दुरध्वनी वाहन विषयक जमा खर्च ताळमेळ विशेष असाधारण रजाकोषागार देयके स्वग्राम प्रवास सवलत संगणक / वाहन अग्रिम महागाई भत्ता सर्वसाधारण तरतुदी शस्त्र परवाने बंदोबस्त ई.अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समिती फौजदारी दंड संहिता अधिवासी प्रमाणपत्र प्रवास सवलत शासकीय कर्मचारी मृत्युपूर्व जबानी स्फोटके हॉटेल परवाना हद्दपारी Externmentमानवी हक्क आयोग व दंडाधिकारीय चौकशी पुतळा उभारणी कारागृहे कायदा व सुव्यवस्था शासकीय अभियोक्ता GP ,AGP ,PP कायदे विषयक साहाय्य व सल्लागार समिती कायदे विषयक साहाय्य ध्वनी प्रदूषण व ध्वनीक्षेपके महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम सर्व साधारण पासपोर्ट पारपत्रे पोलिस गोळीबार पोलिस पाटील वाहन अधिगृहन अनुसूचित जाती,जमाती संदर्भात विशेष कार्यकारी अधिकारी सब जेल वन्य जीव संरक्षण तिकिटे विषयी सिनेमा VDOsसुरक्षा ठेव ४(२) ब जाहिरात कर महत्वाचे दिन स्थानिक सुटीराष्ट्रध्वज उत्खनन नियमावली गौण खनिजाची तपासणी खनिज विकास निधी सर्वसाधारण सूचना आधार विविध समित्या ई डीस्ट्रीक्टई गव्हर्नन्स E - Governanceई टेंडर देखभाल दुरुस्ती सेतू कर्मचाऱ्या संदर्भात प्रचार व प्रसार softwares & Networkसर्वसाधारण ई सेवाकेंद्रे ,CSCई गव्हर्नन्ससाठी संस्था प्रशासकीय अस्थापना प्रतीनियुक्ती निवडणूक आयोग वित्त आयोग निधी आरक्षण गुंठेवारी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान घन कचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा योजना माहिती अधिकार वस्ती सुधार प्रमाणपत्र कार्यपद्धती मागासवर्गीय यादी विवाहोत्तर प्रमाणपत्रे कार्यपद्धती नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र जात वैधता रोहयो भूसंपादन मग्रारोहयो संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना खर जमीन विकास कार्यक्रम पूर प्रतिबंधक कामे स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक सर्वसाधारण करमणूक कर अर्थसहाय्य नाहरकत प्रमाणपत्र निलंबन , विभागीय चौकशी अपर जिल्हाधिकारी संवर्ग विशेष,अतिरिक्त वेतन आगाऊ वेतनवाढ विशेष पुनर्विलोकन समिती (वयासंदर्भात )मत्त व दायीत्वेकालबद्ध पदोन्नती नैमित्तिक रजाआरक्षण विषयी चतुर्थ श्रेणी मंडळ अधिकारी संवर्ग संगणक प्रशिक्षण अधीकाराचे प्रत्यायोजन शिस्त विषयक दक्षता रोध अनुकंपा वेतन निश्चिती स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशन अपंगता हिंदी भाषा परीक्षा रजा विषयक मराठी भाषा परीक्षा सर्वसाधारण नायब तहसीलदार संवर्ग भूकंप/प्रकल्पग्रस्त तहसीलदार संवर्ग पदोन्नती भरतीसंप कालावधी रजाभरती (मागासवर्गीय) नोकरीचा राजीनामा अर्हता परीक्षा तलाठी संवर्ग जेस्टता सूची निवड मंडळ दुय्यम सेवा परीक्षा अर्जित रजेचे प���रत्यार्पण प्रशिक्षणे बदली विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी गोपनीय अहवाल स्वेच्छानिवृत्ती विविध योजना Sec ३४ अ Agricultural Lands Tribunalनव भू धारकांना अर्थ साहाय्य purchase priceसुधारणा amendmentsSec ४३ Sec ३२ ग विशेष धडक मोहीम सर्वसाधारण जमीन वाटप कायद्यातील तरतुदी सर्वसाधारण सबलीकरण योजना हस्तांतरण विषयी आदिवासी विषयी वर्ग २ विषयी घर बांधणी अग्रिम वन जमीन मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था सीमा चिन्हे सहकारी संस्था सागरी किनारपट्टी Coastal Zone संगणकीकरण शासकीय जमीन वाटप अतिक्रमणे शेतजमिनीवरील अतिक्रमणे नवीन गावे निर्मिती तुकडे पडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण अधिनियम आदर्श गाव योजना खार जमीन व मत्स्य संवर्धन जमीन मोजणी जमीन महसूल वसुली जमीन महसूल नियम व वसुली विषयी शिक्षण कर: जमीन व इमारती शिक्षण कर: व्यापारी प्रयोजन वृक्षतोड विषयी जमीन महसूल व विशेष कर आकारणी ग्राम पंचायत निर्मिती पैसेवारी व टंचाई नैसर्गिक आपत्ती महसूल अधिकारी कार्यपद्धती जमीन महसूल कमी करणे महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार प्रदान नियुक्ती आदेश प्रतिनियुक्ती पदांना मुदतवाढ माहिती अधिकार जात प्रमाणपत्र विषयक जमीन विषयक निवडणूक १५६ (३)अर्ध न्यायिक प्रकरणे भू संपादन केरोसीन दक्षता समिती धान्य वाहतूक करार गोदाम संगणकीकरण शिधा पत्रिका ग्राहक संरक्षण विभाग साखर एल पी जी डाळ मिल अत्यावश्यक वस्तू अधिनियम विविध कंट्रोल आदेश स्वस्त धान्य दुकाने अवर्गीकृत अवर्गीकृत Vitta OR दिनांक OR शब्दानुसार\n51 10-01-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग धान्य वाहतूक करार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य वाहतूक कंत्राटे संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील पर्यायी व्यवस्थेमधील वाहतूक कंत्राटदारांना दरवाढी मंजूर करण्याबाबत (भाग2)\n52 10-01-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग धान्य वाहतूक करार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य वाहतूक कंत्राटे संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील पर्यायी व्यवस्थेमधील वाहतूक कंत्राटदारांना दरवाढी मंजूर करण्याबाबत (भाग1)\n53 09-01-2013 नवीन (अवर्गीकृत)\t राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम हवेली व मुळशी तालुक्यातील अभिलेखांचे स्कूनिंग व मेटा डेटा एन्ट्री केलेल्या कामाची रक्कम अदा करण्यास व वितरीत करण्यास मंजूरी देण्याबाबत\n54 09-01-2013 जमीन व महसूल २ पैसेवारी व टंचाई सन 2012-13 च्या खरीप हंगामातील 50 पैशांपेक्षा कमी, अंतिम पैसेवारी असलेल्या टंचाईग्रस्त गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्याबाबत\n55 08-01-2013 नवीन (अवर्गीकृत)\t महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयांना आवश्यक असणारी स्टेशनरी, लेखन, संगणकीय साहित्य, छपाई व दैनंदिन वापरातील किरकोळ वस्तू इत्यादी सर्व प्रकारच्या वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत\n56 08-01-2013 नवीन (अवर्गीकृत)\t संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना/ग्रामस्थांना सवलतीच्या दराने बायोगॅस/स्वयंपाक गॅस पुरवठा, दुभत्या जनावरांसाठी अनुदान व वृक्ष लागवडीचे संरक्षणासाठी प्रोत्साहन देण्याबाबतची योजना\n57 07-01-2013 नवीन (अवर्गीकृत)\t राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम महाऑनलाईन लि. यांच्याकडून डाटा सायनिंग कंम्पोनंट खरेदी करण्यास मंजूरी देण्याबाबत\n58 04-01-2013 नवीन (अवर्गीकृत)\t ई-चावडी आज्ञावलीची अंमलबजावणी तलाठी यांच्या दफतराचे संगणकीकरण\n59 03-01-2013 जमीन व महसूल २ पैसेवारी व टंचाई छावणीतील जनावरांसाठी खर्च मर्यादा निश्चित करण्याबाबत\n60 31-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t 66 kv इ. एच. व्ही बल्लारशा-चंद्रपूर लाईन जि. चंद्रपूर वनजमिन वळते करण करण्याबाबत\n61 31-12-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत शासन निर्णय साक्षांकित करताना डिजीटल सिग्नेचरचा वापर अनिवार्य करणे बाबत\n62 22-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t संयुक्‍त वन व्‍यवस्‍थापन कार्यक्रम / परिस्थितीकी विकास कार्यक्रमाची अंमलबजावण करणेबाबत मार्गदर्शक सूचना\n63 21-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t मौजे पोटेगाव तालुका व जिल्हा गडचिरोली येथे प्रशासकिय इमारत (पोलिस मदत केंद्र ) साठी वनजमीन वळतीकरण करण्याबाबत.\n64 21-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t मौजे गट्टा तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथे प्रशासकिय इमारत (पोलिस मदत केंद्र ) साठी वनजमीन वळतीकरण करण्याबाबत.\n65 20-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t यशदा, पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांच्या संदर्भात पश्चिम विभागातील राज्याच्या आढावा बैठकीसाठी झालेल्या खर्चासाठी निधी वितरीत करण्याबाबत\n66 17-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t मा. लोक न्यायालयासमोर तडजोडीसाठी ठेवण्यात येणा-या भूसंदर्भामध्ये तडजोडीनंतर तातडीने तडजोडीची रक्कम अदा करणेबाबत.\n67 16-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t पर्यटन धोरण २००६ अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून चालविण्यात येणा-या त्याच्या मालकीच्या असलेल्या पर्यटन प्रकल्पांना बिगरशेती करातून संपूर्ण सूट देणेबाबत\n68 13-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t दि. 22 डिसेंबर 2012 रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनव्दारे आयोजित भारत विरुध्द इंग्लड या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याकरीता इंटरनेटव्दारे तिकीट आरक्षण करुन तिकीट केंद्रावर तिकीट विक्री करण्यास मान्यता देणेबाबत\n69 12-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी संवर्गातील निवडश्रेणीची पदे २० ऐवजी ३३.३३ इतकी रुपांतरीत करणे / वाढविणेबाबत ..\n70 12-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t मौजे यरकड, ता. धानोरा, जि. गडचिरोली येथे (पोलिस मदत केंद्र) प्रशासकीय इमारतीसाठी वन जमीन वळतीकरण करण्यास मंजुरी\n71 12-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t मौजे गोडलवाही, ता. धानोरा, जि. गडचिरोली येथे (पोलिस मदत केंद्र) प्रशासकीय इमारतीसाठी वन जमीन वळतीकरण करण्यास मंजुरी\n72 12-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t मौजे तडगाव, ता. भामरागड, जि. गडचिरोली येथे (पोलिस मदत केंद्र) प्रशासकीय इमारतीसाठी वन जमीन वळतीकरण करण्यास मंजुरी\n73 12-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t मौजे हेलेवाडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली येथे (पोलिस मदत केंद्र) प्रशासकीय इमारतीसाठी वन जमीन वळतीकरण करण्यास मंजुरी\n74 12-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t जमीन - मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा बृहन्मुंबईतील शासकीय जमिनीवरील संपुष्टात आलेल्या भाडेपट्टयाचे नुतनीकरण करण्यासंबंधीचे सुधारित धोरण विहित करण्याबाबत\n75 12-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t मौजे धोडराज, ता. भामरागड, जि. गडचिरोली येथे (पोलिस मदत केंद्र) प्रशासकीय इमारतीसाठी वन जमीन वळतीकरण करण्यास मंजुरी\n76 10-12-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद गठीत करणेबाबत\n77 07-12-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत नागपूर हिवाळी अधिवेशन 2012 साठी प्रिंटर, स्कॅनर इत्यादी सुविधेबाबत\n78 06-12-2012 नवीन (अवर्गीकृत)\t ताकारी म्हैसाळ टेंभू जनाई - शिरसाई पुरंदर व उपरोडी या उपसा सिंचन योजनांची चालू देयके भरण्याच्या शासन निर्णयाची मुदत 31.5.2013 पर्यंत वाढविण्याबाबत\n79 05-12-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत खरीप पणन हंगाम 2012-13 मध्ये खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईबाबत.\n80 30-11-2012 नवीन (अवर्गीकृत)\t राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम ई-मोजणी, ई-चावडी, ई-म्युटेशन व ई-रेकॉर्डसच्या सिक्युरीटी ऑडीटकरीता मे. सायबर क्यु कन्सल्टींग प्रा.लि. या कंपनीच्या नियुक्तीस कार्योत्तर मंजूरी व निधी मंजूरीबाबत\n81 30-11-2012 नवीन (अवर्गीकृत)\t शासकिय जमिन आगाउ ताबा देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी/विभागिय आयुक्त यांना प्रत्यायोजित करण्याबाबत अधिक स्पष्टिकरण\n82 30-11-2012 नवीन (अवर्गीकृत)\t आस्थापना औरंगाबाद विभाग उस्मानाबाद या लहान जिल्हयासाठी वाढीव 12 नवीन पदांच्या निर्मितीबाबत\n83 30-11-2012 नवीन (अवर्गीकृत)\t खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करणेबाबत 2012-13 नागपूर अमरावती आणि औरंगाबाद विभाग\n84 27-11-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत सन 2012-2013 च्या खरीप पणन हंगामाकरीता महाराष्ट्र तांदूळ (भात गिरण्यांवरील वसूल आदेश, 1989 ची अंमलबजावणी\n85 26-11-2012 नवीन (अवर्गीकृत)\t शासकिय जमीन कब्जेहक्काने व भाडेपटटयाने प्रदानासाठी थकित रक्कम यांवर आकारावयाच्या व्याजाकरीता पी.एल.आर. चा दर यांचा संग्रहाचा एकत्रित आदेश\n86 26-11-2012 नवीन (अवर्गीकृत)\t शासकिय जमीन प्रदानाचे आदेश ज समुहातील कार्यासनांनी संकलित करुन शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्याबाबत व निवडनस्त्यांची पुर्नबांधणी करण्याबाबत.\n87 26-11-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत मंत्रालयात उपलब्ध वीडीयो कॉन्फरसिंग सुविधेबाबत मार्गदर्शक सुचना\n88 23-11-2012 नवीन (अवर्गीकृत)\t मानीव खरेदी खताच्या फेरफार नोंदी निर्गमित करण्यापूर्वी महसूल विभागातून सबंधितांना पुनश्च नोटीसा न देण्याबाबत\n89 23-11-2012 नवीन (अवर्गीकृत)\t गुंठेवारी योजने अंतर्गत नियमानुकुल करावयाच्या बांधकामाखालील जमिनी भूतपूर्व इनाम / वतनाच्या असल्यास, जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या नजराणा रकमेमध्ये सवलत देण्याबाबत.\n90 23-11-2012 नवीन (अवर्गीकृत)\t महाराष्ट्र ग्रामदान मंडळास सन 2012-13 साठी अनुदान वितरीत करण्याबाबत.\n91 22-11-2012 नवीन (अवर्गीकृत)\t अखिल भारतीय सेवा (कार्यमुल्यांकन अहवाल) नियम-२००७ नुसार भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना त्यांचे कार्यामुल्यांकन अहवाल कळविण्यासाठी करावयाची कार्यपध्दती\n92 20-11-2012 नवीन (अवर्गीकृत)\t दि. 20 डिसेंबर, 2012 रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित भारत विरुध्द इंग्लंड सामन्याकरीता इंटरनेटद्वारे तिकीट आरक्षण करुन संगणकाद्वारे तसेच प्रत्यक्ष तिकीट केंद्रावर तिकीट विक्री करण्यास मान्यता देण्याबाबत\n93 17-11-2012 नवीन (अवर्गीकृत)\t महाराष्ट्र ग्रामदान मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत.\n94 09-11-2012 नवीन (अवर्गीकृत)\t सन 2012-13 या चालू वित्तीय वर्षात राज्यात उघडण्यात आलेल्या जनावरांच्या छावण्यांकरीता एकूण रु.40कोटी इतका निधी अग्रीमामधून वितरित करण्याबाबत...\n95 09-11-2012 नवीन (अवर्गीकृत)\t नागपूर व अमरावती विभाग- वर्ष 2011-12 मध्ये झालेल्या नुकसानीपोटी कापूस, सोयाबीन व धान उत्पादक बाधित शेतकऱ्यांना उर्वरित मदत देण्यासाठी नागपूर विभागास रु.50 कोटी व अमरावती विभागास रु40 कोटी इतके अर्थसहाय्य देण्याबाबत\n96 08-11-2012 नवीन (अवर्गीकृत)\t 2011-12 करिता कापूस, सोयाबीन, धान पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणेबाबत\n97 08-11-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अन्नधान्य वितरण प्रणालिकेकरिता लागणाऱ्या संगणकासाठी लागणारा निधी अभिहस्तांकित करणेबाबत\n98 05-11-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग शिधा पत्रिका तिहेरी शिधापत्रिका वितरणाच्या कार्यपध्दतीत बदल/सुधारणा करणे यासाठी समिती गठीत करणेबाबत\n99 31-10-2012 नवीन (अवर्गीकृत)\t गोपनीय अहवाल नस्त्यांची पुनर्बांधणी करण्याबाबत\n100 30-10-2012 नवीन (अवर्गीकृत)\t आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना उणे प्राधिकार पत्रावर देयके काढण्याबाबत वित्तीय वर्ष 2012-2013\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95/", "date_download": "2019-01-21T20:44:29Z", "digest": "sha1:3OY672RTSYVWOIIXWK55ASEBAJDXMGV5", "length": 11814, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खंडणीसाठी मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना जन्मठेप | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nखंडणीसाठी मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना जन्मठेप\nपुणे- खंडणीसाठी बारा वर्षीय शाळकरी मुलाचे अहपरण करणाऱ्या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. अतिरीक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे.\nअरविंदसिंग श्रीसत्यदेवसिंग पटेल (27) आणि शिवबहाद्दूरसिंग अव्हदारनसिंग पटेल (दोघेही रा. 35, औतरीला, मध्यप्रदेश) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अपहृत मुलगा सुभाष याचे वडील अशोककुमार जयपाल सिंग (38, कुमार प्रॉपर्टीज पार्क, इन ���ेनिया, फुरसुंगी, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद दिली होती. ही घटना 10 फेब्रुवारी 2013 रोजी घडली.\nअशोककुमार हे फुरसुंगी येथे त्यांच्या कुटुंबासमवेत राहण्यास असून, त्यांना बारा वर्षांचा मुलगा आहे. ते त्यांच्या भावाच्या जेजुरी येथील हॉस्पीटलमध्ये कंपाऊंडर म्हणून नोकरी करतात. ते मुळचे मध्य प्रदेशचे आहेत. सुभाष हा ससाणेनगर (हडपसर) येथील शाळेत आठवी इयत्तेत शिक्षण घेत होता. दि. 10 फेब्रुवारी 2013 रोजी अशोककुमार यांना त्यांच्या बहिणीचा फोन आला की, सुभाष हा संध्याकाळी सहा वाजल्यापासून सायकल खेळण्यासाठी गेला, तो अद्याप परतला नसल्याचे सांगितले. त्याचा दोन दिवस शोध घेऊनही न सापडल्याने शेवटी लोणी काळभोर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.\nदुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तक्रारदारांना तीन लाखांच्या खंडणीसाठी फोन आला. त्यावेळी फोनवरील व्यक्तीने कोणालाही काही न सांगण्याचे धमकावत पैसे जबलपूर येथे नेवून देण्यास सांगितले. आलेल्या नंबरवर परत फोन लावण्याचा प्रयत्न केला असता लागला नाही. याबाबत तक्रारदारांनी उरूळी देवाची पोलीस चौकीत माहिती दिली. त्यानंतर दि. 12 फेब्रुवारीला तक्रारदार यांच्या भावाच्या मोबाईलवर फोन आला. त्यावेळी अपहरणकर्त्यांनी कुठपर्यंत आला असे विचारत तीस लाख रुपयांची मागणी केली. अपहरणकर्त्यांनी फोन बंदकरून पुन्हा पाच वाजता फोन करतो, असे सांगितले. त्यानंतर दि. 16 फेब्रवारी 2013 रोजी पोलिसांनी सापळा रचून मुलाची सुटका करून दोघांच्या मुसक्‍या आवळल्या. याबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.\nखटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास पटारे यांनी काम पाहिले. पीडित मुलगा, वडील, तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षाला कोर्टकामी पोलीस हवालदार जगन्नाथ भोसले, पोलीस नाईक पी. एन. भागवत आणि पोलीस हवालदार सुनील मोरे यांनी मदत केली. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एन. व्ही. पवार यांनी केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपीव्हीजी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभाविपचे कॉलेज बंद आंदोलन\nपाणी, चाराटंचाईवर बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी\nमहिनाभरात सव्वाशे खटले तडजोडीने निकाली\nभारतीय न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्‍यात\nचिल्लरसाठी पीएमपी नव्या बॅंकेच्या शोधात\nधान्य गोडाऊनसाठी कायमस्वरूपी जागा हवी\nसिंहगड रस्त्यावर फक्‍त एकाच ठिकाणी सीसीटीव्ही\nजिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुका फेब्रुवारीत\nहायपरलूपसाठी नोंदविता येणार हरकती\nनागेश्‍वरराव संबंधीत खटल्याच्या सुनावणीतून सरन्यायाधिश मुक्त\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2019-01-21T20:30:56Z", "digest": "sha1:OQ244SDJJP4UNAUAO6KYZEPIW3XZFXX6", "length": 6995, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नांदेड : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांचे विद्यापीठात व्याखान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनांदेड : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांचे विद्यापीठात व्याखान\nनांदेड – ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांचे दि.२५ मार्च रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीनेविशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.\n‘महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंध :अज्ञात पैलू’ या विषयावर ते बोलणार आहेत. विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्रातील सभागृहात सकाळी ११ वाजता हे व्याख्यान होणार असून, विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल यांनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागेश्‍वरराव संबंधीत खटल्याच्या सुनावणीतून सरन्यायाधिश मुक्त\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-cricket-ranji-trophy-news/", "date_download": "2019-01-21T19:49:33Z", "digest": "sha1:DISFYJIYZY36IX5PKTHMJHIEEWQXYDIA", "length": 11763, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुसऱ्या डावात विदर्भाची दमदार वाटचाल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदुसऱ्या डावात विदर्भाची दमदार वाटचाल\nतिसऱ्या दिवस अखेर 3 बाद 287 धावांची मजल\nपुणे – गतविजेत्या विदर्भावर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातच फॉलोऑनची नामुष्की ओढवल्या नंतर दुसऱ्या डावातविदर्भाच्या संघाने तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 287 धावांपर्यंत मजल मारताना महाराष्ट्राच्या संघावर 64 धावांची आघाडी घेतली आहे.\nतत्पूर्वी, यजमान महाराष्ट्राने पहिल्या डावात 343 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर वेगवान गोलंदाज समद फल्ला, अनुपम संकलेचा आणि सत्यजित बच्छाव यांच्या अचुक गोलंदाजीसमोर विदर्भाचा पहिला डाव 120 धावांवर आटोपला. महाराष्ट्राने त्यांना फॉलोऑन लादल्यावर दुसऱ्या डावात विदर्भाने दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 46 धावा केल्या होत्या. तर, तिसऱ्या दिवशी कर्णधार फैझ फझलच्या नाबाद 116 धावा आणि अनुभवी फलंदाज वसीम जाफरच्या 63 धावांच्या खेळीच्या बळावर तिसऱ्या दिवस अखेर 3 बाद 287 धावांपर्यंत मजल मारली आहे.\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानात सुरु असलेल्या सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव 343 धावांवर आटोपला. त्यानंतर पहिल्या डावात विदर्भाची सुरुवात चांगली झाली नाही. पाचव्याच षटकात अनुपम संकलेचाने संजय रामास्वामीला यष्टिरक्षक मोटवानीकरवी झेलबाद केले आणि विदर्भाला पहिला धक्का दिला. तेराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर निकित धुमाळने विदर्भाचा कर्णधार फैज फजलला पायचीत केले. त्यामुळे लंचला विदर्भाची 2 बाद 40 अशी स्थिती झाली होती.\n21व्या षटकात धुमाळने गणेश सतीशला बच्छावकरव�� झेलबाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात समद फल्लाने अनुभवी वसिम जाफरचा त्रिफळा उडविला, पुढच्याच चेंडूवर अक्षय वाडकरला यष्टिरक्षक मोटवानीकरवी झेलबाद केल्याने, विदर्भाची 22व्या षटकात 5 बाद 55 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर अपूर्व वानखेडे आणि आदित्य सरवटे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, 31व्या षटकात संकलेचाने वानखेडेला मोटवानीकरवी झेलबाद केले. त्यानंतर विदर्भाचा डाव स्थिरावला नाही. अखेरीस विदर्भाचा डाव 120 धावांवर आटोपला.\nत्यानंतर दुसऱ्या डावात विदर्भाने आश्वासक सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा कर्णधार फैज फजल 20 धावांवर, तर संजय रामास्वामी 25 धावांवर खेळत होता. मात्र तिसऱ्या दिवशी विदर्भाने सावध फलंदाजी करताना दिवसभरात 3 गडी गमावताना 241 धावांची मजल मारली. यावेळी तिसऱ्या दिवसाचा खेल संपला तेंव्हा कर्नधार फैझ फझल नाबाद 116 धावांवर खेळत होता. तर, अक्षय वाडकर 31 धावा करुन त्याला साथ देत होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘त्यांना’ चौकशीपूर्ण होईपर्यंत खेळू द्या – खन्ना\nविराट एकदिवसीयमधील सर्वोत्तम खेळाडू – क्‍लार्क\nपीएसजीचा गुइंगम्पवर 9-0 असा एकतर्फी विजय\nरॉजर फेडररचा धक्‍कादायक पराभव\nभारतीय संघाच्या नावावर आगळावेगळा विक्रम\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/narendra-modi-for-good-governance-has-improved-economy-country-four-years111/", "date_download": "2019-01-21T20:17:41Z", "digest": "sha1:3BUBPVU3T4ROIEVECZ5JNYLEMS4EVUDX", "length": 7925, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सुधारली - अरुण जेटली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सुधारली – अरुण जेटली\nनवी दिल्ली : आज केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज चार वर्षं पूर्ण होत आहेत. साफ नीयत-सही विकास हा नवा नारा देत मोदी सरकार आणि भाजपा हा वर्षपूर्ती सोहळा साजरा करतंय. तर, विरोधक हा दिवस ‘विश्वासघात दिन’ पाळणार आहेत.दरम्यान सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीवर भाष्य करणारा ब्लॉग लिहिला आहे. गेल्या चार वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील उत्तम सरकार आणि उत्तम अर्थकारण व चांगले राजकारण यांच्या एकत्रित मिश्रणामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारली असल्याचं अरुण जेटली यांनी म्हंटलं आहे.\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली…\nया फेसबूक ब्लॉगमध्ये जेटली यांनी म्हंटले आहे की, वस्तू आणि सेवा कर लागू करणे, नोटाबंदी, काळा पैश्याविरोधात उचललेली पावले अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. इन्सॉलवन्सी आणि बॅन्क्रप्सी कायद्यामुळेही कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा यांच्या नात्यात बदल झाला आहे.\nपायाभूत सुविधांच्या विकासावर या वर्षात 134 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचं आव्हान स्वीकारवं अशी टीका केली होती, त्यावर अरुण जेटली यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांची खिल्ली उडवताना त्यांनी लिहिलं आहे की, कराचा पैसा सरकारच्या खिशात जात नसतो हे काँग्रेस अध्यक्षांना माहिती असायला हवं.\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा भाजपकडून निषेध\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nअहमदनगर : आधी शिवसेना,मग कॉंग्रेस,आणि आता भाजपच्या आश्रयाने सुरु असलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि…\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\n‘पाच कार्यकर्ते मागे नसतानाही जावडेकरांना मंत्रीपदाची बंपर लॉटरी…\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/why-not-go-online-for-financial-transactions/", "date_download": "2019-01-21T20:22:13Z", "digest": "sha1:6XYEQ2KW6ICCQWG62F45Q3XR6FNI4N3K", "length": 8288, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आर्थिक व्यवहार ऑनलाईन न केल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआर्थिक व्यवहार ऑनलाईन न केल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस\nपुणे : आर्थिक व्यवहार ऑनलाईन न केल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून तुमचे संचालक मंडळ का बरखास्त केले जाऊ नये अशी विचारणा केली आहे. सहकार क्षेत्रातील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने सहकारी संस्थांचे सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन आणण्याचे आदेश दिले आहेत. ज्या संस्था याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही या आदेशानुसार देण्यात आला असून दूध संघाला बजावलेली नोटीस याचाच एक भाग आहे.\nराज्य शासनाने प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्या ऑनलाईन कार्यपद्धतीचा वापर सुरु केला आहे. अर्ज किंवा त्यासंदर्भातील आर्थिक व्यवहार ऑनलाईन भरावे लागत आहेत. गेल्या काही वर्षामध्ये सहकार क्षेत्रात होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी या क्षेत्रातही आता ऑनलाईन भरणा (पेमेंट) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचे परिपत्रक सर्वच सहकारी संस्थाना दि. 13 जून 2017 मध्येच पाठविण्यात आले आहे.\nत्यानंतर ही ज्या संस्थांनी अद्याप ऑनलाईन भरणा (पेमेंट) देण्याची सुविधा सुरु केलेली नाही त्यांना शासनाने नोटीसा पाठवून तुमच्यावर कारवाई का करु नये याबाबतचा त्वरीत खुलासा करण्यात यावा अशी मागणी केली आहे.पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघालाही अशाच प्रकारे नोटीस बजावण्यात आली आहे. संघाच्या सर्वसाधारण सभेत (दि. 26) याबाबत चर्चा करण्यात आली आहे. दूध उत्पादक संघाच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणाहून दूध संकलित केले जाते. त्यानंतर शेतकऱ्यांना त्याच ठिकाणी रोखीने पैसे दिले जातात. हे पैसे सुध्दा संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात ऑनलाईन जमा करायचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी दुध उत्पादक संघाने शेतकऱ्यांची खाती उघडून द्यायची आहेत. पण, संघाकडून अद्याप हे काम पूर्ण झाले नाही. शेतकऱ्यांकडून दूध घेतल्यानंतर पैसे हे रोखीच्या स्वरुपातच दिले जात आहे, त्यामुळेच राज्य शासनाने कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. जिल्हा दूध संघानेही याला दुजोरा दिला आहे.\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nनवी दिल्ली : भाजपसोबत असलो तरीही मायावतींबाबत असली भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम केद्रीय मंत्री रामदास…\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ;…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-marathi-panchang/todays-panchang/articleshow/67444468.cms", "date_download": "2019-01-21T21:16:11Z", "digest": "sha1:CY27VT63IBYH7HQZCBNMHBHJJCHPBR7M", "length": 9029, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "आजचे मराठी पंचांग: todays panchang - आजचे मराठी पंचांग: बुधवार, ९ जानेवारी २०१९ | Maharashtra Times", "raw_content": "\nसूपरमूनचं घडलं दर्शनWATCH LIVE TV\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, ९ जानेवारी २०१९\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, ९ जानेवारी २०१९\nभारतीय सौर १९ पौष शके १९४०, पौष शुक्ल तृतीया दुपारी २.३७ पर्यंत,\nचंद्रनक्षत्र : धनिष्ठा उत्तररात्री २.४८ पर्यंत, चंद्रराशी : मकर दुपारी १.१४ पर्यंत, सूर्यनक्षत्र : पूर्वाषाढा,\nसूर्योदय : सकाळी ७.१५, सूर्यास्त : सायं. ६.१६,\nचंद्रोदय : सकाळी ९.२७, चंद्रास्त : रात्री ९.१०,\nपूर्ण भरती : दुपारी १.४१ पाण्याची उंची ३.५२ मीटर, उत्तररात्री २.२४ पाण्याची उंची ४.३१ मीटर,\nपूर्ण ओहोटी : सकाळी ८.०४ पाण्याची उंची १.५८ मीटर, सायं. ७.३७ पाण्याची उंची ०.८३ मीटर.\nमिळवा पंचांग बातम्या(daily marathi panchang News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily marathi panchang News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nलखनऊहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगो विमानात बिघाड\nलंडन हॅकेथॉनवर निवडणूक आयोगाचे ताशेरे; कायदेशीर कारवाई करणार\nकर्नाटकः काँग्रेस आमदारावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा\nकर्नाटक: कारवारजवळ बोट बुडून ८ जणांना जलसमाधी\nइराण लष्कराचा सीरियावर हल्ला\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, ९ जानेवारी २०१९...\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, ८ जानेवारी २०१९...\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ७ जानेवारी २०१९...\nआजचे मराठी पंचांग: रविवार, ६ जानेवारी २०१९...\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, ५ जानेवारी २०१९...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/vikrant-saranjame-and-isha-nimkar-wedding-card-is-here-tula-pahate-re-serial-on-zee-marathi/articleshow/67407828.cms", "date_download": "2019-01-21T21:31:46Z", "digest": "sha1:PVU672PD4PZB7UL25CRKCA2AIQMDSFLZ", "length": 11461, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Vikrant and Isha Marriage: vikrant saranjame and isha nimkar wedding card is here tula pahate re serial on zee marathi - ईशा- विक्रांतच्या लग्नाची 'लाख'मोलाची पत्रिका | Maharashtra Times", "raw_content": "\nसूपरमूनचं घडलं दर्शनWATCH LIVE TV\nईशा- विक्रांतच्या लग्नाची 'लाख'मोलाची पत्रिका\nझी मराठीवर सध्या 'तुला पाहते रे' ही मालि��ा प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. मालिकेत विक्रांत आणि ईशाच्या लग्नाची लगबग सुरू असताना चर्चा रंगलीय ती या जोडीच्या शाही लग्नपत्रिकेची. ही शाही आमंत्रण पत्रिका तब्बल दीड लाखांची आहे.\nईशा- विक्रांतच्या लग्नाची 'लाख'मोलाची पत्रिका\nझी मराठीवर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.\nईशा आणि विक्रांत सरंजामे यांच्या शाही लग्नसोहळ्याची लग्नपत्रिका तब्बल दीड लाखांची आहे.\nसंगीत, मेहंदी, हळद, साखरपुडा आणि विवाहसोहळा शाही अंदाजात पार पडणार आहे.\nझी मराठीवर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. मालिकेत विक्रांत आणि ईशाच्या लग्नाची लगबग सुरू असताना चर्चा रंगलीय ती या जोडीच्या शाही लग्नपत्रिकेची. ही शाही आमंत्रण पत्रिका तब्बल दीड लाखांची आहे.\nईशा आणि विक्रांत सरंजामे यांच्या शाही लग्नसोहळ्याची शाही लग्नपत्रिका लग्नपत्रिका चांदीच्या पत्र्यावर कोरलेली आहे. पत्रिकेसोबत एक सोन्याचा गणपती, चांदीचा करंडा, अत्तरदाणी, दिवा आणि मोती अशा भेटवस्तूदेखील आहेत. इतकंच नव्हे तर लग्नाच्या आमंत्रणासोबत आमंत्रकांना पोशाख आणि काही भेटवस्तू देखील देण्यात येणार आहेत. संगीत, मेहंदी, हळद, साखरपुडा आणि विवाहसोहळा भोरमध्ये अगदी धुमधडाक्यात आणि शाही अंदाजात पार पडणार आहे.\nईशा आणि विक्रांत यांची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे या दोघांचा विवाह सोहळा किती भव्य असेल हे पाहणे रंजक ठरणार आहे.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nलखनऊहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगो विमानात बिघाड\nलंडन हॅकेथॉनवर निवडणूक आयोगाचे ताशेरे; कायदेशीर कारवाई करणार\nकर्नाटकः काँग्रेस आमदारावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा\nकर्नाटक: कारवारजवळ बोट बुडून ८ जणांना जलसमाधी\nइराण लष्कराचा सीरियावर हल्ला\nटीव्हीचा मामला याा सुपरहिट\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nईशा- विक्रांतच्या लग्नाची 'लाख'मोलाची पत्रिका...\nDipika Kakar: दीपिका कक्कर इब्राहिम ठरली विजेती...\nswarajya rakshak sambhaji: डॉ. अमोल कोल्हेंच्या कन्येचं छोट्या प...\nपंकजा मुंडे-पूनम महाजन यांच्या गप्पा रंगतात तेव्हा......\nratris khel chale : पांडू इलो... पुन्हा एकदा 'रात्रीस खेळ चाले'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/notorious-hooligan-bhavsha-patil-arrested-police-pandharpur-115650", "date_download": "2019-01-21T20:55:57Z", "digest": "sha1:RDPTDMH6YPAO52FDXPPV5MD5AFDIRZOQ", "length": 16841, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "The Notorious Hooligan Bhavsha Patil is arrested by police in Pandharpur रेठरे धरण परिसरातील क्रुरकर्मा भावशा पाटील पंढरपुरात जेरबंद | eSakal", "raw_content": "\nरेठरे धरण परिसरातील क्रुरकर्मा भावशा पाटील पंढरपुरात जेरबंद\nशुक्रवार, 11 मे 2018\nतात्पुरत्या बेड्या काढल्यानंतर हिसडा मारत न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन उड्या मारून त्याने पलायन केले होते. तेव्हापासून फरारी असलेल्या भावशाच्या सांगली पोलिसांनी पंढरपूर येथे मुसक्‍या आवळल्या.\nइस्लामपूर - राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे मेहुणे संताजी खंडागळे यांच्यासह तिघांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी रेठरे धरण (ता. वाळवा) येथील कुख्यात गुंड भाऊसाहेब उर्फ भावशा वसंत पाटील याला आज अटक झाली. ऑक्‍टोबर 2010 मध्ये इस्लामपूर न्यायालयाच्या आवारातून पोलिसांनी त्याला बेड्यांसह आणले होते. त्यावेळी तात्पुरत्या बेड्या काढल्यानंतर हिसडा मारत न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन उड्या मारून त्याने पलायन केले होते. तेव्हापासून फरारी असलेल्या भावशाच्या सांगली पोलिसांनी पंढरपूर येथे मुसक्‍या आवळल्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे भावशाच्या दहशतीखाली अडकलेल्या रेठरेधरण पंचक्रोशीतील शेकडो कुुटुंबांना दिलासा मिळाला.\nगावातील एका महिलेशी केलेल्या गैरवर्तनाबद्दल संताजी खंडागळे यांनी भावशाला जाब विचारला होता. हा राग मनात धरुन भावशाने संताजी यांचा 13 नोव्हेंबर 2011 ला गोळीबार केला होता. तेव्हापासून संताजी यांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते. चारवर्षापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेचे कारण सांगून संताजी यांचे संरक्षण काढून घेतले होते. ही संधी साधून भावशाने डाव साधला होता. 1 डिसेंबर 2016 ला भावशाने रापी व सत्तूर सारख्या धारदार शस्त्राने वार करुन खून केला होता. यावेळी त्याला अडवणाऱ्या संताजी यांची पत्नी राजश्री तसेच शेजारी विश्‍वास जाधव यांच्यावरही त्याने हल्ला केला होता. या खून प्रकरणातील मंथन दत्तात्रय धुमाळ, जयपाल मानसिंग गिरासे, शशिकांत अरुण पाटील या भावशाच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर भावशा पळून गेला होता.\n2005 मध्ये इस्लामपूर पोलिस ठाण्यात त्याच्यावर चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. भावशाने 2006 मध्ये संताजी खंडागळे यांचे वडील दादासाहेब खंडागळे यांच्या बरोबर असणाऱ्या मोहन पाटील यांचा सत्तुरने वार करत पहिला खून केला होता. मोहन पाटील दादासाहेब खंडागळे यांना आपल्याबाबत माहिती पुरवत असल्याची भावशाला शंका होती. त्यामुळे 14 जानेवारी 2010 ला मोहन पाटील यांचा मुलगा धनाजी याचा भावशाने खून केला. संताजी यांच्या सांगण्यानुसारच धनाजीने भावशाच्या विरोधात फिर्याद दिल्याची शंका भावशाला होती. धनाजी हा भावशाचा जिवलग मित्र होता. त्याने खुनाची फिर्याद पाठीमागे घ्यावी असा तगादा धनाजीमागे लावला होता. धनाजीने यास नकार दिल्याने तो चिडून होता.\nविटा येथील कुप्रसिद्‌ध गुंड संजय कांबळे याचा भावशाने सुपारी घेवून खून केल्याचा संशय होता. विटा पोलिसांच्या तपासपथकाने छत्तीसगढ मधून भावशाला ताब्यात घेतले होते. 18 ऑक्‍टोबर 2010 या दिवशी इस्लामपूर येथील न्यायालयात हजर करण्यासाठी भावशाच्या हातातील बेड्या काढल्यानंतर भावशाने पोलिसांना हिसडा दिला, न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन डोळ्याचे पाते लवते न लवते तोपर्यंत त्याने पाच-पाच पायऱ्यावरुन उड्या मारत जिन्यावरुन खाली आला व पसार झाला. तेव्हापासून आजपर्यंत तो फरारी होता.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nसोलापूर : उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी औज बंधाऱ��यात पोचले. आज (सोमवार) दुपारी दोन वाजेपर्यंत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी तीन...\n...आता वाद पुरे, विकासकामे करू : गिरीश महाजन\nजळगाव ः आता वाद नकोच. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत, विकासकामे करू, असे स्पष्ट मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. ...\nदुष्काळात पाणी योजनांना घरघर\nदुष्काळाने थैमान घातले असताना, राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की सरकारप्रमाणेच...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nअभयारण्यात पक्षी धोक्‍यात, वन्यजीव विभागाचे महोत्सव जोरात\nऔरंगाबाद : देशीविदेशी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात मच्छिमार आणि उपद्रवी लोकांमुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात आला आहे....\nमहापौरांच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार\nपुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/deshkal-news/marathi-articles-on-jat-reservation-agitation-1550473/lite/", "date_download": "2019-01-21T20:22:59Z", "digest": "sha1:VWURK2KPTRQY6NNS6ONYXZDIIV2QXLLL", "length": 21253, "nlines": 109, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Articles on Jat reservation agitation | जाट आरक्षणाचे भिजत घोंगडे | Loksatta", "raw_content": "\nजाट आरक्षणाचे भिजत घोंगडे\nजाट आरक्षणाचे भिजत घोंगडे\nमाझ्या मते जाट आरक्षणाचा प्रश्न सोडवणे तितके साधे सोपे नाही.\nयोगेंद्र यादव |योगेंद्र यादव |\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा र���ल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nहरयाणात जाट आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा सामोरा आला असून एखाद्या वादग्रस्त प्रश्नात सामूहिक अपयशाचे ते उदाहरण आहे. गेल्या आठवडय़ात न्यायालयाने कार्यकारी मंडळ व विधिमंडळाच्या व्यवस्थात्मक लकव्यात भरच टाकली आहे. न्यायालय व राजकारणी या दोन्ही पातळ्यांवर जाट आरक्षणाच्या मुद्दय़ाचे भिजत घोंगडे कायम राहिले असून आता गेल्या वर्षी या प्रश्नावरून जी अनागोंदी माजली होती तसेच चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.\nमाझ्या मते जाट आरक्षणाचा प्रश्न सोडवणे तितके साधे सोपे नाही. शेती करणाऱ्या इतर समुदायांप्रमाणेच हरयाणात जाटांची सामाजिक, आर्थिक स्थिती खालावत चालली आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. शहरांमध्ये राहणाऱ्या जाट लोकांची अवस्था तितकी वाईट कदाचित नसेलही, पण शेतीवर अवलंबून असलेल्या जाटांची अवस्था वाईट आहे. जर जाट कुटुंबातील कुणीतरी व्यक्ती पगारदार नसेल किंवा त्यांचा स्थावर मालमत्ता व्यवसायात वाटा नसेल तर त्यांची आर्थिक स्थिती वाईट असते, त्यामुळे मग ते वंचित वर्गाच्या सीमेवर येतात. जाट वर्गातील शेतीधिष्ठित कुटुंबांची वंचित वर्गाकडे सुरू असलेली ही वाटचालच काही संघटनांनी जाट आरक्षणाची मागणी करण्यामागचे खरे कारण आहे. ही मागणी मान्य करून घेण्यासाठी एक तर आकडेवारीचा आधार घेतला जातो, तर दुसरीकडे राजकीय दबावतंत्राचा वापर केला जातो. या शतकातील काही वर्षांत हरयाणातील लागोपाठच्या सरकारांनी जाट आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी न्यायालयांनी हे आरक्षणाचे प्रयत्न हाणून पाडले. आता त्यातील जो नवीन अध्याय आहे तो २०१३ पासूनचा. हरयाणात काँग्रेस तर केंद्रात यूपीए सत्तेवर असताना जाटांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यात रोर, बिश्नोई, जाट शीख, त्यागी, मुल्ला जाट व मुस्लीम जाट यांचाही समावेश होता. हे सगळे घडले ते २०१४ च्या निवडणुकीपूर्वी. एनसीबीसीच्या शिफारशी डावलून काढलेला आरक्षणाचा आदेश न्यायालयात टिकणार नाही याची काँग्रेसला पुरेशी कल्पना असूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केले. योगायोगाने एवढे करूनही काँग्रेसचा निवडणुकीत पराभव झाला व भाजपचे सरकार आले. अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची जाट आरक्षणाची अधिसूचना फेटाळून लावली. एनसीबीसी आयोग सोडून गुप्ता आयोगाच्या आधारे आरक्षणाचा निर्णय घेऊन पक्षपात केल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयाने हरयाणा सरकारवर ठेवला. नंतर जाट नेत्यांनी भाजप सरकारला आरक्षणासाठी अडचणीत आणणे सुरू केले. त्यामुळे अनागोंदीसदृश हिंसाचार झाला. त्यानंतर हरयाणा विधानसभेने सेवा आरक्षण व शिक्षण संस्था आरक्षण कायदा २०१६ मंजूर केला, त्यानुसार मागास वर्ग आयोग नेमला गेला. त्याचवेळी इतर मागासवर्गीयात परिशिष्ट तीनमध्ये नवीन प्रवर्ग तयार केला गेला. त्या प्रवर्गात आधीप्रमाणेच सहा जातींचा समावेश होता. त्यात आधीच आरक्षण असलेल्यांना स्वतंत्र आरक्षण मिळाले. यातही हरयाणा सरकारने पुन्हा गुप्ता आयोगाचा आधार घेत निर्णयाचे समर्थन केले.\nगेल्या आठवडय़ात पंजाब व हरयाणा न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयाबाबत तीन शिफारशींच्या संदर्भात सादर केलेल्या आव्हान याचिकेवर निकाल दिला. त्यात न्यायालयाने या कायद्याची वैधता मान्य केली तसेच राज्य मागासवर्ग आयोग नेमण्याचा निर्णयही योग्य ठरवला. पण या गोष्टीला कुणीच पूर्ण आव्हान दिले नसल्याने तो वादाचा मुद्दा नव्हताच. न्यायालयाने हरयाणा सरकारचा आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्य़ांच्या पुढे नेण्याचा निर्णयही मान्य केला. त्यात तामिळनाडूत पन्नास टक्क्य़ांपेक्षा जास्त आरक्षणाला मान्यता असल्याचा दाखला देण्यात आला. न्यायालयाने प्रमाणापेक्षा जास्त आरक्षण मर्यादा मंजूर करण्याच्या या मुद्दय़ाला कायदेशीर आव्हान मिळू शकते. या कायद्यातील परिशिष्ट तीनच्या वैधतेबाबतचा हा मुद्दा आहे. ज्यांनी या निर्णयास आव्हान दिले त्यांनी हरयाणा सरकारने एनसीबीसी आयोगाने नाकारलेले मुद्दे गुप्ता आयोगाच्या आडून पुन्हा लागू करण्याच्या कृतीस आक्षेप घेतला होता. उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांची नोंद घेत परिशिष्ट तीनमधील उल्लेख केलेल्या जातींसाठी आरक्षण योग्य ठरवण्यास असमर्थता दर्शवली. त्याचबरोबर सगळेच आरक्षण बाद करण्यास नकार दिला. याचा अर्थ राजकारण्यांप्रमाणेच न्यायालयानेही कटू निर्णय घेण्याचे टाळत नरो वा कुंजरो वा भूमिका घेतली.\nन्यायालयानेही मध्यममार्ग स्वीकारत परिशिष्ट ३ मधील आरक्षण सरकार नवीन पुरावे देत नाही व संबंधित जातींसाठी आरक्षण योग्य की अयोग्य यावर निर्णय घेत नाही तोपर्यंत कायम ठेवले. यात सरकारने आरक्षण योग्य वाटत असे��� तर ते किती असावे याचाही निर्णय घेणे न्यायालयाला अपेक्षित आहे. ही सगळी ढकलाढकली आहे. कागदोपत्री चित्र छान दिसत असले, तरी सरकारने चुकीच्या व पक्षपाती माहितीच्या आधारे घेतलेला निर्णय न्यायालयाने स्वीकारलेला नाही. आरक्षणाच्या समर्थनार्थ नवे पुरावे गोळा करण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला आहे व त्यासाठीची प्रक्रिया पारदर्शक असावी, लोकांकडून आक्षेप मागवून त्यांची छाननी करून अंतिम निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.\nआता यातील नवीन फलनिष्पत्ती काय असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. यात जाट आरक्षणाचे नाटय़ पुन्हा रंगू शकते. जाट आरक्षणाचे समर्थक व विरोधक आता संदर्भहीन माहितीचे गाठोडे लगोलग सादर करतील. पुन्हा नव्याने आंदोलनाच्या घोषणा होतील. आरक्षण देण्यासाठी सरकारला कालमर्यादेची वेसण घातली जाईल. सरकारला गंभीर परिणामांचे इशारे दिले जातील. जाट आरक्षणाची योग्यता पटवण्यासाठी सरकारही कामाला लागेल, त्यासाठी हवी तशी माहिती गोळा केली जाईल. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर जाटांसह इतर पाच जातींच्या आरक्षणाचे समर्थन केले जाईल. सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाईल. निवडणूक संपली की पुन्हा आरक्षणाचे आदेश रद्दबातल होतील. पुन्हा सापशिडीप्रमाणे आपण पहिल्या चौकोनात आलेले असू. २०१३ ते २०१७ दरम्यान जसे घडले तसेच पुन्हा होईल. जाट आंदोलकांचे समाधान झालेले असेल, सत्ताधारी पक्षाने मतांचा जोगवा पदरात पाडून घेतलेला असेल, या सगळ्यात काही बळीही जातील पण फायदा मात्र कुणालाच मिळणार नाही. कारण हे सगळे निर्णय निवडणुकीपुरते असतात, नंतर ते न्यायालयात बारगळतात.\nमग यातून मार्ग कसा काढणार मला वाटते यावर शहाणपणाचा व संवेदनशील तोडगा असू शकतो. त्यासाठी आरक्षण कुणाला मिळावे, किती मिळावे यासाठी रस्त्यावर येऊन राजकीय शक्तिप्रदर्शनाची गरज नाही. आरक्षणाचा तिढा हा न्याय्य व वस्तुनिष्ठ मार्गाने सोडवता येईल. सरकारकडे सामाजिक, आर्थिक व जातिनिहाय जनगणनेची माहिती आहे, २०११ मध्ये ही जनगणना झाली होती. आरक्षण कशाच्या आधारे द्यायचे याची सगळी माहिती यात आहे. त्यात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व रोजगार याबाबत प्रत्येक जात व समुदायाची परिस्थिती नेमकी काय आहे याची आकडेवारी आहे. त्यामुळे हरयाणा सरकार ही माहिती केंद्र सरकारकडे मागू शकते व ती जाहीर करू शकते. राष्ट्रीय मागास वर्ग आयोग (एनसीबीसी) ही माहिती वापरून मागास निर्देशांक तयार करू शकते. त्यात प्रत्येक जातीचे मागास मुद्दय़ावरील गुण बघून राज्यातील अनुसूचित जाती जमातीबाहेरच्या जातींचे चार प्रवर्ग करता येतील. त्यातील तळाच्या दोन प्रवर्गाना परिशिष्ट १ व २ मध्ये स्थान देऊन ओबीसी आरक्षण मंजूर करता येईल, परिशिष्ट तीनमधील लोकांना शिष्यवृत्ती व इतर फायदे देऊन संतुष्ट करता येईल, पण त्यात त्यांना आरक्षण देऊ नये. यातील वरच्या गटात असलेल्यांना मात्र विशेष लाभही देण्याची गरज नाही. प्रत्येक प्रवर्गातील महिलांसाठी खास लाभांची तरतूद करता येईल व प्रत्येक प्रवर्गातील श्रीमंत कुटुंबांना यातून वगळता येईल. याचा अर्थ आरक्षणात नवीन जातींचा समावेश होईल व आता असलेल्या काही जाती त्यातून वगळल्या जातील, त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही.\nखरे तर या प्रस्तावात नवीन काही नाही. मी वर्षभरापूर्वी ही सूचना मुख्यमंत्र्यांना केली होती पण त्यावर काहीच झाले नाही. आपल्याला जाट आरक्षणाच्या तिढय़ाची उकल करायची आहे का व त्यावर ठोस व न्याय्य तोडगा काढून त्याची अंमलबजावणी करण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे का, हा खरा प्रश्नआहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ls-2015-diwali-news/mobile-phone-addiction-1196609/", "date_download": "2019-01-21T20:28:14Z", "digest": "sha1:UDIV34AGN2MLR4ETOEYUB3N4VERZRXN7", "length": 13359, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मोबाइलमग्नतेची लक्षणे… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nदिवाळी अंक २०१५ »\nआज मोबाइल फोन आपल्या जगण्याचा भाग बनून गेलाय\nइतके दिवस आपण त्याला दूरध्वनी यंत्र नावानं ओळखत होतो. तेव्हा तो लांब असायचा आपल्यापासून. म्हणजे गरज लागली तर त्याच्याकडे आपल्याला जावं लागायचं. कधी तो उच्चभ्रू दिवाणखाण्यातल्या एका कोपऱ्यात असायचा. कधी रस्त्यावरच्या खास पिवळ्या खोपटांत. ‘पीसीओ’ म्हणायचे त्याला. तर कधी लालभडक डब्यांत. रुपयाचं नाणं भरवावं लागायचं; मगच बोलायला लागायचा तो. तात्पर्य इतकंच, की त्याच्याकडे आपल्याला जावं लागायचं.\nपण त्याचा मोबाइल झाला आणि सगळं जगणंच ब���ललं आपलं. खिशातच येऊन बसला तो. पुढे पुढे तर आपल्या शरीराचा अवयवच आहे की काय तो, असं वाटावं इतका तो आपला अविभाज्य भाग बनून गेला. सुरुवातीला फक्त शब्दसंवादासाठीच होता तो. मग मेसेज आले. चित्रसंदेश आले. चलत्चित्रं आली. सगळंच आलं. आणि आता तर तो बँक बनलाय. दुकान झालाय. इतकंच काय, तर तो मार्गदर्शकाचं काम करत आता रस्ताही दाखवतो.. इतका आज मोबाइल फोन आपल्या जगण्याचा भाग बनून गेलाय.\nआणि आता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर ‘डिजिटल इंडिया’च करायला निघालेत. मग तर या मोबाइलचं प्रस्थ किती आणि कसं वाढेल याची कल्पनाही करवत नाही. आपली इंडिया डिजिटल व्हायला लागली की मोबाइल फोनचा वेग वाढणार आहे; आणि सर्वदूर त्याचा प्रसारदेखील होणार आहे. सध्याच सव्वाशे कोटी भारतीयांसाठी प्रातर्वधिीसाठी पुरेशी स्वच्छतागृहं नाहीत; पण त्यांच्या हाती मोबाइल मात्र आहेत. ‘डिजिटल इंडिया’ झाल्यावर तर मग बघायलाच नको.\nइतके दिवस व्यापारउदिमाच्या कामात मोबाइलनं हातपाय पसरले होते. आता तो कलाप्रांतातही शिरलाय. यंदाच्या ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ हे त्याचंच प्रतीक ही मोबाइलमग्न स्त्री रेखाटली आहे विख्यात चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी. पण कशी ही मोबाइलमग्न स्त्री रेखाटली आहे विख्यात चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी. पण कशी अ‍ॅपलच्या नव्या आयपॅड आर्ट पेजवर अ‍ॅपलच्या नव्या आयपॅड आर्ट पेजवर ही सगळी कलाकुसर आता फोनवरही करता येऊ शकणार आहे.\nम्हणजे उपयुक्तता, व्यापारउदिमातली गरज म्हणून ओळखला जाणारा हा मोबाइल फोन आता आपल्या कलाजाणिवांचाही आधार होऊ लागणार आहे तर\nतेव्हा अशा तऱ्हेनं ही मोबाइलमग्नता हळूहळू वाढतच जाणार अशी लक्षणं आहेत. कोणतीही मग्नता वाढली की वास्तवाकडे दुर्लक्ष होतं. पण जनतेनं वास्तवाचा विचार करू नये, हेच तर नसतं का कोणत्याही सरकारचं उद्दिष्ट\nसमाजाचा एक मोठा घटक या मोबाइलमग्नतेत रमलाय. पण सुदैवानं तितकाच एक मोठा घटक या मग्नतेतून बाहेरदेखील पडू लागलाय. यंदाच्या वर्षांत याची चुणूक दिसली.\nआताचा हा दीपोत्सव अधिकाधिकांना मोबाइलमग्नतेच्या अंधारातून बाहेर काढो, या शुभेच्छांसह..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसाध्या मोबाइलवरही रेल्वे तिकीट मिळणार\nजखमी तरुण १२ तास रस्त्यावर तडफडत होता; मदतीऐवजी मोबाईल, पैसेही चोरले\nनाशिकरोड कारागृहातील कैद्याकडे भ्रमणध्वनी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/laxmi-poojan-118110600006_1.html", "date_download": "2019-01-21T21:02:04Z", "digest": "sha1:4QC2S5F5CCSWKSNBET5KVVYH6NFBUQF2", "length": 14740, "nlines": 168, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पुढच्या वर्षी दिवाळी अकरा दिवस लवकर | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपुढच्या वर्षी दिवाळी अकरा दिवस लवकर\nपुढील वर्षी दिवाळी अकरा दिवस अगोदर येईल. ७ नोव्हेंबरला बुधवारी लक्ष्मी-कुबेरपूजन आहे. या दिवशी लक्ष्मी-कुबेरपूजनास शुभमुहूर्त सायंकाळी ६-०२ पासून रात्री ८-३५ पर्यंत आहे. गुरुवार बलिप्रतिपदेला सकाळी ६.४३ ते ८.०८ शुभ, सकाळी १०.५८ ते १२.२३ चल, दुपारी १२.२४ ते १.४८ लाभ, दुपारी १.४९ ते ३.१३ अमृत आणि सायं. ४.३८ ते ६.०१ शुभ या चौघडीत वहीपूजन, लेखन प्रारंभ करा, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. तर, पुढील वर्षी दिवाळी अकरा दिवस अगोदर येईल. रविवार, २७ आॅक्टोबरला नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन एकाच दिवशी आहे, असे सोमण म्हणाले.\nदिवाळी पूजनाचे खास मुहूर्त 2018\nदिवाळी सण कसा साजरा कराल\nदिवाळी स्पेशल : दीपज्योतिर्नमोऽस्तुते\nमांगल्याचे प्रतीक म्हणजे पणती\nयावर अधिक वाचा :\nलक्ष्मी पूजन कसे करावे\nलक्ष्मी पूजा कशी करावी\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\nहे कायमचे लक्षात ठेऊया\nकेवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...\nपौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...\nसोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव\nपौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2012/07/blog-post_2391.html", "date_download": "2019-01-21T20:08:00Z", "digest": "sha1:RA2KNOPXIU5RUUTIL4SCOYE662FWUWPV", "length": 5761, "nlines": 87, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: .. माणसे की खेकडे!", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशनिवार, ७ जुलै, २०१२\n.. माणसे की खेकडे\nमाणसातच आज ना माणूस कोठे सापडे\nचालती तिरक्याच चाली .. माणसे की खेकडे\nसूड दंगे, खून-खटले, जाहले हे रोजचे\nका बरे लोकांस आहे शांततेचे वावडे\nआंधळी ही न्याय देवी, दोष ना काही तिचा\nदुर्जना हाती खवा अन सज्जनाला जोखडे\nजागृती करतात हत्या रोखण्या गर्भातली\nपण खरे की श्वान शेपुट वाकडे ते वाकडे\nपेटुनी आता उठावे वाटते कित्येकदा\nपण पुन्हा ओढून घेते सभ्यतेची झापडे\nपावसा तूही असा का राज्यकर्त्यांसारखा\nआस लावूनी जिवाला ठेवसी तू कोरडे\nदेश प्रगतीच्या पथावर सांगना जावा कसा\nठेवली तारण म��ी जर धर्म-जातींच्याकडे\nअन्यथा या भूवरी उरतील केवळ माकडे\nRohidas G..- रोहिदास घुले म्हणाले...\n३ डिसेंबर, २०१२ रोजी ९:०६ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/articlelist/2429654.cms?curpg=3", "date_download": "2019-01-21T21:17:39Z", "digest": "sha1:6F5KUC5FWDQ65E4N2GIDRBQOOV3DZER7", "length": 8696, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 3- Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines", "raw_content": "\nसूपरमूनचं घडलं दर्शनWATCH LIVE TV\nविकसक, ग्राहकांसाठी महारेरा फायद्याचे\nम टा प्रतिनिधी, पिंपरी'सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रगतीसाठी सभासदांना आपल्या संस्थेच्या नियमांबद्दल माहिती व ज्ञान घेणे क्रमप्राप्त आहे...\nदिव्यांग विद्यार्थ्यांसाठीक्रीडा स्पर्धेचे आयोजनUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nकुशल मनुष्यबळ शेतीसाठी गरजेचेUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nप्रवास दीड तासाचा;लटकंती चार तासांचीUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\n‘एफटीआयआय’चा विद्यार्थी सापडलाUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nसोशल मीडियावरील फोटो वमेसेजमुळे गंभीर प्रकार उघडUpdated: Jan 21, 2019, 09.46AM IST\nआधुनिक काळातील संतांचा अभ्यास आवश्यकUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nलोकसहभागातून वृक्षाच्छादनUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\n‘हॅपी स्ट्रीट’मध्ये मुलांच्या कल्पकतेला वावUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\n‘एनडीए’ आवारात बिबट्यासाठी पिंजरेUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nएफटीआयआयचा बेपत्ता विद्यार्थी सापडलाUpdated: Jan 21, 2019, 03.47AM IST\nकंपन्यांना लाखोंची कर्जमाफी म्हणजे भ्रष्टाचारः जि...Updated: Jan 20, 2019, 08.18PM IST\nवेश्याव्यवसायातील महिलांनाडिजिटल आरोग्य सेवेचा फा...Updated: Jan 20, 2019, 04.00AM IST\nखूनप्रकरणी सहा जणांना जन्मठेपUpdated: Jan 20, 2019, 04.00AM IST\n‘कार्यकाळ संपताच नवीन सभासद करण्याचा अधिकार नाही’Updated: Jan 20, 2019, 04.00AM IST\nभाडे मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूकUpdated: Jan 20, 2019, 04.00AM IST\n...म्हणून इरफान धर्मांतर करणार होता\nआचरेकर सरांना अखेरचा निरोप देताना सचिन भावूक\nBSNLमध्ये नोकरीची संधी, ५० हजारापर्यंत पगार\n...म्हणून बायकांचं डोकं सारखं दुखतं\nसागर कार���डे कम्प्युटर इंजिनीअर ते अभिनेता\nऑफिसमधील डुलकी टाळण्यासाठी 'हे' करा\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nक्रॉसिंग गेट उघडा असताना रेल्वे गेली\nमहाराष्ट्र वित्त विभागात ९३२ जागांसाठी मेगा भरती\nरात्रीच्या आहारात 'हे' पदार्थ टाळा\nव्हिडिओ कॉलिंगचे सोशल पर्याय\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/1560", "date_download": "2019-01-21T19:59:42Z", "digest": "sha1:D3JFI5RVYMHXQ7LTIQ3SO6VHT4FSEZZK", "length": 12431, "nlines": 198, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अनंताक्षरी - नेहमीची (मराठी) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अनंताक्षरी - नेहमीची (मराठी)\nअनंताक्षरी - नेहमीची (मराठी)\nअनंत काळ चालणारी अंताक्षरी = अनंताक्षरी.\n१. गाण्याची सुरूवात ही सुरूवातीपासून केली जावी. फक्त सुरूवातीचे आलाप किंवा गुणगुणणे वगळावे. गाण्याचे धृपद पूर्ण लिहीले जावे. धृपद पूर्ण लिहीले नसेल किंवा गाण्याची सुरूवात सुरूवातीपासून केली नसेल तर गाणे बाद धरले जाईल.\n२. गाणं त्या पानावरुन वाहून गेल्याशिवाय त्याची पुनरुक्ती करु नये.\n३. दोन किंवा अधिक गाणी एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच अक्षरापासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेलं गाणं ग्राह्य धरुन पुढील गाणे लिहावे.\n४. अ, आ, ओ सारखे स्वर स्वतंत्रपणे वापरले जावेत अपवाद इ / ई आणि उ / ऊ चा).\n५. नवीन गाण्याची सुरूवात आधीच्या गाण्याच्या शेवटच्या अक्षराने किंवा शेवटच्या एक अथवा अधिक शब्दांनीही करता ये_ईल. शेवटचा शब्द घ्यायचा असेल तर तो आहे तसाच घेतला जावा. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घे_ऊ नयेत.\n६. फक्त मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ल\\' असल्यास, गाणे लिहिणार्‍याने पर्याय द्यावा. पर्याय दिला नसल्यास पुढचे गाणे एकतर, \\'ल\\' पासूनच लिहावे, किंवा उपांत्य अक्षरापासून लिहावे. पर्याय दिला असला तरी तो घेणे बंधनकारक नाही. हा नियम हिंदी अंताक्षरीसाठी लागू नाही\n७. मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ठ' असेल तर ते गाणे लिहीणार्‍याने पर्याय द्यावा अन्यथा पुढील गाणे लिहीणार्‍याने उपांत्य अक्षरापासून पुढचे गाणे लिहावे.\n८. मराठी अंताक्षरीमध्ये सहज टाळता येण्यासारख्या काही चुका\n८.१. 'पाहुनी रघुनंदन सावळा' ही गाण्याची सुरूवात आहे, 'लाजली सीता स्वयंवराला' नव्हे.\n८.२. 'निंबोणीच्या झाडामागे' ही सुरूवात बरोबर आहे लिंबोणीच्या झाडामागे' नव्हे.\nविसरू नको श्रीरामा मला\nलव लव करी पातं\nमी तृणात निजले आहे\nमी त्यातून भिजलो आहे\nआ चंद्र सूर्य नांदो\nसखया रे आवर ही\nशोधु मी कुठे कशी प्रिया तुला\nशोधु मी कुठे कशी प्रिया तुला\nप्रीती का न देइ साद ही मजला\nलट पट लट पत\nलट पट लट पत\nगोमू संगतीने माझ्या तू येशील\nगोमू संगतीने माझ्या तू येशील का\nमाज्या पिरतीची रानी तू होशील का .. गोमू..\nमाळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी\nमाळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी\nराखण करते मी रावजी,\nरावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी\nरंध्रात पेरीली आषाढ दर्द गाणी\nनाच गं घुमा कशी मी नाचू\nचंद्र हवा घनविहीन मला\nलेक लाडकी या घरची\nलेक लाडकी या घरची\nहोणार सून मी त्या घरची\nचाफा बोलेना, चाफा चालेना\nचाफा बोलेना, चाफा चालेना\nचाफा खंत करी, काही केल्या फुलेना\nगेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी\nआम्ही गळयांत गळे मिळवुन रे\nगेले केतकीच्या बनी, गंध दरवळला वनी\nनागासवे गळाले देहभान रे\nचल ये रे, ये रे गडया, नाचु उडु घालु फुगडया\nखेळू झिम्मा झिम् पोरी झिम् पोरी झिम्\nमला लागली कुणाची हिचकी\nमला लागली कुणाची हिचकी\nकुठे शोधीसी रामेश्वर अन\nकुठे शोधीसी रामेश्वर अन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/mangal-garah-112091800002_1.html", "date_download": "2019-01-21T20:48:22Z", "digest": "sha1:KLALJ54EMNX72CLDJ2G4HFCVTQZNO6RP", "length": 13471, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मंगळ दैवताबद्दल जाणून घ्या ... | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमंगळ दैवताबद्दल जाणून घ्या ...\nमंगळ, लाल ग्रह मंगळाचे दैवत आहे.\n* मंगळ ग्रहाला संस्कृतामध्ये अंगारक (ज्याने लाल रंग धारण केलेला आहे) किंवा भौम (भूमीचा ��ुत्र) देखील म्हणतात. > * हा युद्धाचा देवता आणि ब्रह्मचारी आहे. > * मंगळाची प्रकृती तमास गुणाची असते.\n* मंगळ ऊर्जावान कारवाई, आत्मविश्वास आणि अहंकाराचा प्रतिनिधित्व करतो.\nमंगल-राहूच्या युतीमुळे रोहिणी नक्षत्रात बनत आहे अनिष्टकारी अंगारक योग\nअंगारकी चतुर्थीला नक्की वाचा मयूरेश स्तोत्र\nकाही ज्योतिषीय योगामुळे विवाहविच्छेद होतात..\nयावर अधिक वाचा :\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\nहे कायमचे लक्षात ठेऊया\nकेवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...\nपौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...\nसोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव\nपौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/articlelist/2429654.cms?curpg=4", "date_download": "2019-01-21T21:15:19Z", "digest": "sha1:BWH6QF563NPWULGEHOZC5CSIT5I7CP4R", "length": 8000, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 4- Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines", "raw_content": "\nसूपरमूनचं घडलं दर्शनWATCH LIVE TV\nशिक्षिकेला मारहाण;आरोपीला सक्तमजुरीचUpdated: Jan 20, 2019, 04.00AM IST\nमल्ल्या मोकाट; शेतकरी मात्र तुरुंगातUpdated: Jan 20, 2019, 04.00AM IST\n‘कार्यकाळ संपताच नवीन सभासद करण्याचा अधिकार नाही’Updated: Jan 20, 2019, 04.00AM IST\n‘चेक प्रजासत्ताक भारतातील गुंतवणूक वाढविणार’Updated: Jan 20, 2019, 04.00AM IST\nभाडे मिळवून देण्याच���या आमिषाने फसवणूकUpdated: Jan 20, 2019, 04.00AM IST\nधान्य गोदामांसाठी उरळी देवाची येथील जागेचा प्रस्त...Updated: Jan 20, 2019, 04.00AM IST\n‘आविष्कार’मध्ये विद्यापीठाचे यशUpdated: Jan 20, 2019, 04.00AM IST\nपुण्यासह राज्यात थंडी झाली गायबUpdated: Jan 20, 2019, 04.00AM IST\nझोपडपट्टी पुनर्वसनास नागरिकांचा विरोधUpdated: Jan 20, 2019, 04.00AM IST\nआठवणींत रमले माजी विद्यार्थीUpdated: Jan 20, 2019, 04.00AM IST\nसमर्थ संतसेवा पुरस्कारआफळे यांना जाहीरUpdated: Jan 20, 2019, 04.00AM IST\nबर्थ-डे स्पेशल: निवेदिता सराफ\n...म्हणून अभिनेत्री नंदा अविवाहित होत्या\nसुनो जिंदगीः नव्या वर्षात नवी सुरुवात करा, आप...\n गरम पाण्याने अंघोळ करा\nरशियानं घेतली हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रक्षे...\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nक्रॉसिंग गेट उघडा असताना रेल्वे गेली\nमहाराष्ट्र वित्त विभागात ९३२ जागांसाठी मेगा भरती\nरात्रीच्या आहारात 'हे' पदार्थ टाळा\nव्हिडिओ कॉलिंगचे सोशल पर्याय\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/dinesh-karthik-hardik-pandya-named-in-icc-rest-of-the-world-xi/", "date_download": "2019-01-21T20:02:28Z", "digest": "sha1:JS6QHMUH22NJEPIS6NPAEBFNMK4DSJMZ", "length": 9196, "nlines": 75, "source_domain": "mahasports.co.in", "title": "लॉर्ड्सवर होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यासाठी पंड्या, कार्तिकसह ९ खेळाडूंची नावे जाहीर", "raw_content": "\nलॉर्ड्सवर होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यासाठी पंड्या, कार्तिकसह ९ खेळाडूंची नावे जाहीर\nलॉर्ड्सवर होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यासाठी पंड्या, कार्तिकसह ९ खेळाडूंची नावे जाहीर\nविंडीजचा संघ ३१ मे रोजी विश्व एकादश (वर्ल्ड ११) बरोबर एक टी२० सामना लॉर्ड्स येथे खेळणार आहे. या सामन्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून तो वेस्ट इंडिजमधील मैदानांची नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी खेळवला जाणार आहे.\nया सामन्यात खेळणाऱ्या ८ खेळाडूंची नावे आता जाहीर झाली आहे. त्यात २ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक हे खेळाडू या सामन्यात विश्व एकादशकडून खेळतील. आज याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.\nयापुर्वीच शाकिब उल हसन, राशिद खान आणि तमिम इक्बाल या खेळाडूंनी या स्पर्धेत खेळण्यासाठी होकार दिला आहे. तसेच शाहिद आफ्रिदीबरोबर शोएब मलिक आणि थिसारा परेरा विश्व एकादश (वर्ल्ड ११) संघाकडून या सामन्यात खेळणार आहेत.\nया संघाच नेतृत्व इंग्लंडचा वनडे कर्णधार इयान माॅर्गन करणार आहे.\nविश्व एकादश (वर्ल्ड ११) हे खेळाडू खेळणार-\nइयान माॅर्गन( कर्णधार ), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, शाकिब उल हसन, राशिद खान, तमिम इक्बाल, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, थिसारा परेरा\nविंडीजचा संघ: कार्लोस ब्रेथवेट ( कर्णधार ), रयाद इम्रित, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, इविन लेविस, अॅश्ले नर्स, किमो पॉल, दिनेश रामदीन, रोवमन पोवेल, आंद्रे रसेल, सॅमुअल बद्री, मार्लोन सॅमुअल्स, केसरिक, विलीयम्स\n–धोनी, तु माझा देव आहेस\n–रोहित-गंभीरकडे आयपीएल ट्राॅफी तर विराटकडे काॅफीचा कप\n–आता गुरू जस्टिन लॅंगर दाखवणार आॅस्ट्रेलियाला मार्ग, प्रशिक्षकपदी नियुक्त\n–दिल्ली डेअरडेविल्सच्या तीन पोरांनी राजस्थान राॅयल्सला रडवले\n–हा दिग्गज म्हणतोय मुंबई पुढील सहाही सामने जिंकणारच\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महार���ष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-21T19:34:47Z", "digest": "sha1:KACLK337CUXHG3YYTPBXO4DE7OOSAFEE", "length": 10962, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आशियाई खेळांसाठी भारताच्या संभाव्य कबड्डी संघाची घोषणा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआशियाई खेळांसाठी भारताच्या संभाव्य कबड्डी संघाची घोषणा\nनवी दिल्ली – 2018 आशियाई खेळांसाठी भारताच्या कबड्डी संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. 42 जणांच्या संभाव्य संघामध्ये अनुप कुमार आणि मनजीत छिल्लर या जोडगोळीला वगळण्यात आलेलं आहे. 18 ऑगस्टपासून इंडोनेशियातील जकार्ता येथे आशियाई खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सध्या सर्व खेळाडू हरियाणातील सराव शिबीरात मुख्य प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सराव करत आहेत.\nअनुप आणि मनजीत छिल्लरसोबतच जसवीर सिंहलाही भारतीय संघात जागा न मिळाल्याने सर्व स्तरातून आश्‍चर्य व्यक्त केलं जातं आहे. मात्र तब्बल 11 वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या 5 खेळाडूंना संभाव्य संघात जागा मिळाली आहे.\nआशियाई खेळांसाठी भारताचा संभाव्य संघ पुढीलप्रमाणे\nमनोज कुमार, प्रवेश, अमित नागर, दर्शन, आशिष सांगवान, संदीप नरवाल, सुरेंदर नाडा, अजय ठाकूर, विशाल भारद्वाज, मोहीत छिल्लर, राजेश मोंडल, विकाश कंडोला, नितेश बी.आर., प्रपंजन, प्रशांत राय, सुकेश हेगडे, गिरीश एर्नाक, निलेश साळुंखे, रिशांक देवाडीगा, सचिन शिंगाडे, विकास काळे, महेश गौड, मनोज, मणिंदर सिंह, दिपक निवास हुडा, कमल, राजुलाल चौधरी, सचिन तवंर, वझीर सिंह, जयदीप, मोनू गोयत, नितेश, नितीन तोमर, रोहित कुमार, सुरजीत, सुरजीत सिंह, रणजीत चंद्रन, गंगाधर, अभिषेक सिंह, राहुल चौधरी, नितीन रावल आणि प्रदीप नरवाल\nअनुप कुमार-मनजीत छिल्लरला वगळल्याचं आश्‍चर्य वाटलं नाही अजय ठाकूर\nइंडोनेशियातील जकार्ता येथे पार पडणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी अखिल भारतीय कबड्डी महासंघाने नुकतीच भारतीय संघाची घोषणा केली. 42 जणांच्या संभाव्य संघात माजी कर्णधार अनुप कुमार आणि अनुभवी खेळाडू मनजीत छिल्लर यांना जागा देण्यात आलेली नाहीये. महासंघाच्या या निर्णयानंतर अनेक कबड्डीप्रेमींनी याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केलं होतं. मात्र एका खासगी इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार अजय ठाकूरने, अनुप आणि मनजीतला वगळण्याचा निर्णय एका अर्थाने योग्यच असल्याचं बोलून दाखवलं आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘त्यांना’ चौकशीपूर्ण होईपर्यंत खेळू द्या – खन्ना\nविराट एकदिवसीयमधील सर्वोत्तम खेळाडू – क्‍लार्क\nपीएसजीचा गुइंगम्पवर 9-0 असा एकतर्फी विजय\nरॉजर फेडररचा धक्‍कादायक पराभव\nभारतीय संघाच्या नावावर आगळावेगळा विक्रम\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/probable-team-of-bengal-warriors-for-pro-kabaddi-2017/", "date_download": "2019-01-21T20:56:43Z", "digest": "sha1:XMAVRIDDGWI3JQD3WIHKIYNJGW4C7DIR", "length": 11014, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: हे असतील बंगालचे पाचव्या मोसमातील वॉरियर्स", "raw_content": "\nप्रो कबड्डी: हे असतील बंगालचे पाचव्या मोसमातील वॉरियर्स\nप्रो कबड���डी: हे असतील बंगालचे पाचव्या मोसमातील वॉरियर्स\nप्रो कबड्डी ५वा मोसम अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. ९० दिवस चालणारा हा महासंग्राम २८ जुलै रोजी रात्री ८ वाजता सुरु होईल. स्पर्धेचा उदघाटनाचा सामना राहुल चौधरीच्या तेलगू टायटन्स विरुद्ध अजय ठाकूरच्या तामिल थालयवाज या दोन संघात खेळवला जाणार आहे. स्पर्धेशी चार नवीन संघ जोडले गेले असले तरी अगोदरच्या संघांच्या पाठिराख्यांना त्यांचेच संघ जिंकणार असा विश्वस आहे. आपण आज आपण बेंगाल वॉरियर्स संघाचा विचार करूया.\nमागील चार मोसमात बेंगाल वॉरियर्स संघाची ताकद त्यांचे डिफेंडर होते. ते डिफेन्समध्ये चांगली कामगिरी करायचे पण संघाची रेडींगमधील कामगिरी फारशी दखल घेण्याजोगी नव्हती. वॉरियर्सचा फक्त एक रेडर चांगली कामगिरी करत होता तो म्हणजे कोरियन रेडर जाँग कुन ली. जाँग कुन लीला रेडींगमध्ये साथ देणारा एकही खेळाडू संघात नव्हता. नितिन मदने हा रेडर होता पण तो पहिल्या मोसमानतर जायबंदी झाल्यामुळे परत संघासाठी काही उपयुक्त कामगिरी करू शकला नाही. जाँग कुन ली हा प्रो कबड्डीच्या इतिहासामधील १०व्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी रेडर आहे.\nयावर्षी बेंगाल वॉरियर्स संघाकडे उत्तम रेडर आहेत जे सामना जिंकवून देऊ शकतात. मनिंदर सिंग हा असाच एक रेडर आहे जो जयपूर पिंक पँथर संघासाठी मागील सर्व मोसम खेळला. त्याला जसवीर सिंगच्या छायेच्या बाहेर पडता आले नाही. संघासाठी उत्तम कामगिरी करूनही त्याचे नाव खूप मोठे झाले नाही. तिसऱ्या आणि चौथ्या मोसमात मनिंदर सिंगने खूप चांगला खेळ केला होता आणि मोक्याच्या वेळी संघाला रेडींगमधील गुण मिळवून दिले होते. दीपक नरवाल हा आणखी एक गुणी रेडर जो बंगालच्या संघाकडून खेळणार आहे. तोही मोक्याच्या वेळी संघासाठी उत्तम कामगिरी करू शकतो. संघाचे प्रशिक्षक के.के. जगदेशा हे मनिंदर सिंगला डू ऑर डाय रेडर म्हणून खेळवतील आणि दीपकला दुसरा रेडर म्हणून खेळवण्याची शक्यता आहे.\nबेंगाल वॉरियर्स संघाकडे दोन उत्तम ऑलराऊंडर आहेत जे संघासाठी कोणत्याही जागेवर खेळू शकतात. यु मुंबाचा प्रोडक्ट असणारा भूपिंदर सिंग आणि दुसरा म्हणजे जयपूरची मागील काही मोसमात डिफेंडरची भूमिका बजावणारा रण सिंग. हे खेळाडू कॉर्नरही खेळू शकतात तर भूपिंदर हा उत्तम रेडरही आहे. प्रशिक्षक के.के. जगदेशा यांना डिफेन्सिव्ह संघ खेळवायचा नसून ते तीन रेडर आणि भूपिंदर संघात खेळवतील असे वाटते. पण संघाने भारतीय संघातील डिफेन्समधील आणि यु मुंबाचा मागील मोसमात चांगली कामगिरी करणारा खेळाडू सुरजीत सिंग याला संघाचा कर्णधार घोषित केले आहे.\nअसा असेल बेंगाल वॉरियर्सचा संभाव्य संघ\n१ जाँग कुन ली- रेडर\n२ मनिंदर सिंग- रेडर\n५ रण सिंग-लेफ्ट कॉर्नर(ऑलराऊंडर)\n६ श्रीकांत वानखेडे-लेफ्ट कव्हर\n७ सुरजीत सिंग-राइट कव्हर(कर्णधार)\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/12/27/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A4%81%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AB/", "date_download": "2019-01-21T20:48:32Z", "digest": "sha1:PZKCGAXWCLXXHB4IVKPIHZ5DEXXLSTU3", "length": 8090, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हुंदाई सँता फे एसयूव्ही फिंगरप्रिंट टेक्नोलॉजीसह येणार - Majha Paper", "raw_content": "\nयावर्षात एटीएम येणार दारी\nपहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी होणार क्षमता चाचणी\nहुंदाई सँता फे एसयूव्ही फिंगरप्रिंट टेक्नोलॉजीसह येणार\nDecember 27, 2018 , 10:53 am by शामला देशपांडे Filed Under: मुख्य, युवा Tagged With: फिंगरप्रिंट टेक्नोलॉजी, हुंदाई सँता फे एसयूव्ही\nऑटो इंडस्ट्रीमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर वाढत चालला असतानाचा स्मार्टफोन मध्ये वापरल्या जाणाऱ्या नव्या फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजीचा वापर सर्वप्रथम हुंदाई कंपनी त्यांच्या एसयूव्ही मध्ये करणार असून ही सँता फे एसयूव्ही २०१९ च्या पहिल्या तिमाही मध्ये लाँच केली जात आहे.\nया एसयूव्ही मध्ये वापरल्या गेलेल्या फिंगरप्रिंट टेक्नोलॉजीमुळे चालक कारचे दरवाजे अनलॉक करणे, कार सुरु करणे करू शकेलच पण या तंत्रज्ञानाचा वापर चालकाच्या सोयीनुसार ड्रायव्हिंग सुविधा देण्यासाठी, तसेच चालकाची ओळख पटविणे, सीट पोझिशन ऑटोमॅटीकली अॅडजस्ट करणे, फिचर कनेक्ट करणे, साईड व्यू मिरर अँगल अॅडजस्ट करणे यासाठी होऊ शकणार आहे.\nकार अनलॉक करण्यासठी दरवाजाच्या हँडलवर असलेल्या सेन्सरवर बोट ठेवावे लागेल. त्यानंतर कारमधील फिंगरप्रिंट कंट्रोलरला सिग्नल मिळेल आणि ड्रायव्हरची ओळख पटविली जाईल. कार सुरु करताना इग्निशन वर असलेल्या फिंगरप्रिंट सेन्सरला टच करावा लागणार आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-21T19:34:11Z", "digest": "sha1:JOHXG5KMUYT5PPEY6EZR2QKERAHYL6R3", "length": 9422, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य भाग – संजय राऊत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य भाग – संजय राऊत\nबेळगाव – आम्ही पाकिस्तानला नाही, बेळगावला जाण्याची परवानगी मागत आहोत. बेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील बेळगावसंबंधी न्यायालयाचा निर्णय येत नाही, तो पर्यंत बेळगाव केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केली.\nसंजय राऊत गुरुवारी बेळगावमध्ये आले होते. त्यावेळी एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी ही मागणी केली.\nसंजय राऊत म्हणाले, बेळगाव आणि अन्य सीमावर्ती भागातील लोकांवर जेव्हा अन्याय होईल तेव्हा त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटलेले पाहायला मिळतील. काश्‍मीर, कावेरी, सतलज आणि बेळगावचा विषय लोकशाही मार्गाने सुटला नाही, तर आम्ही ठोकशाहीने प्रश्न सोडवू, असा इशारा राऊत यांनी याप्रसंगी दिला.\nबेळगावमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक असून इथे राहणाऱ्या लोकांना महाराष्ट्रात यायचे आहे. पण सध्या बेळगाव कर्नाटक सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. शिवसेनेने पक्ष स्थापनेपासून बेळगावच्या मुद्दा लावून धरला आहे. शिवसेनेने बेळगाववरुन अनेक आंदोलनेही केली आहेत. सध्या बेळगावचा विषय न्यायालयात आहे. कर्नाटक सरकारने आतापर्यंत अनेकवेळा बेळगावमधील मराठी भाषिकांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.\n‘���्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nसमृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे नाव द्या \nविरोधकांची महाआघाडी ही कमजोर – केशव उपाध्ये\nमालेगावात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या\nमेळघाटात बालमृत्यूचे तांडव सुरूच ; 9 महिन्यांत 508 बालमृत्यू\nआता रेशनिंग दुकानात बॅंकिंग सुविधा\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2019-01-21T20:55:54Z", "digest": "sha1:J4NFIN4TCBNMZRVH5ZLBIAVC7ZXQIICW", "length": 9713, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मिथिला वराडे-डाहाके “मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टंस 2018′ च्या अंतिम फेरीत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमिथिला वराडे-डाहाके “मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टंस 2018′ च्या अंतिम फेरीत\nस्त्री ही तलवारीची धार असते’, जिजाऊंनी दिलेली ही शिकवण जोपासत नागपूरची मिथिला वराडे-डाहाके हिने “मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टंस 2018′ च्या अंतिम फेरीमध्ये संपूर्ण देश-विदेशातून हजारो महिलांना मागे टाकत सहभागींमध्ये स्वतःचे स्थान बळकावले. मॉडेलिंग या क्षेत्रात तिला आवड असूनही लग्नाअगोदर समाज काय म्हणेल या भितीने एम.बी.ए.(एच आर अँड फायनान्स) या शाखेत पदव्युत्तर पदवी पूर्ण करून गेले सात वर्ष मिथिला एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये मानव संसाधन(Human Resource) डिपार्टमेंटमध्ये recruitment Executive पदावर कार्यरत आहे.\nमिथिलाचे वडील महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित, कोरडी येथे सहायक लेखापाल, आई शिक्षिका आणि बहीण इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर असून मिथिलाचे लग्न एचडीएफसी बॅंक पुणे येथील शाखा प्रबंधक पदावर कार्यरत असलेले नितेश डाहाके यांच्याशी साली झाला. अडीच वर्षांची मुलगी असताना घर, संसार आणि करिअर एकत्र सांभाळून तिने ध्येयाला दूर न ठेवता अतिशय जिद्दीने ‘मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टंस 2018’ या स्पर्धेत सहभाग घेतला. आता नागपूर, पुणे या दोन्ही शहरांचे प्रतिनिधित्व करण्याची तयारी मिथिला करत आहे.\nमिथिलाच्या मते ‘स्त्री’ एक शक्तिशाली व्यक्तित्व आहे आणि ते प्रत्येक स्त्रीने आत्मसात करावे. गृहिणी, व्यवसायिका, आई, सून अश्‍या अनेक जबाबदाऱ्या सांभाळून एक स्त्री स्वतःच्या कर्तृत्वाने यशस्वी होते. अर्थातच या सगळ्या जबादाऱ्या पार पाडताना कुटुंबाची साथ असणे आवश्‍यक आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआंजर्ले : एक निसर्गरम्य ठिकाण\nफुटबॉलमधली अनोखी “#मी टू’ चळवळ\n४ कॅमेरे असणाऱ्या ‘या’ फोनवर मिळतोय १००० रुपये डिस्काउंट\nड्युअल कॅमेरा, ४ जी.बी. रॅम, किंमत देखील कमी जाणून घ्या सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोन बाबत\nआयआयटी खरगपूरची वार्षिक ग्लोबल बिझिनेस मॉडेल कॉम्पिटिशन “एम्पार्सियर’ लॉन्च\n६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन फक्त १३९९० मध्ये… अधिक फीचर्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा\nनागेश्‍वरराव संबंधीत खटल्याच्या सुनावणीतून सरन्यायाधिश मुक्त\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/from-the-maval-lok-sabha-constituency-shrirang-appa-from-shivsena/", "date_download": "2019-01-21T20:14:04Z", "digest": "sha1:ZV6LIVCV6KXR3WRGC5LCWSQDKWMDJ55E", "length": 7961, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून 'श्रीरंग अप्पा'च", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून ‘श्रीरंग अप्पा’च\nपुणे : मावळ लोकसभा मतदार संघातून खासदार श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झालं आहे. कार्यकर्त्यांना आत्तापासूनच कामाला लागण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल दिले आहेत.\nआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पदाधिका-यांशी संवाद साधण्यासाठी उध्दव ठाकरे काल पुणे दौ-यावर होते. यावेळी त्यांनी पुणे जिल्हा, ग्रामीणअंतर्गत येणा-या लोकसभा, विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला. मावळ लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक दुपारी पार पडली. या बैठकीला मावळ मतदार संघात येणा-या सहाही विधानसभा मतदार संघातील जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, विभागप्रमुखांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पहिल्यांदाच निवडून येऊनही त्यांनी जनतेच्या प्रश्नांना संसदेत वाचा फोडली असल्याचे सांगत ठाकरे यांनी बारणे यांच्या कामाचे कौतुक केले.\nतर दुसऱ्या बाजूला शिरुर मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव हेच असणार आहेत, हे आता निश्चित झाले आहे. आढळराव चौथ्यांदा लोकसभा लढविणार आहेत. त्यामुळे आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन्ही ठिकाणी कोण उमेदवार असेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.\nधाराशिव (उस्मानाबाद )चा गड कोण राखणार\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष…\nजाणून घ्या नवनिर्वाचित चार खासदारांची कारकीर्द\nरजनीकांतच्या पत्नीने घेतली राज ठाकरेंची भेट\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही. तसेच नीरा देवघर सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या बागायतीखालील जमिनी…\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nअभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता अजून एक सदस्य वाढणार\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/marathimaharashtrapune-it-officials-unearth-rs-10-crore-unaccounted-money-from-lockers-of-bank-of-maharashtras-branch/", "date_download": "2019-01-21T20:27:56Z", "digest": "sha1:DVYUZRIQDHG5YYIIJSOKJ3ZT2ZFYADIZ", "length": 6759, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्य़ाच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमधून १० कोटी जप्त", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुण्य़ाच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमधून १० कोटी जप्त\nपुणे: देशातील विविध शहरांमध्ये बेहिशेबी पैशांचं घबाड हाती लागत असून आता पुणे येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेतील लॉकरमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीची कोट्यवधींची रक्कम प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे. मंगळवारपासून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी या बॅंकेच्या या शाखेत चौकशी करत होते. सद्या कंपनीचे काहीच लॉकर उघडण्यात आले असून ही रक्कम १० कोटींची असल्याचे समजते. कंपनीचे सर्व लॉकर पुढील काही दिवसात उघडण्यात येणार आहेत.\nचिदम्बरम कुटूंबियांच्या विरोधात आरोपपत्र\nआणखी दोन नेत्यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे\nआयकर विभागाने तपास केला असता त्या लोकर्समधे दोन हजार रूपयांच्या स्वरूपात 10 कोटी रुपये मिळाले. यामध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा वरील रक्कम ही 100 रुपयांच्या नोटांमध्ये आहे. प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत प्राप्तिकर विभागाने राज्यात टाकलेल्या धाडीनंतर ही जप्त करण्यात आलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. मंगळवारपासून ही कारवाई सुरू असून पुढचे काही दिवस ही कारवाई सुरूच राहणार आहे.\nचिदम्बरम कुटूंबियांच्या विरोधात आरोपपत्र\nआणखी दोन नेत्यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे\nसरकारची आता तुम��्या सोन्यावर नजर\nनोटाबंदी- पुण्यात एक कोटी रुपये पकडले, सर्व नोटा हजार, पाचशेच्या\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nटीम महाराष्ट्र देशा : मी खासदार असताना माझ्या मतदारसंघात शिरूरचाही भाग होता. त्यामुळे शिरूरचा तो भाग माझा पूर्णपणे…\nभाजप पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिला, तर पक्ष सोडू – शत्रुघ्न…\nहुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ. कुमार सप्तर्षी\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/future-time-1128593/", "date_download": "2019-01-21T20:17:57Z", "digest": "sha1:TEPB72QYQTFTUI5IBNRUTRCXP7GYAE22", "length": 27824, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कलियुग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nकलियुग केव्हा सुरू झाले, याबाबत पुराणादी ग्रंथांमध्ये एकवाक्यता नाही. कलियुग महाभयंकर असणार असे श्रद्धावंतांना वाटते.\nकलियुग केव्हा सुरू झाले, याबाबत पुराणादी ग्रंथांमध्ये एकवाक्यता नाही. कलियुग महाभयंकर असणार असे श्रद्धावंतांना वाटते. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कालखंडावर नजर टाकली तरी चांगले कायदे असणे, अनेक क्षेत्रांतील प्रगती, साथीचे रोग नाहीसे होणे, अनेक व्याधींवर औषधे उपलब्ध असणे, सरासरी आयुर्मानात वाढ होणे ही पावले मानवी सुखाच्या दिशेने नाहीत का मग कुठे आहे ते कलियुग\nहिंदूंच्या स्मृतिपुराणादी ग्रंथांमध्ये कालगणनेसाठी ‘युग’ या कल्पनेचा वापर केलेला दिसून येतो. त्यात कृत, त्रेता, द्वापर आणि कली या क्रमाने चार युगांची चार नावे दिलेली आहेत. युग या शब्दाचा अर्थ ‘अनेक सह���्रावधी वर्षांचा दीर्घ काळ’ असा असून या चार युगांतील काळाचे परस्पर प्रमाण ४:३:२:१ असे आहे. (४+३+२+१=१०). ही चार युगे मिळून एक ‘चतुर्युग’ किंवा ‘देवयुग’ बनते, ज्यात ४३ लाख २० हजार एवढी मानवी वर्षे असतात. म्हणजे एका कलियुगात, चतुर्युगाच्या एक दशांश म्हणजे ४ लाख ३२ हजार वर्षे असतात; द्वापर युगात त्याच्या दुप्पट, त्रेता युगात तिप्पट आणि कृत किंवा सत्य युगात त्याच्या चौपट मानवी वर्षे असतात.\nयाशिवाय ‘मन्वंतर’ आणि ‘कल्प’ अशा दोन कल्पनाही स्मृती-पुराणांमध्ये आहेत. एक मन्वंतर म्हणजे ७१ चतुर्युगे आणि एक कल्प म्हणजे १४ मन्वंतरे होत. तर एक कल्प म्हणजे (७१x१४=९९४) सुमारे एक हजार चतुर्युगे होतात. यालाच ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणतात आणि तेवढीच त्याची एक रात्र असते. अशा ३६० अहोरात्रींचे त्याचे एक वर्ष व अशा १०० वर्षांचे त्याचे आयुष्य आहे असे साधारणत: मानले जाते आणि त्याने त्याच्या आयुष्याची ५० वर्षे पूर्ण केलेली आहेत, असेही मानले जाते. हा हिशेब असा झाला की, ब्रह्मदेवाच्या आयुष्यभरात एकूण ७ कोटी २० लाख चतुर्युगे (म्हणजे प्रत्येकी तेवढीच कृत, त्रेता, द्वापर व कलियुगे) होणार आहेत आणि त्यांपैकी एकाच म्हणजे सध्या चालू असलेल्या कलियुगाबद्दल हा लेख आहे. वर म्हटल्याप्रमाणे या कलियुगातही ४ लाख ३२ हजार वर्षे आहेत असे व याच्या अगोदरचे द्वापर युग संपून व सध्याचे कलियुग सुरू होऊन सुमारे फक्त पाच हजार वर्षेच झालेली आहेत असे मानले जाते. म्हणजे सध्या चालू असलेले कलियुग संपायला आता (फक्त ) ४ लाख २७ हजार वर्षे उरलेली आहेत व त्यानंतर पुढचे कृतयुग सुरू होईल.\nहल्ली जिकडे-तिकडे अशांतता, दुर्दैव, दुराचार, अत्याचार इत्यादींचे जे थैमान चालू आहे असे वृत्तपत्रीय बातम्यांवरून दिसून येते तो, सध्या कलियुग चालू असण्याचा परिणाम आहे असे मानून हिंदू माणूस स्वत:चे समाधान करून घेतो. पण मग पुढे उरलेल्या ४ लाख २७ हजार वर्षांत अजून काय भयंकर घडायचे आहे, अशी भीती श्रद्धावंतांना वाटते. युग कल्पनेबाबतच्या समजुती अशा की, चतुर्युगातील पहिल्या कृत किंवा सत्ययुगात, जो सर्वात आदर्श काळ समजला जातो त्यात सर्व लोक, रोग व दु:ख यापासून मुक्त असे प्रत्येकी ४०० वर्षे जीवन जगत असत व प्रत्येक व्यक्ती तिचे आयुष्यातील कर्तव्य पूर्णपणे पार पाडीत असे. पुढे प्रत्येक युगात नीती, आरोग्य व आयुष्याचा ए�� चतुर्थाश ऱ्हास होतो व शेवटी कलियुगात तर अत्यंत निराशाजनक, खेदजनक, पतित व भीतिदायक असेच जीवन असते. कृतयुगात धर्म संपूर्णपणे अस्तित्वात असतो व तो चार पायांवर उभा असतो आणि पुढे प्रत्येक युगात त्याचा एकेक पाय कमी होऊन, कलियुगात धर्माचा एकच पाय शिल्लक राहतो आणि अधर्म तीन चतुर्थाश भाग व्यापतो अशी वर्णने आहेत. पुराणांमधील भविष्यानुसार या कलियुगाच्या अवाढव्य कालावधीनंतर, भगवान विष्णू ‘कल्किन’ रूपाने अवतार धारण करून, धर्माची पुन्हा स्थापना करील आणि मग पुढील कृतयुगाचा प्रारंभ होईल. याबाबतच्या निरनिराळ्या स्मृतिपुराणांतील आख्यायिका एकसारख्या नसून परस्परभिन्न आहेत. असणारच. कारण त्या पुराणकाररचित भन्नाट कल्पना आहेत.\nयाबाबत ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ या भारतरत्न म. म. काणेकृत म. रा. सा. सं. म. प्रकाशित मराठीतील सारांशरूप ग्रंथाच्या पूर्वार्धातील प्रकरण ९३ मध्ये खालीलप्रमाणे माहिती आढळते. ‘प्राचीन वेदकाळात आणि उपनिषदांसारख्या वेदग्रंथांच्या रचनेच्या काळापर्यंतदेखील कृत, त्रेता, द्वापर व कली हे शब्द, सृष्टीच्या निरनिराळ्या कालखंडांना अनुलक्षून वापरण्यात येत नसत.’ ‘एकूणच ‘युग आणि कल्प’ या कल्पनांचा उद्भव ख्रिस्तपूर्व चौथ्या अथवा तिसऱ्या शतकात झाला असावा आणि त्या कल्पना (फक्त) ख्रिस्ती सनाच्या आरंभीच्या शतकांमध्ये पूर्णपणे प्रस्थापित होईपर्यंत त्यात अनेक फेरबदल होत गेले असले पाहिजेत.’ याचा अर्थ असा होतो की, या युगकल्पना वेदरचित्या ऋषिमुनींनी सांगितलेल्या नसून त्या गोष्टीबहाद्दर स्मृतिपुराणकारांनी रचलेल्या कल्पना आहेत.\nसध्याचे कलियुग केव्हा सुरू झाले असे मानावे याबाबतही पुराणादी ग्रंथांमध्ये एकवाक्यता नाही. कुणाच्या मते ज्या वेळी भारतीय युद्ध सुरू झाले, त्या वेळी कलियुगाचा प्रारंभ झाला तर कुणाच्या मते श्रीकृष्णाने आपला अवतार संपवून स्वर्गलोकी गमन केले त्या वेळी कलियुग सुरू झाले. ते राहो.\nमहाभारत काळात (व बहुधा त्याहीपूर्वी) द्यूत (म्हणजे एक प्रकारचा जुगार) फासे टाकून खेळला जात असे. त्या फाशांमध्ये कृत, त्रेता, द्वापर व कली अशी चार प्रकारची दाने असत. कृत हे दान सर्वात अधिक लाभदायक व कली हे सर्वात जास्त हानिकारक दान होते. शक्यता अशी आहे की, पुढील काळात स्थापित झालेल्या चार युगांच्या कल्पनेच्या मुळाशी या द्युतांतील फाशांची ही लाभ-हानीकारक दाने असावीत आणि तसे असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही.\nपरंतु आधी लाभदायक, सुखदायी ‘कृतयुग’ आणि नंतर शेवटी अत्यंत दु:खदायी ‘कलियुग’ येते असा क्रम मानल्यामुळे, मानवाची काळानुसार ‘प्रगती’ न होता ‘अधोगती’ होते अशी समजूत जनमनात दृढ होते. याबाबतचे सुधारकाग्रणी गो. ग. आगरकर यांचे मत आपण अगोदरच्या एका लेखात पाहिलेच आहे. ते असे की, ‘मनुष्य केव्हा तरी परिपूर्ण अशा सत्ययुगात सुखी होता आणि आता तो दुर्दैवी कलियुगात दु:खी आहे’ हा हिंदू धर्मातील विश्वास त्यांना अमान्य होता आणि याउलट माणसाचा प्रवास हा रानटी-निमरानटी अवस्थेतून हळूहळू सुधारणांकडे होत आहे हा पश्चिमी प्रबोधनांतील विश्वास त्यांना मान्य होता. ते राहो. पण याबाबतीत आपल्याला स्वत:लाच काय निरीक्षणे करता येतात ते पाहू या.\nकाही हिंदू लोक ‘आमच्याकडे प्राचीन काळी विमाने होती, सुबत्ता, व्यवस्था होती; पर्जन्यास्त्र, नारायणास्त्र, ब्रह्मास्त्र अशी अस्त्रे होती,’ असे दावे करतात. ते सर्व दावे काल्पनिक आहेत असे नक्कीच दाखवून देता येते. तेव्हा असे दावे तुलनेला घेण्याऐवजी आपण वास्तव जीवनातील काही दंडक (मोजमापे) घेऊ या. पहिले उदाहरण स्त्री-पुरुष वैवाहिक जीवन व त्यातील नीतिनियम हे घेऊ या. कुणी काही म्हटले तरी एक स्त्री, एक पुरुष व त्यांची मुले असे कुटुंब व आजची कौटुंबिक नीतिमत्ता ही कलियुगात निर्माण झालेली सुस्थिती आहे. महाभारतकाळी अशी कुटुंबपद्धती असल्याचे दिसत नाही. प्रत्येक पुरुषाला एकाहून जास्त बायका व प्रत्येक स्त्रीला एकाहून जास्त नवरे, तसेच प्रासंगिक नवरा-बायको, ‘नियोग’ पद्धतीला समाजमान्यता आणि मंत्राने पुत्रप्राप्ती असे प्रकार महाभारतात सर्रास आहेत हे सर्वश्रुत आहे. दुसरे उदाहरण ‘कोणत्याही बलवंताने कुणाही निर्बलाला दडपावे’ असा नियम जो कलियुगापूर्वीच्या काळातील सामान्य नियम होता तो कलियुगात अन्याय्य व अनैतिक ठरविला गेला आहे. धर्माच्या, बळाच्या किंवा कशाच्याही नावाने सबळांनी दुर्बळांना छळणे हा कलियुगातील लोकशाही राज्यघटनांनी केलेल्या लिखित कायदे अनुसरणाऱ्या शासनात दंडनीय गुन्हा आहे. तसेच भौतिक शास्त्रांची प्रगती व त्यामुळे मिळणारी भौतिक सुखे त्याचप्रमाणे नीतिमत्ता, मानवता अशा प्रत्येक क्षेत्रात मानवाने कलियुगात प्रग��ी केलेली आहे. गुलामगिरीला नकार, छोटय़ा राष्ट्रांना छळांना नकार, स्त्रियांचे हक्क, मुलांचे हक्क अशा अनेक बाबतीत जागृती हीही कलियुगातच झालेली आहे. सवरेदय, अंत्योदय, वंचितांविषयी कणव अशा आधुनिक कल्पना माणसामाणसांमध्ये भ्रातृभाव निर्माण करीत आहेत. निदान तसा प्रयत्न करीत आहेत. मग कलियुगातील ही वाटचाल काय अधर्माच्या दिशेला आहे काय भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सहा-सात दशकांवर नजर टाकली तरी, साथीचे रोग नाहीसे होणे, अनेक व्याधींवर औषधे उपलब्ध असणे, सरासरी आयुर्मानात वाढ होणे ही पावले मानवी सुखाच्या दिशेने नाहीत का भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सहा-सात दशकांवर नजर टाकली तरी, साथीचे रोग नाहीसे होणे, अनेक व्याधींवर औषधे उपलब्ध असणे, सरासरी आयुर्मानात वाढ होणे ही पावले मानवी सुखाच्या दिशेने नाहीत का मग कुठे आहे ते कलियुग\nयुगकल्पना खरी आहे असे मानणाऱ्या लोकांना वाटते की फार पूर्वी कृत म्हणजे सत्य युगात माणूस फार सुखी, धार्मिक, दीर्घायुषी वगैरे होता. तेव्हा राजे होते, प्रजा होत्या, शेती, व्यापारउदीम, कायदे होते वगैरे. पण वर दिलेली कालगणना लक्षात घेता, कृतयुगाचा काळ हा निदान २० लाख वर्षांपूर्वीचा काळ होता असे ठरते. तर विज्ञान आपल्याला सांगते की, मानवजात या पृथ्वीवर फक्त १०-१२ लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झालेली आहे. म्हणजे २० लाख वर्षांपूर्वीच्या त्या काळात माणूस अर्धमर्कट (ऑस्ट्रेलोपिथेकस) अवस्थेत नागडय़ाने झाडावर माकडासारखा लपून रानटी पशूंपासून स्वत:चे कसेबसे संरक्षण करीत होता. मग असा तो माणूस () काय सत्ययुगात होता काय) काय सत्ययुगात होता काय सारांश, युगकल्पना ही पुराणकारांची थाप आहे व आपण ती विसरून जाणेच आपल्या हिताचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनारायण राणे काँग्रेसमध्ये परतणार अशी काँग्रेस नेतेच बोंब करतात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड ���्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Support-for-Maratha-Reservation-by-demonstrations-in-kolhapur/", "date_download": "2019-01-21T19:59:55Z", "digest": "sha1:7TTPXJ3WYQQRAT6JGQLTEPSDADI3IKRH", "length": 6388, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षणास प्रात्यक्षिकांद्वारे पाठिंबा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणास प्रात्यक्षिकांद्वारे पाठिंबा\nमराठा आरक्षणास प्रात्यक्षिकांद्वारे पाठिंबा\nशिवजयंतीदिनी रायगडावर चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविलेले माळ्याची शिरोली येथील 92 वर्षांच्या दत्तू विठू पाटील यांनी शिवाजी चौकात शौर्यपीठाच्या ठिकाणी प्रात्यक्षिके सादर करून मराठा आरक्षणास पाठिंबा दिला.\nमराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शिवाजी चौकात सकल मराठा शौर्यपीठाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे. सोमवारी दत्तू पाटील यांनी शौर्यपीठाच्या ठिकाणी शस्त्रास्त्रांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. तलवार, भाले, लाठीकाठी, तसेच दांडपट्टा व इतर शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यांच्यासोबत दादासोा देसाई, शिवाजी लोंढे, विशाल देसाई, भीमराव पाटील, सुजित निकम, स्वप्निल कांबळे, नवनाथ पाटील, प्रताप देसाई, शिवाजी देसाई आदी उपस्थित होते. यावेळी मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, दिवसभरात शौर्यपीठाच्या ठिकाणी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, मंडळाचे कार्यकर्ते धीरज पाटील आदी उपस्थित उपस्थित होते.\nदसरा चौकात अनेक गावांतून पाठिंबा\nसकल मराठा मोर्चाच्या वतीने दसरा चौकात सोमवारी महे (ता. करवीर) येथील सरपंच सचिन पाटील, अनिल पाटील, सरदार पाटील, सरदार माने, गोरक्ष माने, महादेव पाटील, पंकज पाटील, तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, शिवाजी मगदूम, दैवज्ञ समाजाचे एकनाथ चोडणकर, मधुकर पेडणेकर, संजय चोडणकर, शेखर देवरूखकर, सुनील बेळेकर, सतीश शिर्वटकर आदींचा समावेश होता.\nमराठा आरक्षणासाठी 4 सप्टेंबर रोजी मुंबईत गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या जनजागृतीसाठी मंगळवारी मुरगूड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, बेळगाव येथे सभा होणार आहेत. या सभांसाठी जिल्हा समन्वयक सहभागी होणार आहेत.\nथकीत एफआरपीसाठी ३९ कारखाने आयुक्तालयाच्या रडारवर\nनिवडणूक आयोगाने हॅकर्सचा दावा फेटाळला\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nफांद्या तोडतानां विद्युत तारेला लटकलेल्याची सुटका\nआता बसप आमदार गरळले : भाजप आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/articlelist/2429654.cms?curpg=7", "date_download": "2019-01-21T21:31:01Z", "digest": "sha1:QIYMVDMHP2QQFCZUNTU37K4GZVR2GOBU", "length": 7771, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 7- Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines", "raw_content": "\nसूपरमूनचं घडलं दर्शनWATCH LIVE TV\nआपटे रोडवरील गुन्ह्यातठोस धागेदोरे नाहीत\nमांजराचे खवले विकणाऱ्यास अटकUpdated: Jan 19, 2019, 04.00AM IST\nखंडणी न दिल्याने व्यवसायिकाचा खूनUpdated: Jan 19, 2019, 04.00AM IST\n‘एक्स्प्रेस वे’‌‌वर सरासरी रोज एक अपघातUpdated: Jan 19, 2019, 03.00AM IST\nतर निवडणुका पुढे ढकला; ‘ठाकरे’वरून संजय राऊतांचे ...Updated: Jan 18, 2019, 11.03PM IST\nगणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता द्याः रमेशभाई ओ...Updated: Jan 18, 2019, 07.23PM IST\nबंगल्यात घुसून सहा लाखांचा ऐवज पळविलाUpdated: Jan 18, 2019, 06.40PM IST\n'टाइम्स समूहा'तर्फे 'सेलिब्रेट पुणे' ची पर्वणीUpdated: Jan 18, 2019, 11.34AM IST\nपतंग उडवताना मुलाचाटेरेसवरून पडून मृत्यूUpdated: Jan 18, 2019, 11.20AM IST\nएकवीरा देवस्थानाच्या विश्वस्तांवर कारववाईUpdated: Jan 18, 2019, 11.19AM IST\nव्हॉल्व नादुरूस्त झाल्याने सिंहगड रस्ता जलमयUpdated: Jan 18, 2019, 10.59AM IST\nमित्रपक्षांसहच निवडणूक लढणार: दानवेUpdated: Jan 18, 2019, 07.32AM IST\nएकवीरा देवस्थानच्याविश्वस्तांवर कारवाईUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nअल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खूनUpdated: Jan 18, 2019, 11.32AM IST\nपुण्याला मिथेनॉलवर चालणाऱ्या दहा बसUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nसावधान, जेवल्याबरोबर झोप घेणं घातक\nदिल्लीः नवव्या मजल्यावरून पडून चोराचा मृत्यू\n'तुला पाहते रे'मधील इशा-विक्रांतची लगीन सराई\nनववर्षात साई चरणी पैशांचा पाऊस\nपाहाः भारतातील सर्वात जलद रेल्वे\nमखमली आवाजाचा गायक: येसुदास\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-01-may-2018/", "date_download": "2019-01-21T19:54:48Z", "digest": "sha1:PDPT6FE4SIKSLH5KE5DRAGAHANKNK6AJ", "length": 13035, "nlines": 131, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 01 May 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्�� राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nनेपाळमधील लुमबिनीमध्ये 29 आणि 30 एप्रिल 2018 रोजी 2562वी बुद्ध जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.\n15 व्या प्रवासी दिनचा आयोजन पुढील वर्षी जानेवारी मध्ये वाराणसीमध्ये केला जाईल 15 व्या प्रवासी भारतीय दिनचा विषय असेल – ‘नवीन भारताचा निर्माण करताना प्रवासी भारतीयांची भूमिका.’\nकवींद्र गुप्ता यांनी जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री म्हणून नर्मल सिंह यांचे स्थान घेतले आहे.\nपेटीएम ने आपल्या ऑफलाइन पेमेंट्स सोल्यूशन पेटीम टॅप कार्डचा शुभारंभाची घोषणा केली.\nकोटक महिंद्रा बँकेने उदय कोटक यांना व्यवस्थापकीय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुन्हा नामांकित केले आहे.\nभारताच्या सीए भवानी देवीने रिकेजविक, आइसलँड येथे टूरनोई विश्व कप सेटेलाइट तलवारबाजी चॅम्पियनशिपच्या साब्रे स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.\nNext (ESAF Bank) इसाफ स्मॉल फायनान्स बँकेत 3000 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/virat-kohli-message-to-mother-and-anushkha-sharma-117030900003_1.html", "date_download": "2019-01-21T21:06:17Z", "digest": "sha1:44RI4VK56QK27Y3FQXTTCHBHBWVPI2F5", "length": 10929, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोहलीचा आई आणि अनुष्कासाठी खास संदेश | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोहलीचा आई आणि अनुष्कासाठी खास संदेश\nविराट कोहलीने त्याच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या स्त्रियांसाठी खास संदेश दिला. भारतीय संघाचा कर्णधार विराटने याआधी व्हेलेंटाईन डेच्या दिवशी सोशल मीडियावर अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतची पोस्ट शेअर करून आपल्या नात्याची जाहीर कबुलीच दिली होती. आता जागतिक महिला दिनाच्या निमित्तानेही विराटने त्याच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या स्त्रियांसाठी खास संदेश दिला आहे.\nविराटने आपल्या आई आणि अनुष्कासाठी ‍महिला दिनाचे औचित्य साधून इंस्टाग्रामवर दोघांचे आभार व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. आपली आई आणि अनुष्कासोबत छानसा फोटो पोस्ट करून त्यासोबत विराट लिहितो...\nजागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा. विशेषत: माझ्या आयुष्यातील माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहणार्‍या दोन स्त्रियांना खूप शुभेच्छा. अतिशय कठीण काळात कुटुंबाला सांभळणारी माझी आई आणि आव्हानांचा मोठ्या हिमतीने सामना करून आयुष्याची समीकरणे बदलून काहीतरी नवे करण्याची तळमळ असणारी अनुष्का शर्मा. या दोघांनाही महिला दिनाच्या खूप शुभेच्छा.\nऑस्ट्रेलियाविरूद्धची बंगळुरू कसोटी जिंकल्यानंतर कोहलीने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट शेअर केली. कोहलीने लिहिलेला संदेश मार्मिक आणि तितकाच खरा देखील आहे.\nजागतिक महिला दिनाच्या \"हार्दीक शुभेच्छा\"\nतूच गं नारी .....\nजागतिक महिला दिन विशेष ‘ती’\n'स्त्री' म्हणजे फेअर सेक्स\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती अस���लच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nभारताची ऐतिहासिक कामगिरी : ऑस्ट्रेलियाला चारली धूळ; ...\nभारताने मेलबर्न एक दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक मालिका ...\nतो' एपिसोड ‘हॉटस्टार’वरून काढून टाकला\n‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध चॅट शोचा क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुलचा नुकताच ...\nबर्‍याच महिलांशी संबंध असलेल्या वक्तव्यावर अडकले पंड्या, ...\nभारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने बुधवारी ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि ओपनर के. ...\nटीम इंडियाला बोनस जाहीर\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय मिळवत ७१ वर्षांमध्ये ...\nसिडनी टेस्ट ड्रॉ : टीम इंडियाने 70 वर्षांनंतर रचला नवीन ...\nआशियाई देशांनी कांगारूंच्या देशात एकूण 98 सामने खेळले आणि त्यापैकी केवळ 11 मध्ये विजय ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.gormeet.com/mr/modular-floating-cubes/modular-floating-systems/", "date_download": "2019-01-21T19:44:42Z", "digest": "sha1:KEPQ5L7TRIU6IBSLNFYC7TGYOCN3GR6R", "length": 5028, "nlines": 186, "source_domain": "www.gormeet.com", "title": "मॉड्यूलर फ्लोटिंग प्रणाल्या उत्पादक आणि पुरवठादार | चीन मॉड्यूलर फ्लोटिंग प्रणाल्या फॅक्टरी", "raw_content": "ISO 9000: 2008 प्रमाणित कारखाना\nDutou औद्योगिक क्षेत्र, दक्षिण जिल्हा, Zhongshan, शहर, Guangdon\nरोजी आमच्याशी संपर्क साधा\nकाठ साधन प्रकरणे फुंका\nफुंका काठ पॅनेल, टेबल\nआतील आणि बाहेरील उपकरणे\nमॉड्यूलर फ्लोटिंग चौकोनी तुकडे\nमनोरंजनाच्या आणि क्रीडा व्यासपीठ\nजेट स्की गोदी आणि गती बोट गोदी\nफ्लोटिंग पूल आणि पदपथावर\nपिंजरा मासेमारी शेत व्यासपीठ\nहे कसे कार्य करते\nमॉड्यूलर फ्लोटिंग चौकोनी तुकडे\nपिंजरा मासेमारी शेत व्यासपीठ\nमनोरंजनाच्या आणि क्रीडा व्यासपीठ\nजेट स्की गोदी आणि गती बोट गोदी\nफ्लोटिंग पूल आणि पदपथावर\nकाठ साधन प्रकरणे फुंका\nकाठ साधन प्रकरणे फुंका\nकाठ साधन प्रकरणे फुंका\nयाची सदस्यता घ्या Newslatter\nGormeet प्लॅस्टिक उत्पादने कंपनी, लिमिटेड\nआमच्या मागे या :\nDutou औद्योगिक क्षेत्र, दक्षिण जिल्हा, Zhongshan, शहर, Guangdong, चीन.\nरोजी आमच्याशी संपर्क साधा\n© कॉपीराईट - 2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Chemical-mixed-sweets-powder-seized-in-Raybag/", "date_download": "2019-01-21T20:17:40Z", "digest": "sha1:F4FDFVRPEHUP736QWGUOL7IIC3RUJNQO", "length": 4267, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगाव : केमिकल मिश्रित मिठाई, दूध पावडर जप्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगाव : केमिकल मिश्रित मिठाई, दूध पावडर जप्त\nबेळगाव : केमिकल मिश्रित मिठाई, दूध पावडर जप्त\nचिकोडी : : प्रतिनिधी\nरायबाग तालुक्यातील क्षेत्र मायाक्का चिंचली यात्रेत एका दुकानात क्षिरभाग्य योजनेचे दूध व गुळ आढळून आले. रायबागचे तहसीलदार के. एन. राजशेखर यांनी या दुकानावर छापा टाकला. या कारवाई दुधाच्या पावडरने तयार करण्यात आलेली 50 kg केमिकल मिश्रित मिठाई व 90 kg पावडर जप्त करण्यात आली आहे.\nयाबाबत माहिती अशी, अथणी तालुक्यातील खिळेगावचे बसवराज शिवगोळ यांचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात बालवाडीत जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गूळाची ढेप व दुधाचे पाकिटे मोठ्या प्रमाणात आढळून आलीत. रायबागचे तहसीलदार के. एन. राजशेखर यांनी दुकानावर छापा टाकला असता त्यांना केमिकल मिश्रित मिठाई आणि पावडर आढळून आली. तहसीलदारानी दिलेल्या तक्रारीनुसार बसवराज शिवगोळ याला कुडची पोलिसांनी ताब्यात घेतले.\nतर, मागील पौर्णिमेपासून १० फेब्रुवारीपर्यंत येथे यात्रा सुरू असून महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविक येथे दाखल होत आहेत. यामुळे आहार सुरक्षा पथकाकडून प्रत्येक दुकानाची पाहणी करण्यात येत आहे.\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nएसटी प्रवर्ग आरक्षणासाठी टकारी समाजाचा महामोर्चा\nघरगुती वादातून सावत्र आईचा खून\nकृषी वीज बिल सवलतीचा ३१ पर्यंत आदेश : महसूलमंत्री\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/articlelist/2429654.cms?curpg=8", "date_download": "2019-01-21T21:27:46Z", "digest": "sha1:IXA45JKHYNXLHS25ZRAYRMGOHXYUO2WB", "length": 7729, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 8- Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines", "raw_content": "\nसूपरमूनचं घडलं दर्शनWATCH LIVE TV\nकाकडेंच्या गैरहजेरीवरदानवेंचे तोंडावर बोट\nपुण्याचा पाणीपुरवठा अखेर पूर्ववतUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nनिवेदेद्वारे एलईडी खरेदी केल्यास फायदाUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nअल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खूनUpdated: Jan 18, 2019, 11.32AM IST\nआयुक्तांचा भर ‘संकल्प’ ते ‘सिद्धी’वरUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nपुण्याला मिथेनॉलवर चालणाऱ्या दहा बसUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nजादा दराच्या निविदांचा सपाटाUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nमनसेने सिंचन भवनमधील पाइपलाइन तोडलीUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\n‘टाइम्स समूहा’तर्फे ‘सेलिब्रेट पुणे’ची पर्वणीUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nदहावीच्या मुलाचा शेजाऱ्याकडून खूनUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nछात्र संसदेला आजपासून सुरुवातUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nलातूरात तिरंगा रॅली उत्साहातUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nविविध मागण्यांबाबत रेल्वे महाप्रबंधकांशी चर्चाUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nसुरतः मिनी व्हॅन अंगावरून गेली तरी महिला वाचल...\nभारतातील सर्वात लांब रेल्वे पूलाचे उद्या लोका...\n महाराष्ट्रात ३३ हजार पदांसाठी जम्बो भ...\n'या' पाच कारणांमुळे दीपिका ठरली 'बिग बॉस'ची ...\nबर्थडे स्पेशल: हृतिकबद्दल 'हे' माहीत आहे का\nपुण्यात 'हम है फुटपाथी'ला प्रचंड प्रतिसाद\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-news-malshej-ghat-skywalk-93883", "date_download": "2019-01-21T21:20:59Z", "digest": "sha1:M6VFB3RAUS652OQPRA4DZ5QBJJCRZYDD", "length": 13938, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news malshej ghat Skywalk माळशेज घाटावर पारदर्शक स्कायवॉक | eSakal", "raw_content": "\nमाळशेज घाटावर पारदर्शक स्कायवॉक\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nठाणे - निसर्गरम्य माळशेज घाटाचे सौंदर्य आणखी वाढणार आहे. या ठिकाणी बाराही महिने असलेला पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन जिल्हा प्रश��सनाने या ठिकाणी जागतिक दर्जाचा स्कायवॉक (व्ह्यूइंग गॅलरी) बांधला जाणार आहे.\nठाणे - निसर्गरम्य माळशेज घाटाचे सौंदर्य आणखी वाढणार आहे. या ठिकाणी बाराही महिने असलेला पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी जागतिक दर्जाचा स्कायवॉक (व्ह्यूइंग गॅलरी) बांधला जाणार आहे.\nपालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे यांनी माळशेज घाटात अधिक पर्यटक यावेत; तसेच त्याचे महत्त्व वाढावे, अशी सूचना केली होती. त्याचाच एक भाग म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. प्रकल्पातील कामांच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.\nमाळशेज घाट सुप्रसिद्ध असून उंच डोंगर, टेकडी; तसेच विविध धबधब्यांनी नटलेला असा हा परिसर आहे. हा पश्‍चिम घाट म्हणून जागतिक वारसा यादीत आहे. येथे दुर्मिळ पशु-पक्षी आढळून येतात. घाटात वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. जिल्हा प्रशासनाने प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत घाटात विविध ठिकाणी पार्किंग आणि व्ह्यू पॉईंटस तयार केले आहेत. येथील पर्यटकांचा घाटात येण्याचा ओढा बघता या सुविधा कमी पडतात म्हणून पालकमंत्र्यांनी घाटातील महाराष्ट्र पर्यटन निवासाशेजारील टेकडीवर जागतिक दर्जाचा स्कायवॉक बांधण्याची सूचना केली होती. त्याला अनुसरून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांच्या माध्यमातून या जागेत काचेचा पारदर्शक स्कॉयवॉक बांधण्यासाठी इमारत बांधणे आणि पर्यटकांच्या दृष्टीने सौंदर्यीकरण आणि बागकाम करणे, या कामांच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांना मान्यतेसाठी सादर केला आहे.\nमाळशेज घाटाचे सौंदर्य खुलवण्यासाठी बांधण्यात येणारा स्कायवॉक म्हणजे देशातील पहिलीच व्ह्यूइंग गॅलरी असेल आणि यामुळे घाटाच्या निसर्गसौंदर्यात निश्‍चित वाढ होऊन पर्यटकांची संख्या वाढेल.\n- अमोल खंडारे, जिल्हा नियोजन अधिकारी\nमाझ्या घराजवळ तुळजाभवानीचं छोटंसं मंदिर आहे. टुमदार, स्वच्छ, सुंदर मंदिराभोवती निगुतीनं राखलेली इवलीशी बाग, त्यात ख��प सारी चाफ्याची झाडं, नित्य...\nकुंडमाउली मंदिराचा काळे परिवाराकडून कायापालट\nचास - ‘आपण आयुष्यभर कमवलेला पैसा साठवून ठेवून तणावात राहण्यापेक्षा हाच पैसा सत्कर्माला लावल्यास मानसिक समाधान तर मिळतेच; पण तणावमुक्त आयुष्य जगता...\nराजीव गांधी पूलांचे सौंदर्य हरपले\nऔंध : येथील मुळा नदीवरील राजीव गांधी पूल पालिकेच्या दुर्लक्षामुळे बकाल बनला आहे. दोन्ही महापालिकेच्या सीमेवरील या पुलावर असणाऱ्या दुभाजकातील गवत...\nऑग्मेंटेड रिऍलिटी (अच्युत गोडबोले)\nखऱ्या (रिअल) वास्तवावर आभासी (डिजिटल प्रतिमांचं) वास्तव किंवा जग सुपरइम्पोज करणं म्हणजेच \"ऑग्मेंटेड रिऍलिटी.' या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठं आणि कसा...\nकला म्हणजे आयुष्यातलं हरितद्रव्य \"प्रत्येक मनुष्यात कुठली ना कुठली कला असते,' असं कुठल्याशा प्राध्यापकानं वर्गात शिकवलेलं वाक्‍यं आठवून तो मनाशीच...\nसाहित्य संमेलनातून समाजाच्या प्रश्‍नांवर चर्चा व्हावी : ना. धों. महानोर\nजळगाव : आयुष्यात अनेक सन्मान मिळाले. महामंडळ, परिषदा, साहित्य संमेलनांचाही मी अध्यक्ष राहिलो. पण, सध्याचे यामधील वाद निरर्थक आहेत. साहित्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/loksatta-team/page/4/", "date_download": "2019-01-21T20:17:52Z", "digest": "sha1:Q3KOFZSTOXEM4DFTZEMVLWKDHGNUVROQ", "length": 17341, "nlines": 297, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लोकसत्ता टीम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nगेल्या वर्षी आपण प्रातिनिधिक पोर्टफोलिओ बनवताना वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांचा वापर केला.\nहोऊ दे खर्च पब्लिक एक्स्पेंडिचर\nसध्या समाजमाध्यमात 10 ८ीं१२ स्र्ँ३ ूँं’’ील्लॠी हा विषय गाजतोय\nगाइड म्हटले की नवनीतच\nनवनीत हे नाव भारतातील विद्यार्थी आणि पालक दोघांनाही नवीन नाही.\nपटपडताळणीतील दोषी संस्थाचालकांवर थेट फौजदारी कारवाई नाही\nसरकारने ऑक्टोबर २०११ मध्ये राज्यभरातील शाळांमध्ये पटपडताळणी मोहीम राबवली होती.\nबाजारातला त्रिवेणी संगम भाग – २\nया आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया..\nपाल क्षेत्री खंडेरायाचा विवाह उत्साहात\nखंडोबा व म्हाळसा यांचे विवाह सोहळ्यात खंडोबाचे मानकरी, मानाचे गाडे, सासनकाठय़ा सहभागी झाल्या होत्या\n‘मोदींच्या विचाराला साद घालणारा खासदार कोल्हापुरातून निवडून येईल’\nभाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी राफेल या मुद्दय़ावर पत्रकारांशी संवाद साधला.\nसाखरेच्या किंमत वाढीस नकार देताना इंधन दरवाढ कशी चालते – मुश्रीफ\nउत्तर प्रदेश, पंजाब आदी राज्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर उद्योगाला हजारो कोटींचे पॅकेज दिले आहे.\nराष्ट्रीय लष्करी वस्तुसंग्रहालय पाहायलाच हवे\nभारतीय लष्करामध्ये अतुलनीय पराक्रम करणाऱ्या महार रेजिमेंटशी संबंधित दुर्मीळ वस्तू या संग्रहालयात पहायला मिळतात.\nराज्यातील तीन विद्यार्थ्यांना ‘जेईई’मध्ये १०० पर्सेटाइल\nयंदा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे पहिल्यांदाच परीक्षा घेण्यात आली. ८ ते १२ जानेवारीदरम्यान ही परीक्षा झाली.\nपुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पासाठी हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू\nहायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ या अमेरिकन कंपनीने व्यवहार्यता अहवाल तयार केला आहे.\nइस्लामपूरमध्ये गावगुंडांची शहराच्या मुख्य मार्गावरून धिंड\nइस्लामपूर येथील व्यावसायिक जितेंद्र परदेशी यांना ४० हजाराच्या खंडणीसाठी गावगुंडांकडून धमकावण्याचा प्रकार मंगळवारी घडला.\nबडतर्फ डॉक्टरांची माहिती आता संकेतस्थळावर\nमहाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी ही माहिती दिली.\nबनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या अठ्ठेचाळीस डॉक्टरांना नोटीस\nएमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर अतिरिक्त पदवी घेणाऱ्या डॉक्टरांनी मेडिकल कौन्सिलकडे प्रमाणपत्रासह गुणपत्रक देणे बंधनकारक असते\nपाठीच्या दुखापतीमुळे हॅझलवूडची माघार\nहॅझलवूडला गतवर्षी ज्या भागातील दु��ापतीने त्रस्त केले होते, त्याच दुखापतीने पुन्हा उचल खाल्ली आहे.\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nसध्या प्रत्येक जण आपली उत्तम शरीरसंपदा जपण्यासाठी तसेच तंदुरुस्ती राखण्यासाठी सजग होऊ लागला आहे.\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : हॅलेपची व्हीनसवर मात\nपुरुषांच्या गटात अलेक्झांडर झ्वेरेव्ह, नोव्हाक जोकोव्हिच आणि केई निशिकोरी यांनी आगेकूच केली आहे.\nप्रवेशपत्र नसल्याने फेडररलादेखील कोर्टवर प्रवेश नाकारला\nऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम सहा वेळा जिंकणाऱ्या फेडररला ‘नियम म्हणजे नियम’ हा खाक्या अनुभवावा लागला.\nचौकशी होईपर्यंत पंडय़ा-राहुलला खेळू द्यावे\n‘पंडय़ा आणि राहुल यांच्याकडून चूक झाली आहे. याबद्दल त्यांचे निलंबन करून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून माघारीसुद्धा बोलावण्यात आले आहे.\nरणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : आदित्य-उमेशच्या गोलंदाजीमुळे विदर्भ उपांत्य फेरीत\nविदर्भाचा उपांत्य सामना केरळशी २४ जानेवारीपासून वायनाड (केरळ) येथे होणार आहे.\nखेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राची आघाडी कायम\nमहाराष्ट्राच्या खेळाडूंनी टेनिस, टेबल टेनिस आणि बॉक्सिंमध्ये पदके मिळविली.\nरुपेरी पडद्यावर एखादी चरित्र भूमिका रंगवायची तर कलाकारांचा कस लागतो.\n..तर मी नाटय़व्यवसाय सोडणार होतो\nनाटय़-व्यवसायाची कसलीही पार्श्वभूमी नसताना ऐन तरुण वयात या व्यवसायात निर्माते म्हणून उतरणारे राहुल भंडारे हे मानवाधिकार कायद्याचे स्नातक आहेत.\nअभिनेत्री शर्मिष्ठा राऊ तच्या उपस्थितीत ‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’ रंगला\nशर्मिष्ठाने शुक्रवारी ‘राणेज् पैठणी’ला भेट दिली. निनाद आणि पल्लवी राणे यांनी शर्मिष्ठाचे स्वागत केले.\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्थ�� मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokbhramanti-news/penguins-parade-at-phillip-island-in-australia-1585637/", "date_download": "2019-01-21T20:31:08Z", "digest": "sha1:TY6BFUTVXXOFU7RIK42V4BIGBIYA6NMA", "length": 22696, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Penguins Parade at Phillip Island in Australia | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nबऱ्याचशा पेंग्विन्सनी घरटय़ाजवळ पोहोचताच चोचीत भरून आणलेला खाऊ आपल्या पिलांना भरवला.\nफिलिप आयलंड या बेटावर दररोज संध्याकाळी होणारी पेंग्विन पक्ष्यांची ‘घरवापसी’ पाहणे ही पर्यटकांसाठी पर्वणीच आहे.\nऑस्ट्रेलियाच्या फिलिप आयलंड या बेटावर दररोज संध्याकाळी होणारी पेंग्विन पक्ष्यांची ‘घरवापसी’ पाहणे ही पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. तिथल्या छोटय़ाशा फेअरी पेंग्विन पक्ष्यांच्या जीवनविश्वात डोकावणे हे परीकथेतल्या स्वप्ननगरीसारखे आहे.\nऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्वेस ‘ग्रेट बॅरियर रीफ’ नावाची सागरी प्रवाळांची एक प्रचंड मोठी भिंत समुद्रात उभी आहे, आणि ती तब्बल ३ हजार किलोमीटर लांबीची आहे, असे शालेय पुस्तकांतून लहानपणी वाचले होते. ही बॅरियर रीफ आणि मागच्या दोन पायांवर उडय़ा मारत चालणारे कांगारू, या दोन गोष्टींव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया या देशात बघण्याजोगे असे फारसे काही नाही अशी आमची समजूत होती. पण, काही वर्षांपूर्वी आम्ही ऑस्ट्रेलियात जायचे ठरवल्यानंतर माहिती घ्यायला लागलो, तेव्हा लक्षात आले की त्या खंडप्राय देशात अनुभवण्याजोग्या अशा कितीतरी गोष्टी आहेत. पूर्वेकडचे घनदाट कुरांडा पर्जन्यवन, रंगीबेरंगी फुलपाखरांचे अभयवन, गरम हवा भरलेल्या बलूनद्वारे केली जाणारी हवाई सफर, पश्चिमेकडील एन्ट्रन्स नामक गावात अनुभवता येणारा पेलिकन् पक्ष्यांचा ‘माहेरवास’, अशा कितीतरी अद्भुतरम्य गोष्टी तिथे आहेत. तिथल्या फिलिप आयलंड या बेटावर दररोज संध्याकाळी होणारी पेंग्विन पक्ष्यांची ‘घरवापसी’ हीदेखील एक लक्षणीय अशी घटना आहे.\nऑस्ट्रेलियाच्य��� आग्नेय भागात न्यू साउथ वेल्स प्रांतातील मेलबर्न शहराच्या दक्षिणेस दोन तासांच्या अंतरावर फिलिप आयलंड नावाचे एक छोटेसे बेट आहे. सुमारे २६ कि.मी. लांबीच्या या बेटामुळे न्यू साउथ वेल्सच्या किनारपट्टीवर येऊ घातलेल्या मोठमोठय़ा समुद्री लाटा अडवल्या जातात आणि त्यामुळे या किनारपट्टीचे संरक्षण होते. हे फिलिप आयलंड कॉन्क्रीटच्या पुलाद्वारे ऑस्ट्रेलियाच्या मुख्य भूमीशी जोडले गेलेले आहे. या बेटावर फेअरी पेंग्विन पक्ष्यांची मोठा अधिवास आहे. फेअरी पेंग्विन ही आकाराने अगदी छोटे असणाऱ्या पेंग्विन्सची एक जात. जेमतेम सव्वा फूट उंचीचे हे छोटे पेंग्विन पक्षी मोठय़ा एम्परर-पेंग्विनच्या पिलांसारखे दिसतात. पूर्ण वाढ झालेल्या फेअरी पेंग्विन्सची पाठीची बाजू निळसर करडय़ा रंगाची असते. त्यामुळे त्यांना लिट्ल ब्ल्यू पेंग्विन असेही म्हणतात. हे छोटे पेंग्विन्स ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि तास्मानिया या देशांच्या काही ठरावीक भागांत आढळतात. आग्नेय ऑस्ट्रेलियातील फिलिप आयलंड हे त्यांच्या वस्तीचे असेच एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हे फेअरी पेंग्विन्स तिथल्या खडकाळ जमिनींतल्या बिळांमध्ये, झाडांच्या ढोल्यांमध्ये, किंवा खडकांच्या कपारींमध्ये घरटी करून राहतात. साधारणत: दहा-बारा घरटय़ांचा समूह म्हणजे एक वसाहत, याप्रमाणे फिलिप बेटावर या पेंग्विन्सच्या अनेक वसाहती तयार झालेल्या आहेत. काही घरटय़ांत या पेंग्विन्सची अंडी असतात, तर काहींमध्ये अगदी छोटी पिले आपल्या जन्मदात्यांची वाट बघत बसलेली असतात. दररोज सकाळी हे फेअरी पेंग्विन्स समुद्रात उतरून पोहत पोहत दूरवरच्या सफरीला जातात. भल्या पहाटे सूर्योदयापूर्वीच ते घरट्यातून बाहेर पडतात, आणि समुद्रात साधारणत: १५ ते २० मलांपर्यंतचा पल्ला गाठतात. दिवसभरात ही दूरवरची समुद्र-सफर पूर्ण करून अगदी सूर्यास्ताच्या सुमारास ते घरी परत येतात. एवढा वेळ पाण्यात पोहत राहायचे असल्याने त्यांना आपल्या पिसांची योग्य मशागत राखणे गरजेचे असते. त्यासाठी ते स्वत:च्या शेपटाकडील भागात असणाऱ्या तलग्रंथींमधील तेलकट द्रव चोचीने आपल्या पिसांवर लावत असतात. समुद्रात पोहत असताना ते पाण्यात खोलवपर्यंत सूर मारू शकतात. पण थोडा वेळ पाण्याखाली राहून पुन्हा लगेच पृष्ठभागाशी येतात. दिवसभर ते अन्न शोधतात, स्वत: पोटभर खातात आणि स��ध्याकाळी परत येताना आपल्या पिलांसाठी तोंडभरून खाद्य घेऊन येतात. बांगडे, पेडवे यांसारखे मासे, छोटे खेकडे आणि िझगे हे या पक्ष्यांचे नेहमीचे खाद्य असते. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हे फेअरी पेंग्विन्स जेव्हा फिलिप बेटावर परत येतात, ते दृश्य मोठे बघण्याजोगे असते. दहा-बाराच्या गटांनी पोहत येऊन हे पक्षी किनारा चढून वर येतात आणि आपापल्या घरटय़ात पोहोचतात. घरटय़ाकडे जाताना एकमेकांना हाका मारल्यासारखे ओरडत परस्परांच्या सोबतीनेच ते चालतात. त्यांची ही सामूहिक घरवापसी बघण्यासाठी सूर्यास्ताच्या तासभर आधी या फिलिप बेटावर देशोदेशीचे पर्यटक येतात. आणि तिथल्या किनाऱ्याजवळ या घरपरतणीच्या जागेपासून थोडे अंतर राखून तिथे बैठक मारतात. तिथे दररोज अगदी मर्यादित संख्येनेच पर्यटकांना प्रवेश दिला जातो. फार मोठय़ा आवाजात बोलण्यास तिथे बंदी आहे, गडबड-गोंधळ केलेला चालत नाही. तसेच तिथे फोटो काढण्यासही मनाई आहे. तिथे गेल्यावर सुमारे अर्धा तास आम्ही वाट पाहत शांतपणे बसून राहिलो. सूर्य मावळण्याच्या बेतात होता. फेसाळ लाटा त्या बीचवर येऊन आदळत होत्या. बराच वेळ झाला तरी काही घडत नव्हते. काही वेळाने सूर्य जमिनीला टेकला. संधिप्रकाशाने अवघी पुळणी व्यापून गेली. आणि अचानक तिथे जमलेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली.\nसगळे डोळे ताणताणून किनाऱ्याकडे पाहू लागले. पण तिकडच्या फेसाळ लाटांमुळे सुरुवातीला काहीच स्पष्ट दिसेना. सगळ्यांची उत्सुकता खूप ताणली गेली. मग काही वेळाने किनाऱ्यापलीकडे समुद्रात काही अस्पष्ट हालचाली दिसू लागल्या. चोची उंचावून लाटांसोबत वरखाली होणारी छोटी डोकी, फडफडवलेले इवले पंख आणि शुभ्र फेसाळ पाण्यातून हळूहळू पुढे सरकणारी करडी-काळी पक्ष्यांची रांग आता दिसू लागली. त्यांनी घोगऱ्या स्वरात काढलेले ‘‘ऑ.ऑऽऽ’ असे आवाज ऐकू येऊ लागले. आणि मग त्या फेसाळ लाटांवर शिस्तशीर तरंगत पोहत किनाऱ्याकडे येणारे फेअरी पेंग्विन्स दिसू लागले. त्यातले आघाडीवरचे काही पक्षी किनाऱ्याला लागले आणि आपल्या पसरट पायांनी तिथल्या पांढऱ्या वाळूवरून खुरडत खुरडत चालू लागले. दहा-बारा पेंग्विन्सची ती पहिली बॅच परेड केल्यासारखी रांगेने चालत चालत आमच्या दिशेने आली, आणि आपल्याच नादात आमच्याकडे ढुंकूनही न पाहता पुढे गेली. मग त्यानंतर दुसरी आणि तिसरी, अशा अनेक बॅ��ेसमध्ये हे इवलेसे पेंग्विन्स बेटावर दाखल झाले आणि आपापल्या वसाहतींकडे गेले. तो सारा परिसर त्यांच्या ‘‘ऑ.ऑऽऽ.ऑ.ऑऽऽ..ऑ.ऑऽऽ’’ अशा ओरडण्याने व्यापून गेला. बऱ्याचशा पेंग्विन्सनी घरटय़ाजवळ पोहोचताच चोचीत भरून आणलेला खाऊ आपल्या पिलांना भरवला. त्यातले काही चोचींनी पिलांना गोंजारू लागले. काही घरटय़ांतल्या अंडय़ांना पंखांखाली घेऊन शांतपणे बसून राहिले. त्यांची ही सारी लगबग बघत आम्ही सारे नि:शब्द बसून राहिलो. थोडय़ा वेळाने अंधार झाला. तिथे दिवे तर नव्हतेच, पण टॉर्च वगैरेही वापरायची परवानगी नव्हती. धूसर काळोखात आणि पक्ष्यांच्या अनोख्या नादरवात बुडालेल्या त्या अद्भुत बेटाचा, आणि तिथल्या छोटय़ाशा फेअरी पेंग्विन पक्ष्यांचा निरोप घेताना एखाद्या परीकथेतल्या स्वप्ननगरीतून वास्तवातल्या निष्ठुर जगात परत जात असल्याची भावना मनात होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/god-is-not-available-the-is-the-only-truth-1162650/", "date_download": "2019-01-21T20:18:09Z", "digest": "sha1:FF54XEGT5HI3AMZYRKELRUM3TZ2J7MG3", "length": 28294, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘ईश्वर नाही’ हेच सत्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदल���च्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\n‘ईश्वर नाही’ हेच सत्य\n‘ईश्वर नाही’ हेच सत्य\nजगात बहुधा सर्वत्र प्राचीन माणसांनी व प्राचीन मानव समूहांनी ‘ईश्वर आहे’ असे मानलेले आहे.\nप्राचीन माणसाला, तत्कालीन विचारवंतांना, प्रेषितांना, ऋषिमुनींना व नंतरच्या काळातील संतश्रेष्ठांनासुद्धा विसाव्या शतकांतील ज्ञान उपलब्ध नव्हते. म्हणून त्यांनी ईश्वर कल्पिला व मानला असावा. चार्वाकांनी मात्र ईश्वर स्पष्टपणे नाकारला. मग आज आपल्याला सहजपणे उपलब्ध असलेल्या या ज्ञानाच्या आधारावर पुन्हा ईश्वरचिकित्सा करून त्याला नाकारणे, आपल्याला नक्कीच शक्य असले पाहिजे.\nजगात बहुधा सर्वत्र प्राचीन माणसांनी व प्राचीन मानव समूहांनी ‘ईश्वर आहे’ असे मानलेले आहे. मात्र फक्त भारतातच ‘ईश्वर नाही’ असे सांगणाऱ्या विचारधारा फार प्राचीन म्हणजे अगदी ऋग्वेदरचना काळापासून लोकायत, लोकायतिक, बार्हस्पत्य अशा नावांनी प्रचलित होत्या हे आपण या लेखमालेत आधींच्या काही लेखांमध्ये पाहिले आहे. वेदकाळानंतरच्या षड्दर्शन रचना काळात ‘सृष्टीत सर्वत्र अणू भरलेले आहेत व अणूंखेरीज सृष्टीत दुसरे काहीच नाही’ असे ठासून सांगणारे ‘वैशेषिक दर्शन’ हे प्रसिद्ध तत्त्वज्ञान कणाद मुनीने मांडले होते. त्याच अडीच हजार वर्षांपूर्वीच्या काळात पकुध कात्यायनानेसुद्धा एक प्रकारचा पद्धतशीर ‘अणुवाद’ मांडला होता. या दोन्ही शास्त्रज्ञ ऋषींनीसुद्धा ईश्वराचे अस्तित्व मानलेले नाही. त्याच सुमारास भारतात निर्माण झालेले बौद्ध व जैन हे धर्मसुद्धा मूलत: ईश्वराचे अस्तित्व न मानणारे धर्म आहेत व असे धर्म जगात इतरत्र कुठे निर्माण झाले होते असे दिसत नाही. जगाच्या काही भागांत १९ व्या शतकात ईश्वराचे अस्तित्व न मानणारा मार्क्‍सवाद स्वीकारला गेला हे जरी खरे आहे तरी आजच्या जगाचा ढोबळ आढावा म्हणून बोलायचे तर ‘हे जग ईश्वराचे अस्तित्व मानते’ असेच म्हणावे लागेल. म्हणजे आजपर्यंतच्या हजारो पिढय़ांनी ईश्वर कल्पना मनात प्रेमाने बाळगलेली आहे हे खरेच.\nआतापर्यंतच्या बहुसंख्य विचारवंतांना ‘जगाच्या मुळाशी कुणी तरी ईश्वर आहे’ असे मानावे लागले. कारण त्यांचे भौतिक जगाविषयीचे विश्वाविषयीचे ज्ञान अगदीच तुटपुंजे किंवा अगदी चुकीचेसुद्धा होते; परंतु पाचेक शतकांपूर्वी माणसान���च शोधलेल्या ‘विज्ञान’ या साधनाने त्याने भौतिक विश्वविषयक अधिकाधिक ज्ञान मिळवायला सुरुवात केल्यावर इ. स.च्या विसाव्या शतकातील वैज्ञानिक शोधांनी असे घडले की, मनुष्य निर्माण झाल्यापासून प्रथमच त्याला भौतिक विश्वाविषयीचे काही भरीव (संपूर्ण नव्हे पण विश्वासार्ह) ज्ञान प्राप्त झाले. या ज्ञानाच्या आधारावर माणसाने आतापर्यंत जोपासलेली ईश्वरकल्पना तपासून पाहण्याची व जरूर तर नाकारण्याची गरज निर्माण झालेली आहे असे मला वाटते. अर्थात ते अत्यंत कठीण आहे हे मान्य आहे.\nमुळात फक्त आपल्या पृथ्वीबाबतच माणसाने मिळविलेले ज्ञान, अगदी चार-पाच शतकांपूर्वीपर्यंतसुद्धा फार अपुरे व चुकीचेसुद्धा होते. पृथ्वी गोल व अधांतरी असून, ती स्वत:भोवती व सूर्याभोवती सतत फिरत असून, ती प्रचंड विश्वाचा एक अतिक्षुद्र भाग आहे, अशा मूलभूत गोष्टीसुद्धा माणसाला माहीत नव्हत्या. या पृथ्वीबाहेर एक सूर्य, एक चंद्र व फार मोठे आकाश आहे एवढेच त्याला त्याच्या नैसर्गिक डोळ्यांनी दिसत होते व त्यामुळे त्याला निर्माण करणाऱ्या व जगण्यासाठी हवा-पाणी व अन्न यांची सोय करून ठेवणाऱ्या त्या ईश्वराचे वसतिस्थान आकाशात असावे व तिथेच कुठे तरी त्याने माणसाच्या न्यायनिवाडय़ासाठी व मृत्यूनंतरच्या जीवनसातत्यासाठी स्वर्ग व नरक बांधून ठेवले असावेत, अशा कल्पना माणसाने रचल्या.\nआपल्या डोक्यावरच्या आकाशात अनेक तारकापुंजयुक्त अशी जी एक आकाशगंगा आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसू शकते, तिच्यासारख्या पण वेगवेगळ्या आकाराच्या सहस्रकोटी आकाशगंगा या विश्वात अस्तित्वात आहेत. एकेका आकाशगंगेत सुमारे दशसहस्र कोटी तारे (म्हणजे सूर्य) आहेत. आपला सूर्य हा आपल्या आकाशगंगेतला असाच एक साधासा सूर्य असून, आज सात अब्ज लोकसंख्या असलेली आपली पृथ्वी ही त्याच सूर्याचा एक सामान्य ग्रह आहे. आकाशगंगेत आकाराने नगण्य असलेला तो सूर्यसुद्धा, मानवाचे जग असलेल्या पृथ्वीच्या लाखोपट मोठा आहे. अशा अब्जावधी ताऱ्यांचे- आकाशगंगांचे तसलेच प्रचंड वेग आणि त्यांच्यामधली त्याहून प्रचंड अंतरे जी शेकडो प्रकाशवर्षांमध्ये मोजावी लागतात ती लक्षात घेतल्यावर, ‘विश्व’ या अस्तित्वाचा काहीसा अंदाज आपल्यासारख्या सामान्य माणसालासुद्धा येऊ शकेल. या एवढय़ा अवाढव्य विश्वाच्या निर्मितीमागे, त्याच्या निर्मात्या ईश्वराचे काही ‘मानवकेंद्रित प्रयोजन’ आहे, हा आपला केवळ कल्पनाविलास आहे, आणि अशा त्या ईश्वरीशक्तीचे माणसाबरोबर देण्याघेण्याचे काही व्यवहार शक्य आहेत, ही तर आपली अगदीच वेडी आशा आहे.\nआपल्या विश्वाची ही रचना केवळ अतिप्रचंड आहे एवढेच नसून ती अतिसूक्ष्मही आहे, हे माणसाला साधारण, इ. स.च्या विसाव्या शतकापूर्वी क्वचितच माहीत होते. आज आपले शाळा-कॉलेजांतील विज्ञान आपल्याला सांगते की, प्रत्येक वस्तूचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण म्हणजे ‘अणू’ हे त्याहून अतिसूक्ष्म मूलकणांचे बनलेले असतात. हे मूलकण ज्यांचा शोध अजूनही चालू आहे ती अमूर्त व निराकार अस्तित्वे आहेत. ही अस्तित्वे निर्जीव आणि ‘कण व लहरी’ अशा द्विगुणी प्रकृतीची व सातत्याने (आपणहून) अत्यंत गतिमान आहेत. अणू घन नसून, पोकळ आहेत, ते आपल्याला दिसू शकत नाहीत इतके सूक्ष्म आहेत व त्यातील मूलकण इतके अतिसूक्ष्म आहेत की, त्या मानाने सूक्ष्म कणाएवढा अणूही अतिप्रचंड आहे. आता असे पाहा की, अब्जावधी सूर्याच्या अतिप्रचंडतेपासून मूलकणांच्या अतिसूक्ष्मतेपर्यंतची ही विश्वव्यापी रचना, माणसाची मती गुंग होईल, अशा या रचनेचा विश्वासार्ह शोध (म्हणजे त्याच्या नियमांचा शोध) विसाव्या शतकातील माणूस, विज्ञान या त्याच्या साधनाच्या आधारे घेऊ शकतो व तो शोध घेताना त्याला कुणा गूढ ईश्वराचे अस्तित्व किंवा हस्तक्षेप मानावा लागत नाही ही वस्तुस्थिती अतिशय महत्त्वाची नाही का\nप्रचंड विश्वच नव्हे तर अणूंचे सूक्ष्म कणसुद्धा प्रचंड शक्तिधारी आहेत; अणूंच्या विभाजनातून आणि अणूंच्या एकत्रीकरणातूनसुद्धा माणसाच्या तुलनेने प्रचंड अशा शक्तीची निर्मिती होते, वस्तूंचे अणू जरी जड पदार्थ वाटत असले तरी ते तसे नसून मुळात जड पदार्थ हेच शक्तीचे एक रूप आहेत; वस्तू आणि शक्ती यांचे समीकरण निश्चित करता येते, इत्यादी वैश्विक सत्ये, विसाव्या शतकापूर्वी माणसाला पूर्णत: अज्ञातच होती. रुदरफोर्डने आणि नील्स बोरने पटवून देईपर्यंत, अणूला एक केंद्र असते हे तरी माणसाला कुठे माहीत होते आइनस्टाइनने सिद्ध करीपर्यंत, विश्वाची ‘सापेक्षता’ हे भौतिक शास्त्रातील महत्त्वाचे सत्य, आणि मॅक्स प्लँकने पटवून देईपर्यंत पुंज सिद्धान्ताचे (क्वांटम विज्ञानाचे) नियम माणसाला माहीत नव्हतेच. तसेच हायझेनबर्गने सिद्ध केलेले ‘अनिश्चिततेचे तत्त्व’ यासारख्या विज्ञानांतील क्रांतिकारक सत्यांची माणसाला विसाव्या शतकापूर्वी काहीच माहिती नव्हती. म्हणून असे म्हणता येते की, ‘भौतिक विश्व व त्याचे भौतिक नियम ह्य़ांचे विश्वासार्ह ज्ञान (जे माणसाला अजून फक्त काही अंशी प्राप्त झालेले आहे ते) माणूस निर्माण झाल्यापासून प्रथमच त्याला, फक्त विसाव्या शतकात प्राप्त झालेले आहे व त्यापूर्वीच्या माणसाला हे काहीच माहीत नव्हते.’\nतसेच माणूस हा निसर्गातील इतर प्राण्यांसारखा एक प्राणीच असून, तो ईश्वराच्या जादूने नव्हे, तर कोटय़वधी वर्षांच्या भौतिक उत्क्रांतीने निर्माण झालेला आहे हेही माणसाला इ.स.च्या २०व्या शतकापूर्वी कळलेले, पटलेले नव्हते. त्याचप्रमाणे आणखी एक अत्यंत महत्त्वाचे सत्य हे की माणसाचे शरीर व त्याचा मेंदू हे सूक्ष्म पण जिवंत पेशींनी बनलेले आहेत हे आणि त्यांतील रसायने, डी.एन.ए. व त्यांची कार्ये कशी चालतात व चालू राहतात हे सर्व, जेनेटिक्स व आधुनिक मेंदू विज्ञानांतील संशोधनाअभावी, २०व्या शतकापूर्वीच्या मानवाला माहीत नव्हते.\n‘वस्तूंच्या अणूंमधील शक्ती’ हे चैतन्य सत्य व सर्वव्यापी असल्यामुळे, काही लोकांना तो ‘सर्वव्यापी ईश्वरी चैतन्याचा पुरावा’ आहे असे वाटते. परंतु तसे म्हणता येत नाही याची ही कारणे बघा. (१) ईश्वराला मनभावना, बुद्धी व इच्छा असतात असे साधारणपणे मानले जाते. याउलट अणुशक्तीला हे गुण नाहीत. (२) ईश्वराला न्याय, नीती व तारतम्य असते असे मानतात. अणुशक्तीला हे गुणही नाहीत. (३) अणूंतील शक्ती हा अणूचा स्वभाव (म्हणजे मूल गुण) आहे. पण तो स्वभाव ‘ईश्वरीय’ कशावरून विश्वरचनेच्या मुळाशी चैतन्य आहे हे मान्य. पण ती चेतना ‘चिद्स्वरूप’ कशावरून विश्वरचनेच्या मुळाशी चैतन्य आहे हे मान्य. पण ती चेतना ‘चिद्स्वरूप’ कशावरून सारांश, विश्व हे सर्वव्यापी चैतन्याने भरलेले असले तरी त्याला मन, बुद्धी, इच्छा व भावना नसल्यामुळे, ते, जग मानते तसला ईश्वर असू शकत नाही. शिवाय हे अस्तित्व स्पष्ट अशा भौतिक नियमांनी बांधलेले म्हणजे ‘परतंत्र’ आहे, ते ‘स्वतंत्र’ ईश्वर कसे असू शकते\nप्राचीन माणसाला, तत्कालीन विचारवंतांना, प्रेषितांना, ऋषिमुनींना व नंतरच्या काळातील संतश्रेष्ठांनासुद्धा हे विसाव्या शतकांतील ज्ञान उपलब्ध नव्हते. म्हणून त्यांनी ईश्वर कल्पिला व मानला असावा. चार्वाकांनी मात्र त्यांनाही हे ज्ञान उपलब्ध नसून, ईश्वर स्पष्टपणे नाकारला. मग आज आपल्याला सहजपणे उपलब्ध असलेल्या या ज्ञानाच्या आधारावर पुन्हा ईश्वरचिकित्सा करून त्याला मनोमन व खात्रीपूर्वक नाकारणे, आपल्याला नक्कीच शक्य असले पाहिजे. आपण आज विचारू शकतो, कुठे आहे तो ईश्वर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१९. बाह्य आणि आंतरिक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/camcorders/gopro-hero3-white-edition-price-pdr0Xb.html", "date_download": "2019-01-21T20:43:32Z", "digest": "sha1:TLE7MZSSBOO6F2LYJLAHDQ4TLG7IWPEY", "length": 14790, "nlines": 328, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "गोप्रो हेरॉ३ व्हाईट एडिशन सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nगोप्रो हेरॉ३ व्हाईट एडिशन\nगोप्रो हेरॉ३ व्हाईट एडिशन\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nगोप्रो हेरॉ३ व्हाईट एडिशन\nगोप्रो हेरॉ३ व्हाईट एडिशन किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये गोप्रो हेरॉ३ व्हाईट एडिशन किंमत ## आहे.\nगोप्रो हेरॉ३ व्हाईट एडिशन नवीनतम किंमत Jul 11, 2018वर प्राप्त होते\nगोप्रो हेरॉ३ व्हाईट एडिशनऍमेझॉन उपलब्ध आहे.\nगोप्रो हेरॉ३ व्हाईट एडिशन सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 46,639)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nगोप्रो हेरॉ३ व्हाईट एडिशन दर नियमितपणे बदलते. कृपया गोप्रो हेरॉ३ व्हाईट एडिशन नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nगोप्रो हेरॉ३ व्हाईट एडिशन - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 11 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nगोप्रो हेरॉ३ व्हाईट एडिशन - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nगोप्रो हेरॉ३ व्हाईट एडिशन वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.7 Inches\nगोप्रो हेरॉ३ व्हाईट एडिशन\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/dahihandi-govinda-celebration-in-mumbai-and-thanenew-303446.html", "date_download": "2019-01-21T19:49:01Z", "digest": "sha1:6JQ2A44Y6URHRP7C6BVGSWX7DTUJSXBJ", "length": 5800, "nlines": 28, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - गोविंदा आला रे...मुंबई, ठाण्यात आज दहीहंडीची धूम, पण खेळताना काळजी घ्या!–News18 Lokmat", "raw_content": "\nगोविंदा आला रे...मुंबई, ठाण्यात आज दहीहंडीची धूम, पण खेळताना काळजी घ्या\nजन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज धूम असणार आहे ती दहीहंडीची. वर्षभर तरूण ज्या दिवसाची वाट बघत असतात तो दिवस म्हणजे दहीहंडी.\nमुंबई, ता. 3 सप्टेंबर : जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज धूम असणा��� आहे ती दहीहंडीची. वर्षभर तरूण ज्या दिवसाची वाट बघत असतात तो दिवस म्हणजे दहीहंडी. सळसळता उत्साह, धाडस, संस्कृती आणि खेळ या या सगळ्यांचं एकत्रित रूप म्हणजे हा खेळ आहे. ठाणे आणि मुंबईतले सर्व रस्ते आज गोविंदा पथकांच्या स्वाऱ्यांनी ओसंडून वाहत जाणार आहेत. मुंबई आणि ठाण्यात अनेक गोविंदा पथकं असून दहीहंडीच्या दोन महिन्यांआधीपासून त्यांचा सराव सुरू असतो. उंच थर लावून हंडी फोडून तो विक्रम आपल्या नावावर करण्याचा सर्व गोविंदा पथकांचा प्रयत्न असतो. यात तरूणीही मागे नसून खास महिलांची गोविंदा पथकं प्रसिद्ध झाली आहेत.ग्वाल्हेरच्या राधा-कृष्णाला 100 कोटींच्या दागिन्यांचा साजमुंबई, ठाण्यातल्या या उत्सवाला सध्या कॉर्पोरेटचं रूप आलं असून राजाश्रय मिळत असल्यानं त्याची उलाढाल काहीशे कोटींवर गेली आहे. जवळपास सर्वच राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिष्ठांव्दारे दहीहंडीचं आयोजन केलं असून लाखोंची बक्षिसं ठेवून तरूणांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संगीत, गाणी, वाद्य, यांचा मेळ घातला गेल्याने लोकांचं मनोरंजनही भरपूर होत असतं.\nPHOTOS : जम्मू ते मुंबई 'जन्माष्टमी'चा देशभर असा होता उत्साह\nबेफाम उत्साह आणि फाजील धाडस यामुळं काळजी न घेता खेळल्याने दहीहंडीचे थर लावताना दरवर्षी अपघातही होतात. त्यात अनेकजण जायबंदी होतात तर काही जणांना आपला जीवही गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खेळताना पूर्ण काळजी घेण्याचं आवाहन पोलीस आणि प्रशासनाने केलं आहे. त्यामुळं आनंदावर विरजण पडणार नाही आणि निर्विघ्न उत्सव पार पडेल.\nVIDEO : बीडच्या कारागृहात साजरा झाला कृष्ण जन्म सोहळा\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nVIDEO : 'कुण्या गावाचं आलं पाखरू...' हॉस्पिटलमध्येच परिचारिकांचा तुफान डान्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/birthday-special-karmala-to-bollywood-a-journey-of-sairat-direction-nagraj-manjule-302202.html", "date_download": "2019-01-21T19:49:14Z", "digest": "sha1:SKXC7NG326QZVOZKDHH4MMYJRB7W5IFJ", "length": 7041, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - बर्थडे स्पेशल : करमाळा ते बॉलिवूड...एका 'सैराट'काराचा प्रवास–News18 Lokmat", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल : करमाळा ��े बॉलिवूड...एका 'सैराट'काराचा प्रवास\nमराठी सिनेसृष्टीतअल्पावधीत लोकप्रिय झालेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. मात्र त्याच्या एकाच चित्रपटीमुळे ते जगप्रसिद्ध झाले, तो चित्रपट म्हणजे सैराट. परश्या-आर्चीची जोडी घरोघरो पोहोचवणारे आणि अवघ्या जगाला याड लावणारे नागराज मंजुळे यांचा आज 42 वा वाढदिवस..चला तर मग जाणून घेऊयात त्याच्या आयुष्याबद्दलच्या काही खास गोष्टी. सोलापूरमधल्या करमाळा तालुक्यातील जेऊर सारख्या छोट्याश्या गावात नागराज मंजुळे यांच्या गरीब घरात जन्म झाला. नागराज लहान असताना आर्थिक परिस्तिथी थोडी बिकटच होती. गावातल्या टुरिंग टॉकींजमधला चित्रपट पहायला त्यांना आवडायचे व्हिडिओवरही एक रूपया देऊन चित्रपट पहायला मिळायचे. शाळा बुडवून ते चित्रपट पहायला जात असत. त्यांना अमिताभ बच्चनचे चित्रपट आवडायचे. चित्रपटाचे वेड तिथूनच सुरू झाले. खरंतर नागराज यांना गोष्ट ऐकायला खूप आवडायचे. त्यांची मोठी आत्या, आई गोष्टी सांगायच्या, त्या ऐकताना नागराज त्या गोष्टीच्या जगात रमून जायचे.\n२०१४ मध्ये त्याची चित्रपट ही इच्छा पूर्ण झाली. त्याआधी त्यांनी पिस्तुल्या हा लघू चित्रपट केला. समाजातल्या सामाजिक भेदभाव आणि परिणामी आर्थिक अडचणी पिस्तुल्या हा त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार विजेता लघुपट आहे. त्यानंतर 'फँड्री' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय. नागराज यांच्या फँड्रीने अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली छाप पाडली. पण त्यानंतर त्यांना खरी ओळख मिळवून दिली ते सैराट या चित्रपटाने. २०१६ मध्ये प्रदर्शित झालल्या सैराटने मराठी चित्रपटांचे सर्व रेकॉर्ड मोडले. हा १०० कोटी कमावणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातील आर्ची आणि परश्या या कलाकारांना तर लोकांनी डोक्यावर घेतलं. सैराट लोकांना इतका आवडला की, आजपर्यंत लोकांनी सैराट सिनेमा विसरला नाही. प्रेक्षकांच्यातील या चित्रपटाची क्रेझ पाहता दिग्दर्शन करण जोहरने हा चित्रपट हिंदीमध्ये बनवला आहे. नागराजने सैराट हा चित्रपट काढल्यानंतर लोकांचा मराठी चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. नागराज यांना आत्तापर्यंत इंदिरा गांधी पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार या सारखे अनेक पुरस्कार मिळाले आ��ेत. नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमात दस्तरखुद्द बाॅलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन काम करत आहे. अशा या हरहुन्नी दिग्दर्शकाला न्यूज18 लोकमतकडून खूप शुभेच्छा...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nVIDEO : 'कुण्या गावाचं आलं पाखरू...' हॉस्पिटलमध्येच परिचारिकांचा तुफान डान्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/india-lost-1-test-match-in-pune/", "date_download": "2019-01-21T20:16:16Z", "digest": "sha1:6OY5CATHFNXJ7TV5XOHNW7P7L2QCUVMW", "length": 5941, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारताचा दारुण पराभव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुणे- ऑस्ट्रेलियाने 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात 333 धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्टीव्ह ओकेफीच्या जाळ्यात पुन्हा एकदा भारतीय संघ अडकला आणि अखेरपर्यंत काही बाहेर पडू शकला नाही.\nहार्दिक पांड्या निलंबन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सार्वजनिक…\nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nस्टीव्ह ओकेफीने दुसऱ्या डावातही तब्बल 6 बळी मिळवत सामन्यात 12 बळी घेतले. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताचा दुसरा डावही अवघ्या 107 धावांवर संपुष्टात आला आणि तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला. सलग 19 कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहणाऱ्या भारतीय संघाचा विजयी रथ ऑस्ट्रेलियाने रोखला.\nहार्दिक पांड्या निलंबन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला\nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा द्या’\nटीम महाराष्ट्र देशा : केवळ हिंदू असल्याचं दाखवत जाणंव घालून काही होणार नाही, काँग्रेसने राम मंदिर निर्माणाला…\nआगरकरांच्या पुतळ्याची विटंबना ; राज ठाकरे यांचं मार्मिक व्यंगचित्र\nभाजप जेथून सांगेल तेथून लढणार : सुभाष देशमुख\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज \nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला ���रकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-it-youth-engineer-commits-suicide/", "date_download": "2019-01-21T20:55:20Z", "digest": "sha1:UIBNJI6FDHQZREKTDTDAGY2AADYM2O3S", "length": 5775, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Pune IT- पुण्यात आय टी इंजीनियर तरुणाची आत्महत्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nPune IT- पुण्यात आय टी इंजीनियर तरुणाची आत्महत्या\nपुणे:आंध्र प्रदेशमधून तीन दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या 25 वर्षीय आयटी इंजीनियर तरुणाने आत्महत्या केली आहे. गोपीकृष्ण दुर्गप्रसाद अस या इंजीनियरच नाव आहे. तो मुळचा आंध्र प्रदेशातील क्रिष्णा जिल्ह्याचचा रहिवासी आहे.\n“आय टी क्षेत्रात नोकरीची हमी नाही. मी आर्थिकदृष्टया कमकुवत आहे. त्यामुके कुटुंबाची काळजी वाटते. माझ भविष्य अंधारमय वाटतय. माझ्या कुटुंबाची काळजी घ्या.सॉरी गुड बाय “असा उल्लेख त्याने सुसाईड नोट मध्ये केला आहे.\nविशेष म्हणजे तो तीन दिवसांपूर्वीच पुण्यात आला होता व एका आय टी कंपनी मधे रुजू देखील झाला होता.तिसऱ्याच दिवशी त्याने आत्महत्या केली आहे.त्याची सुसाईड नोट तो राहत असलेल्या खोलीत सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nहिंजवडीत कायम ट्राफिक जॅम, आयटीयन्सन आणि गावकऱ्यांनी हे…\nहिंजवडीत कायम ट्राफिक जॅम, आयटीयन्सन आणि गावकऱ्यांनी हे चित्र बदलण्याचा उचलला…\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nमुंबई : गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण झाले असून ८४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले…\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\nहुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ. कुमार सप्तर्षी\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/articlelist/2429654.cms?curpg=9", "date_download": "2019-01-21T21:25:11Z", "digest": "sha1:CH3K5CY4V67TTUMZJZOAGUUPY7Z3QVWO", "length": 7801, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 9- Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines", "raw_content": "\nसूपरमूनचं घडलं दर्शनWATCH LIVE TV\nथकबाकी वसुलीवर भर देणार\nमहापालिकेची भूमिका; उत्पन्नाची थकबाकी तीन हजार कोटींवर म टा...\nमोकळ्या जागांचा पालिका वापर करणारUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\n‘ एचसीएमटीआर’साठी २११ कोटींची तरतूदUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nचार गावातील नागरिकांना विषबाधाUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nपुण्याला मिथेनॉलवर चालणाऱ्या दहा बसUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nजादा दराच्या निविदांचा सपाटाUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nमनसेने सिंचन भवनमधील पाइपलाइन तोडलीUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\n‘टाइम्स समूहा’तर्फे ‘सेलिब्रेट पुणे’ची पर्वणीUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nदहावीच्या मुलाचा शेजाऱ्याकडून खूनUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nछात्र संसदेला आजपासून सुरुवातUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nलातूरात तिरंगा रॅली उत्साहातUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nविविध मागण्यांबाबत रेल्वे महाप्रबंधकांशी चर्चाUpdated: Jan 18, 2019, 04.00AM IST\nबुलेट राजा' अटकेत,आत्तापर्यंत २३ बुलेट जप्तUpdated: Jan 17, 2019, 11.08PM IST\n‘चुंबक’ चित्रपटाला यावर्षीचा संत तुकाराम आंतरराष्...Updated: Jan 17, 2019, 09.26PM IST\nचिक्की कारखान्यावर ‘एफडीए’ची कारवाईUpdated: Jan 17, 2019, 02.15PM IST\nनवजात बालकावर दुर्मिळ हृदय शस्त्रक्रियाUpdated: Jan 17, 2019, 01.58PM IST\nकोट्यवधी कमावणारे टॉप-१० ब्रँड सेलिब्रिटी\nचेन्नई: अभिनेता शक्ती वासूचं 'ड्रंक अँड ड्राइ...\nबिपाशाचा फिटनेस फंडा पाहून थक्क व्हाल\nचेन्नईत बनला १०० फुटांचा डोसा\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/jhel-bharo-satyagraha-farmer-sukanu-committee-across-state-114931", "date_download": "2019-01-21T20:34:33Z", "digest": "sha1:6SPEIRQPAYQFNI4HWPM7I6YRRARFFCGN", "length": 12710, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jhel Bharo Satyagraha of the Farmer Sukanu Committee across the state शेतकरी सुकाणू समितीचा राज्यभरात जेलभरो सत्याग्रह | eSakal", "raw_content": "\nशेतकरी सुकाणू समितीचा राज्यभरात जेलभरो सत्याग्रह\nमंगळवार, 8 मे 2018\nशेतकरी सुकाणू समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनी अर्थात 14 मे रोजी राज्यव्यापी जेलभरो शेतकरी सत्याग्रह करण्यात येणार आहे.\nमुंबई - राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनी अर्थात 14 मे रोजी राज्यव्यापी जेलभरो शेतकरी सत्याग्रह करण्यात येणार आहे.\nया सत्याग्रहात राज्यभरातील सुमारे दोन लाख शेतकरी सहभागी होणार असल्याचे सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथदादा पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.\nसरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर राज्यात सुमारे 2 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचा दावा रघुनाथदादा पाटील यांनी केला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी, वीज बिल मुक्ती मिळावी, शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा इतका हमी भाव मिळण्याची स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरण बदलणे अशा विविध मागण्यांसाठी हा सत्याग्रह करण्यात येणार आहे. राज्यभरात तालुका, जिल्हा आणि पोलीस स्टेशन बाहेर हा सत्याग्रह होणार आहेत. या सत्याग्रहाला कामगार संघटनांसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nजिल्हा न्यायालयास जागेसाठी पाठपुरावा सुरू : न्यायमूर्ती गंगापूरवाला\nजळगाव ः जिल्हा न्यायालयासाठी जागा अपूर्ण पडते, यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. जागा देणे माझ्या अधिकारात नाही, मात्र याबाबत शासनाला विनंती करेल,...\nअंजली पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास सुवर्णपदक\nपाली - शेठ ज. न���. पालीवाला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अंजली सुधीर पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास प्रथम पारितोषिकसह सुवर्णपदक मिळाले आहे. गौंडवना...\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nमुंबई - थंडी कमी झालेली असतानाच मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद शनिवारी झाली. चार वर्षांतील जानेवारी...\nमुंबई - मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू झालेली राजधानी एक्‍स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत पाच तास लवकर दिल्लीत दाखल होणार आहे. या गाडीला ‘पुश-पुल’...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/05/17/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-21T20:54:39Z", "digest": "sha1:5TNEXLV3RJCEHRJBHW6AMNJIOZV5KHYF", "length": 9060, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "एमटीडीसी करणार कृषी पर्यटनाचा प्रसार - Majha Paper", "raw_content": "\nबाईक क्रेझींसाठी आली चांदीची बाईक\nया ठिकाणी देवाची नाही तर बहिण-भावाच्या समाधीची होते पूजा\nएमटीडीसी करणार कृषी पर्यटनाचा प्रसार\nMay 17, 2017 , 5:06 pm by माझा पेपर Filed Under: कृषी, मुख्य Tagged With: कृषी पर्यटन, महाराष्ट्र राज्य पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग\nमुंबई: शेतकऱ्यांना कृषिमालासह उत्पन्नाचे अतिरिक्त साधन उपलब्ध व्हावे आणि ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या (एमटीडीसी) माध्यमातून कृषी पर्यटनाचा प्रसार केला जाणत आहे. त्या दृष्टीने एमटीडीसीने ‘महाभ्रमण योजना’ हाती घेतली आहे. ही योजना एक प्रायोगिक पर्यटन योजना असून या द्वारे शेतकऱ्यांची जीवनशैली अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळते. पेरणी, फळे व भाज्या खुडणे, बैलगाडीचा प्रवास इत्यादी अनुभव देण्यात येतात.\nकृषी सहली आयोजित करणाऱ्या आयोजकांच्या गरजा पुरविण्यासाठी पर्यटन विभागाच्यामार्फत सरकारी यंत्रणा उभी करण्याचा मानस आहे. ही यंत्रणा विभागीय/स्थानिक/संबंधित प्रशासकीय मंडळांशी समन्वय साधून दुवा म्हणून काम करेल, जेणेकरून कृषी क्षेत्रातील रोजगार संधी आणि शाश्वतता वाढेल.\nराष्ट्राचा विकास, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास कृषी पर्यटनाच्या माध्यमातून होऊ शकतो, हे निश्चित आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात कृषी पर्यटनाची संकल्पना रुजविल्यानंतर समोर आलेल्या परिणामांवरून हे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील ग्रामीण भागांना भेट दिल्यानंतर कृषी पर्यटन क्षेत्रात असलेली प्रचंड क्षमता दिसून आल्यावर स्थानिक यंत्रणांकडून मिळणारे सहकार्य, सरकारी परवानग्या/सवलती यांचे नियमन करणे अत्यावश्यक आहे. कारण हे घटक कृषी पर्यटनाच्या वाढीसाठी पूरक ठरणार आहेत.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/how-to-apply-kajal-117012700027_3.html", "date_download": "2019-01-21T20:04:49Z", "digest": "sha1:JK6PVE7HXTO53MXXHIYNXAKMG4MFR5SP", "length": 8977, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काजळ पसरू नये म्हणून हे करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाजळ पसरू नये म्हणून हे करा\nनेहमी उच्च ब्रँडेड काजळ वापरा. बाजारात अनेक आणि स्वस्त पर्याय उपलब्ध असले तरी आपल्याला सर्वोत्तम काजळ निवडायचे आहे हे लक्षात असू द्या. इतर काजळ लवकर पसरतात आणि डोळ्यांच्या जवळपास डाग सोडतात.\nकाही केल्या काजळ टिकत नसेल तर जेल लाइनर वापरा. हे घट्ट असतं आणि पसरत नाही. पेंसिल काजळच्या तुलनेत हे महाग असले तरी दिवसभर टिकून राहतात.\nकेवळ एक वर्ष वापरायला हवी लिपस्टिक\nदाट आणि काळ्या केसांसाठी आवळा हेअर मास्क\nडार्क सर्कल दूर करण्यासाठी...\n7 दिवसात स्वच्छ करा काळी मान\nपायांचा कोरडेपणा घालवण्यासाठी ‍काही टिप्स\nयावर अधिक वाचा :\nकाजळ पसरू नये म्हणून हे करा\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nजाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे\nचांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...\nसाखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार\nस्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2017/03/22/citizen-journalism-call/", "date_download": "2019-01-21T19:52:20Z", "digest": "sha1:54CC5OGHMZTJHXY7ZDTVOSEMP4FVHVVP", "length": 10013, "nlines": 79, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "आपल्या बातम्या... आपली नागरिक पत्रकारिता - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nआपल्या बातम्या… आपली नागरिक पत्रकारिता0 मिनिटे\nसध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकजण स्मार्ट फोन घेऊन वावरत असतो. एरव्ही रोजची गरजेचा वस्तू बनलेला हाच मोबाईल आपल्याला आणखी एक शक्ती देतो. होय….शक्तीच \nअतिशय साधा आणि सामान्य वाटणारा मोबाईलआपल्याला बनवू शकतो एक सजग ‘नागरिक पत्रकार’. ज्यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची बातमी आम्हाला कळवू शकता आणि आम्ही ती खात्री करून प्रसिद्ध करू शकतो. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात माहितीची देवाण-घेवाण वेगात होणे शक्य आहे आणि आपण जर ‘कडेगाव-पलूस लाइव न्यूज’ च्या माहिती प्रसारण चळवळी मध्ये सामील झालात तर आपणही या विधायक लोकशाही भक्कम करण्याऱ्या कृतीचा हिस्सा व्हाल.\nआपण आपले लेख, बातम्या, इतर माहिती, कार्यक्रमाचे निमंत्रण इतर तक्रारींच्या बातम्या, जाहिराती (अटी लागू) पाठवा. आमच्या संपादकीय विभागाच्या सल्ल्याने प्रसारण निकष पार केलेय सर्व गोष्टी आम्ही अगदी सन्मानपूर्वक प्रसिद्ध करू.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास ‘नागरिक पत्रकार’ बनवण्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. पण, प्रशिक्षण नसले तरी आपल्याकडे असणाऱ्या मोबाईल च्या माध्यमातून आपण अगदी या क्षणापासून बातम्या देणे सुरु करू शकता. आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास ८३९०४४२२३३ किंवा इमेलद्वारे desk@kplivenews.com वर पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू. अगदी आपल्या नावानिशी.\nमग सुरु करताय ना लिहायला \n← वांगीचे जयपाल उत्तमराव मोहिते ऊसभूषण पुरस्काराचे मानकरी\nपै. वैभव रास्कर ' मुंबई कामगार केसरी' किताबाचे मानकरी →\nवेब पत्रकारीतेमध्ये काम करण्याची ग्रामीण युवक-युवतींना संधी\nकडेगाव परिसरातला युवा बदलतोय..\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nआपल्या बातम्या… आपली नागरिक पत्रकारिता\nठळक बातमी\tपै. वैभव रास्कर ' म…\nठळक बातमी\tवांगीचे जयपाल उत्त…\nवांगीचे जयपाल उत्तमराव मोहिते ऊसभूषण पुरस्काराचे मानकरी\nवांगी (सदानंद माळी): वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही एस आय) तर्फे दिला जाणारा यंदाचा 'ऊसभूषण पुरस्कार' वांगी (ता. कडेगांव) येथील जयपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-police/", "date_download": "2019-01-21T21:06:17Z", "digest": "sha1:IMU5RTLBJZGHBCTPCWBGFHRJXTBD7PXA", "length": 6119, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रस्त्यावर फटाके वाजविण्यास पोलिसांकडून बंदी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरस्त्यावर फटाके वाजविण्यास पोलिसांकडून बंदी\nपुणे – सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यावर फटाके उडवण्यास पोलिसांनी बंदी घातली असून या संदर्भात पुणे शहर पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.मुंबई पोलीस कायदा 1951 च्या नियम 33 (1) (यु ) अन्वये, कोणत्याही रस्त्यावर किंवा कोणत्याही रस्त्यापासून 50 फुटाच्या आत कोणतेही फटाके स्वैरपणे उडविणे किंवा दारू काम सोडणे किंवा फेकणे अथवा फायर बलून किंवा अग्निबाण सोडणे, फटाका उडविण्याचा जागेपासून चार मीटर अंतरावर 125 डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन विक्री व वापरास तसेच ध्वनी निर्माण करून आवाजाचे प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री 10 ते सकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण मनाई करण्यात आली आहे.\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\nपुण्यामध्ये डीजेविरोधात पोलिसांची धडक कारवाई; मिक्सर केला जप्त\nपुण्यामध्ये पुन्हा एकदा गुंडाचा हैदोस; 16 गाड्यांच्या काचा फोडल्या\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना आज एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.…\n‘पाच कार्यकर्ते मागे नसतानाही जावडेकरांना मंत्रीपदाची बंपर लॉटरी…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/kathaaklechya/", "date_download": "2019-01-21T20:16:47Z", "digest": "sha1:YE2PGY56OCB4VCE2ZUAWUPBQL23RQLBE", "length": 14806, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कथा अकलेच्या कायद्याची | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nविविध पलू हा विषय मराठीत लिखाण न झाल्यामुळे सर्वसामान्यांसाठी अनोळखी आणि म्हणून क्लिष्ट.\nश्श्शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही\nदोन-तीन प्रकारच्या बौद्धिक संपदांचा निदान ओझरता उल्लेख तरी शेवटी व्हायला हवा..\nतू गिर, मैं संभालूंगा..\nनातं सुदृढ राहायला हवं असेल तर एकाच्या अवगुणांना दुसऱ्याने आपल्या गुणाने तोलून धरलं पाहिजे\nमाझ्या मागच्या पत्रात मी तुला सांगितले होते बघ की, तुझा ‘बटवा’ तुझ्या देशाने आता सुरक्षित केला आहे.\nयातूनच सुरू झाला आपलं पारंपरिक ज्ञान जतन करण्याचा भगीरथ प्रयत्न\nभारतावर दबाव आणण्याचे निरनिराळे मार्ग अमेरिका अवलंबते आहे.\nभारताची अवस्था त्या नवरा-बायकोसारखी आहे.. ज्यांचे एकमेकांशी जमत नाही; पण एकमेकांवाचून ज्यांना करमतही नाही.\nबुजगावण्याला जेव्हा जाग येते..\nउन्हापावसात झिजत वर्षांनुवर्षे शेतात उभे असलेले एक निरुपद्रवी बुजगावणे.\nया औषधाने ल्युकेमिया रुग्णांच्या आयुष्यात क्रांती घडवली.\nतरुण आहे ‘हक्क’ अजुनी..\nबलाढ्य बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना अलीकडे नवी औषधे सापडेनाशी झाली\nभारताने १९७० मध्ये नवा पेटंट कायदा अवलंबला.\nऔषधांवरील सक्तीचा परवाना ही १९७० मधल्या भारतीय पेटंट कायद्यातील आणखी एक अतिशय महत्त्वाची तरतूद.\nएवढाच गुंतागुंतीचा असतो एखाद्या नव्या औषधाचा जन्मही.\nऔषधं आयात करावी लागत आणि ती पेटंटेड असल्याने प्रचंड महाग असत.\nलहानपणी ऐकलेल्या गोष्टींमधल्या राजकन्या, राक्षस, चेटकिणी वगैरे फक्त कल्पनेत असतात,\nसंगणकीय सॉफ्टवेअर्स हा आजच्या जगण्याचा एक परवलीचा शब्द.. त्यावर प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते. पण या सॉफ्टवेअर्सना पेटंट द्यायची की नाही हा वर्षानुवर्षांपासून गोंधळाचा विषय आहे. सॉफ्टवेअर्स ना गणिती\nचक्रवर्ती खटल्यानंतर अमेरिकेत सजीवांवर पेटंट्स देण्याचे पर्व सुरू झाले; त्यात रीकॉम्बिनंट तंत्रज्ञानाने बनविलेल्या अनेक डीएनएवरील पेटंट्सचाही समावेश होता.\n‘सजीव प्राणी निसर्गनिर्मित आहेत.. त्यांच���यावर ‘पेटंट’ कोण मागेल नि मिळवेल’ असे वाटत असेल तर गेल्या ४१ वर्षांतील घडामोडी जरा लक्षपूर्वक पाहा.\nही शर्यत रे अपुली..\n‘नावीन्य’ हा निकष संशोधनाने एकदा पार केला, की मग उरतात असाहजिकता आणि औद्योगिक उपयुक्तता हे आणखी दोन निकष.\nक्या नया है वह\nपेटंट मिळण्यासाठी संशोधन नवीन, असाहजिक आणि औद्योगिक उपयुक्तता असलेले असावे या तीन अटी आहेत\nकथा अकलेच्या कायद्याची असून अडचण नसून खोळंबा..\nपेटंट्सच्या अर्थकारणाबद्दल बोलायला लागलं, की हमखास हत्ती आणि तीन आंधळ्यांची गोष्ट आठवते. पेटंट्स एकाच वेळी अत्यावश्यक वाटतात\nपहिले पेटंट कुणी दिले कुणाला इटलीमध्ये मध्ययुगात सुरू झालेली ही पद्धत आधी युरोपात आणि मग समुद्रापार केव्हा गेली हा इतिहासदेखील रोचक आहेच.. तो पेटंटबद्दल अधिक चर्चा करण्याआधी पाहायलाच हवा\nमुझको भी तू ‘लिफ्ट’ करा दे..\nउचलेगिरी ही भारतीय सिनेमात नवीन नाही. मात्र चोरी झाली तर ती नक्की कुणाची त्याचा कॉपीराइट कुणाकडे आणि संबंधित अधिकार कुणाकडे असे अनेक अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न उद्भवतात.\nमाया अँजलू या अमेरिकन लेखिकेच्या स्मृत्यर्थ काढलेल्या टपाल तिकिटावर दुसऱ्याच अमेरिकी लेखिकेच्या ओळी वापरल्या जातात आणि तीही गप्प राहाते.\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://citypedia.net.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4%3F", "date_download": "2019-01-21T21:17:28Z", "digest": "sha1:PII36ZFFG3RNMJMO67LZUUEMCXTTIRGE", "length": 4630, "nlines": 38, "source_domain": "citypedia.net.in", "title": "माहिती अधिकाराची उत्तरे टीएमसी वेबसाईटवर अजून का नाहीत? - CITYPEDIA - Wiki Portal for Cities, Citizen & Civic Issues", "raw_content": "माहिती अधिकाराची उत्तरे टीएमसी वेबसाईटवर अजून का नाहीत\nठाणे ३१ जुलै २०१८:(महाराष्ट्र् टाईम्स वृत्त) माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे थेट पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जातील, अशी घोषणा ठाणे महापालिकेने तीन महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, आजतागायत पालिकेच्या वेबसाइटवर एकही उत्तर प्रसिद्ध झालेले नाही. त्यामुळे पालिकेने पारदर्शी कारभाराबाबतची केलेली घोषणा हवेतच विरली असून या घोषणेच्या अंमलबजावणीचा मुहूर्त कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nकाही महिन्यांपूर्वी ठाणे शहरातील माहिती अधिकाराचा मुद्दा भलताच वादग्रस्त ठरला होता. वादग्रस्त पद्धतीने माहिती मिळवून त्याचा गैरवापर करण्याचे प्रकार वाढल्याचा आरोप प्रशासनाकडून करण्यात आला होता. त्याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचनाही मांडण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना वादग्रस्त पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे उत्तर राज्य सरकारच्यावतीने देण्यात आले होते. त्यानंतर पालिकेने अशा वादग्रस्त कार्यकर्त्यांची माहिती ठाणे पोलिसांकडे सोपविली असून खंडणीविरोधी पथकामार्फत त्यांची चौकशी सुरू आहे. त्याच कालावधीत पालिकेतील कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे थेट वेबसाइटवर दिली जातील, अशी घोषणा पालिकेतर्फे करण्यात आली होती. मात्र, एप्रिल महिन्यापासून अशी कोणतीही माहिती पालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पालिकेच्या घोषणेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2008/08/blog-post.html", "date_download": "2019-01-21T19:38:36Z", "digest": "sha1:5FMQIX77MSAXJVRBPRNHW3AM34555SZN", "length": 12122, "nlines": 100, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: कोल्हापूरी मिसळ..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखक��चा वापर करा.\nसोमवार, ४ ऑगस्ट, २००८\nवाढणी : ४ जण\nसाहीत्य : १. मोड आलेली मटकी (मूग मिसळले तरी उत्तम)२ बाऊल,\n२. २ मध्यम आकारचे उकडलेले बटाटे,\n३. दोन मोठे कांदे (१ मोठा चिरून आणि दुसरा बारिक चिरलेला)\n२. २ मोठे टोमॅटो (१ मोठा चिरून आणि दुसरा बारिक चिरलेला)\n३. सुके खोबरे किसलेले १/२ वाटी\n४. ओले खोवलेले खोबरे १/२ वाटी\n५. गरम मसाला : ४-५ मिरी, ३-४ लवंगा, दालचिनी\n६. २ चहाचे चमचे भरून तीळ, तितकेच अख्खे धणे\n७. ३-४ लाल मिरच्या (तिखट पणावर कमी -जाती)\n८. उत्तम प्रतीचा कांदा लसूण मसाला...\n९. आलं लसूण.. अंदाजे\nप्रथम सुके खोबरे आणि तीळ वेगवेगळे कोरडेच (तेल न घालता) भाजून घ्यावे . ते वेगळ्या थाळीत काढून ठेवावे. त्या कढईत अगदी थोडे तेल घालून त्यात मोठा चिरलेला एक कांदा, आलं - लसूण घालून कांदा ब्राऊन होई पर्यंत परतावे. ते भाजलेल्या खोबर्‍याच्या थाळीत एकत्र ठेवले तरी चालेल. त्यानंतर पुन्हा थोडं तेल घालून त्यात अख्खे धणे, आणि सगळा अख्खा गरम मसाला परतावा आणि त्यातच लाल मिरच्या आणि नंतर ओला नारळ घालून आणखी थोडा वेळ परतून घ्यावे.गरम मसाला आणि मिरच्यासाठी तेल कमी लागते.. त्यामुळे त्यातच ओला नारळ परतावा म्हणजे खूप तेलकट नाही होणार. आता भाजलेला हा सगळा मसाला आणि एका टोमॅटोचे मोठे तुकडे करून मिक्सर मधून एकदम बारिक वाटून घ्यावे. हा झाला मसाला.\nउकडलेल्या बटाट्यांची नेहमी सारखी भाजी करून घ्यावी. फक्त हिरवी मिरची न घालता लाल मिरची पावडर घालावी .मोड आलेल्या मटकीची कोरडी उसळ करून घ्यावी. नेहमी सारखी फोडणी करून तिखट मिठ.. घालून उसळ कोरडी करावी . पाणी अजिबात राहू देऊ नये.(१-२ जणांसाठीच करायची असेल तर मी, फार त्रास न घेता मटकीच्या उसळीतच उकडलेले बटाटे घालते आणि एकत्रच भाजी/उसळ करते.)\nआता मिसळीचा प्राण असलेला कट:\nमिसळ ही पूर्णपणे त्याच्या कटावर अवलंबून असते. कट किंवा रस्सा.. काहीही म्हणा.\nपातेल्यामध्ये साधारण दोन भाज्यांच्या फोडणीला लागेल इतके तेल घालावे. ( हे तेल आधी तळणी करता वापरलेले नसावे.. नाहीतर याचा वास कटाला लागतो). तेल तापले की, त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, हळ्द, हिंग, जिरे हे घालावे. कांदा गुलाबी झाला की, त्यात २-४ चमचे कांदा लसूण मसाला घालावा. आणि लगेच २ चमचे साखर घालावी. कांदा लसूण मसाल्याचे प्रमाण आवडीनुसार बदलावे. साखर मात्र विसरू नये. तेलातच साखर घातल्याने कमी तेलात तर्री नवाचा प्रकार मिळतो. यात आता वाटलेला सगळा मसाला घालावा आणि थोडा वेळ परतावा. आधीच शिजवून घेतल्याने केवळ टोमॅटो शिजेल इतपतच तो परतावा. मग त्यात गरम पाणी घालावे. अंदाजे ४ कप पाणी घालावे. खूप दाट वाटल्यास आणखी थोडे घालावे. पण खूप पातळ करू नये. आता यात मिठ घालावे आणि चवीनुसार कांदा लसूण मसाला हवा असेल तर घालावा पुन्हा. उकळी आली की गॅस बंद करावा.(फोडणीत साखर घातल्याने तर्री सुंदर येते. आणी निम्मेच तेल लागते. साखरेचा पाक होऊन तो लाल रंग जबरद्स्त दिसतो..\nप्रथम बाऊल मध्ये मटकीची उसळ १ चमचा, बटाट्याची भाजी, मग फरसाण, मग कट किंवा रस्सा, बारिक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालावी आणि शेजारी पाव आणि लिंबाची फोड थेवून सर्व्ह करावे.काही जणांना लिंबा ऐवजी दही घालूनही आवडते. ते ही ट्राय करून बघा.करून पहा.. छान झाली तर नक्कि कळवा.\n१० सप्टेंबर, २००८ रोजी १२:२७ म.उ.\nफडतरे, चोरगे यांची मिसळ मी खूप मिस करतोय मध्यंतरी मुंबईला शिवाजीपार्कात कोल्हापूर महोत्सव होता. फडत-यांच्या मिसळीसाठी अर्धा फर्लांग रांग होती. त्या रांगेत मी पण होतो:-)\nरेडीमेड ’कांदा लसूण मसाल” मुंबईत कुठे मिळेल काही अंदाज\n१ ऑक्टोबर, २००९ रोजी १०:१८ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2009/02/blog-post_26.html", "date_download": "2019-01-21T20:52:23Z", "digest": "sha1:I74ZCR3SO7X63OTVQPA7CU27NTKNWQTY", "length": 13135, "nlines": 108, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: पराठा किंवा तिखट पुरणपोळी.. ;)", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, २६ फेब्रुवारी, २००९\nपराठा किंवा तिखट पुरणपोळी.. ;)\nअसं म्हणतात की, तहान लागली की, विहिर खोदण्यापेक्षा आधीच पाण्याची सोय करून ठेवावी. छे पण माझं इतकं कुठलं डोकं चालायला पण माझं इतकं कुठलं डोकं चालायला आधी उल्हास त्यात फाल्गुन मास.. म्हणजे आधीच बर्न फूड स्पेश्शालिस्ट त्यात लेकाचा डबा.. काय करणार आधी उल्हास त्यात फाल्गुन मास.. म्हणजे आधीच बर्न फूड स्पेश्शालिस्ट त्यात लेकाचा डबा.. काय करणार करा इनोवेशन्स.मी आणि माझी एक मैत्रीण .. दोघी नेहमीप्रमाणे आपापले रडगाणे गात होतो.. की, मुलांना डब्यात काय काय द्यायचं. माझ्या परीने मी माझा प्रश्न सोडवला होता. म्हणजे ५ दिवसांपैकी, २ दिवस तूप सारख पोळी चा रोल, २ दिवस पालक, मेथी, अशा भाज्या घातलेल्या पुर्‍या आणि एक दिवस ब्रेडचं सँडवीच. पण हा जळ्ळा इथला ब्रेड टोस्ट केल्याशिवाय खावासा वाटतच नाही. त्याचं सँडवीच केलं की, खातना हमखास टाळ्याला चिकटणार आणि सँडविच नको पण ब्रेड आवर असं म्हणायची वेळ येणार. त्यात माझ्या लेकाचे नखरे. माझ्या म्हणजे माझ्या मैत्रीणीच्याही लेकाचे\nसहज बोलता बोलता मी तिला म्हणाले की, अथर्वला पटेल मध्ये मिळते ती गरम कचोरी खूप आवडते. भलेही पटेल वाला, ती माय्क्रोव्हेव करून देतो पण त्याला आवडते. ती सहजच म्हणाली की, कचोरीचं स्टफिंग थोडासा फरक करून त्याच्या पराठा करून द्यायला हरकत नाही.झालं हे बोलणं झालं आणि माझ्या डोक्यात चक्र सुरू झाली. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला सारखी मी आले स्वयंपाकघरात. माझं स्वयंपाक घर खर्‍या अर्थाने प्रयोग शाळा आहे. म्हणजे तिथे इतके प्रयोग सुरू असतात, एखाद्या शस्त्रज्ञ काय करेल त्याच्या लॅबमध्ये\nतर.. आता हा पराठा कम तिखट पुरणपोळी.. करणार असाल तर स्वतःच्या जबाबदारीवर.\nकणिक - २ कप\nमूग डाळ १ कप\nबडिशेप - १ चमचा\nमीठ, धणे जीरे पावडर - १ चमचा\nगरम मसला - १ चमचा\nआमचूर पावडर १ चमचा .. नसल्यास चिंचेचा कोळ १ चमचा.\nगूळ - सारण ज्याप्रमाणात गोडसर हवे आहे त्याप्रमाणात अथवा साखर २ चमचे.\nतेल.तवा, फ्राईंग पॅन, पोळपाट लाटणे.\n१. मूगाची डाळ सुट्टी शिजवून घ्यावी. ती गरगट्ट नाही झाली पाहिजे. पाणी जास्ती असल्यास निथळत ठेवावी.\n२. पॅनमध्ये, थोडे तेल घालून फोडणी करावी. फोडणीत बडीशेप, जीरे, ओवा, कढीपत्ता, हळद, हिंग घालावे. त्यात मूगाची शिजवलेली डाळ घालावी. ती ओलसर असेल.. त्यात मीठ, गरम मसाला, गूळ, चिंचेचा कोळ अथवा आमचूर पावडर घालावी.\n३. हे मिश्रण आता हळूहळू शिजू लागते आणि डाळ मोडू लागते. आणि ते कोरडे होते. साधारण कोरडे झाले की, गॅस बंद क��ावा. ते पूर्ण गार झाले की, ते व्यवस्थित कोरडे होते.\n४. हाताने सारखे करून घ्यावे.\n५. कणिक, २ चमचे तेलाचे मोहन घालून, थोडी हळद, मीठ घालून घट्ट मळून घ्यावी. सैल असू नये. दहा मिनिटे कणिक झाकून ठेवावी.\n६. आता कणकेच्या पारीमध्ये वरील सारण भरून पोळी लाटावी.\n७. तव्यावर दोन्ही बाजूनी तूप्/तेल सोडून खरपूस भाजून घ्यावी.\n८. सारणात कांदा बारिक चिरून घातला तरी छान लागेल..\nहाच तो जगप्रसिद्ध पराठा..\nसारण कोरडे असल्याने या पोळ्या ४-५ दिवस तरी अगदी छान टीकतात. प्रवासाला नेता येतील. मात्र त्यात कांदा घालू नये.\nतर माझ्या ताई आणि मैत्रीणींनो.. नक्की करून बघा. तुमच्या पिल्लाला डब्यात काय द्यावे असा प्रश्न असेल तर एकदिवसाचा तरी हा प्रश्न मिटेल हे नक्की.\nमाझ्या दादा, काका आणि मित्रांनो.. तुम्हीही तुमच्या अन्नपूर्णेला (आई, पत्नी, बहीण, मुलगी) अगदी जरूर करायला सांगा आणि स्वतःच करत असाल तर नक्की करून बघा.माझ्या प्रयोग शाळेतले प्रयोग नेहमीच टाकाऊ नसतात याचा प्रत्यय मला आला... जेव्हा माझ्या लेकाने अगदी आवडीने हा पराठा खाल्ला.\nमला अथर्वचा हेवा वाटतो.\nआवडीने खाणार त्याला प्राजू देणार.तुझ्या उपक्रम शीलतेला आणी कल्पकतेला सलाम\nही कचोरीच आहे.\"पराठा रुपी कचोरी.\"\nफ़क्त त्यांत कांदा बारीक चिरून ( की कीसून ) घालण्याची कल्पना तेव्हाधीशी रुचली नाही.\n१६ मार्च, २००९ रोजी १२:१२ म.पू.\nप्राजू ताई आपल्या अकल्पित ,आणि वादळ कथा वाचल्या\nदोन्हि क़थांचा धक्कादायक शेवट एकदम अनपेक्षित.\nठेवणीतले आवाज,हू एम आय,डोळे हे जुलमी गडे.\nफ्लाईंग टू यु.एस हे लेख पण छान.\nवाचून वेगळे वाचल्यासारखे वाटले.\nतुमचा अथर्वला बघून मला माझ्या भाच्याची-अनीश ची आठवण झाली,\nदोघे ही एकदम सारखेच दिसतात \n२३ मार्च, २००९ रोजी ६:४० म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/74-thousand-non-ticket-passengers-7-months-150065", "date_download": "2019-01-21T21:19:13Z", "digest": "sha1:6CXFXKLVJJAUSH2632P7TWT5PK6FUWQK", "length": 11393, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "74 thousand non-ticket passengers in 7 months ७ महिन्यांत ७४ हजार विनातिकीट प्रवासी ! | eSakal", "raw_content": "\n७ महिन्यांत ७४ हजार विनातिकीट प्रवासी \nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४ हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.\nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४ हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.\nपुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर दरम्यान मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. प्रवासाचे तिकीट योग्य पद्धतीने न घेणे, जवळच्या प्रवासाच्या तिकिटात लांबच्या अंतराचा प्रवास करणे, याबाबतही तपासणी झाली. एकूण एक लाख ६३ हजार ५९४ प्रकरणांत ८ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. विनातिकीट प्रवाशांमध्ये गेल्यावर्षी याच कालावधीत १ लाख ३८ हजार प्रकरणांत ७ कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहव्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील पथकांनी ही कारवाई केली.\nपुणे शहरातील ३६ हजार महिला ‘बडीकॉप’च्या सदस्या\nपुणे - नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेचा भरधाव कार चालविण्याच्या कारणावरून कॅबचालकाबरोबर वाद झाला. कारचालकाच्या उद्धट वर्तनाबाबत महिलेने...\nपुणे - देशातच नव्हे, तर जागतिक पातळीवर नामांकित विद्यापीठाच्या यादीत स्थान मिळविलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या वर्षभरात...\nवांजळे पुलाला जोडून धायरीसाठी नवा उड्डाण पूल\nधायरी - धायरी गावाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धायरी फाटा येथे होणारी वाहतूक...\nश्री विठ्ठल मंदिर संरक्षित स्मारक व्हावे म्हणून प्रस्ताव पाठवणार\nपंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर केंद्र अथवा राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत नाही...\nविशेष प्राधिकरणाच्या विस्ताराचा विचार\nपुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय वि���ानतळ विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणातील’ (एसपीव्हीए) सहभागासंदर्भात महाराष्ट्र...\nअधिकृत होर्डिंगवर माननीयांचा रुबाब\nपुणे - माननीयांचा ‘बर्थ डे’, त्यांनी दिलेल्या सण-उत्सवाच्या शुभेच्छा यांसाठी आमच्या अधिकृत जाहिरात फलकांवर-होर्डिंगवर अतिक्रमण केलं जातं. लोकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61937", "date_download": "2019-01-21T20:41:58Z", "digest": "sha1:OJVYYBJ7C3MBRSFSXYV25ENEX4RUD2L3", "length": 7309, "nlines": 143, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चिव चिव चिमणी - मित- मल्हार - वय ५.५ वर्षे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चिव चिव चिमणी - मित- मल्हार - वय ५.५ वर्षे\nचिव चिव चिमणी - मित- मल्हार - वय ५.५ वर्षे\nपाल्याचे नांव - मल्हार\nआभार - सारेगामा लिमिटेड आणि श्रीमती मीना खडीकर\nमराठी भाषा दिन २०१७\n किती छान गायलाय मल्हार\n किती छान गायलाय मल्हार\nखरंच किती तालासुरात गायलाय\nखरंच किती तालासुरात गायलाय मल्हार असा गोड ठोसा कुणीही आनंदाने खाईल\nमस्तं म्हटलय. व्हिडिओ हवा\nमस्तं म्हटलय. व्हिडिओ हवा होता, अजून छान वाटलं असतं.\nतालासुरात गायलाय मल्हार, मस्तच.\nकौतुक आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद मंडळी \nइकडे घरात, मित्र मंडळींमधे आणि भारतात गेल्यावर सर्वत्र, असं मराठी सतत कानावर पडत असल्याने बोलणं त्याला लहानपणापासूनच चांगलं जमतं. लिखाणाची सवय मात्र हळूहळू करावी लागणार. मराठी लेखन-वाचन जमत नसल्याने हे गाणं देखील सीडी वर ऐकून त्याने पाठ केलं.\nफाईट, ठोसा, रडत बसा असले जिव्हाळ्याचे शब्द असल्याने हे गाणं लगेच आवडलं आणि पटकन पाठ सुद्धा झालं \nव्वा मल्हार, फारच छान\nव्वा मल्हार, फारच छान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिन २०१७\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/how-to-celebrate-gudi-padwa-118031200008_1.html", "date_download": "2019-01-21T20:59:45Z", "digest": "sha1:V7RM7XQROIYZLWPLW7WYW7XSUIMSO6VL", "length": 14677, "nlines": 163, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गुढीपाडवा: या दिवशी काय करावे | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगुढीपाडवा: या दिवशी काय करावे\nकडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी.\nघरावर गुढी उभारून, उदबत्ती, धूप इत्यादीने वातावरण सुवासिक ठेवावे.\nदिवसभर भजन-कीर्तन व शुभ कार्य करत आनंदाने वेळ घालवावा.\nसर्व जीव व प्रकृतीसाठी मंगल कामना करावी.\nब्राह्मणाची अर्चना करत लोकहितासाठी प्याऊ स्थापित करावे.\nया ब्राह्मण मुखाने दिवशी नवीन वर्षाचे पंचांग किंवा भविष्यफल ऐकावे.\nया दिवसापासून दुर्गा सप्तशती किंवा रामायणाचे नऊ दिवसीय पाठ आरंभ करावे.\nआपसातील कडवटपणा मिटवून समता-भाव स्थापित करण्याचा संकल्प घ्यावा.\nचिर सौभाग्याची कामना करणार्‍यांसाठी हे व्रत अती उत्तम ठरेल.\nयाने वैधव्य दोष नष्ट होतात.\nया व्रताने धार्मिक, राजकारणी, सामाजिक, व्यावहारिक सर्व प्रकाराचे काम पार पडतात.\nवर्षभर घरात शांती राहते.\nहे व्रत केल्याने दुःख आणि दारिद्र्याचे नाश होतं आणि धन-धान्यात वृद्धी होते.\nराज ठाकरे पाडव्याला मेळाव्यात साधणार संवाद\nयेथे गुढीपाडव्याला केलं जातं रावण वध\nयंदा मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर होणार\nयावर अधिक वाचा :\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\nहे कायमचे लक्षात ठेऊया\nकेवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...\nपौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...\nसोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव\nपौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. ��ामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2018/04/02/bharat-band-dalit-sanghtan-reports-of-violence/", "date_download": "2019-01-21T19:34:03Z", "digest": "sha1:LJFYA6WNYURMYUV6G4VHBAWRLIN7MLF2", "length": 8740, "nlines": 73, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "दलित संघटनांचा एससी-एसटी कायद्यामधील बदलांबाबत आज भारत बंद, उत्तरेत काही ठिकाणी हिंसा - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nदलित संघटनांचा एससी-एसटी कायद्यामधील बदलांबाबत आज भारत बंद, उत्तरेत काही ठिकाणी हिंसा0 मिनिटे\nApril 2, 2018 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम\nकडेगाव: सुप्रीम कोर्टाने अलीकडेच एससी-एसटी कायद्यामध्ये केलेल्या बदलाचा निषेध म्हणून देशभर दलित संघटनांनी पुकारलेला आजचा बंद मोठ्या प्रमाणात सुरु असून उत्तरेतील राज्यांमधून काही ठिकाणाहून हिंसेच्या बातम्या येत आहेत.\nकडेगाव तसेच पलूस तालुक्यात भारत बंदचा विशेष प्रभाव नसून जीवनमान नेहमीसारखे सुरु आहे. लवकरच याबाबत भूमिका ठरवण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.\nया संदर्भात केंद्र सरकारने पुनर्परीक्षण याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारचे वकील आपली बाजू व्यवस्थित मांडतील असे स्पष्टीकरण दिले आहे.\nदरम्यान, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यात बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे अश्या बातम्या आहेत. मेरठ इथे पोलीस स्टेशनला आग लावण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.\nभारत बंदच्या अनुषंगाने सीबीएसईने आजची परीक्षा काही ठिकाणी रद्द केली आहे.\n← औंध येथे बुधवारी (दि. ११) ‘गुलामगिरी हटाव परिषदे’चे आयोजन\nउन्हाळी सुट्टीत नक्की काय केलं पाहिजे \nकोयनेचा पाणीसाठा झाला ‘पावशेर’\nकॉ. कदम गुरुजी यांचा प्रथम स्मृतिदिन: पुरोगामी चळवळीचा बहुजन शिक्षण वाचवण्याचा निर्धार\nNovember 4, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 10\nMay 29, 2018 सागर वायदंडे 0\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nदलित संघटनांचा एससी-एसटी कायद्यामधील बदलांबाबत आज भारत बंद, उत्तरेत काही ठिकाणी हिंसा\nby कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min\nशिक्षण\tउन्हाळी सुट्टीत नक…\nसमाजकारण\tऔंध येथे बुधवारी (द�…\nऔंध येथे बुधवारी (दि. ११) ‘गुलामगिरी हटाव परिषदे’चे आयोजन\nकडेगाव: जनता क्रांती दल, महाराष्ट्र यांचे वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे १९१ व्या जयंती निमित्त बुधवार दि ११ एप्रिल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-metro-will-plant-21000-trees-121976", "date_download": "2019-01-21T21:07:52Z", "digest": "sha1:OUQBIZWZSEBWZ23OIYNKMPNLIN3IE2KJ", "length": 11525, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai Metro will plant 21000 trees मुंबई मेट्रो लावणार 21000 झाडे | eSakal", "raw_content": "\nमुंबई मेट्रो लावणार 21000 झाडे\nगुरुवार, 7 जून 2018\nमुंबई - मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे वृक्षतोडीची भरपाई तसेच सीएसआर योजनेतून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे 20 हजार 900 झाडे लावण्यात येणार आहेत. पुढील सात वर्षे त्या झाडांची देखभालही केली जाईल. मुंबई मेट्रो आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्यात झालेल्या करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.\nमुंबई - मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे वृक्षतोडीची भरपाई तसेच सीएसआर योजनेतून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे 20 हजार 900 झाडे लावण्यात येणार आहेत. पुढील सात वर्षे त्या झाडांची देखभालही केली जाईल. मुंबई मेट्रो आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्यात झालेल्या करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.\nवृक्ष प्राधिकरण समितीच्या संमतीनुसार उद्यानाच्या हद्दीतील मालाड, आकुर्ली येथे 19 हेक्‍टर जागा झाडे लावण्यासाठी दिली जाणार आहे. 20 हजार 900 झाडांपैकी 10 हजार 450 झाडे ही भरपाई म्हणून; तर उर्वरित झाडे सीएसआर योजनेतून लावली जातील. त्यामध्ये बेल, चाफा, जंगली बदाम, साग, सप्तरंगी, सिंगापूर चेरी ही झाडे लावली जातील.\nमेट्रोसाठी तोडलेल्या प्रत्येक झाडामागे तीन झाडे लावणे बंधनकारक होते; मात्र त्यापेक्षा जास्त झाडे मुंबई मेट्रोकडून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली लावली जातील.\n- अश्‍विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो.\nजिल्हा न्यायालयास जागेसाठी पाठपुरावा सुरू : न्यायमूर्ती गंगापूरवाला\nजळगाव ः जिल्हा न्यायालयासाठी जागा अपूर्ण पडते, यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. जागा देणे माझ्या अधिकारात नाही, मात्र याबाबत शासनाला विनंती करेल,...\nअंजली पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास सुवर्णपदक\nपाली - शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अंजली सुधीर पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास प्रथम पारितोषिकसह सुवर्णपदक मिळाले आहे. गौंडवना...\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nमुंबई - थंडी कमी झालेली असतानाच मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद शनिवारी झाली. चार वर्षांतील जानेवारी...\nमुंबई - मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू झालेली राजधानी एक्‍स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत पाच तास लवकर दिल्लीत दाखल होणार आहे. या गाडीला ‘पुश-पुल’...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lal-killa-news/bjp-strategy-for-2019-election-1726019/", "date_download": "2019-01-21T20:39:45Z", "digest": "sha1:XIIAGLXM622YUFBA6DN2VDPFJU33ZD7A", "length": 25482, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BJP Strategy for 2019 Election | न्यायालयाच्या खांद्यावरून भाजपचे ध्रुवीकरण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nन्यायालयाच्या खांद्यावरून भाजपचे ध्रुवीकरण\nन्यायालयाच्या खांद्यावरून भाजपचे ध्रुवीकरण\nभाजप धर्माच्या आधारावर ध्रुवीकरणाचे राजकारण करणार नाही.\nअमित शाह ( संग्रहीत छायाचित्र)\nभाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत (२९ जुलै) नि:संदिग्ध शब्दांत सांगितले होते की, भाजप धर्माच्या आधारावर ध्रुवीकरणाचे राजकारण करणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारने केलेली विकासकामेच भाजपला पुन्हा केंद्रात सत्तेवर बसवतील; पण या मुलाखतीनंतर दहा दिवसांच्या अंतरातच अमित शहांची राजकीय विधाने पाहिली तर शहांनी त्यांची ध्रुवीकरणाबाबतची भूमिका बदललेली असल्याचे दिसते. आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी यादीवरून शहांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यातून भाजप विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ध्रुवीकरणाच्या आधारेच सत्ता मिळण्याच्या मागे लागला असल्याचा अर्थ ध्वनित होतो. खांदा सर्वोच्च न्यायालयाचा, बंदूक भाजपची, गोळी ध्रुवीकरणाची, असा सगळा अत्यंत धोकादायक राजकीय खेळ भाजपकडून खेळला जात आहे.\nआसामच्या प्रश्नावर लोकसभेत आणि राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मोदी सरकारची भूमिका स्पष्ट केली, त्या वेळी राजनाथ यांनी कधीही ‘घुसखोर’ हा शब्दप्रयोग केला नव्हता. मंत्री या नात्याने त्यांना ‘घुसखोर’ शब्द वापरता येत नसावा. नोंदणी यादीत ४० लाख आसामी रहिवाशांची नावे गायब झाली आहेत. त्यांना स्वत:चे नागरिकत्व सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतरच अंतिम यादी जाहीर होणार आहे. राजनाथ यांच्या संसदेतील उत्तरांचा हा गोषवारा. अमित शहांनी मात्र ‘घुसखोर’ हाच शब्दप्रयोग वापरला. आसाममधील ‘घुसखोरां’ना कुठल्याही परिस्थितीत देशाबाहेर काढले पाहिजे, अशी टोकाची आणि एककल्ली भूमिका शहांनी घेतलेली आहे. हेच टोकाचे मत मांडण्यासाठी शहा राज्यसभेत या विषयावर बोलायला उभे राहिले होते; पण सर्व विरोधकांनी, विशेषत: तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी शहांचे भाषण हाणून पाडले. जेमतेम दोन मिनिटे शहांना बोलता आले. हंगामा झाल्याने राज्यसभा तहकूब करावी लागली. विरोधकांच्या या कृतीमुळे संतापलेले अमित शहा थेट भाजपच्या मुख्यालयावर आले आणि पत्रकार परिषदेत त्यांनी आपली मते मांडली. या पत्रकार परिषदेतही ‘घुसखोर’ हाच शब्दप्रयोग वापरला होता. ४० लाख रहिवाशांना सर्वोच्च न्यायालयाने घुसखोर ठरवलेले नाही, तर भाजपचे अध्यक्ष त्यांना घुसखोर ठरवण्याची घाई का करत आहेत\nवास्तविक, राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या प्रक्रियेतच गडबडी झालेल्या आहेत. यादीत आई-वडिलांची नावे आहेत, त्यांच्या अपत्यांची नाहीत. जुळ्यांपैकी एकाचे आहे, दुसऱ्याचे नाही. अनेक हिंदू कुटुंबांची नावे गायब झाली आहेत. जी मुस्लीम कुटुंबे १९७१ पासून राहतात त्यांना यादीत स्थान मिळालेले नाही. आसाममध्ये या यादीमुळे अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यादीतून ज्यांची नावे गायब झाली आहेत त्यापैकी अनेकांना नागरिकत्वाचा पुरावा देता आलेला नाही. त्यांना नागरिकत्व सिद्ध करण्याची पुन्हा संधी दिली जाणार असली तरी हे लोक आता कुठून पुरावा आणणार आहेत त्यामुळे हे लोक ‘घुसखोर’च ठरतील. त्यात फक्त मुस्लीमच असतील असे नव्हे, हिंदूही असतील. अशा हिंदू ‘घुसखोरां’नाही भाजप देशाबाहेर घालवणार आहे का त्यामुळे हे लोक ‘घुसखोर’च ठरतील. त्यात फक्त मुस्लीमच असतील असे नव्हे, हिंदूही असतील. अशा हिंदू ‘घुसखोरां’नाही भाजप देशाबाहेर घालवणार आहे का अर्थातच ना���ी भाजप ‘घुसखोर’ हिंदूंना आश्रय देईल. मुस्लिमांना देणार नाही, कारण आसाममधील मुस्लीम भाजपचे मतदारच नाहीत. जे मतदार नाहीत त्यांना ‘घुसखोर’ ठरवणे राजकीयदृष्टय़ा सोयीचे आहे. म्हणूनच मुत्सद्दी अमित शहांनी ‘घुसखोर’ हा शब्द जाणीवपूर्वक आणि चलाखीने वापरलेला आहे.\nही प्रक्रिया दिल्ली, पश्चिम बंगाल अशा प्रत्येक राज्यात राबवणार का, असा प्रश्न अमित शहांना पत्रकार परिषदेत विचारला गेला. त्यावर शहांचे म्हणणे होते की, आत्ता आसाममध्ये यादी जाहीर झाली आहे, त्यामुळे आसाममधील प्रश्न हाताळू. बाकीच्या राज्यांचा मुद्दय़ावर नंतर विचार करता येईल. याचा अर्थ राष्ट्रीय नागरिक नोंदणीची प्रक्रिया देशभर राबवली जाणारच नाही असे नव्हे. दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांनी आत्ताच ‘घुसखोरां’ना ‘आप’ची सत्ता असलेल्या दिल्ली सरकारने बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे, अशी मागणी करण्यास सुरुवात केली आहे; पण भाजपला आत्ता दिल्लीचा प्रश्न हाताळण्याची गरज वाटत नाही. भाजपचे खरे लक्ष्य पश्चिम बंगाल काबीज करणे हेच आहे. पश्चिम बंगाल ताब्यात घेण्याचे ध्येय अमित शहांनी पत्रकारांकडे बोलून दाखवले आहे. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला वीसहून अधिक जागा मिळतील, असा ठाम विश्वास शहांनी व्यक्त केलेला आहे. किमान दोन वेळा तरी त्यांनी हे वक्तव्य केले आहे आणि त्याचा ‘लोकसत्ता’ प्रत्यक्ष साक्षीदार आहे.\nआसाम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील महत्त्वाच्या राज्यांत भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश मिळालेले आहे; पण ईशान्येमधील भाजपचे वर्तुळ पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळाल्याशिवाय पूर्ण होणार नाही हे भाजप जाणतो आणि प. बंगालमध्ये त्रिपुराची पुनरावृत्ती करायची असेल तर भाजपला ध्रुवीकरणाशिवाय पर्याय नाही. पश्चिम बंगालमध्ये विकासाच्या मुद्दय़ाला प्राधान्य देऊन भाजपला सत्ता मिळू शकत नाही हे वास्तव आहे. ‘घुसखोरां’चा प्रश्न आसामप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही आहे. त्यामुळेच आसाममधील यादीच्या माध्यमातून बंगाली मुस्लिमांना भाजप लक्ष्य बनवू पाहात आहे. हे लक्षात आल्यानेच तृणमूल काँग्रेसचे खासदार संसदेत, विशेषत: राज्यसभेत आक्रमक झालेले दिसतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इतक्या का आक्रमक झाल्या आहेत हे भाजपच्या राजकारणावरून लक्षात येते. गेल्या आठवडय़ात मम��ांनी प. बंगाल टिकवण्यासाठीच दिल्लीवारी केली होती. तब्बल सहा महिन्यांनी, जानेवारी २०१९ मध्ये कोलकात्यात होणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या जंगी सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण विरोधी पक्षांच्या नेत्यांना देण्याचे निमित्त काढून ममता दिल्लीत आल्या होत्या. त्यांना पंतप्रधान होण्यापेक्षाही राज्यातील सत्ता कायम ठेवण्यात अधिक स्वारस्य आहे. त्यासाठी ममतांना विरोधकांनी एकत्र येऊन मोदी-शहा जोडगोळीचा पराभव करणे महत्त्वाचे वाटते.\nआसाममधील चाळीस लाख ‘घुसखोरां’ना देशाबाहेर घालवणे अशक्य आहे हे भाजपला पक्के माहिती आहे. काँग्रेसच्या शनिवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत यूपीए सरकारच्या काळात आसाममधील किती अवैध रहिवाशांची रवानगी देशाबाहेर करण्यात आली त्याची आकडेवारी सादर करण्यात आली. २००५ ते २०१३ या आठ वर्षांत काँग्रेस सरकारने ८२,७२८ अवैध रहिवाशांची पाठवणी केली. ‘एनडीए’च्या चार वर्षांच्या कार्यकाळात म्हणजे २०१४ ते २०१८ मध्ये फक्त १८२२ जणांची पाठवणी झाली. ही आकडेवारी पाहिली की प्रश्न असा येतो की, ४० लाख ‘घुसखोरां’ना मोदी सरकार कसे देशाबाहेर काढणार आहे समजा, आत्ता वगळलेल्या हिंदूंना भाजपने अभय दिले. काही मुस्लिमांनी स्वत:चे नागरिकत्व सिद्ध केले आणि ही ४० लाखांची संख्या निम्मी झाली. तरीही वीस लाख ‘घुसखोरां’ची बांगलादेशात रवानगी करता येईल का समजा, आत्ता वगळलेल्या हिंदूंना भाजपने अभय दिले. काही मुस्लिमांनी स्वत:चे नागरिकत्व सिद्ध केले आणि ही ४० लाखांची संख्या निम्मी झाली. तरीही वीस लाख ‘घुसखोरां’ची बांगलादेशात रवानगी करता येईल का बांगलादेश या ‘घुसखोरां’ना स्वत:च्या देशात घेईल का बांगलादेश या ‘घुसखोरां’ना स्वत:च्या देशात घेईल का या सगळ्यांची उत्तरे नकारात्मकच आहेत. मग, भाजपचे अध्यक्ष अमित शहा ‘घुसखोरां’ना कुठल्याही परिस्थितीत देशाबाहेर काढलेच पाहिजे अशी आततायी भाषा का करत आहेत या सगळ्यांची उत्तरे नकारात्मकच आहेत. मग, भाजपचे अध्यक्ष अमित शहा ‘घुसखोरां’ना कुठल्याही परिस्थितीत देशाबाहेर काढलेच पाहिजे अशी आततायी भाषा का करत आहेत ही ध्रुवीकरणाची भाषा नसेल तर भाजपच्या दृष्टीने ध्रुवीकरण म्हणजे काय ही ध्रुवीकरणाची भाषा नसेल तर भाजपच्या दृष्टीने ध्रुवीकरण म्हणजे काय हेच प्रश्न तृणमूल काँग्रेसचे खासदार संसदेत विचारू पाहात आहेत.\nपण, भाजपने या प्रश्नांना बगल देत राष्ट्रीय नागरिक नोंदणीची सगळी जबाबदारी सर्वोच्च न्यायालय आणि काँग्रेसवर टाकली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही प्रक्रिया भाजप राबवत आहे आणि काँग्रेसच्या काळात या प्रक्रियेची सुरुवात झाल्याने भाजपला बोल लावून नका, अशी राजकीय सोयीची भूमिका घेत भाजपने ध्रुवीकरणाचा डाव मांडला आहे. या राजकीय खेळात आसाममधील ४० लाख ‘घुसखोर’ भारतात राहून निर्वासिताचे जगणे जगणार आहेत. त्यांना ना नागरिकत्व असेल ना मतदानाचा अधिकार ना जगण्याचा मूलभूत अधिकार त्यांच्या छावण्याच पुढे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करतील. ‘घुसखोर’ देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे अमित शहांचे म्हणणे आहे; पण भाजपच्या धोरणामुळे निर्माण होणाऱ्या छावण्या देशासाठी घातक ठरतील. त्यामुळे भाजपचे ध्रुवीकरण आसाममधील ‘घुसखोरां’पेक्षा अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2016/03/guru-ek-krupalu-sadgurustuti.html", "date_download": "2019-01-21T21:06:17Z", "digest": "sha1:NYN3J5ZZQSZKBCPY56FCYQKTD47IJZKR", "length": 5229, "nlines": 62, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "सद्गुरुस्तुती: गुरू एक कृपाळु", "raw_content": "\nसद्गुरुस्तुती: गुरू एक कृपाळु\nसद्गुरू प. पू. श्री नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या कृपेस अर्पण काव्यात्मक सद्गु��ुस्तुती.\nगुरू तेजस्वरूप गुरू जयरूप\nविचारयज्ञ मध्ये सद्गुरू प्रार्थना:\nसाधन करण्या दृढ निष्ठा दे मज\nअध्यात्म कविता प.पू.नारायणकाका महाराज भावकाव्य सद्गुरू\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/articlelist/2429655.cms", "date_download": "2019-01-21T21:21:16Z", "digest": "sha1:44ITOEPQBY65FXL5DXUYBOWIXHXI5F4V", "length": 9063, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News in Marathi, ठाणे न्यूज़, Latest Thane News Headlines", "raw_content": "\nसूपरमूनचं घडलं दर्शनWATCH LIVE TV\n१६ वर्षीय मुलीकडून २ वर्षांच्या मुलीची हत्या\nदहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने शेजारी राहणाऱ्या दोन वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी मध्यरात्री मुरबाड तालुक्यातील तुळई गावात उघडकीस आला. मनिष्का जाधव असे मृत्यु...\n'अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी घरापासूनच'Updated: Jan 21, 2019, 03.39AM IST\nदिवा-कोपरदरम्यान खारफुटीला आगUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nमोरबे धरणग्रस्त गावांना पालिकेचे पाणी\nमोरबे धरण प्रकल्पांतर्गत सात गावे आणि आठ वाड्या विस्थापि�� झाल्या आहेत...\nफेस्टिव्हलद्वारे ब्रँडिंगUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nफसवणूकप्रकरणी बिल्डरवर गुन्हाUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\n५०० कोटींचे प्रस्ताव विनाचर्चा मंजूरUpdated: Jan 21, 2019, 12.09PM IST\nराणेंना काँग्रेसमध्ये घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही: चव्हाण\nनारायण राणेंना काँग्रेस पक्षात घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही. बाळासाहेब थोरातांनी याबाबत आपल्याकडे आपण असे काही सूचित केले नाही असा खुलासा केला आहे तेव्हा या विषयाला पूर्णविराम देण्यात येत आहे, अस...\nदिघे मृत्यू: बाळासाहेबांवर निलेश राणेंचा आरोपUpdated: Jan 14, 2019, 11.52PM IST\nतेजस एक्स्प्रेसच्या धडकेत तिघांचा मृत्यूUpdated: Jan 16, 2019, 06.37AM IST\nमालवणच्या दांडी किनाऱ्यावर रंगणार पतंग महोत्सवUpdated: Jan 12, 2019, 10.29PM IST\nपत्रकारांना निवृत्ती वेतन; जीआर ८ दिवसांत: केसरकरUpdated: Jan 12, 2019, 08.51PM IST\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nयुपीः छेडछाडीला विरोध केल्याने समाजकंटकांनी म...\nलतादीदींचा आवाज नाकारणारा संगीतकार\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nक्रॉसिंग गेट उघडा असताना रेल्वे गेली\nमहाराष्ट्र वित्त विभागात ९३२ जागांसाठी मेगा भरती\nरात्रीच्या आहारात 'हे' पदार्थ टाळा\nव्हिडिओ कॉलिंगचे सोशल पर्याय\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sachin-tendulkar-help-this-kaun-banega-crorepati-contestants-dream-come-true-heres-how/", "date_download": "2019-01-21T20:51:12Z", "digest": "sha1:EAF34QS5EYOH6YBZWTPPAYBOUUQNKFAD", "length": 7707, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सचिनचा असा फॅन पाहिलाय का?", "raw_content": "\nसचिनचा असा फॅन पाहिलाय का\nसचिनचा असा फॅन पाहिलाय का\n मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज ट्विटरवर एक खास विडिओ शेअर केला आहे ज्यात केबीसीमध्ये भाग घेतलेला तो व्यक्ती सचिनवर किती प्रेम करतो याचा तो विडिओ आहे.\nराजूदास राठोड असे त्या चाहत्यांचे नाव असून तो मोठा सचिन प्रेमी आहे. या विडिओमध्ये अमिताभ बच्चन त्या चाहत्याला ���क प्रश्न विचारतात. त्यावर राठोड म्हणतात, ” मला १९९६ पासून चांगलं क्रिकेट समजतं. तेव्हापासून मी सचिनचा एकही सामना सोडला नाही. मी सचिन जेव्हा शतक करतो तेव्हा पुढचे दोन-तीन दिवस आंनदी राहायचो. तर तो ९९ धावांवर किंवा लवकर बाद झाला तर मला खूप वाईट वाटायचे. मी सचिन ज्या सामन्यात खेळत असे त्या सामन्याला एक तास आधीच टीव्ही समोर बसत असे. “\nहा चाहता पुढे म्हणतो, ” मी प्रत्येक चेंडूवर सचिनचं स्वागत करत असे. सचिन एवढा आनंद आणि दुःख मला आजपर्यत कुणीच दिल नाही. माझी मुलगी जेव्हा कार्टून पाहायची तेव्हा मी अनेक वेळा रिमोट फोडला आहे. “\nयावर मास्टर ब्लास्टरने एक खास प्रतिक्रिया दिली आहे. ” राजूदास राठोड आपण केबीसीमध्ये छान खेळलात. तुमच्या गप्पा ऐकून मजा आली. मला विश्वास आहे की तुम्ही पुन्हा रिमोट फोडणार नाही. आपण लवकरच भेटू. “\nसचिनच्या या ट्विटला तब्बल १ हजार रिट्विट आणि १० हजार लाइक्स फक्त ४ तासात आल्या आहेत.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कब���्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/08/29/know-7-unknown-facts-about-wrestler-great-khali-life/", "date_download": "2019-01-21T20:58:46Z", "digest": "sha1:X4P6FGPPXHA7DEZDKB3RNSIH3H5M7SO2", "length": 9262, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "असे आहे महाबलशाली मुष्टीयोद्धा खलीचे जीवन - Majha Paper", "raw_content": "\nआपल्या रोजच्या वापरातील या वस्तू आहेत चांदीपेक्षाही महाग\nएनडीएची १२२ वी तुकडी लष्करात येण्यास सज्ज\nअसे आहे महाबलशाली मुष्टीयोद्धा खलीचे जीवन\nनुकताच आपला ४६वा वाढदिवस साजरा केलेल्या ‘द ग्रेट खली’ या महाबलशाली मुष्टीयोद्ध्याचे मूळ नाव दिलीप सिंह राणा आहे. एके काळी त्यांच्या धिप्पाड शरीरयष्टीवरुन आणि अजस्त्र शरीरावरून लोक त्यांची थट्टा करीत असत. पण आपल्या धिप्पाड शरीरयष्टीच्या जोरावर आणि मुष्टीयुद्धातील कौशल्यामुळे खली जागतिक पातळीवर लोकप्रियता मिळवीत महाबलशाली मुष्टीयोद्धा बनले. रेसलिंगच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी खली पंजाब पोलीस खात्यामध्ये कर्मचारी होते.\nखली पहिलवान म्हणून नावाजलेले असले, तरी त्यांचे खानपान इतर पहिलवानांच्या आहारपद्धतीच्या मनाने काहीसे वेगळे आणि साधे आहे. खली यांना कोणतेहे व्यसन नाहीच, शिवाय आजवर कोणताही सामना जिंकण्यासाठी खली यांनी कधीही उत्तेजक पदार्थांचे सेवन केलेले नाही. रेसलिंग जगतामध्ये खली हे सर्वात उंच खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्यांची उंच तब्बल सात फुट १ इंच इतकी असून त्यांचे वजन १५७ किलो आहे, म्हणजे सुमारे ३४७ पाउंड्स आहे.\nव्यावसायिक रेसलिंग मध्ये खलीने २००० साली पदार्पण केले होते. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना ‘जायंट सिंह’ या नावाने ओळखले जात असे. भीमकाय शरीरयष्टी असणाऱ्या खलीला हे नाव शोभत असे. पंजाब पोलीस खात्यामध्ये कर्मचारी असतानाच्या काळापासूनच खली बॉडी बिल्डींग करीत असत. १९९७ आणि १९९८ साली खली यांना मिस्टर इंडियाचा खिताबही मिळाला आहे. जागतिक पातळीवर इतके यश मिळवून देखील खली स्वभावाने अतिशय विनम्र आहेत. त्यांची लोकप्रियता आणि प्रसिद्धी याचा लवलेशही त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दृष्टीस पडत नाही.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2010/11/blog-post_22.html", "date_download": "2019-01-21T21:07:18Z", "digest": "sha1:AS262SBMPU2SHEZH2EBQHUFYHG4ZZABX", "length": 5585, "nlines": 46, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "आजचा विचार ( १३)", "raw_content": "\nआजचा विचार ( १३)\n थोडी सुट्टी घ्यायची,निरर्थक कामांतून आणि व्यर्थ श्रमांतून आजचा दिवस चित्रपट आणि त्यासंबंधित व्यक्ती, क्रिकेट आणि त्यासंबंधित व्यक्ती यांची चर्चा नाही. चित्र , बातम्या काहीही नाही.बघा आजचा दिवस चित्रपट आणि त्यासंबंधित व्यक्ती, क्रिकेट आणि त्यासंबंधित व्यक्ती यांची चर्चा नाही. चित्र , बातम्या काहीही नाही.बघा किती मानसिक विश्रांती मिळते आणि किती शांत वेळ मिळतो ते\nत्याऐवजी सुंदर निळ निळ आकाश, हिरवी हिरवी झाडं, रंगीबेरंगी फुलं, पक्षी, मस्त बागडणारी मुलं, सूर्यास्त आणि त्याआधी काही वेळ निसर्गाने किंवा ईश्वराने मुक्त���णे प्रकट केलेले सौंदर्य हे सगळं बघा. नाहीतर थोडा वेळ शांत, स्वस्थ बसा, डोळे मिटून. आपोआप होणारा श्वासोच्छवास बघा.अर्थातच सिद्धायोगचा पूर्वाभ्यास करून बघा.\nह सगळं पटलं की नाही नक्की सांगा\nआजचा विचार पूर्वाभ्यास प्रेरणास्पद व्यक्तित्व\nहा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/where-is-the-tomato-from-117030600010_1.html", "date_download": "2019-01-21T19:50:37Z", "digest": "sha1:MAQQVC4QG7ESRXAMEEVDBSKI7G7SVAE6", "length": 11378, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "टोमॅटोचा ‍इतिहास 5.20 कोटी वर्षापूर्वीचा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nटोमॅटोचा ‍इतिहास 5.20 कोटी वर्षापूर्वीचा\nटोमॅटोचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. टोमॅटो ज्या रोपट्यावर उगवला होता ते सुमारे पाच कोटी वर्षापूर्वी अंटार्क्टिकामध्ये विकसित झाले होते. शास्त्रज्ञांना या प्राचीन रोपट्याचे दोन जीवाश्म 5.20 कोटी वर्षापूर्वीच्या एका दगडा��ाली आढळून आले आहेत. या दगडामध्ये प्राचीन लॅन्टन फळाचे छायाचित्र आढळून आले आहे. हे अवशेष आ‍धुनिक काळात आढळून येणार्‍या नाइटशेड वर्गातील फळे व भाजीपाल्यासोबत मिळतेजुळते आहेत.\nटोमॅटो, बटाटा, शिमला मिरची, वांगी आणि तंबाखू याच नाइटशेड वर्गातील उत्पादने आहेत. शास्त्रज्ञांना या दगडांमध्ये जे जीवाश्म ‍आढळले आहे ते बरेचसे ग्राउंड चेरी व टोमॅटोसारखे आहे. दोन्ही जीवाश्म अतिशय पातळ कागदावर दिसणार्‍या सालीच्या आतमध्ये दडलेले आहेत. या सालीच्या शिरांवर जीवाश्म स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते.\nते ऐवढे स्पष्ट आहे की शास्त्रज्ञ त्यात दाबले गेलेल्या अंशांचीही ओळख करण्यात यशस्वी झाले.\nजीवाश्मीकरणाच्या प्रक्रियेमुळे त्याचे कोळशामध्ये परिवर्तन झाले होते. प्राचीन गोंडवाना लँड अलिप्त होणार्‍या निर्णायक टप्प्यादरम्यान दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका व ऑस्ट्रेलियाच्या आसपास असावा. ज्याठिकाणी हे जीवाश्म आढळून आले आहेत, तो अज्रेंटिनाचा हिस्सा आहे. ही जागा अतिशय कोरडी व निर्जन आहे.\nआजपासून सुमारे 5.60 लाख वर्षांपूर्वी हे स्थळ कॉलडेरा सरोवराच्या किनार्‍याच्या जवळ होते. त्यावेळी तिथे उष्णकटिबंधीय वातावरण होते. सरोवरच्या किनारी असल्यामुळेच बहुधा जीवश्मात दाबले गेलेली फळाली साल पाण्यावर तरंगत असावी.\nतर असा तयार झाला समोसा\nआपली लेखणी आपल्याबद्दल काय सांगते बघा..\nहत्तीपेक्षाही महाग असतात या जनावराचे दात\nचाणक्याप्रमाणे काय व्यर्थ आहे\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nजाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे\nचांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे ��ितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...\nसाखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार\nस्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/disciplinary-government-orders-increasing-works-123513", "date_download": "2019-01-21T20:32:24Z", "digest": "sha1:VTI4QNELCDQWZ2UNY4CO5OPIVTKTFY3H", "length": 13564, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Disciplinary Government Orders on Increasing Works वाढीव कामे निविदेत घुसडल्यास शिस्तभंग शासनाचे आदेश | eSakal", "raw_content": "\nवाढीव कामे निविदेत घुसडल्यास शिस्तभंग शासनाचे आदेश\nबुधवार, 13 जून 2018\nऔरंगाबाद : एखाद्या कामाच्या जुन्याच निविदेत नवीन काम घुडल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. असे आदेश राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने काढले आहेत. लोकलेखा समितीने यासंदर्भात आक्षेप नोंदविल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nस्थानिक स्वराज्य संस्थामार्फत विकास कामे करताना निविदांमध्ये घोळ केला जातो. यासंदर्भात लोकलेखा समितीच्या 2017-18 च्या अहवालात आक्षेप घेण्यात आला आहे. तांत्रिक किंवा प्रशासकीय मंजुरी नसताना जुन्या निविदांमध्ये अनेक कामे घुसडविल्याने गंभीर अनियमितता होत असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले आहे.\nऔरंगाबाद : एखाद्या कामाच्या जुन्याच निविदेत नवीन काम घुडल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. असे आदेश राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने काढले आहेत. लोकलेखा समितीने यासंदर्भात आक्षेप नोंदविल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nस्थानिक स्वराज्य संस्थामार्फत विकास कामे करताना निविदांमध्ये घोळ केला जातो. यासंदर्भात लोकलेखा समितीच्या 2017-18 च्या अहवालात आक्षेप घेण्यात आला आहे. तांत्रिक ��िंवा प्रशासकीय मंजुरी नसताना जुन्या निविदांमध्ये अनेक कामे घुसडविल्याने गंभीर अनियमितता होत असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले आहे.\nत्यानुसार नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना निविदेसंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आदेश काढले आहेत. प्रत्येक कामासाठी ई-निविदा प्रक्रियेचा अवलंब करावा, मंजुरीच्या आदेशात नमूद व तांत्रिक मान्यता असलेल्या कामांचाच निविदेत समावेश करावा, प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेशिवाय निविदा प्रसिद्ध करण्यात येऊ नयेत, केंद्रीय दक्षता आयोगाने वारंवार दिलेल्या आदेशाचे, मार्गदर्शक तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करावे, नविदेमध्ये समाविष्ट असलेल्या कामा व्यतिरिक्त कामे करण्यात येऊ नयेत, जुन्या निविदेत नवीन कामे घुसडून कार्यादेश देऊ नये, असे आढळून आल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या कार्यक्रमावरून कल्याण शिवसेनामध्ये मतभेद\nकल्याण - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त 23 जानेवारी रोजी कल्याणमध्ये व्यंगचित्र प्रदर्शन आणि व्यंगचित्रकार विकास सबनीस...\nसंदीप कोतकरच्या पोलिस कोठडीत वाढ\nनगर - केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने दोन दिवस वाढ केली. केडगाव येथे सात...\nहार्दिक पटेल अडकणार आता 'या' बंधनात\nअहमदाबाद : गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल हे त्यांची लहानपणीची मैत्रीण किंजल पटेल सोबत 27 जानेवारी रोजी विवाहबद्ध होत आहेत, अशी माहिती...\nपोलिस भरतीसाठी आधी लेखी परीक्षा\nभवानीनगर - पोलिस भरतीकडे लक्ष ठेवून असलेल्या लाखो उमेदवारांना राज्य सरकारने धक्का दिला आहे. आता मैदानी परीक्षेऐवजी अगोदर लेखी परीक्षा असेल. याशिवाय...\nमहंत कारंजेकर बाबा यांच्या देहावसनाने शोक\nअमरावती : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कारंजेकर बाबा यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी (ता. 19) दुपारी...\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने काल (ता.19) आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/1769", "date_download": "2019-01-21T20:06:04Z", "digest": "sha1:LMB2BYPJXYAGCA72IJE3TGXX5I5MQAWP", "length": 19318, "nlines": 211, "source_domain": "www.maayboli.com", "title": "न्यूझीलंड | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /न्यूझीलंड\nमाय बोलि वर NZ community बघुन फार आनन्द झाला ...\nमी भावना....मी..auckland ल असते....\nभावना, मी आत्त्ताच ऑकलंडहून आले... मी ऑस्ट्रेलियात कॅनबेराला असते. मायबोलीवर स्वागत.\n माझे नाव संजय मोने आहे.मी एक कार्यक्रम गेली काही वर्षे सादर करत आहे.देशा परदेशात त्याचे प्रयोग झाले आहेत्.या एक पात्री कार्क्रमाचे नाव \"संजय उवाच\" असे आहे.आपल्या इथे त्याचा प्रयोग करण्याची इच्छा आहे तरी मला उत्तर द्यावे.\nभाग्या, मी नीता मला वाटत मी १ वर्षा आधी तुला मेल केली होती.आम्ही न्युझील्नडला आलो. मी तुझ्याकडे शाळेसाठी विचारल होत. मला इकडे येउन ५ महिने झाले.\nइथे कोणी कोल्हापुरकर आहे का तसं काही विषेश नाही. पण Newzealand बद्दल जरा माहिती हवी होती.\nमी कोल्हापूरकर नाही मुबईकर आहे चालेल का मी माहिती देउ शकेन.\nए शाणे, एक बात सुन. ये\nए शाणे, एक बात सुन. ये घाटीतात्या है ना, ये भोत बडा पंटर. इसने जो घोडे पे पेटी लगाया, वो घोडा कित्ता भी चमनचिंधी होयगा तोभी जितेगा क्या, समझा ना बोले तो, ये तात्या का जो घोडे के साथ मांडवली, वो घोडा एकदम तेज... एकदम ये घोडे के माफीक \nऐसा ये तात्या अभी पच्चास साल का हो गयेला है, बोले तो पचासवा हॅप्पी बड्डे, क्या वो आप्पुन मनायले रैले है इस दिवाली क्को. अभी ये दिवाली पे माब्बो को दसवा पंख आयेला है (क्या रे पक्या वो आप्पुन मनायले रैले है इस दिवाली क्को. अभी ये दिवाली पे माब्बो को दसवा पंख आयेला है (क्या रे पक्या ... हां हां ठिक है) बोले तो, माब्बो का दसवा अंक आयेला है. एकदम झक्कास ... हां हां ठिक ह��) बोले तो, माब्बो का दसवा अंक आयेला है. एकदम झक्कास तो उस टायम ये तात्या पे लिखने का. ये बंदेने कैसा कैसा पंटरगिरी कियेला है अब तक वो लिखने का... मतबल, ये पिछ्छू के पचास साल में तात्या ने इत्ता कुछ किया उस पे कुछ लिखने का... और बोले तो तात्या अब्बी कैसा कैसा धंदापानी करेला है वो बी लिखने का... क्या तो उस टायम ये तात्या पे लिखने का. ये बंदेने कैसा कैसा पंटरगिरी कियेला है अब तक वो लिखने का... मतबल, ये पिछ्छू के पचास साल में तात्या ने इत्ता कुछ किया उस पे कुछ लिखने का... और बोले तो तात्या अब्बी कैसा कैसा धंदापानी करेला है वो बी लिखने का... क्या \nऔर तू भी ए शाणी क्या बोले तो, ये शाणेको बोला है तो तेरे को अल्लग से बताने का क्या ये मराठी जात भोत ढासू. बोले तो, जिधर बी गया, उखाड के आयेला है ये मराठी जात भोत ढासू. बोले तो, जिधर बी गया, उखाड के आयेला है क्या ये अपना सच्चूभाय और माधुरी बी वोहीच... बोले तो, मराठी. तो ये मराठी लोग के बारे में कुछ भी लिख डालने का.\nतो सब लोग ये दिमाग के अंदर घुसा लो, क्या दिनभर ये पब्लिक सिरफ ये बाफ से वो बाफ पर भटकती रहती है... भटकती आत्मा की पनौती तेरी तो... दिनभर ये पब्लिक सिरफ ये बाफ से वो बाफ पर भटकती रहती है... भटकती आत्मा की पनौती तेरी तो... आप्पुन को मालूम, इधर पे लोग भोत लोचा करेले... गाना लिखेले, शायरी करेले, कैसा कैसा श्टोरी लिखेले, चिकने चिकने फोटो निकाल रैले... ये कुछ भी लोचा किया तो बी आप्पुन के पास आने का लोचा लेके, समझा क्या आप्पुन को मालूम, इधर पे लोग भोत लोचा करेले... गाना लिखेले, शायरी करेले, कैसा कैसा श्टोरी लिखेले, चिकने चिकने फोटो निकाल रैले... ये कुछ भी लोचा किया तो बी आप्पुन के पास आने का लोचा लेके, समझा क्या आप्पुन का नाम (पक्या, क्या नाम बोला रे आप्पुन का नाम (पक्या, क्या नाम बोला रे... हां हां) संपादक हटेला, आप्पुन करता जेब फटेला, समझा क्या \nऔर एक बात दिमाग में फिट्ट रखने का, क्या इत्ता टायम है सोच के टायम की खोटी नही करने का. बोले तो, ५ सितंबर के अंदरीच ये सब आप्पुन को भेजने का , समझा क्या इत्ता टायम है सोच के टायम की खोटी नही करने का. बोले तो, ५ सितंबर के अंदरीच ये सब आप्पुन को भेजने का , समझा क्या चल चल, अब थोडी हवा आने दे.\nमाँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....\nखास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत...\nमाँ पहने, बाप पहने और अब ब���्चा भी पहनें....\nखास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत...\nटी शर्ट पाठवणार कसे\nटी शर्ट पाठवणार कसे सिडनी/मेलबर्न चे माबोकर वा संबंधीत जर प्रवास करणार असतील तरच हे शक्य आहे. ( सिडनी/मेलबर्न चे माबोकर वा संबंधीत जर प्रवास करणार असतील तरच हे शक्य आहे. (\nनमस्कार मंडळी, तुम्ही सगळे\nतुम्ही सगळे सुरक्षीत आहात ना\nआशा करतो सर्व माबोकर\nआशा करतो सर्व माबोकर भूकंपापासुन सुरक्षीत असतील..\nन्यूझीलंड येथे भूकंपात झालेल्या हानीच्या बातमीने मला धक्का बसला.\nन्यूझीलंडला भूकंप होणे तसे नविन नाही.... नेहेमीच होतात, पण या वेळी केंद्रबिंदू बराच वर होता (त्यामुळे तिव्रता जास्त).\nभुकंपाची बातमी वाचली सगळे\nभुकंपाची बातमी वाचली सगळे माबोकर व त्यांचे कुटुंबीय ठीक आहात ना \nअरे न्युझीलंडकर, क्राइस्टचर्चमधे कुणी आहेत का\nगेल्याच आठवड्यात सोमवारी क्राइस्ट्चर्चमधेच होते. भयंकर आहे सगळं.\nअरे कोणी तरी हो म्हणाना\nअरे कोणी तरी हो म्हणाना\nया ग्रुपचे कोणी सदस्य नसावेत.\nया ग्रुपचे कोणी सदस्य नसावेत. शेवटची ऑसी न्युझिलंडमध्ये राहणार्‍याची पोस्ट मे २००९ मधली आहे.\nभूकंपग्रस्त भागातल्या फोन लाइन्स बंद पडल्याचे ऐकले.\nगणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय\nनवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा प्रपंच याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.\nतुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला\nदिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.\nहितगुज दिवाळी अंक, २०११\nमायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/hya-navin-ghatkacha-masik-palivar-parinam", "date_download": "2019-01-21T21:08:10Z", "digest": "sha1:WA7RPRQDZVNY2CHWR544IHCBNF4XKI7I", "length": 9045, "nlines": 212, "source_domain": "www.tinystep.in", "title": "आता ह्या घटकाचाही मासिक पाळीवर परिणाम ? - Tinystep", "raw_content": "\nआता ह्या घटकाचाही मासिक पाळीवर परिणाम \nमासिक पाळी वरती आता खूप साऱ्या घटकांचा परिणाम पडायला लागला आहे. जसा की तो मानसिक ताण - तणावाचा पडत असतो. पाळी ही महिलांमधील सामान्य गोष्ट आहे. पण यावेळी महिलांमध्ये अनेक हार्मोनल बदल घडत असतात. या बदलांमुळे स्त्रियांना अनेक त्रास सहन करावे लागतात.\nअनेक वेळा मासिक पाळी अनियमित असते, या अनियमिततेमागे अनेक कारणं असतात. पण आताच एका संशोधनानुसार हवेतील वायू प्रदूषणाचा सुद्धा परिणाम हा मासिक पाळीवर होत असतो. नुकतेच न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका संशोधनात वायू प्रदूषण हे तरुणींमध्ये मासिक पाळी अनियमित असल्याचे कारण असल्याचे सांगितले आहे.\nसंशोधनानुसार, हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे तरुणींमध्ये अनियमित मासिक पाळीचे प्रमाण वाढले असल्याचे म्हटले आहे. अनियमित झालेली मासिक पाळी पुन्हा पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ लागत असल्याचे संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे. वंध्यत्व, मेटाबोलिक सिंड्रोम आणि पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोमचाही धोका वाढतो. ह्या वायू प्रदूषणाच्या सतत संपर्कात आल्याने हृदय संबंधी, फुफ्फुसांचे रोग होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.\nमासिक पाळी हे हार्मोन्सशी संबंधित असणारे आहे. वायू प्रदूषणामुळे, हवेत असले���्या धुळीच्या कणांमुळे हॉर्मोन्सचा बदलांवर वाईट परिणाम होतो. हार्मोन्सवर प्रदूषणाच्या होणाऱ्या प्रभावामुळे मासिकपाळी अनियमित होऊ शकते. अनियमित मासिक पाळी हे महिलांमधील एक सामान्य गोष्ट असली तरी यामुळे कोणत्याही गंभीर आजार होण्याची शक्यता असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे.\nसध्या खूप साऱ्या घटकांचा मासिक पाळीवर परिणाम होताना दिसून येत आहे. आणि ह्यासंबंधी संशोधन चालूच आहे. कारण मासिक पाळी ही गरोदरपणाशी संबंधित असल्याने तिचे महत्व एका स्त्रीसाठीच नाहीतर कुटुंबासाठी महत्वाचे आहे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtracivilservice.org/weblinks?l=%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF", "date_download": "2019-01-21T20:06:48Z", "digest": "sha1:42ULYFCVNPIIMPV4DTHEBTPEBUYKSA4V", "length": 10082, "nlines": 185, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\n15 कॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर http://collectorkolhapur.gov.in/\n19 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार http://www.nrega.nic.in/netnrega/home.aspx\n33 राष्ट्रीय सांप्रदायिक सदभावना प्रतिष्टान (NFCH) http://www.nfch.nic.in/\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nउप जिल्हाधिकारी - Dro Jalgaon\nतहसीलदार - करमणूक कर अधिकार पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, अर्धापूर\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (निवडणूक), दारव्हा\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार, संगायो, चांदवड\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार, अंजनगाव\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/aloe-vera-face-mask-117072500015_1.html", "date_download": "2019-01-21T20:03:49Z", "digest": "sha1:47CBWA4MS3FVGQJHNCVMMR5LWMNFT3EU", "length": 9547, "nlines": 160, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "यंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क\nसर्वात आधी एलोवेरा स्कीनसाठी कशा प्रकारे उपयोगी आहे हे पाहू:\nत्वचेची टॅनिंग, रॅशेज, सुरकुत्या, पुरळ या सर्वांवर एलोवेरा प्रभावी आहे.\nयाने त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा नरम राहते.\nयाने त्वचा मॉइश्चराइच राहते.\nएलोवेराने त्वचेवरील जखमदेखील बरी होते.\nयाने स्कीन टोन होते.\nपुढे वाचा... कसे तयार कराल घरगुती एलोवेरा फेस मास्क\nखास मान्सूनसाठी फॅशन टिप्स\nBeauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा\nमान्सून: पर्समध्ये असू द्या या वस्तू\nया 10 चुकांमुळे तुम्ही दिसता वयस्कर\nBeauty Tips : रेनी हेअर केअर\nयावर अधिक वाचा :\nयंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nजाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे\nचांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितक�� आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...\nसाखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार\nस्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2017/01/blog-post_68.html", "date_download": "2019-01-21T19:45:34Z", "digest": "sha1:ZKW2WMFTNMBJG3U45UAXBCDUYB2UBPXM", "length": 5721, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: माझे शिवार सोनेरी", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १२ जानेवारी, २०१७\nमाझे शिवार सोनेरी .. नाचे वाऱ्यात गुंतून\nजसा हिरवा शिरावा येतो वयात रंगून\nओली बाळंतीण माती, कशी कौतुकाने पाही\nतिला फुटलेला पान्हा, वाहे दिशातून दाही\nपुरविले किती बाई , ओल्या मातीचे डोहाळे\nआता हसतात लोम्ब्या, घेत वाऱ्याचे हिंदोळे\nतान्ह्या दाण्याचे गं रूप.. जणू निरागस मूल\nकुंची टोपडी पोपटी पायी पैंजणाचे फूल\nकसा तरारुनी पहा आला वयात बहर\nदाणा टपोर टपोर .. ओढे पानांची चादर\nकसे फुलते शिवार.. घेत रंग रोज नवे\nत्याच्या रुपास भुलती.. किती पाखरांचे थवे\nआता आभाळा तुलाही, आण पिकाची या खुळ्या\nनको तोडून तू टाकू.. माझ्या फुलाच्या पाकळ्या\nतीट जिवाची ग माझ्या लावा सुगीच्या यौवना\nलिंबलोण ओवाळून टाक जरा तू गगना\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब���लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-lost-first-two-wickets-early-in-third-test-against-south-africa/", "date_download": "2019-01-21T20:16:30Z", "digest": "sha1:IJCXCQL3SO6LRF5NNWGQYYR4KG62MCZG", "length": 6901, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तिसरी कसोटी: भारताची अडखळत सुरुवात; दोन्ही सलामीवीर तंबूत", "raw_content": "\nतिसरी कसोटी: भारताची अडखळत सुरुवात; दोन्ही सलामीवीर तंबूत\nतिसरी कसोटी: भारताची अडखळत सुरुवात; दोन्ही सलामीवीर तंबूत\n दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची सुरुवात अडखळत झाली आहे. भारताला पहिले दोन धक्के लवकर बसले आहेत.\nभारताचे दोन्ही सलामीवीर फलंदाज १३ धावांवरच बाद झाले आहेत. प्रथम व्हर्नोन फिलँडरने सामन्याच्या चौथ्या षटकात पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला शून्य धावेवरच झेलबाद केले. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटॉन डिकॉकने त्याचा सुरेख झेल घेतला.\nत्याच्या नंतर काहीवेळातच नवव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कागिसो रबाडाने मुरली विजयला देखील क्विंटॉन डिकॉककडे झेल देण्यास भाग पाडले. विजय ८ धावांवर बाद झाला.\nसध्या चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली खेळत आहे. भारताने १२ षटकात २ बाद १७ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैस���\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-04-january-2018/", "date_download": "2019-01-21T19:51:54Z", "digest": "sha1:LIKH4OO3LABLM4MTG6AEDLQYZXBQZOC2", "length": 16041, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 4 January 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भ��ती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nरिलायन्स इंडस्ट्रीजने जामनगर येथे जगातील सर्वात मोठ्या रिफायनरी ऑफ गॅस क्रॅकर (आरओजीसी) कॉम्प्लेक्सची स्थापना केली आहे, जे पेट्रोकेमिकल्स बनविण्यासाठी वापरली जाणारी फीडस्टॉक उत्पादनासाठी रिफायनरी प्रक्रियेच्या अवशेषांचा वापर करेल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भारत-रशियाच्या सामरिक संबंधांना बळकट करण्याचे आश्वासन दिले आहे.\nदेशाच्या बाह्य गुप्तचर संस्थेचे माजी अध्यक्ष राजेंद्र खन्ना यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधान मंत्री आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत बिलासपूर (हिमाचल प्रदेश) येथे नवीन एम्सची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. प्रकल्पाचा खर्च 135 कोटी रुपये आहे.\nकर्नाटकचे शास्त्रीय गायक राधा विश्वनाथन यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज तीन दक्षिण पूर्व आशियाई देश – थायलंड, इंडोनेशिया आणि सिंगापूर यांच्या पाच दिवसीय दौ-यावर रवाना झाल्या.\nइंडियन इंस्टीट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (आयआयसीए) आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने पेमेंट बँकिंगच्या क्षेत्रातील कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक करार केला आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळने भारत आणि म्यानमार दरम्यान भूमी बॉर्डर क्रॉसिंगवर करार मंजूर केला. हा करार दोन्ही देशांच्या लोकांच्या विद्यमान मुक्त चळवळ अधिकारांचे नियमन आणि एकत्रीकरण सुलभ करेल.\nसरकारी मालकीच्या गॅस इंडिया लिमिटेडने देशातील उत्तर प्रदेशातील छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची स्थापना केली.\nआंध्रप्रदेश ग्रामिण विकास बँक (एपीजीव्हीबी) तेलंगाणातील पहिले डेस्कटॉप एटीएम कार्यान्वित केले. शाखेच्या आवारात असलेल्या मिनी-एटीएममुळे ग्राहक लहान प्रमाणात पैसे काढू शकतात.\nPrevious (ADA) एरोनॉटिकल डेव्हलपमेन्ट एजेन्सी मध्ये ‘प्रोजेक्ट असिस्टंट’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार���ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/02/16/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-21T20:50:38Z", "digest": "sha1:FIJITBE6PZ27UINWRD34PQPQV7HHTSQS", "length": 8181, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आता युरोपातही धावणार 'मारुती बलेनो' - Majha Paper", "raw_content": "\nआता पॅनकार्डसाठी आधार कार्ड ग्राह्य\nटाटा स्कायची शैक्षणिक सेवा सुरू\nआता युरोपातही धावणार ‘मारुती बलेनो’\nFebruary 16, 2016 , 1:23 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: निर्यात, बलेनो, मारुती सझुकी, युरोप\nनवी दिल्ली: मागील वर्षभरात देशभर मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘मारुती’ची ‘बलेनो’ ही ‘प्रीमियम हॅचबॅक’ प्रकारातील कार आता युरोपातील रस्त्यांवरही धावणार आहे. ही गाडी याच महिन्यापासून युरोपात निर्यात होणार आहे.\n‘मारुती’च्या विविध प्रकारातील गाड्यांना भारतात मोठा प्रति���ाद मिळत असला तरी निर्यातीच्या बाबतीत कंपनीची कामगिरी फारशी दमदार झालेली नाही. कंपनीच्या ‘स्विफ्ट’ आणि ‘सेलेरिओ’ या गाड्या निर्यात होत असल्या तरीही त्यांना ‘निस्सान’ आणि ‘ह्युंदाई’ या कंपन्यांच्या कडव्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते.\nया पार्श्वभूमीवर इटली, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, डेन्मार्क आणि स्पेन या देशांमध्ये आपले पाय रोवण्याचा ‘मारुती’चा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून कंपनीने ‘बलेनो’ची निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंद्रा बंदरातून याच महिन्यात युरोपकडे रवाना होत आहेत.\nया शिवाय ‘मारुती सुझुकी वितारा ब्रेझा’ ही ‘सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही’ लवकरच बाजारपेठेत येत असून आणखी काही नव्या मॉडेल्सच्या गाड्या विकसित करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/13468?page=25", "date_download": "2019-01-21T19:59:00Z", "digest": "sha1:677CBI7RMVZO7D4A4JT2N2HAUDYIRD5W", "length": 181047, "nlines": 1154, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह | Page 26 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह\nस्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह\nलहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.\nप्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.\nइथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)\nसर्वांना धन्यवाद आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.\n(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)\n५) तुळजा भवानी - लिंक\n६) श्री भवानी अष्टक\n७) श्री साईसच्चरित - लिंक\n१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा\n११) श्री दत्तस्तव स्त��त्र\nआणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.\n१२) येई वो विठ्ठले\n१३) श्री समर्थ रामदास - लिंक\n१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक\n१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)\n१८) श्री स्वामी समर्थाष्टक\n१९ ) श्रीगणपती स्तोत्र\n20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)\n२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी\n२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक\n२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र\n२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र\n३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)\n३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)\n३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)\n३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)\n३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)\n३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)\n३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)\n४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक\n४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)\n४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)\n४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)\n४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक\n४७) स्वामी समर्थ माला मंत्र\n४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)\n४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी\n५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)\n५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)\n५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)\n५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट\n५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)\n५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)\n५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)\n५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी\n६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)\n६२) श्री दुर्गासप्तशती सार\n६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक\n६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती\n७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.\n७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)\n७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)\n७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)\n७६) गणपती स्तोत्र (मराठी)\n७७) गा���त्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट\n७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना\n७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्\n८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्\n८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र\n८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद\n८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक\n८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित \"आरती नर्मदेची\"\n८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद\n९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित \"उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''\n९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती\n९३) श्री रंग बावनी\n९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना\n९५ ) दत्तबावनी (मराठी)\n९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन\n९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर\n९९) अंबे जगदोद्धारिणि गे |\n१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..\n१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक\n१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)\n१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक\n१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्\n*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो\n११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला\n१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)\n११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)\n११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक\n११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)\n११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र\n११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य\n११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा\n१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)\n१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट\n१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा\n१२४) श्री शिव मानस पूजा\nश्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\n१२६) श्री दत्तात्रेय स्तुती\n१२७) नवरात्र अष्टमी होम\n१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.\n१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्��ी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू, दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे\n१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.\n१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ\n१३१) श्री देवी कवच\n१३३) रघुपति राघव राजा राम - भजन\n१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र\n१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य\n१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)\n१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग\n१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)\n१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)\n१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन\n१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट\n१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट\n१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र\n१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)\n१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट\n१४०) श्री हनुमान स्तुती\n१४७) प्रारंभी विनती करु गणपती...\n१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा\n१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे \n१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)\n१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र\n१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र\n१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती\n१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना\n१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज\n१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती\n१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा\n१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र\n१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना\n१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड\n१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक\n१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते\n१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक\n१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष\n१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही\n१७७) एम. एस. स��ब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक\n१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक\n१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र\n१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना\n१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)\n१८५) शनि वज्रपंज्जर कवचम\n१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र\n१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो\n१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट\n१८८) कौसल्या सुप्रजा रामा\n१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.\n१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य\n१९१) श्री रेणुका स्तोत्र\n१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)\n१९४) श्री दत्त कवच\n१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)\n१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति\n२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं\n२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती\n२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा\n२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट\n२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक\n२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र\n२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र\n२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती\n२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती\n२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं\n२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र\n२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्\n२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)\n२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र\n२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र\n२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)\n२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)\n२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी\n२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति\n२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम\n२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन\n२३३) \"आरती संग्रह (मराठी)\" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक\n२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)\n२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)\n२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)\n२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)\n२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप\n२४०) श्री साईनाथांची अकरा वचने\n२४७) अष्टक १ ले (नव��ात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)\n२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र\n२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट\n२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन\n२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)\n२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग\n२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला\n१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र\n५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक\n८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा\n११) श्री दत्तस्तव स्तोत्र\nआणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.\n१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र\n१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)\n१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)\n२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक\n२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम\n२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र\n३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)\n३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)\n३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)\n३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)\n३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक\n४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)\n५२) शांती मंत्र ५३) शिवता���्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.\n५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)\n६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...\n६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.\n७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट\n७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित \"आरती नर्मदेची\" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद\n८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित \"उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना\n९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक\n१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीका���त यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती\n१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं\n११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी\n११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र\n१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.\n१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र\n१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)\n१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी\n१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिव���न्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम\n१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना\n१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप\n१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा\n१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्\n१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती\n२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती\n२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्\n२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम\n२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) \"आरती संग्रह (मराठी)\" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र\n२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती\n२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन\n२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना\n२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम\nविवेक, आभारी आहे, तुमचे\nतुमचे म्हणणे अगदी खरे कि, मंत्र म्हणतांना ह्रुदयन्यास, करन्यास करायचे असतात.\nमंत्रोच्च��र करीत असतांना मनुष्याची वाणी अतिशय शुद्ध हवी असते ( म्हणुनच आपोआपच संस्कृत भाषेचा सराव झाला कि वाणी शुद्ध होऊन ह्या क्रियेत माणुस पारंगत होतो, त्याला कुठल्याही भाषा शिकतांना काहिच अवघड उच्चारण राहात नाही ), ,. . . . त्याच बरोबर शब्दांवे र्‍हस्व, दीर्घ, स्वरांचे चढ्-उतार, आवाजाची पातळी, हस्त आणी भावमुद्रांबरोबर अश्या वेळेस ज्या जागेत मंत्रोच्चार होत आहेत व त्यांचे बसण्याचे आसन, त्याची पातळी, दीशा, मुहुर्त (ह्यात दिवस, प्रहर, पक्ष, ऋतु, मास सर्वच येतं), स्वतः मंत्रोच्चार करणार्‍याची शारीरिक अवस्था . . . . ह्यांचा ही संपूर्ण विचार करायचा असतो ह्या सर्वांचे अचुक संतुलन जमले, कि मंत्रोच्चार करतांना आसपासचे वात एक विशीष्ट प्रकारे वलयांकित होते, . . . . वलयांकित वातावरणामुळे जे काही उद्दीष्ट मंत्र म्हणण्यामागे असते ते पूर्ण होऊन त्या-त्या दैवताला पोहोचते. आणी हे पोहोचविण्यासाठी जे माध्यम असावे तेही सर्वत्र भरलेले परमतत्वच असावे, कारण ह्याशिवाय अन्य कोणता मार्ग असावा हे ज्ञात नाही. . . . . . कारण माध्यमा शिवाय संदेशांची दिशा स्थिर राहाणे शक्य नसते, माध्यम असले कि आपल्या स्वरांनी निर्माण केलेल्या आवर्तनांना दिशे बरोबरच गति मिळते.\nआणी ईथेच हे सुद्धा कळते कि \" सर्व देव नमस्कारम् केशवं प्रति गच्छति \", म्हणजे का आणी कसे . . . . .\nपण तुमचे हे म्हणणं सुद्धा अगदी-अगदी खरे आहे कि आजकाल हे सर्व आवश्यक ज्ञान आणी माहिती जवळ - जवळ लुप्तच होत आली आहे.\nआणी असा जर विचार केला तर ह्यानुसार हे स्पष्ट होते कि आजच्या काळात पूजा, होम्-हवन, यज्ञ , अनुष्ठानं करुनही काही जास्त फरक अथवा हवा तसा परिणाम का दिसत नाही.\nआणी म्हणुनच मनुष्याने जास्त काही अवडंबरे करण्याच्या भानगडित न पडता सरळ ह्या सर्वांचा जो एकच गंतव्यार्थ आहे तो जाणुन घेऊन परमेश्वर प्राप्तिचा त्या प्रमाणे मार्ग अवलंबला पाहिजे.\nकारण परमेश्वराने आपल्याला आणखीन एक मार्ग दिला आहे, तो आहे आपल्या ईच्छाशक्तिचा आणी मनोबलाचा, भक्तिचा मार्ग . . . . ह्या मार्गाने आपण \" त्याला \", सत्वर प्राप्त करुन घेऊ शकतो.\nमला वाटले म्हणुन मी हाच वरील प्रतिसाद माझ्या \"काय होतं आणी काय होतं आहे\", ह्या पानावर ही पेस्ट करुन दिला आहे, त्या धाग्याला सुद्धा हे धरुनच आहे म्हणुन\nनमस्कार . . . .\nसर्व मायबोलीकरांस एक विनंती .\nसर्व मायबोलीकरांस एक विनंती . . . .\nअश्विनींचा हा उपक्रम फारच उत्तम असुन त्यांनी आतापर्यंत मला वाटतं पुष्कळच माहिती प्रस्तुत केली आहे, आपण ही ह्या त्यांच्या प्रयत्नास हात भार लावुन त्यांचे संग्रह १००० पर्यंत घेऊन यायला सहाय्य करावे . . . . .\nअश्विनी . . . . १००० झाले कि ह्या सर्वांची एकच पुस्तक रुपी प्रत प्रकाशित करण्यात काहि अडचणी तर नाहित ना म्हणजे अवश्य मा.बो. च्याच संमतीने हो \nह्या पुस्तकाला नांव द्यावे \" || भारताचे चतुर्थ युग ||\" भारताच्या सर्व संत, महात्म्यांना समर्पित.\nधन्य ही पावन भारत भूमी आणी धन्य तिची ही रत्ने, ज्यांनी न कळतच माय भूमिच्या कर्तुत्वाची माहिती अशी संग्रहित करुन ठेवली आहे.\nनमस्कार . . . .\n तुम्ही सेम टू सेम लिहिलंत म्हणून गंमत वाटली एवढंच. काही सिरियस नाही.\nमी ही काही रागावलो नाही. पण एकदा दीले असता परत तेच देण्यात काय अर्थ आहे.म्हणुन माफी .\nतुमचा एकमेकांच्या बद्दलचा हा\nतुमचा एकमेकांच्या बद्दलचा हा आदर आणी सद् भाव पाहुन आनंद होतो, अशीच भावना देवा. . . . सर्व ठीकाणी येऊदे म्हणजे आम्ही मोकळे, मुक्त होऊन जाऊ . . . .\nअचिन्त्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गणात्मने | समस्तजगदाधारमूर्तये ब्रह्मणे नमः ||१||\nऋषय ऊचुः | सूत सूत महाप्राज्ञ निगमागमपारगम् | गुरुस्वरूपमस्माकं ब्रूहि सर्वमलापहम् ||२||\nयस्य श्रवणमात्रेण देही दुःखाद्विमुच्यते | येन मार्गेण मुनयः सर्वज्ञत्वं प्रपेदिरे ||३||\nयत्प्राप्य न पुनर्याति नरः संसारबन्धनम् | तथाविधं परं तत्त्वं वक्तव्यमधुना त्वया ||४||\nगुह्याद्गुह्यतमं सारं गुरुगीता विशेषतः | त्वत्प्रसादाच्च श्रोतव्या तत्सर्वं ब्रूहि सूत नः ||५||\nइति संप्रार्थितः सूतो मुनिसङ्घैर्मुहुर्मुहुः || कुतूहलेन महता प्रोवाच मधुरं वचः ||६||\nसूत उवाच | श्रुणुध्वं मुनयः सर्वे श्रद्धया परया मुदा | वदामि भवरोगघ्नीं गीतां मातृस्वरूपिणीम् ||७||\nपुरा कैलासशिखरे सिद्धगन्धर्वसेविते | तत्र कल्पलतापुष्पमन्दिरेऽत्यन्तसुन्दरे ||८||\nव्याघ्राजिने समासीनं शुकादिमुनिवन्दितम् | बोधयन्तं परं तत्त्वं मध्ये मुनिगणे क्वचित् ||९||\nप्रणम्रवदना शश्वन्नमस्कुर्वन्तमादरात् | दृष्ट्वा विस्मयमापन्न पार्वती परिपृच्छति ||१०||\nॐ नमो देव देवेश परात्पर जगद्गुरो | त्वां नमस्कुर्वते भक्त्या सुरासुरनराः सदा ||११||\nविधिविष्णुमहेन्द्राद्यैर्वन्द्यः खलु सदा भवान् | नमस्करोषि कस्मै त्वं नमस्कारा���्रयः किल ||१२||\nदृष्ट्वैतत्कर्म विपुलमाश्चर्य प्रतिभाति मे | किमेतन्न विजानेऽहं कृपया वद मे प्रभो ||१३||\nभगवन् सर्वधर्मज्ञ व्रतानां व्रतनायकम् | ब्रूहि मे कृपया शम्भो गुरुमाहात्म्यमुत्तमम् ||१४||\nकेन मार्गेण भो स्वामिन् देही ब्रह्ममयो भवेत् | तत्कृपां कुरु मे स्वामिन्नमामि चरणौ तव ||१५||\nइति संप्रार्थितः शश्वन्महादेवो महेश्वरः | आनन्दभरतिः स्वान्ते पार्वतीमिदमब्रवीत् ||१६||\nश्री महादेव उवाच | न वक्तव्यमिदं देवि रहस्यातिरहस्यकम् | न कस्यापि पुरा प्रोक्तं त्वद्भक्त्यर्थं वदामि तत् ||१७||\nमम रूपासि देवि त्वमतस्तत्कथयामि ते | लोकोपकारकः प्रश्नो न केनापि कृतः पुरा ||१८||\nयस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ | तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः ||१९||\nयो गुरुः स शिवः प्रोक्तो यः शिवः स गुरुः स्मृतः | विकल्पं यस्तु कुर्वीत स नरो गुरुतल्पगः ||२०||\nदुर्लभं त्रिषु लोकेषु तच्छृणुश्व वदाम्यहम् | गुरुब्रह्म विना नान्यः सत्यं सत्यं वरानने ||२१||\nवेदशास्त्रपुराणानि चेतिहासादिकानि च | मन्त्रयन्त्रादिविद्यानां मोहनोच्चाटनादिकम् ||२२||\nशैवशाक्तागमादीनि ह्यन्ये च बहवो मताः | अपभ्रंशाः समस्तानां जीवानां भ्रान्तचेतसाम् ||२३||\nजपस्तपो व्रतं तीर्थं यज्ञो दानं तथैव च | गुरुतत्त्वमविज्ञाय सर्वं व्यर्थं भवेत्प्रिये ||२४||\nगुरुबुद्ध्यात्मनो नान्यत् सत्यं सत्यं वरानने | तल्लाभार्थं प्रयत्नस्तु कर्तव्यश्च मनीषिभिः ||२५||\nगूढाविद्या जगन्माया देहश्चाज्ञानसम्भवः | विज्ञानं यत्प्रसादेन गुरुशब्देन कथयते ||२६||\nयदङ्घ्रिकमलद्वन्द्वं द्वन्द्वतापनिवारकम् | तारकं भवसिन्धोश्च तं गुरुं प्रणमाम्यहम् ||२७||\nदेही ब्रह्म भवेद्यस्मात् त्वत्कृपार्थं वदामि तत् | सर्वपापविशुद्धात्मा श्रीगुरोः पादसेवनात् ||२८||\nसर्वतीर्थावगाहस्य सम्प्राप्नोति फलं नरः | गुरोः पादोदकं पीत्वा शेषं शिरसि धारयन् ||२९||\nशोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः | गुरोः पादोदकं सम्यक् संसारार्णवतारकम् ||३०||\nअज्ञानमूलहरणं जन्मकर्मनिवारकम् | ज्ञानविज्ञानसिद्ध्यर्थं गुरुपादोदकं पिबेत् ||३१||\nगुरुपादोदकं पानं गुरोरुच्छिष्टभोजनम् | गुरुमूर्तेः सदा ध्यानं गुरोर्नाम्नः सदा जपः ||३२||\nस्वदेशिकस्यैव च नामकीर्तनं भवेदनन्तस्य शिवस्य कीर्तनम् | स्वदेशिकस्यैव च नामचिन्तनं भवेदनन्तस्�� शिवस्य चिन्तनम् ||३३||\nयत्पादरेणुर्वै नित्यं कोऽपि संसारवारिधौ | सेतुबन्धायते नाथं देशिकं तमुपास्महे ||३४||\nयदनुग्रहमात्रेण शोकमोहौ विनश्यतः | तस्मै श्रीदेशिकेन्द्राय नमोऽस्तु परमात्मने ||३५||\nयस्मादनुग्रहं लब्ध्वा महदज्ञान्मुत्सृजेत् | तस्मै श्रीदेशिकेन्द्राय नमश्चाभीष्टसिद्धये ||३६||\nकाशीक्षेत्रं निवासश्च जान्हवी चरणोदकम् | गुरुविश्वेश्वरः साक्षात् तारकं ब्रह्मनिश्चयः ||३७||\nगुरुसेवा गया प्रोक्ता देहः स्यादक्षयो वटः | तत्पादं विष्णुपादं स्यात् तत्र दत्तमनन्तकम् ||३८||\nगुरुमूर्ति स्मरेन्नित्यं गुरुर्नाम सदा जपेत् | गुरोराज्ञां प्रकुर्वीत गुरोरन्यं न भावयेत् ||३९||\nगुरुवक्त्रे स्थितं ब्रह्म प्राप्यते तत्प्रसादतः | गुरोर्ध्यानं सदा कुर्यात् कुलस्त्री स्वपतिं यथा ||४०||\nस्वाश्रमं च स्वजातिं च स्वकीर्तिं पुष्टिवर्धनम् | एतत्सर्वं परित्यज्य गुरुमेव समाश्रयेत् ||४१||\nअनन्याश्चिन्तयन्तो ये सुलभं परमं सुखम् | तस्मात्सर्वप्रयत्नेन गुरोराराधनं कुरु ||४२||\nगुरुवक्त्रे स्थिता विद्या गुरुभक्त्या च लभ्यते | त्रैलोक्ये स्फुटवक्तारो देवर्षिपितृमानवाः ||४३||\nगुकारश्चान्धकारो हि रुकारस्तेज उच्यते | अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः ||४४||\nगुकारो भवरोगः स्यात् रुकारस्तन्निरोधकृत् | भवरोगहरत्याच्च गुरुरित्यभिधीयते ||४५||\nगुकारश्च गुणातीतो रूपातीतो रुकारकः | गुणरूपविहीनत्वात् गुरुरित्यभिधीयते ||४६||\nगुकारः प्रथमो वर्णो मायादिगुणभासकः | रुकारोऽस्ति परं ब्रह्म मायाभ्रान्तिविमोचनम् ||४७||\nएवं गुरुपदं श्रेष्ठं देवानामपि दुर्लभम् | गरुडोरगगन्धर्वसिद्धादिसुरपूजितम् ||४८||\nध्रुवं देहि मुमुक्षूणां नास्ति तत्त्वं गुरोः परम् | गुरोराराधनं कुर्यात् स्वजीवत्वं निवेदयेत् ||४९||\nआसनं शयनं वस्त्रं वाहनं भूषणादिकम् | साधकेन प्रदातव्यं गुरुसन्तोषकारणम् ||५०||\nकर्मणा मनसा वाचा सर्वदाऽऽराधयेद्गुरुम् | दीर्घदण्डं नमस्कृत्य निर्लज्जौ गुरुसन्निधौ ||५१||\nशरीरमिन्द्रियं प्राणमर्थस्वजनबान्धवान् | आत्मदारादिकं सर्वं सद्गुरुभ्यो निवेदयेत् ||५२||\nगुरुरेको जगत्सर्वं ब्रह्मविष्णुशिवात्मकम् | गुरोः परतरं नास्ति तस्मात्संपूजयेद्गुरुम् ||५३|| सर्वश्रुतिशिरोरत्नविराजितपदांबुजम् | वेदान्तार्थप्रवक्तारं तस्मात् संपूजयेद्गुरुम् ||५���||\nयस्य स्मरणमात्रेण ज्ञानमुत्पद्यते स्वयम् | स एव सर्वसंपत्तिः तस्मात्संपूजयेद्गुरुम् ||५५||\nकृमिकोटिभिराविष्टं दुर्गन्धकुलदूषितम् | अनित्यं दुःखनिलयं देहं विद्धि वरानने ||५६||\nसंसारवृक्षमारूढाः पतन्ति नरकार्णवे | यस्तानुद्धरते सर्वान् तस्मै श्रीगुरवे नमः ||५७||\nगुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः | गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ||५८||\nअज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया | चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ||५९||\nअखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् | तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ||६०||\nस्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित्सचराचरम् | त्वंपदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ||६१||\nचिन्मयं व्यापितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् | असित्वं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ||६२||\nनिमिषन्निमिषार्ध्वाद्वा यद्वाक्यादै विमुच्यते | स्वात्मानं शिवमालोक्य तस्मै श्रीगुरवे नमः ||६३||\nचैतन्यं शाश्वतं शांतं व्योमातीतं निरञ्जनम् | नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः ||६४||\nनिर्गुणं निर्मलं शान्तं जंगमं स्थिरमेव च | व्याप्तं येन जगत्सर्वं तस्मै श्रीगुरवे नमः ||६५||\nस पिता स च मे माता स बन्धुः स च देवता | संसारमोहनाशाय तस्मै श्रीगुरवे नमः ||६६||\nयत्सत्त्वेन जगत्सत्यं यत्प्रकाशेन भाति तत् | यदानन्देन नन्दन्ति तस्मै श्रीगुरवे नमः ||६७||\nयस्मिन्स्थितमिदं सर्वं भाति यद्भानरूपतः | प्रियं पुत्रादि यत्प्रीत्या तस्मै श्रीगुरवे नमः ||६८||\nयेनेदं दर्शितं तत्त्वं चित्तचैत्यादिकं तथा | जाग्रत्स्वप्नसुषुप्त्यादि तस्मै श्रीगुरवे नमः ||६९||\nयस्य ज्ञानमिदं विश्वं न दृश्यं भिन्नभेदतः | सदैकरूपरूपाय तस्मै श्रीगुरवे नमः ||७०||\nयस्य ज्ञातं मतं तस्य मतं यस्य न वेद सः | अनन्यभावभावाय तस्मै श्रीगुरवे नमः ||७१||\nयस्मै कारणरूपाय कार्यरूपेण भाति यत् | कार्यकारणरूपाय तस्मै श्रीगुरवे नमः ||७२||\nनानारूपमिदं विश्वं न केनाप्यस्ति भिन्नता | कार्यकारणरूपाय तस्मै श्रीगुरवे नमः ||७३||\nज्ञानशक्तिसमारूढतत्त्वमालाविभूषणे | भुक्तिमुक्तिप्रदात्रे च तस्मै श्रीगुरवे नमः ||७४||\nअनेकजन्मसंप्राप्तकर्मबन्धविदाहिने | ज्ञानानिलप्रभावेन तस्मै श्रीगुरवे नमः ||७५||\nशोषणं भवसिन्धोश्च दीपनं क्षरसंपदाम् | गुरोः पादोदकं यस्य तस्मै श्रीगुरवे नमः ||७६||\nन गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः | न गुरोरधिकं ज्ञानं तस्मै श्रीगुरवे नमः ||७७||\nमन्नाथः श्रीजगन्नाथो मद्गुरुः श्रीजगद्गुरुः | ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः ||७८||\nगुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतम् | गुरुमन्त्रसमो नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ||७९||\nएक एव परो बन्धुर्विषमे समुपस्थिते | गुरुः सकलधर्मात्मा तस्मै श्रीगुरवे नमः ||८०||\nगुरुमध्ये स्थितं विश्वं विश्वमध्ये स्थितो गुरुः | गुरुर्विश्वं न चान्योऽस्ति तस्मै श्रीगुरवे नमः ||८१||\nभवारण्यप्रविष्टस्य दिङ्मोहभ्रान्तचेतसः | येन सन्दर्शितः पन्थाः तस्मै श्रीगुरवे नमः ||८२||\nतापत्रयाग्नितप्तनामशान्तप्राणिनां भुवि | यस्य पादोदकं गङ्गा तस्मै श्रीगुरवे नमः ||८३||\nअज्ञानसर्पदष्टानां प्राणिनां कश्चिकित्सकः | सम्यग्ज्ञानमहामन्त्रवेदिनं सद्गुरु विना ||८४||\nहेतवे जगतामेव संसारार्णवसेतवे | प्रभवे सर्वविद्यानां शम्भवे गुरवे नमः ||८५||\nध्यानमूलं गुरोर्मूतिःर् पूजामूलं गुरोः पदम् | मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मुक्तिमूलं गुरोः कृपा ||८६||\nसप्तसागरपर्यन्तं तीर्थस्नानफलं तु यत् | गुरुपादपयोबिन्दोः सहस्रांशेन तत्फलम् ||८७||\nशिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन | लब्ध्वा कुलगुरु सम्यग्गुरुमेव समाश्रयेत् ||८८||\nमधुलुब्धो यथा भृङ्गः पुष्पात्पुष्पान्तरं व्रजेत् | ज्ञानलुब्धस्तथा शिष्यो गुरोर्गुवर्न्तरं व्रजेत् ||८९||\nवन्दे गुरुपदद्वन्द्वं वाङ्मनातीतगोचरम् | श्वेतरक्तप्रभाभिन्नं शिवशक्त्यात्मकं परम् ||९०||\nगुकारं च गुणातीतं रूकारं रूपवर्जितम् | गुणातीतमरूपं च यो दद्यात् स गुरुः स्मृतः ||९१||\nअत्रिनेत्रः शिवः साक्षात् द्विबाहुश्च हरिः स्मृतः | योऽचतुर्वदनो ब्रह्मा श्रीगुरुः कथितः प्रिये ||९२||\nअयं मयाञ्जलिर्बद्धो दयासागरसिद्धये | यदनुग्रहतो जन्तुश्चित्रसंसारमुक्तिभाक् ||९३||\nश्रीगुरोः परमं रूपं विवेकचक्षुरग्रतः | मन्दभाग्या न पश्यन्ति अन्धाः सूर्योदयं यथा ||९४||\nकुलानां कुलकोटीनां तारकस्तत्र तत्क्षणात् | अतस्तं सद्गुरु ज्ञात्वा त्रिकालमभिवादयेत् ||९५||\nश्रीनाथचरणद्वन्द्वं यस्यां दिशि विराजते | तस्यां दिशि नमस्कुर्याद् भक्त्या प्रतिदिनं प्रिये ||९६||\nसाष्टाङ्गप्रणिपातेन स्तुवन्नित्यं गुरुं भजेत् | भजनात्स्थैर्यमाप्नोति स्वस्वरूपमयो भवेत् ||९७||\nदोर्भ्यां पद्भ्यां च जानुभ्यामुरसा शिरसा दृशा | मनसा वचसा चेति प्रणामोष्टाङ्ग उच्यते ||९८||\nतस्यै दिशे सततमज्जलिरेष नित्यम् प्रक्षिप्यतां मुखरितैर्मधुरैः प्रसूनैः | जागर्ति यत्र भगवान् गुरुचक्रवर्ती विश्वस्थितिप्रलयनाटकनित्यसाक्षी ||९९||\nअभैस्तैः किमु दीर्घकालविमलैर्व्यादिप्रदैर्दुष्करैः प्राणायामशतैरनेककरणैर्दुःखात्मकैर्दुजर्यैः | यस्मिन्नभ्युदिते विनश्यति बली वायुः स्वयं तत्क्षणात् प्राप्तुं तत्सहजस्वभावमनिशं सेवेत चैकं गुरुम् ||१००||\nज्ञानं विना मुक्तिपदं लभ्यते गुरुभक्तितः | गुरोः प्रसादतो नान्यत् साधनं गुरुमार्गिणाम् ||१०१||\nयस्मात्परतरं नास्ति नेति नेतीति वै श्रुतिः | मनसा वचसा चैव सत्यमाराधयेद्गुरुम् ||१०२||\nगुरोः कृपाप्रसादेन ब्रह्मविष्णुशिवादयः | सामर्थ्यमभजन् सर्वे सृष्टिस्थित्यन्तकर्मणि ||१०३||\nदेवकिन्नरगन्धर्वाः पितृयक्षास्तु तुम्बुरुः | मुनयोऽपि न जानन्ति गुरुशुश्रूषणे विधिम् ||१०४||\nतार्किकाश्छान्दसाश्चैव दैवज्ञाः कर्मठाः प्रिये | लौकिकास्ते न जानन्ति गुरुतत्त्वं निराकुलम् ||१०५||\nमहाहङ्कारगर्वेण ततोविद्याबलेन च | भ्रमन्त्येतस्मिन् संसारे घटीयन्त्रं यथा पुनः ||१०६||\nयज्ञिनोऽपि न मुक्ताः स्युः न मुक्ता योगिनस्तथा | तापसा अपि नो मुक्ता गुरुतत्त्वात्पराङ्मुखाः ||१०७||\nन मुक्तास्तु गन्धर्वाः पितृयक्षास्तु चारणाः | ऋषयः सिद्धदेवाद्या गुरुसेवापराङ्मुखाः ||१०८||\n||इति श्रीस्कंदपुराणे उत्तरखंडे उमामहेश्वर संवादे श्री गुरुगीतायां प्रथमोऽध्यायः ||\nध्यानं श्रुणु महादेवि सर्वानन्दप्रदायकम् | सर्वसौख्यकरं चैव भुक्तिमुक्तिप्रदायकम् ||१०९||\nश्रीमत्परं ब्रह्म गुरुं स्मरामि श्रीमत्परं ब्रह्म गुरुं भजामि | श्रीमत्परं ब्रह्म गुरुं वदामि श्रीमत्परं ब्रह्म गुरुं नमामि ||११०||\nब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् | एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ||१११||\nहृदम्बुजे कर्णिकमध्यसंस्थे सिंहासने संस्थितदिव्यमूर्तिम् | ध्यायेद्गुरुं चन्द्रकलाप्रकाशम् सच्चित्सुखाभीष्टवरं दधानम् ||११२||\nश्वेताम्बरं श्वेतविलेपपुष्पम् मुक्ताविभूषं मुदितं द्विनेत्रम् | वामाङ्कपीठस्थितदिव्यशक्तिम् मन्दस���मितं पूर्णकृपानिधानम् ||११३||\nज्ञानस्वरूपं निजभावयुक्तम् आनन्दमानन्दकरं प्रसन्नम् | योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यम् श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि ||११४||\nवन्दे गुरूणां चरणारविन्दम् सन्दर्शितस्वात्मसुखाम्बुधीनाम् | जनस्य येषां गुलिकायमानं संसारहालाहलमोहशान्त्यै ||११५||\nयस्मिन् सृष्टिस्थिस्तिध्वंसनिग्रहानुग्रहात्मकम् | कृत्यं पञ्चविधं शश्वत् भासते तं गुरुं भजेत् ||११६||\nपादाब्जे सर्वसंसारदावकालानलं स्वके | ब्रह्मरन्ध्रे स्थिताम्भोजमध्यस्थं चन्द्रमण्डलम् ||११७||\nअकथादित्रिरेखाब्जे सहस्रदलमण्डले | हंसपार्श्वत्रिकोणे च स्मरेत्तन्मध्यगं गुरुम् ||११८||\nनित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनम् | नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहम् ||११९||\nसकलभुवनसृष्टिः कल्पिताशेषसृष्टिः निखिलनिगमदृष्टिः सत्पदार्थैकसृष्टिः | अतद्गणपरमेष्टिः सत्पदार्थैकदृष्टिः भवगुणपरमेष्टिर्मोक्षमार्गैकदृष्टिः ||१२०||\nसकलभुवनरङ्गस्थापनास्तम्भयष्टिः सकरुणरसवृष्टिस्तत्त्वमालासमष्टिः | सकलसमयसृष्टिस्सच्चिदानन्ददृष्टिः निवसतु मयि नित्यं श्रीगुरोर्दिव्यदृष्टिः ||१२१||\nन गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकम् | शिवशासनतः शिवशासनतः शिवशासनतः शिवशासनतः ||१२२||\nइदमेव शिवमिदमेव शिवम् इदमेव शिवमिदमेव शिवम् | हरिशासनतो हरिशासनतो हरिशासनतो हरिशासनतः ||१२३||\nविदितं विदितं विदितं विदितं विजनं विजनं विजनं विजनम् | विधिशासनतो विधिशासनतो विधिशासनतो विधिशासनतः ||१२४||\nएवंविधं गुरुं ध्यात्वा ज्ञानमुत्पद्यते स्वयम् | तदा गुरूपदेशेन मुक्तोऽहमिति भावयेत् ||१२५||\nगुरूपदिष्टमार्गेण मनःशुद्धिं तु कारयेत् | अनित्यं खण्डयेत्सर्वं यत्किञ्चिदात्मगोचरम् ||१२६||\nज्ञेयं सर्वं प्रतीतं च ज्ञानं च मन उच्यते | ज्ञानं ज्ञेयं समं कुर्यान्नान्यः पन्था द्वितीयकः ||१२७||\nकिमत्र बहुनोक्तेन शास्त्रकोटिशतैरपि | दुर्लभा चित्तविश्रान्तिः विना गुरुकृपां पराम् ||१२८||\nकरुणाखड्गपातेन छित्वा पाशाष्टकं शिशोः | सम्यगानन्दजनकः सद्गुरुः सोऽभिधीयते ||१२९||\nएवं श्रुत्वा महादेवि गुरुनिन्दां करोति यः | स याति नरकान् घोरान् यावच्चन्द्रदिवाकरौ ||१३०||\nयावत्कल्पान्तको देहस्तावद्देवि गुरुं स्मरेत् | गुरुलोपा न कर्तव्यः स्वच्छन्दो यदि वा भवेत् ||१३१||\nहुङ्कारेण न वक्तव्यं प्राज्ञशिष्यैः कदाचन | गुरोरग्र न वक्तव्यमसत्यं तु कदाचन ||१३२||\nगुरुं त्वंकृत्य हुंकृत्य गुरुसान्निध्यभाषणः | अरण्ये निर्जले देशे सम्भवेद् ब्रह्मराक्षसः ||१३३||\nअद्वैतं भावयेन्नित्यं सर्वावस्थासु सर्वदा | कदाचिदपि नो कुर्याद्द्वैतं गुरुसन्निधौ ||१३४||\nदृश्यविस्मृतिपर्यन्तं कुर्याद् गुरुपदार्चनम् | तादृशस्यैव कैवल्यं न च तद्व्यतिरेकिणः ||१३५||\nअपि सम्पूर्णतत्त्वज्ञो गुरुत्यागि भवेद्यदा | भवत्येव हि तस्यान्तकाले विक्षेपमुत्कटम् ||१३६||\nगुरुकार्यं न लङ्घेत नापृष्ट्वा कार्यमाचरेत् | न ह्युत्तिष्ठेद्दिशेऽनत्वा गुरुसद्भ्वशोभितः ||१३७||\nगुरौ सति स्वयं देवि परेषां तु कदाचन | उपदेशं न वै कुर्यात् तथा चेद्राक्षसो भवेत् ||१३८||\nन गुरोराश्रमे कुर्यात् दुष्पानं परिसर्पणम् | दीक्षा व्याख्या प्रभुत्वादि गुरोराज्ञां न कारयेत् ||१३९||\nनोपाश्रमं च पर्यकं न च पादप्रसारणम् | नाङ्गभोगादिकं कुर्यान्न लीलामपरामपि ||१४०||\nगुरूणां सदसद्वापि यदुक्तं तन्न लंघयेत् | कुर्वन्नाज्ञां दिवा रात्रौ दासवन्निवसेद्गुरो ||१४१||\nअदत्तं न गुरोर्द्रव्यमुपभुञ्जीत कर्हिचित् | दत्ते च रंकवद्ग्राह्यं प्राणोऽप्येतेन लभ्यते ||१४२||\nपादुकासनशय्यादि गुरुणा यदभीष्टितम् | नमस्कुर्वीत तत्सर्वं पादाभ्यां न स्पृशेत् क्वचित् ||१४३||\nगच्छतः पृष्ठतो गच्छेत् गुरुच्छायां न लंघयेत् | नोल्बणं धारयेद्वेषं नालंकारांस्ततोल्बणान् ||१४४||\nगुरुनिन्दाकरं दृष्ट्वा धावयेदथ वासयेत् | स्थानं वा तत्परित्याज्यं जिह्वाछेदाक्षमो यदि ||१४५||\nनोच्छिष्टं कस्यचिद्देयं गुरोराज्ञां न च त्यजेत् | कृत्स्नमुच्छिष्टमादाय हविर्वद्भक्षयेत्स्वयम् ||१४६||\nनानृतं नाप्रियं चैव न गर्व नापि वा बहु | न नियोगधरं ब्रूयात् गुरोराज्ञां विभावयेत् ||१४७||\nप्रभो देवकुलेशानां स्वामिन् राजन् कुलेश्वर | इति सम्बोधनैर्भीतो सच्चरेद्गुरुसन्निधौ ||१४८||\nमुनिभिः पन्नगैर्वापि सुरैर्वा शापितो यदि | कालमृत्युभयाद्वापि गुरुः संत्राति पार्वति ||१४९||\nअशक्ता हि सुराद्याश्च ह्यशक्ताः मुनयस्तथा | गुरुशापोपपन्नस्य रक्षणाय च कुत्रचित् ||१५०||\nमन्त्रराजमिदं देवि गुरुरित्यक्षरद्वयम् | स्मृतिवेदपुराणानां सारमेव न संशयः ||१५१||\nसत्कारमानपूजार्थं दण्डकाषयधारणः | स संन्यासी न वक्तव्यः संन्यासी ज्ञानतत्परः ||१५२||\nविजानन्ति महावाक्यं गुरोश्चरण सेवया | ते वै संन्यासिनः प्रोक्ता इतरे वेषधारिणाः ||१५३||\nनित्यं ब्रह्म निराकारं निर्गुणं सत्यचिद्धनम् | यः साक्षात्कुरुते लोके गुरुत्वं तस्य शोभते ||१५४||\nगुरुप्रसादतः स्वात्मन्यात्मारामनिरीक्षणात् | समता मुक्तिमार्गेण स्वात्मज्ञानं प्रवर्तते ||१५५||\nआब्रह्मस्तम्भपर्यन्तं परमात्मस्वरूपकम् | स्थावरं जंगमं चैव प्रणमामि जगन्मयम् ||१५६||\nवन्देहं सच्चिदानन्दं भावातीतं जगद्गुरुम् | नित्यं पूर्णं निराकारं निर्गुणं स्वात्मसंस्थितम् ||१५७||\nपरात्परतरं ध्यायेन्नित्यमानन्दकारकम् | हृदयाकाशमध्यस्थं शुद्धस्फटिकसन्निभम् ||१५८||\nस्फाटिके स्फाटिकं रूपं दर्पणे दर्पणो यथा | तथात्मनि चिदाकारमानन्दं सोऽहमित्युत ||१५९||\nअंगुष्ठमात्रं पुरुषं ध्यायेच्च चिन्मयं हृदि | तत्र स्फुरति यो भावः श्रुणु तत्कथयामि ते ||१६०||\nअजोऽहममरोऽहं च ह्यनादिनिधनो ह्यहम् | अविकारश्चिदानन्दो ह्यणीयान्महतो महान् ||१६१||\nअपूर्वमपरं नित्यं स्वयंज्योतिर्निरामयम् | विरजं परमाकाशं ध्रुवमानन्दमव्ययम् ||१६२||\nअगोचरं तथाऽगम्यं नामरूपविवर्जितम् | निःशब्दं तु विजानीयात्स्वभावाद्ब्रह्म पार्वति ||१६३||\nयथा गन्धस्वभावावत्वं कर्पूरकुसुमादिषु | शीतोष्णत्वस्वभावत्वं तथा ब्रह्मणि शाश्वतम् ||१६४||\nयथा निजस्वभावेन कुण्डलकटकादयः | सुवर्णत्वेन तिष्ठन्ति तथाऽहं ब्रह्म शाश्वतम् ||१६५||\nस्वयं तथाविधो भूत्वा स्थातव्यं यत्रकुत्रचित् | कीटो भृङ्ग इव ध्यानाद्यथा भवति तादृशः ||१६६||\nगुरुध्यानं तथा कृत्वा स्वयं ब्रह्ममयो भवेत् | पिण्डे पदे तथा रूपे मुक्तास्ते नात्र संशयः ||१६७||\nश्रीपार्वती उवाच | पिण्डं किं तु महादेव पदं किं समुदाहृतम् | रूपातीतं च रूपं किं एतदाख्याहि शंकर ||१६८||\nश्रीमहादेव उवाच | पिण्डं कुण्डलिनी शक्तिः पदं हंसमुदाहृतम् | रूपं बिन्दुरिति ज्ञेयं रूपातीतं निरञ्जनम् ||१६९||\nपिण्डे मुक्ताः पदे मुक्ता रूपे मुक्ता वरानने | रूपातीते तु ये मुक्तास्ते मुक्ता नात्र संशयः ||१७०||\nगुरुर्ध्यानेनैव नित्यं देही ब्रह्ममयो भवेत् | स्थितश्च यत्र कुत्रापि मुक्तोऽसौ नात्र संशयः ||१७१||\nज्ञानं स्वानुभवः शान्तिर्वैराग्यं वक्तृता धृतिः | षड्गुणैश्वर्ययुक्तो हि भगवान् श्रीगुरुः प्रिये ||१७२||\nगुरुः शिवो गुरुर्देवो गुरुर्बन्धुः ���रीरिणाम् | गुरुरात्मा गुरुर्जीवो गुरोरन्यन्न विद्यते ||१७३||\nएकाकी निस्पृहः शान्तश्चिन्तासूयादिवर्जितः | बाल्यभावेन यो भाति ब्रह्मज्ञानी स उच्यते ||१७४||\nन सुखं वेदशास्त्रेषु न सुखं मन्त्रयन्त्रके | गुरोः प्रसादादन्यत्र सुखं नास्ति महीतले ||१७५||\nचार्वाकवैष्णवमते सुखं प्राभाकरे न हि | गुरोः पादान्तिके यद्वत्सुखं वेदान्तसम्मतम् ||१७६||\nन तत्सुखं सुरेन्द्रस्य न सुखं चक्रवर्तिनाम् | यत्सुखं वीतरागस्य मुनेरेकान्तवासिनः ||१७७||\nनित्यं ब्रह्मरसं पीत्वा तृप्तो यः परमात्मनि | इन्द्रं च मन्यते तुच्छं नृपाणां तत्र का कथा ||१७८||\nयतः परमकैवल्यं गुरुमार्गेण वै भवेत् | गुरुभक्तिरतः कार्या सर्वदा मोक्षकांक्षिभिः ||१७९||\nएक एवाद्वितीयोऽहं गुरुवाक्येन निश्चितः | एवमभ्यस्यता नित्यं न सेव्यं वै वनान्तरम् ||१८०||\nअभ्यासान्निमिषेणैवं समाधिमधिगच्छति | आजन्मजनितं पापं तत्क्षणादेव नश्यति ||१८१||\nकिमावाहनमव्यक्तै व्यापकं किं विसर्जनम् | अमूर्तो च कथं पूजा कथं ध्यानं निरामये ||१८२||\nगुरुर्विष्णुः सत्त्वमयो राजसश्चतुराननः | तामसो रुद्ररूपेण सृजत्यवति हन्ति च ||१८३||\nस्वयं ब्रह्ममयो भूत्वा तत्परं नावलोकयेत् | परात्परतरं नान्यत् सर्वगं च निरामयम् ||१८४||\nतस्यावलोकनं प्राप्य सर्वसंगविवर्जितः | एकाकी निस्पृहः शान्तः स्थातव्यं तत्प्रसादतः ||१८५||\nलब्धं वाऽथ न लब्धं वा स्वल्पं वा बहुलं तथा | निष्कामेनैव भोक्तव्यं सदा संतुष्टमानसः ||१८६||\nसर्वज्ञपदमित्याहुर्देही सर्वमयो भुवि | सदाऽनन्दः सदा शान्तो रमते यत्रकुत्रचित् ||१८७||\nयत्रैव तिष्ठते सोऽपि स देशः पुण्यभाजनः | मुक्तस्य लक्षणं देवि तवाग्रे कथितं मया ||१८८||\nउपदेशस्त्वयं देवि गुरुमार्गेण मुक्तिदः | गुरुभक्तिस्तथात्यान्ता कर्तव्या वै मनीषिभिः ||१८९||\nनित्ययुक्ताश्रयः सर्वो वेदकृत्सर्ववेदकृत् | स्वपरज्ञानदाता च तं वन्दे गुरुमीश्वरम् ||१९०||\nयद्यप्यधीता निगमाः षडंगा आगमाः प्रिये | अध्यात्मादीनि शास्त्राणि ज्ञानं नास्ति गुरुं विना ||१९१||\nशिवपूजारतो वापि विष्णुपूजारतोऽथवा | गुरुतत्त्वविहीनश्चेत्तत्सर्वं व्यर्थमेव हि ||१९२||\nशिवस्वरूपमज्ञात्वा शिवपूजा कृता यदि | सा पूजा नाममात्रं स्याच्चित्रदीप इव प्रिये ||१९३||\nसर्वं स्यात्सफलं कर्म गुरुदीक्षाप्रभावतः | गुरुलाभात्सर्वलाभो गुरुहीनस्त�� बालिशः ||१९४||\nगुरुहीनः पशुः कीटः पतंगो वक्तुमर्हति | शिवरूपं स्वरूपं च न जानाति यतस्स्वयम् ||१९५||\nतस्मात्सर्वप्रयत्नेन सर्वसंगविवर्जितः | विहाय शास्त्रजालानि गुरुमेव समाश्रयेत् ||१९६||\nनिरस्तसर्वसन्देहो एकीकृत्य सुदर्शनम् | रहस्यं यो दर्शयति भजामि गुरुमीश्वरम् ||१९७||\nज्ञानहीनो गुरुस्त्याज्यो मिथ्यावादि विडम्बकः | स्वविश्रान्तिं न जानाति परशान्तिं करोति किम् ||१९८||\nशिलायाः किं परं ज्ञानं शिलासंघप्रतारणे | स्वयं तर्तुं न जानाति परं निस्तारयेत् कथम् ||१९९||\nन वन्दनीयास्ते कष्टं दर्शनाद्भ्रान्तिकारकाः | वर्जयेतान् गुरुन् दूरे धीरानेव समाश्रयेत् ||२००||\nपाषण्डिनः पापरताः नास्तिका भेदबुद्धयः | स्त्रीलम्पटा दुराचाराः कृतघ्ना बकवृत्तयः ||२०१||\nकर्मभ्रष्टाः क्षमानष्टा निन्द्यतर्केश्च वादिनः | कामिनः क्रोधिनश्चैव हिंस्राश्चण्डाः शठास्तथा ||२०२||\nज्ञानलुप्ता न कर्तव्या महापापास्तथा प्रिये | एभ्यो भिन्नो गुरुः सेव्यः एकभक्त्या विचार्य च ||२०३||\nशिष्यादन्यत्र देवेशि न वदेद्यस्य कस्यचित् | नराणां च फलप्राप्तौ भक्तिरेव हि कारणम् ||२०४||\nगूढो दृढश्च प्रीतश्च मौनेन सुसमाहितः | सकृत्कामगतौ वापि पञ्चधा गुरुरीरितः ||२०५||\nसर्वं गुरुमुखाल्लब्धं सफलं पापनाशनम् | यद्यदात्महितं वस्तु तत्तद्द्रव्यं न वञ्चयेत् ||२०६||\nगुरुदेवार्पणं वस्तु तेन तुष्टोऽस्मि सुव्रते | श्रीगुरोः पादुकां मुद्रां मूलमन्त्रं च गोपयेत् ||२०७||\nनतास्मि ते नाथ पदारविन्दं बुद्धीन्द्रियाप्राणमनोवचोभिः | यच्चिन्त्यते भावित आत्मयुक्तौ मुमुक्षिभिः कर्ममयोपशान्तये ||२०८||\nअनेन यद्भवेत्कार्यं तद्वदामि तव प्रिये | लोकोपकारकं देवि लौकिकं तु विवर्जयेत् ||२०९||\nलौकिकाद्धर्मतो याति ज्ञानहीनो भवार्णवे | ज्ञानभावे च यत्सर्वं कर्म निष्कर्म शाम्यति ||२१०||\nइमां तु भक्तिभावेन पठेद्वै श्रुणुयादपि | लिखित्वा यत्प्रदानेन तत्सर्वं फलमश्नुते ||२११||\nगुरुगीतामिमां देवि हृदि नित्यं विभावय | महाव्याधिगतैर्दुःखैः सर्वदा प्रजपेन्मुदा ||२१२||\nगुरुगीताक्षरैकैकं मन्त्रराजमिदं प्रिये | अन्ये च विविधा मन्त्राः कलां नाहर्न्ति षोडशीम् ||२१३||\nअनन्त फलमाप्नोति गुरुगीता जपेन तु | सर्वपापहरा देवि सर्वदारिद्र्यनाशिनी ||२१४||\nअकालमृत्युहर्त्री च सर्वसंकटनाशिनी | यक्षराक्षसभूतादिचो��व्याघ्रविघातिनी ||२१५|| सर्वोपद्रवकुष्ठादिदुष्टदोषनिवारिणी | यत्फलं गुरुसान्निध्यात्तत्फलं पठनाद्भवेत् ||२१६||\nमहाव्याधिहरा सर्वविभूतेः सिद्धिदा भवेत् | अथवा मोहने वश्ये स्वयमेव जपेत्सदा ||२१७||\nकुशदूर्वासने देवि ह्यासने शुभ्रकम्बले | उपविश्य ततो देवि जपेदेकाग्रमानसः ||२१८||\nशुक्लं सर्वत्र वै प्रोक्तं वश्ये रक्तासनं प्रिये | पद्मासने जपेन्नित्यं शान्तिवश्यकरं परम् ||२१९||\nवस्त्रासने च दारिद्र्यं पाषाणे रोगसम्भवः | मेदिन्यां दुःखमाप्नोति काष्ठे भवति निष्फलम् ||२२०||\nकृष्णाजिने ज्ञानसिद्धिर्मोक्षश्रीव्यार्घ्रचर्मणि | कुशासने ज्ञानसिद्धिः सर्वसिद्धिस्तु कम्बले ||२२१||\nआग्नेय्यां कर्षणं चैव वायव्यां शत्रुनाशनम् | नैऋर्त्यां दर्शनं चैव ईशान्यां ज्ञानमेव च ||२२२||\nउदङ्मुखः शान्तिजप्ये वश्ये पूर्वमुखस्तथा | याम्ये तु मारणं प्रोक्तं पश्चिमे च धनागमः ||२२३||\nमोहनं सर्वभूतानां बन्धमोक्षकरं परम् | देवराज्ञां प्रियकरं राजानं वशमानयेत् ||२२४||\nमुखस्तम्भकरं चैव गुणानां च विवर्धनम् | दुष्कर्मनाशनं चैव तथा सत्कर्मसिद्धिदम् ||२२५||\nप्रसिद्धं साधयेत्कार्यं नवग्रहभयापहम् | दुःस्वप्ननाशनं चैव सुस्वप्नफलदायकम् ||२२६||\nमोहशान्तिकरं चैव बन्धमोक्षकरं परम् | स्वरूपज्ञाननिलयं गीताशास्त्रमिदं शिवे ||२२७||\nयं यं चिन्तयते कामं तं तं प्राप्नोति निश्चयम् | नित्यं सौभाग्यदं पुण्यं तापत्रयकुलापहम् ||२२८||\nसर्वशान्तिकरं नित्यं तथा वन्ध्या सुपुत्रदम् | अवैधव्यकरं स्त्रीणां सौभाग्यस्य विवर्धनम् ||२२९||\nआयुरारोग्यमैश्वर्यं पुत्रपौत्रप्रवर्धनम् | निष्कामजापी विधवा पठेन्मोक्षमवाप्नुयात् ||२३०||\nअवैधव्यं सकामा तु लभते चान्यजन्मनि | सर्वदुःखमयं विघ्नं नाशयेत्तापहारकम् ||२३१||\nसर्वपापप्रशमनं धर्मकामार्थमोक्षदम् | यं यं चिन्तयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितम् ||२३२||\nकाम्यानां कामधेनुर्वै कल्पिते कल्पपादपः | चिन्तामणिश्चिन्तितस्य सर्वमंगलकारकम् ||२३३||\nलिखित्वा पूजयेद्यस्तु मोक्षश्रियमवाप्नुयात् | गुरूभक्तिर्विशेषेण जायते हृदि सर्वदा ||२३४||\nजपन्ति शाक्ताः सौराश्च गाणपत्याश्च वैष्णवाः | शैवाः पाशुपताः सर्वे सत्यं सत्यं न संशयः ||२३५||\n||इति श्रीस्कंदपुराणे उत्तरखंडे उमामहेश्वर संवादे श्री गुरुगीतायां द्वितीयोऽध्यायः ||\n||अथ तृतीयः अध्यायः ||\nअथ काम्यजपस्थानं कथयामि वरानने | सागरान्ते सरितीरे तीर्थे हरिहरालये ||२३६||\nशक्तिदेवालये गोष्ठे सर्वदेवालये शुभे | वटस्य धात्र्या मूले वा मठे वृन्दावने तथा ||२३७||\nपवित्रे निर्मले देशे नित्यानुष्ठानतोऽपि वा | निर्वेदनेन मौनेन जपमेतत् समारभेत् ||२३८||\nजाप्येन जयमाप्नोति जपसिद्धिं फलं तथा | हीनं कर्म त्यजेत्सर्वं गहिर्तस्थानमेव च ||२३९||\nश्मशाने बिल्वमूले वा वटमूलान्तिके तथा | सिद्ध्यन्ति कानके मूले चूतवृक्षस्य सन्निधौ ||२४०||\nपीतासनं मोहने तु ह्यसितं चाभिचारिके | ज्ञेयं शुक्लं च शान्त्यर्थं वश्ये रक्तं प्रकीर्तितम् ||२४१||\nजपं हीनासनं कुर्वत् हीनकर्मफलप्रदम् | गुरुगीतां प्रयाणे वा संग्रामे रिपुसंकटे ||२४२||\nजपन् जयमवाप्नोति मरणे मुक्तिदायिका | सर्वकर्माणि सिद्ध्यन्ति गुरुपुत्रे न संशयः ||२४३||\nगुरुमन्त्रो मुखे यस्य तस्य सिद्ध्यन्ति नान्यथा | दीक्षया सर्वकर्माणि सिद्ध्यन्ति गुरुपुत्रके ||२४४||\nभवमूलविनाशाय चाष्टपाशनिवृत्तये | गुरुगीताम्भसि स्नानं तत्त्वज्ञः कुरुते सदा ||२४५||\nस एवं सद्गुरुः साक्षात् सदसद्ब्रह्मवित्तमः | तस्य स्थानानि सर्वाणि पवित्राणि न संशयः ||२४६||\nसर्वशुद्धः पवित्रोऽसौ स्वभावाद्यत्र तिष्ठति | तत्र देवगणाः सर्वे क्षेत्रपीठे चरन्ति च ||२४७||\nआसनस्थाः शयाना वा गच्छन्तस्तिष्ठन्तोऽपि वा | अश्वारूढा गजारूढाः सुषुप्ता जाग्रतोऽपि वा ||२४८||\nशुचिभूता ज्ञानवन्तो गुरुगीता जपन्ति ये | तेषां दर्शनसंस्पर्षात् दिव्यज्ञानं प्रजायते ||२४९||\nसमुद्रे वै यथा तोयं क्षीरे क्षीरं जले जलम् | भिन्ने कुम्भे यथाकाशं तथाऽऽत्मा परमात्मनि ||२५०||\nतथैव ज्ञानवान् जीवः परमात्मनि सर्वदा | ऐक्येन रमते ज्ञानी यत्र कुत्र दिवानिशम् ||२५१||\nएवंविधो महायुक्तः सर्वत्र वर्तते सदा | तस्मात्सर्वप्रकारेण गुरुभक्तिं समाचरेत् ||२५२||\nगुरुसन्तोषणादेव मुक्तो भवति पार्वति | अणिमादिषु भोक्तृत्वं कृपया देवि जायते ||२५३||\nसाम्येन रमते ज्ञानी दिवा वा यदि वा निशि | एवंविधो महामौनी त्रैलोक्यसमतां व्रजेत् ||२५४||\nअथ संसारिणः सर्वे गुरुगीताजपेन तु | सर्वान् कामांस्तु भुञ्जन्ति त्रिसत्यं मम भाषितम् ||२५५||\nसत्यं सत्यं पुनः सत्यं धर्मसारं मयोदितम् | गुरुगीतासमं स्तोत्रं नास्ति तत्त्वं गुरोः परम् ||२५६||\nगुरुर्देवो गुरुर्धमोर् गुरौ निष्ठा परं तपः | गुरोः परतरं नास्ति त्रिवारं कथयामि ते ||२५७||\nधन्या माता पिता धन्यो गोत्रं धन्यं कुलोद्भवः | धन्या च वसुधा देवि यत्र स्याद्गुरुभक्तता ||२५८||\nआकल्पजन्म कोटीनां यज्ञव्रततपःक्रियाः | ताः सर्वाः सफला देवि गुरूसन्तोषमात्रतः ||२५९||\nशरीरमिन्द्रियं प्राणश्चार्थः स्वजनबन्धुता | मातृकुलं पितृकुलं गुरुरेव न संशयः ||२६०||\nमन्दभाग्या ह्यशक्ताश्च ये जना नानुमन्वते | गुरुसेवासु विमुखाः पच्यन्ते नरकेशुचौ ||२६१||\nविद्या धनं बलं चैव तेषां भाग्यं निरर्थकम् | येषां गुरूकृपा नास्ति अधो गच्छन्ति पार्वती ||२६२||\nब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च देवताः पितृकिन्नराः | सिद्धचारणयक्षाश्च अन्ये च मुनयो जनाः ||२६३||\nगुरुभावः परं तीर्थमन्यर्थं निरर्थकम् | सर्वतीर्थमयं देवि श्रीगुरोश्चरणाम्बुजम् ||२६४||\nकन्याभोगरता मन्दाः स्वकान्तायाः पराङ्मुखाः | अतः परं मया देवि कथितन्न मम प्रिये ||२६५||\nइदं रहस्यमस्पष्टं वक्तव्यं च वरानने | सुगोप्यं च तवाग्रे तु ममात्मप्रीतये सति ||२६६||\nस्वामिमुख्यगणेशाद्यान् वैष्णवादींश्च पार्वति | न वक्तव्यं महामाये पादस्पर्शं कुरुष्व मे ||२६७||\nअभक्ते वञ्चके धूर्ते पाषण्डे नास्तिकादिषु | मनसाऽपि न वक्तव्या गुरुगीता कदाचन ||२६८||\nगुरवो बहवः सन्ति शिष्यवित्तापहारकाः | तमेकं दुर्लभं मन्ये शिष्यहृत्तापहारकम् ||२६९||\nचातुर्यवान् विवेकी च अध्यात्मज्ञानवान् शुचिः | मानसं निर्मलं यस्य गुरुत्वं तस्य शोभते ||२७०||\nगुरवो निर्मलाः शान्ताः साधवो मितभाषिणः | कामक्रोधविनिर्मुक्ताः सदाचाराः जितेन्द्रियाः ||२७१||\nसूचकादिप्रभेदेन गुरवो बहुधा स्मृताः | स्वयं सम्यक् परीक्ष्याथ तत्त्वनिष्ठं भजेत्सुधीः ||२७२||\nवर्णजालमिदं तद्वद्बाह्यशास्त्रं तु लौकिकम् | यस्मिन् देवि समभ्यस्तं स गुरुः सुचकः स्मृतः ||२७३||\nवर्णाश्रमोचितां विद्यां धर्माधर्मविधायिनीम् | प्रवक्तारं गुरुं विद्धि वाचकं त्विति पार्वति ||२७४||\nपञ्चाक्षर्यादिमन्त्राणामुपदेष्टा तु पार्वति | स गुरुर्बोधको भूयादुभयोरयमुत्तमः ||२७५||\nमोहमारणवश्यादितुच्छमन्त्रोपदर्शिनम् | निषिद्धगुरुरित्याहुः पण्डितास्तत्त्वदर्शिनः ||२७६||\nअनित्यमिति निर्दिश्य संसारं संकटालयम् | वैराग्यपथदर्शी यः स गुरुर्विहितः प्रिये ||२७७||\nतत्त्वमस्यादिवाक्यानामुपदेष्टा तु पार्वति | कारणाख्यो गुरुः प्रोक्तो भवरोगनिवारकः ||२७८||\nसर्वसन्देहसन्दोहनिर्मूलनविचक्षणः | जन्ममृत्युभयघ्नो यः स गुरुः परमो मतः ||२७९||\nबहुजन्मकृतात् पुण्याल्लभ्यतेऽसौ महागुरुः | लब्ध्वाऽमुं न पुनर्याति शिष्यः संसारबन्धनम् ||२८०||\nएवं बहुविधा लोके गुरवः सन्ति पार्वति | तेषु सर्वप्रयत्नेन सेव्यो हि परमो गुरुः ||२८१||\nनिषिद्धगुरुशिष्यस्तु दुष्टसंकल्पदूषितः | ब्रह्मप्रलयपर्यन्तं न पुनर्याति मर्त्यताम् ||२८२||\nएवं श्रुत्वा महादेवी महादेववचस्तथा | अत्यन्तविह्वलमना शंकरं परिपृच्छति ||२८३||\nनमस्ते देवदेवात्र श्रोतव्यं किंचिदस्ति मे | श्रुत्वा त्वद्वाक्यमधुना भृशं स्याद्विह्वलं मनः ||२८४||\nस्वयं मूढा मृत्युभीताः सुकृताद्विरतिं गताः | दैवान्निषिद्धगुरुगा यदि तेषां तु का गतिः ||२८५||\nश्री महादेव उवाच | श्रुणु तत्त्वमिदं देवि यदा स्याद्विरतो नरः | तदाऽसावधिकारीति प्रोच्यते श्रुतिमस्तकैः ||२८६||\nअखण्डैकरसं ब्रह्म नित्यमुक्तं निरामयम् | स्वस्मिन् सन्दर्शितं येन स भवेदस्यं देशिकः ||२८७||\nजलानां सागरो राजा यथा भवति पार्वति | गुरूणां तत्र सर्वेषां राजायं परमो गुरुः ||२८८||\nमोहादिरहितः शान्तो नित्यतृप्तो निराश्रयः | तृणीकृतब्रह्मविष्णुवैभवः परमो गुरुः ||२८९||\nसर्वकालविदेशेषु स्वतन्त्रो निश्चलस्सुखी | अखण्डैकरसास्वादतृप्तो हि परमो गुरुः ||२९०||\nद्वैताद्वैतविनिर्मुक्तः स्वानुभूतिप्रकाशवान् | अज्ञानान्धतमश्छेत्ता सर्वज्ञः परमो गुरुः ||२९१||\nयस्य दर्शनमात्रेण मनसः स्यात् प्रसन्नता | स्वयं भूयात् धृतिश्शान्तिः स भवेत् परमो गुरुः ||२९२||\nसिद्धिजालं समालोक्य योगिनां मन्त्रवादिनाम् | तुच्छाकारमनोवृत्तिर्यस्यासौ परमो गुरुः ||२९३||\nस्वशरीरं शवं पश्यन् तथा स्वात्मानमद्वयम् | यः स्त्रीकनकमोहघ्नः स भवेत् परमो गुरुः ||२९४||\nमौनी वाग्मीति तत्त्वज्ञो द्विधाभूच्छृणु पार्वति | न कश्चिन्मौनिना लाभो लोकेऽस्मिन्भवति प्रिये ||२९५||\nवाग्मी तूत्कटसंसारसागरोत्तारणक्षमः | यतोसौ संशयच्छेत्ता शास्त्रयुक्त्यनुभूतिभिः ||२९६||\nगुरुनामजपाद्देवि बहुजन्मर्जितान्यपि | पापानि विलयं यान्ति नास्ति सन्देहमण्वपि ||२९७||\nश्रीगुरोस्सदृशं दैवं श्रीगुरोसदृशः पिता | गुरुध्यानसमं कर्म नास्ति नास्ति महीतले ||२९८||\nकुलं धनं बलं शास्त्रं बान्धवास्सोदरा इमे | मरणे नोपयुज्यन्ते ग��रुरेको हि तारकः ||२९९||\nकुलमेव पवित्रं स्यात् सत्यं स्वगुरुसेवया | तृप्ताः स्युस्सकला देवा ब्रह्माद्या गुरुतर्पणात् ||३००||\nगुरुरेको हि जानाति स्वरूपं देवमव्ययम् | तज्ज्ञानं यत्प्रसादेन नान्यथा शास्त्रकोटिभिः ||३०१||\nस्वरूपज्ञानशून्येन कृतमप्यकृतं भवेत् | तपोजपादिअक्ं देवि सकलं बालजल्पवत् ||३०२||\nशिवं केचिद्धरिं केचिद्विधिं केचित्तु केचन | शक्तिं देवमिति ज्ञात्वा विवदन्ति वृथा नराः ||३०३||\nन जानन्ति परं तत्त्वं गुरूदीक्षापराङ्मुखाः | भ्रान्ताः पशुसमा ह्येते स्वपरिज्ञानवर्जिताः ||३०४||\nतस्मात्कैवल्यसिद्ध्यर्थं गुरूमेव भजेत्प्रिये | गुरूं विना न जानन्ति मूढास्तत्परमं पदम् ||३०५||\nभिद्यते हृदयग्रन्थिश्छिद्यन्ते सर्वसंशयाः | क्षीयन्ते सर्वकर्माणि गुरोः करूणया शिवे ||३०६||\nकृताया गुरुभक्तेस्तु वेदशास्त्रानुसारतः | मुच्यते पातकाद्घोराद्गुरूभक्तो विशेषतः ||३०७||\nदुःसंगं च परित्यज्य पापकर्म परित्यजेत् | चित्तचिह्नमिदं यस्य दीक्षा विधीयते ||३०८||\nचित्तत्यागनियुक्तश्च क्रोधगर्वविवर्जितः | द्वैतभावपरित्यागी तस्य दीक्षा विधीयते ||३०९||\nएतल्लक्षण संयुक्तं सर्वभूतहिते रतम् | निर्मलं जीवितं यस्य तस्य दीक्षा विधीयते ||३१०||\nक्रियया चान्वितं पूर्वं दीक्षाजालं निरूपितम् | मन्त्रदीक्षाभिर्र्ध सांगोपांग शिवोदितम् ||३११||\nक्रियया स्याद्विरहितां गुरूसायुज्यदायिनीम् | गुरुदीक्षां विना को वा गुरुत्वाचारपालकः ||३१२||\nशक्तो न चापि शक्तो वा दैशिकांघ्रिसमाश्रयात् | तस्य जन्मास्ति सफलं भोगमोक्षफलप्रदम् ||३१३||\nअत्यन्तचित्तपक्वस्य श्रद्धाभक्तियुतस्य च | प्रवक्तव्यमिदं देवि ममात्मप्रीतये सदा ||३१४||\nरहस्यं सर्वशास्त्रेषु गीताशास्त्रदं शिवे | सम्यक्परीक्ष्य वक्तव्यं साधकस्य मद्यात्मनः ||३१५||\nसत्कर्मपरिपाकाच्च चित्तशुद्धस्य धीमतः | साधकस्यैव वक्तव्या गुरुगीता प्रयत्नतः ||३१६||\nनास्तिकाय कृतघ्नाय दाम्भिकाय शठाय च | अभक्ताय विभक्ताय न वाच्येयं कदाचन ||३१७||\nस्त्रीलोलुपाय मूर्खाय कामोपहतचेतसे | निन्दकाय न वक्तव्या गुरुगीता स्वभावतः ||३१८||\nसर्व पापप्रशमनं सर्वोपद्रववारकम् | जन्ममृत्युहरं देवि गीताशास्त्रमिदं शिवे ||३१९||\nश्रुतिसारमिदं देवि सर्वमुक्तं समासतः | नान्यथा सद्गतिः पुंसां विना गुरुपदं शिवे ||३२०||\nबहुजन्मकृतात्प���दयमर्थो न रोचते | जन्मबन्धनिवृत्यर्थं गुरुमेव भजेत्सदा ||३२१||\nअहमेव जगत्सर्वमहमेव परं पदम् | एतज्ज्ञानं यतो भूयात्तं गुरुं प्रणमाम्यहम् ||३२२||\nअलं विकल्पैरहमेव केवलो मयि स्थितं विश्वमिदं चराचरम् | इदं रहस्यं मम येन दर्शितम् स वन्दनीयो गुरुरेव केवलम् ||३२३||\nयस्यान्तं नादिमध्यं न हि करचरणं नामगोत्रं न सूत्रम् | नो जातिर्नैव वर्णो न भवति पुरुषो नो नपुंसं न च स्त्री ||३२४||\nनाकारं नो विकारं न हि जनिमरणं नास्ति पुण्यं न पापम् | नोऽतत्त्वं तत्त्वमेकं सहजसमरसं सद्गुरुं तं नमामि ||३२५||\nनित्याय सत्याय चिदात्मकाय नव्याय भव्याय परात्पराय | शुद्धाय बुद्धाय निरञ्जनाय नमोऽस्य नित्यं गुरुशेखराय ||३२६|| सच्चिदानन्दरूपाय व्यापिने परमात्मने | नमः श्रीगुरुनाथाय प्रकाशानन्दमूर्तये ||३२७||\nसत्यानन्दस्वरूपाय बोधैकसुखकारिणे | नमो वेदान्तवेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे ||३२८||\nनमस्ते नाथ भगवन् शिवाय गुरुरूपिणे | विद्यावतारसंसिद्ध्यै स्वीकृतानेकविग्रह ||३२९||\nनवाय नवरूपाय परमार्थैकरूपिणे | सर्वाज्ञानतमोभेदभानवे चिद्घनाय ते ||३३०||\nस्वतन्त्राय दयाक्लृप्तविग्रहाय शिवात्मने | परतन्त्राय भक्तानां भव्यानां भव्यरूपिणे ||३३१||\nविवेकिनां विवेकाय विमर्शाय विमर्शिनाम् | प्रकाशिनां प्रकाशाय ज्ञानिनां ज्ञानरूपिणे ||३३२||\nपुरस्तत्पार्श्वयोः पृष्ठे नमस्कुर्यादुपर्यधः | सदा मच्चित्तरूपेण विधेहि भवदासनम् ||३३३||\nश्रीगुरुं परमानन्दं वन्दे ह्यानन्दविग्रहम् | यस्य सन्निधिमात्रेण चिदानन्दाय ते मनः ||३३४||\nनमोऽस्तु गुरवे तुभ्यं सहजानन्दरूपिणे | यस्य वागमृतं हन्ति विषं संसारसंज्ञकम् ||३३५||\nनानायुक्तोपदेशेन तारिता शिष्यमन्ततिः | तत्कृतासारवेदेन गुरुचित्पदमच्युतम् ||३३६||\nअच्युताय मनस्तुभ्यं गुरवे परमात्मने | सर्वतन्त्रस्वतन्त्राय चिद्घनानन्दमूर्तये ||३३७||\nनमोच्युताय गुरवे विद्याविद्यास्वरूपिणे | शिष्यसन्मार्गपटवे कृपापीयूषसिन्धवे ||३३८||\nओमच्युताय गुरवे शिष्यसंसारसेतवे | भक्तकार्यैकसिंहाय नमस्ते चित्सुखात्मने ||३३९||\nगुरुनामसमं दैवं न पिता न च बान्धवाः | गुरुनामसमः स्वामी नेदृशं परमं पदम् ||३४०||\nएकाक्षरप्रदातारं यो गुरुं नैव मन्यते | श्वानयोनिशतं गत्वा चाण्डालेष्वपि जायते ||३४१||\nगुरुत्यागाद्भवेन्मृत्युर्मन्त्रत्यागाद्दरिद्रता | गुरु���न्त्रपरित्यागी रौरवं नरकं व्रजेत् ||३४२||\nशिवक्रोधाद्गुरुस्त्राता गुरुक्रोधाच्छिवो न हि | तस्मात्सर्वप्रयत्नेन गुरोराज्ञा न लंघयेत् ||३४३||\nसंसारसागरसमुद्धरणैकमन्त्रं ब्रह्मादिदेवमुनिपूजितसिद्धमन्त्रम् | दारिद्र्यदुःखभवरोगविनाशमन्त्रं वन्दे महाभयहरं गुरुराजमन्त्रम् ||३४४||\nसप्तकोटीमहामन्त्राश्चित्तविभ्रंशकारकाः | एक एव महामन्त्रो गुरुरित्यक्षरद्वयम् ||३४५||\nएवमुक्त्वा महादेवः पार्वतीं पुनरब्रवीत् | इदमेव परं तत्त्वं श्रुणु देवि सुखावहम् ||३४६||\nगुरुतत्त्वमिदं देवि सर्वमुक्तं समासतः | रहस्यमिदमव्यक्तन्न वदेद्यस्य कस्यचित् ||३४७||\nन मृषा स्यादियं देवि मदुक्तिः सत्यरूपिणी | गुरुगीतासमं स्तोत्रं नास्ति नास्ति महीतले ||३४८||\nगुरुगीतामिमां देवि भवदुःखविनाशिनीम् | गुरुदीक्षाविहीनस्य पुरतो न पठेत् क्वचित् ||३४९||\nरहस्यमत्यन्तरहस्यमेतन्न पापिना लभ्यमिदं महेश्वरि | अनेकजन्मार्जितपुण्यपाकाद्गुरोस्तु तत्त्वं लभते मनुष्यः ||३५०||\nयस्य प्रसादादहमेव सर्वं मय्येव सर्वं परिकल्पितं च | इत्थं विजानामि सदात्मरूपं ग्तस्यांघ्रिपद्मं प्रणतोऽस्मि नित्यम् ||३५१||\nअज्ञानतिमिरान्धस्य विषयाक्रान्तचेतसः | ज्ञानप्रभाप्रदानेन प्रसादं कुरु मे प्रभो ||३५२||\n||इति श्रीगुरुगीतायां तृतीयोऽध्यायः ||\n||इति श्रीस्कंदपुराणे उत्तरखंडे ईश्वरपार्वती संवादे गुरुगीता समाप्त || ||श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||\nपरब्रम्ह धन्यवाद्. मी आधी\nपरब्रम्ह धन्यवाद्.:स्मित: मी आधी म्हणायचे हे, पण कालांतराने हे मागे पडले.\n|| श्रीहरि स्तोत्र || जगज्जाल\n|| श्रीहरि स्तोत्र ||\nजगज्जाल पालं | चलत्कंठ मालं |\nशरद्च्चंद्र भालं | महा दैत्य कालम् |\nनभोनील कायं | दुरावार मायं |\nसुपद्मासहायं | भजे S हं भजे S हम् || १ ||\nसदाम्भोधिवासं | गलत्पुष्पहासं |\nजगत्सन्निवासं | शतादित्यभासम् |\nगदाचक्रशस्त्रं | लसत्पीतवस्त्रं |\nहसच्चारुवक्त्त्रं | भजे S हं भजे S हम् || २ ||\nरमाकण्ठहारं | श्रुतिव्रातसारं |\nजलान्तर्विहारं | धराभारहारम् |\nचिदानंदरुपं | मनोज्ञस्वरुपं |\nधृतानेकरुपं | भजे S हं भजे S हम् || ३ |\nजराजन्म हीनं | परानन्द पीनम् |\nसमाधान लीनं | सदैवा नवीनम् |\nजगज्जन्महेतुं | सुरानीककेतुं |\nत्रिलोकैक सेतुं | भजे S हं भजे S हम् || ४ ||\nकृताम्नायगानं | खगाधीश यानं |\nविमुक्तेर्निदानं | हरारातिमानम् |\nस्वभक्तानुकूलं | जगद्दृक्षमूलं |\nनिरस्तार्तशूलं | भजे S हं भजे S हम् || ५ ||\nसमस्तामरेशं | द्विरेफाभकेशं |\nजगद्विंबलेशं | हृदाकाशदेशम् |\nसदा दिव्य देहं | विमुक्ताखिलेहं |\nसुवैकुण्ठगेहं | भजे S हं भजे S हम् || ६ ||\nसुरालीबलीष्ठं | त्रिलोकीवरिष्ठं |\nगुरुणां गरिष्ठं | स्वरुपैकनिष्ठम् |\nसदा युद्धधीरं | महावीरवीरं |\nमहा भोधितीरं | भजे S हं भजे S हम् || ७ ||\nरमावामभागं | तलानग्रनागं |\nकृताधीनयागं | गतारागरागम् |\nमुनीन्द्रै : सुगीतं | सुरै : सम्परीतं |\nगुणौघैरतीतं | भजे S हं भजे S हम् || ८ ||\nइदं यस्तु नित्यं | समाधाय चित्तं |\nपथेदष्टकं | कण्ठहारं मुरारे : |\nस विष्णोर्विशोकं | ध्रुवं याति लोकं |\nजराजन्मशोकं | पुनर्विन्दते नो || ९ ||\n|| इति श्री ब्रह्मानंद विरचितं श्रीहरि स्तोत्रम् संपूर्णम् ||\nनमस्ते शरण्ये शिवे सानुकम्पे नमस्ते जगद्‌व्यापिके विश्‍वरूपे |\nनमस्ते जगद्वन्द्यपादारविन्दे नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे ॥ १ ॥\nनमस्ते जगच्चिन्त्यमानस्वरूपे नमस्ते महायोगिनि ज्ञानरूपे \nनमस्ते नमस्ते सदानन्दरूपे नमस्ते० ॥ २ ॥\nअनाथस्य दीनस्य तृष्णातुरस्य भयार्तस्य भीतस्य बद्धस्य जन्तो: \nत्वमेका गतिर्देवि निस्तारकर्त्री नम० ॥ ३ ॥\nअरण्ये रणे दारुणे शत्रुमध्येऽनले सागरे प्रान्तरे राजगेहे \nत्वमेका गतिर्देवि निस्तारनौका नम० ॥ ४ ॥\nअपारे महादुस्तरेऽत्यन्तघोरे विपत्सागरे मज्जतां देहभाजाम् \nत्वमेका गतिर्देवि निस्तारहेतुर्नम० ॥ ५ ॥\nत्वमेका गतिर्देवि निस्तारबीजं नम० ॥ ६ ॥\nत्वमेवाघभावधृतासत्यवादीन्न जाता जित क्रोधानात् क्रोधनिष्ठा \nइडा पिङ्गला त्वं सुषुम्ना च नाडी नम० ॥ ७ ॥\nनमो देवि दुर्गे शिवे भिमनादे सरस्वत्यरुन्धत्यमोघस्वरूपे \nविभूति: शची कालरात्रि: सती त्वं नम० ॥ ८ ॥\nशरणमसि सुराणां सिद्धविद्याधराणां मुनिमनुजपशूनां दस्युभिस्त्रासितानाम् \nनृपतिगृहगतानां व्याधिभि: पीडितानां त्वमसि शरणमेका देवि दुर्गे प्रसीद ॥ ९ ॥\nइदं स्तोत्रं मया प्रोक्तमापदुद्धारहेतुकम् \nत्रिसंध्यमेकसंध्यं वा पठनाद्‌घोरसंकटात् ॥ १० ॥\nमुच्यते नात्र संदेहो भुवि स्वर्गे रसातले \nसर्वं वा श्‍लोकमेकं वा य: पठेद्भक्तिमान् सदा ॥ ११ ॥\nस सर्वं दुष्कृतं त्यक्त्वा प्राप्नोति परमं पदम् \nपठनादस्य देवेशि किं न सिद्ध्यति भूतले ॥ १२ ॥\nस्तवराजमिद देवि संक्षेपात्कथितं मया ॥ १३ ॥\nइति श्री सिद्धेश्‍��रीतंत्रे उमामहेश्वरसंवादे श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्र\nमी सोळा सोमवार चे व्रत करत\nमी सोळा सोमवार चे व्रत करत आहे.... मला त्याची कथा हवी आहे.... प्लिज मदत करा... मी देशात नाही... ने ट वर शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही मिळाली\nकुठे विचारु समजले ना ही म्हणुन दोन्ही ठिकाणी प्रश्न विचारते आहे\nअबोल, मी सोळा सोमवार चे व्रत\nमी सोळा सोमवार चे व्रत करत आहे.... मला त्याची कथा हवी आहे.... प्लिज मदत करा... मी देशात नाही\nहिंदीत मिळाली आहे, लींक खालील प्रमाणे . . . .\nकाही फरक नाही पडणार, हिंदीत वाचली तरीही चालेल, विश्वास ठेवा.\n@ अबोल, नेटवर आहे ना सोळा\n@ अबोल, नेटवर आहे ना सोळा सोमवारचे व्रत कथा मराठीत.\nhttp://www.khapre.org/portal/url/Default.aspx या ठिकाणी पोथ्या व्रत संस्कार असे सर्व धार्मिक साहित्य आहे\nधन्यवाद परब्रम्ह, प्रकाश घाटपांडे\nनेटवर कुठे दासबोध मराठी\nनेटवर कुठे दासबोध मराठी अर्थासह आहे का मला फक्त शब्दार्थ किंवा तळटीपा किंवा कठीण पदांचे अर्थ असे नकोय मला प्रत्येक ओवीचा अर्थ असेल असे हवेय..कुठे मिळेल का\nhttp://www.samarthramdas400.in ही एक छान साईट आहे समर्थांच्या वाड्मयावर\nइथे सुमतीताई वाटवेंनी दिलेले प्रत्येक समासावर निरुपण मिळेल. दृक्-श्राव्य विभाग ही आहे.\nहा श्लोक आधी येउन गेलाय. पण\nहा श्लोक आधी येउन गेलाय. पण याचा उपयोग सांगते....स्वाध्याय परिवाराने सांगितलेला.\nरात्री शांत झोप लागण्यासाठी हा श्लोक झोपण्याच्या आधी म्हणावा.\n||कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने\nप्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ||\nकरचरण कृतं वाक्कायजं कर्मजं वा \nश्रवणनयनजं वा मानसं वापराधं \nजय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ॥\nअसं म्हणुन कुलदेवतेचं स्मरण करुन झोपावे.\nनमस्कार, तुळस तोडतांना एक\nतुळस तोडतांना एक मंत्र म्हणावयाचा असतो, तो ईथे सर्वांबरोबर वाटुन घेत आहे .\nतुलस्यमृतजन्माSसि सदा त्वं केशवप्रिये |\nकेशवार्थ विचिन्वामि वरदा भव शोभने ||\nकिती तुळस हवी आहे हे आधी शक्यतो ठरवुन मगच हा मंत्र एकदा म्हणुन तेव्हढी तुळस तोडुन घ्यावी.\nतुळस तोडतांना हे नितांत लक्ष्यात ठेवावे कि, तोडतांना सर्व पाने संपूर्ण असावित, अर्धी तोडलेली पाने\nभगवंताला अर्पण करु नयेत.\nतुळस नेहेमी उगाळलेले चंदन लावुन अर्पण केल्यास फारच उत्तम.\nपरब्रम्हजी, हा श्लोक पुजेसाठी\nहा श्लोक पुजेसाठी तुळशीपत्र तोडताना म्हणायचा की इतरवेळीही (खाण्यासाठी, काढ्या��ाठी इ.)\nगमभन, मुख्यतः पूजेसाठी, तरीही\nमुख्यतः पूजेसाठी, तरीही खाणे आणी औषधी ( काढ्यासाठी वगैरे ), ह्यासाठी तोडतांना उच्चारला तर माझ्या मते त्याचे जास्त चांगले प्रभाव पडु शकतील कारण खाणे आणी वैद्यकीय उपयोग हे दोन्हीही अंती एक प्रकारचे कर्म यज्ञच आहेत. आणी अश्या रितीने ते तोडतांना हा मंत्र म्हणल्याने भगवान केशवाचीच अर्चना करण्यासमान आहे.\nनमस्कार . . . .\nआर्या धन्यवाद ग..खुपच छान\nआर्या धन्यवाद ग..खुपच छान साइट आहे ही.. पण यावरही प्रत्येक समासाचा अर्थ नाहिये. मला शक्यतो लिहिलेला अर्थ हवाय. निरुपणात त्या व्यक्तिला समजलेला अर्थ असतो..मला तसे नकोय..शब्दार्थातुन मला स्वतला काय अर्थ लागतो ते बघायचेय...\n|| भगवान शिव प्रात: स्मरण\n|| भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र ||\nप्रातः स्मरामि भवभीतिहरं सुरेशं\nश्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती\n|| टेंब्येकुळी जन्मूनी होसी बहूगुणी | अत्रीगोत्री होउनी, होसी निर्गुणी ||\n|| ज्योतिर्ज्ञानी होउनी कीर्ती पसरीसी | सार्थ वेदा जाणुनी शिष्य पढवीसी || १ ||\n|| जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया | माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु ||\n|| शके सतराशे शहात्तर साली | श्रावणमासी वद्य षष्ठी शुभकाली ||\n|| जन्मा येती वासूदेव या नामे | भक्ता उद्धाराया बहुविध यत्ने || २ ||\n|| शके अठराशे छत्तीससाली | आषाढातील शुद्ध प्रतिपदा दिवशी ||\n|| नाशिवंतदेहा सोडुनि हो जासी | असंख्य भक्ता देउनि इच्छित हेतूसी || ३ ||\n|| शके अठराशे अडतीससाली | वैशाखातील शुद्ध द्वादशी दिवशी ||\n|| सुंदरवाडीग्रामी राहाण्या इच्छूनी | गुप्तरूपे घेशी स्थान निर्मूनी || ४ ||\n|| साठी वर्षामाजी केल्या बहूलीला | वैदिकधर्मासाठी देह झिझविला ||\n|| संन्यास घेऊनि धर्म रक्षीला | आत्मज्ञानमार्ग भक्ता दावीला || ५ ||\n|| जाणुनि आयुर्वेदा रोगा दवडीसी | योजुनि युक्तमंत्रा भूता बांधीसी ||\n|| ऐशा अनन्तलीला वर्णू मी किती | बुद्धप्रेरक होउनि तूचि वर्णीसी || ६ ||\nस्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह :\nमला ह्या पानांवरील पुष्पांजली\nमला ह्या पानांवरील पुष्पांजली आणि आरती लिखीत स्वरुपात कोणाकडे असेल तर हवी आहे.\nपुष्पांजली : पुष्पांजली ही तुला अर्पितो...\nआरती: आरती सदगुरुरायाची ....\nमाझी आजी ही रोज म्हणते पण मी देशाबाहेर असल्याने इथे कोणी लिहून दिलीत तर बरे होईल.\nविस्तारित गुरुगीतेसाठी धन्यवाद. कामता���च्या गुरुगीतेत कमी श्लोक आहेत. ह्याची pdf कुठे मिळू शकेल का\nगणेश स्तुती, गजानन भुत\nगजानन भुत गणादी सेवितम ||\nकपीत जंबो फलसार भक्षितम ||\nउमासुत शोक विनाश कारण ||\nनमामी विघ्नेश्वर पादं पंकजम ||\nहा श्लोक सधारणता: दक्षिण भारतात जास्त प्रचलीत आहे.\nआकाश नील, काही कल्पना नाही.\nआकाश नील, काही कल्पना नाही. गूगललाच विचारावं लागेल.\nखुप छान आहे ही साईट..\nखुप छान आहे ही साईट.. बर्याच दिवसांनी प्रतिसाद देतेय.\nपण बर्‍याच आधीपासुन वाच्तेय सर्व माहीती.. धन्यवाद सर्वांना.\nपान 12 वरील रामरक्षा लतादिदी\nपान 12 वरील रामरक्षा लतादिदी यांच्या आवाजातील नाहीये तर अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/when-venus-williams-won-her-first-grand-slam-title-wimbledon-2000-wimbledon-champ-2017-garbine-muguruza-was-just-six-years-old/", "date_download": "2019-01-21T20:36:46Z", "digest": "sha1:6XJOF64H4LIUAJWKKD5SRORMACBHRQNL", "length": 6511, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विम्बल्डन: विश्वविक्रमी गार्बिन मुगुरुझा", "raw_content": "\nविम्बल्डन: विश्वविक्रमी गार्बिन मुगुरुझा\nविम्बल्डन: विश्वविक्रमी गार्बिन मुगुरुझा\nगार्बिन मुगुरझाने व्हीनस विलियम्सवर सरळ सेटमध्ये ७-६, ६-० अशी मात करत विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. हे तिचे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.\nमुगुरुझाने सेरेना विलियम्स आणि व्हीनस विलियम्स या दोनही बहिणींना अनुक्रमे फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन स्पर्धेत पराभूत करून ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले आहे.\nविलियम्स भगिनींना ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पराभूत करणारी मुगुरुझा ही पहिली खेळाडू ठरली आहे. जेव्हा व्हीनस २००० मध्ये पाहिलं ग्रँडस्लॅम जिकली होती तेव्हा मुगुरुझा केवळ ६ वर्षांची होती.\nमुगुरुझा ही केवळ दुसरी स्पॅनिश खेळाडू आहे जिने विम्बल्डन महिला एकेरीवर नाव कोरले आहे. यापूर्वी केवळ ३ स्पॅनिश खेळाडूंना ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकता आली आहेत.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/awes-recruitment/", "date_download": "2019-01-21T19:43:59Z", "digest": "sha1:ZMPCUPOEG5FZGX2I4BXNS5PWAM5PIOIC", "length": 13619, "nlines": 160, "source_domain": "majhinaukri.in", "title": "AWES Recruitment 2018 for 8000 PGT/TGT/PRT Teachers Posts", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(AWES) आर्मी वेलफेयर एज्युकेशन सोसायटी मार्फत 8000 जागांसाठी भरती\nपरीक्षेचे नाव: CSB स्क्रीनिंग परीक्षा-2018\nप्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)\nशैक्षणिक पात्रता: (CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET बंधनकारक नाही.)\nपद क्र.1: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed\nपद क्र.2: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed\nपद क्र.3: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स\nवयाची अट: 01 एप्रिल 2019 रोजी,\nफ्रेशर्स: 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nप्रवेशपत्र: 03 नोव्हेंबर 2018\nस्क्रीनिंग परीक्षा: 17 & 18 नोव्हेंबर 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2018 (05:00 PM)\nPrevious (RITES) रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये विविध पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 ���ागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nicl-recruitment/", "date_download": "2019-01-21T19:43:33Z", "digest": "sha1:TDYZS2TWBXTLNISSNNIUXXSNSUKJJFH2", "length": 13616, "nlines": 140, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NICL Recruitment 2018 for 150 Accounts Apprentice - NICL Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसा��ी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NICL) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 150 जागांसाठी भरती\nTotal: 150 जागा (महाराष्ट्र: 19 जागा)\nपदाचे नाव: अकाउंट्स अप्रेन्टिस\nशैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह B.Com व भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने प्रदान केलेल्या चार्टर्ड अकाउंटन्सी परीक्षेची इंटरमीडिएट लेव्हल असणे आवश्यक आहे किंवा CWAI किंवा MBA (फायनान्स) किंवा 60% गुणांसह M.Com [SC/ST: 55% गुण]\nवयाची अट: 01 नोव्हेंबर 2018 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.\nपरीक्षा (Online): डिसेंबर 2018/ जानेवारी 2019\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2018\nNext विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 275 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जा���ांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2012/07/08/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T20:49:57Z", "digest": "sha1:UNJ4H3NTEDBLYHPZVO5Y7EIRKWRJUMYC", "length": 10697, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सुरक्षा सेवा - Majha Paper", "raw_content": "\nभारतातील पहिली इलेक्ट्रिक बाईक ट्राँक्स वन लाँच\nवयाच्या चौथ्यावर्षी प्रसिद्धीच्या झोतात आलेली थाईनेल आता अमेरिकन कंपनीसाठी मॉडेलिंग\nसध्या उद्योगांची वाढ वेगाने होत आहे आणि प्रत्येक उद्योगाला सुरक्षा सेवक आवश्यक झाले आहेत. बहुतेक उद्योग स्वत:ची सुरक्षा व्यवस्था निर्माण करत नाहीत. बाहेरून एखाद्या सुरक्षा कर्मचारी विषयक संस्थेशी संपर्क ठेवून सुरक्षा गार्ड मागवले जातात. त्यामुळे सुरक्षा गार्डाचा पुरवठा करणे आणि विविध संस्थांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारणे हा सुद्धा एक चांगला व्यवसाय झालेला आहे. विशेषत: आजच्या काळामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालल्यामुळे सुरक्षा गार्डांची गरज प्रत्येक लहान-मोठ्या व्यवसायाला सुद्धा जाणवायला लागलेली आहे. त्यामुळे पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद अशा शहरांमध्ये हजारे तरुणांना सुरक्षा गार्ड ही एक रोजगार संधी उत्तमरित्या तयार झालेली आहे.\nसुरक्षा गार्डाची नोकरी करण्यासाठी काही विशि��्ट प्रकारची शैक्षणिक पात्रता आवश्यक आहेच असे नाही. मात्र लष्करामध्ये किंवा निमलष्करी दलांमध्ये काम केलेल्या जवानांना अशी कामे मिळू शकतात. अशा दलातले जवान साधारण पस्तीशी ते चाळीशीच्या आतच निवृत्त होत असतात आणि त्यांना निवृत्तीनंतर काय, हा प्रश्‍न भेडसावत असतो. अशा लोकांना ही नोकरी चांगली आहेच, परंतु तेवढ्यावर गरज भागत नाही म्हणून विविध प्रकारचे अव्यावसायिक अभ्यासक्रम केलेले म्हणजे बी.ए., बी.कॉम. झालेले अनेक तरुण या व्यवसायाकडे वळत आहेत. सुरक्षा गार्ड म्हणून काम करणारा तरुण चपळ, सावध आणि थंड डोक्याचा असण्याची गरज असते. काही वेळा अनवस्था प्रसंग ओढवू शकतो. अशावेळी धैर्याने काम करण्याची क्षमता त्याच्यात असली पाहिजे. रात्रपाळीत काम करण्याची क्षमताही हवी. हे झाले सुरक्षा गार्ड म्हणून काम करणार्‍या उमेदवारांविषयी.\nमात्र या क्षेत्रामध्ये थोडे प्रगत काम करू शकणारे तरुण सुरक्षा गार्ड एजन्सी काढू शकतात आणि आपल्याकडे अशा गार्डांची भरती करून विविध संस्था, संघटना आणि कंपन्यांना सुरक्षा गार्डांचा पुरवठा करण्याचा व्यवसाय करू शकतात.मात्र काही मुक्त विद्यापीठांनी सुरक्षा गार्ड संघटन किंवा व्यवस्थापक या कामांसाठी सहा महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम काढलेले आहेत आणि विद्यापीठातर्फे पुरवल्या जाणार्‍या पुस्तकांचा अभ्यास करून दहावी पास झालेला कोणीही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. फारसे भांडवल न गुंतवता करता येण्याजोगा हा व्यवसाय आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि ���िचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2013/08/05/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T20:58:12Z", "digest": "sha1:LJ2TY4NSSZ5UJSK5TV4S737QGID6CMYT", "length": 8119, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "विश्वविद्यालयात शिकविणार प्रेम विषय - Majha Paper", "raw_content": "\nमहागड्या पेयांपेक्षा शुद्ध पाणी प्या\n३७ लाखांची इंडियन मोटारसायकलची ‘रोडमास्टर’ बाईक\nविश्वविद्यालयात शिकविणार प्रेम विषय\nकोलकाता दि.५ – कोलकाता प्रसिडेन्सी विश्वविद्यालयात यावर्षी पासून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेम हा विषय निवडता येणार असून प्रेमासारख्या गूढ विषयाचा अंतर्भाव करणारे देशातले हे पहिले विश्वविद्यालय ठरले आहे.\nप्रेसिडेन्सी विश्वविद्यालयाच्या कुलगुरू मालविका सरकार म्हणाल्या की येत्या जानेवारीपासून विज्ञान अथवा कला अशा कुठल्याही शाखेतील विद्यार्थी हा विषय घेऊ शकणार आहेत. सध्या त्याची सांगड सामाजिक शास्त्राशी घातली गेली असून त्या अंतर्गत प्रेमाचे सैद्धांतिक पैलू विद्यार्थ्यांना समजावून दिले जाणार आहेत.\nफिजिक्स विभागाचे अध्यक्ष सोमक रायचौधुरी म्हणाले की भारतीय विद्यापीठात पारंपारिक शिक्षणानुसार ऑनर्ससाठी विद्यार्थ्यांना दोन अन्य विषय घेणे बंधनकारक आहे. विद्यार्थी हे विषय बंधनकारक असल्याने ते घेतात मात्र विद्यार्थ्यांवर असे विषय लादले जाऊ नयेत असा आमचा प्रयत्न आहे. त्याऐवजी विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना दोन आर्टसचे पेपर व कला विद्यार्थ्यांना दोन विज्ञानाचे पेपर घेता येतील अशी सोय केली जात आहे. प्रेम विषय शिकविणारे हे पहिलेच विद्यापीठ आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/dhangar-reservation-strike/", "date_download": "2019-01-21T21:15:51Z", "digest": "sha1:GOFSVGOGVATJAKPQDRF2LPC3HBLSGRHD", "length": 6214, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ढोल वाजवून मंत्रालय हादरवणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ढोल वाजवून मंत्रालय हादरवणार\nढोल वाजवून मंत्रालय हादरवणार\nयेत्या 22 मे रोजी धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. धनगरी ढोल गर्जनेतून मंत्रालयाबरोबरच संसदही हादरवून सोडू. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणाला करायचे हे धनगर समाजच ठरवेल, असे प्रतिपादन धनगर समाजाचे राज्य अध्यक्ष माजी आ. प्रकाश शेंडगे यांनी केले.\n22 मे रोजी काढण्यात येणार्‍या मोर्चाच्या नियोजनासंदर्भातील जयसिंगपूर येथील 13 पंथी जैन भवनमध्ये बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. शेंडगे म्हणाले, निवडणुकीपूर्वी बारामतीमध्ये जे आंदोलन झाले, त्यावेळी भाजपचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे सरकार आल्यास कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन दि���े होते. परंतु, साडेतीन वर्षे उलटून गेली मात्र अद्यापही आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतला नाही. त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी धनगरी ढोल व कैताळांच्या गर्जनेत मंत्रालयासमोर निनाद करण्यात येणार आहे. यातून सरकारच्या कानठळ्या बसतील. मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे अडीच हजार धनगरी ढोल सहभागी हाणार असल्याचेही ते म्हणाले.\nधनगर समाजोन्नती मंडळाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अशोकराव कोळेकर म्हणाले, धनगर समाजाच्या प्रश्‍नासाठी व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची वेळ आली आहे. प्रकाश शेंडगे यांच्या पाठिशी सर्वांनी राहून समाजाला न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. शिरोळ तालुक्यातून 600 ढोल सहभागी होतील अशी माहिती गजानन करे यांनी दिली. मोर्चामध्ये सर्वांनी खांद्यावर घोंगडे व डोक्याला फेटा बांधून सहभागी व्हावे असे आवाहन कल्लाप्पा गावडे यांनी केले. यावेळी रवी पाटील, संदीप कारंडे, शंकर पुजारी, सौ.शेंडगे यांची भाषणे झाली. शिरोळा तालुका अध्यक्ष सोमा गावडे, आण्णाप्पा अवघडी यांच्यासह शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Konkan-route-double-decker-issue/", "date_download": "2019-01-21T20:58:30Z", "digest": "sha1:GZIUTUJGH6FLLP5S743RUVUZKNG3HUD4", "length": 4231, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोकण मार्गावरील डबल डेकर आता सहा डब्यांची | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोकण मार्गावरील डबल डेकर आता सहा डब्यांची\nकोकण मार्गावरील डबल डेकर आता सहा डब्यांची\nकोकण, गोवा मार्गावर अवघ्या दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या वातानुकूलित डबल डेकर एक्स्प्रेसला प्रवाशांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या गाडीचे दोन डबे कमी करण्यात आले आहेत. आता ही गाडी आठऐवजी सहा डब्यांची असणार आहे. भविष्यात प्रवासी संख्येत वाढ न झाल्यास डबल डेकर बंद केली जाईल, अशी माहितीही रेल्वे अधिकार्‍यांनी दिली.\nमध्य रेल्वेने 2015 या वर्षी लोकमान्य टिळक टर्मिनस-मुंबई ते करमाळी या मार्गावर वातानुकूलित डबल डेकर एक्स्प्रेस सुरू केली. सुरुवातीला प्रीमियम प्रवासदर आकारला जात होता. मागणीनुसार हे भाडे वाढत असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत होती. त्यानंतर दरनिश्‍चित करण्यात आले. मात्र, डबल डेकरची लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 5.30 वाजता सुटण्याची वेळ, पश्‍चिम उपनगरातील रहिवाशांना गाडी पकडण्यासाठी करावी लागणारी कसरत या प्रवाशांच्या दोन्ही अडचणी दूर करण्यासाठी एक्स्प्रेसची रवाना होण्याची वेळ बदलण्याची मागणी केली गेली.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Ockhi-Mumbai-High-alert-in-city/", "date_download": "2019-01-21T21:07:58Z", "digest": "sha1:TEHAUDMYO7VIGNT5II4PHD5P7XTJ3OCN", "length": 6137, "nlines": 58, "source_domain": "www.pudhari.news", "title": " LIVE : 'ओखी'मुळे गुजरातमध्ये अलर्ट, मुंबईत संततधार! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › LIVE : 'ओखी'मुळे गुजरातमध्ये अलर्ट, मुंबईत संततधार\nLIVE : 'ओखी'मुळे गुजरातमध्ये अलर्ट, मुंबईत संततधार\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nकेरळ आणि तामिळनाडूत थैमान घालणार्‍या ओखी चक्रीवादळाचे तडाखे कोकण, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर बसू लागले आहेत. समुद्राला उधाण आले असून मुंबईलगतच्या समुद्रात मोठ्या लाटा उसळू लागल्या आहेत. महानगरात पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.\nपावसाच्या मुंबईतील रेल्‍वे वाहतुकीवरही परिणाम झाला असून मध्य रेल्‍वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मुंबईसह कोकणातही पाऊस सुरू झाला आहे. दुपारी मोठ्या उंचीच्या लाटा येणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nदरम्यान, मुंबईसह कोकणातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ६ डिसेंबरपर्यंत ओखीचे वादळ या किनारपट्टीवर घोंघावणार आहे.\nओखी वादळ : अपडेट\nसमुद्रकिनारी मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता\nसीएसटीला जाणारी वाहतूक १० मिनिटे उशीरा\nवेस्‍टर्न एक्‍स्‍प्रेस महामार्ग, ईस्‍टर्न फ्री वेवर मोठी कोंडी\nमुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी, पालघरमध्येही आज शाळा बंद\nआज दुपारी १२.४३ वाजता समुद्राला भरती\nजोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर वाहतूक धीम्या गतीने\nसमुद्रात ४.३५ मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता\nओखी वादळाचा राजकीय सभांना फटका; अमित शहांच्या गुजरातमधील ३ सभा रद्द\nदादर, परळ, लालबागमध्ये जोरदार पाऊस\nदक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला\nछगन भुजबळांची 20 कोटींची मालमत्ता जप्त\nरायगड : 'ओखी'मुळे नायगावमध्‍ये नुकसान (फोटो फिचर)\nनितीन आगे हत्या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार : मुख्यमंत्री\nओखी वादळाचा परिणाम, मध्य रेल्वे उशिराने सुरू\nआंबेडकरी अनुयायींवर ओखी वादळाचे विरजण\nसी लिंक वाहतुकीस खुला; अफवांवर विश्वास ठेऊ नका\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Today-even-today-the-sisters-are-sending-rakhi-to-the-posters/", "date_download": "2019-01-21T20:00:31Z", "digest": "sha1:YLPFPZROLTMQKJGYERMZLVFBL5ZT2LYE", "length": 6568, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बहिणींचा आजही पोस्टाने राखी पाठविण्याकडे कल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बहिणींचा आजही पोस्टाने राखी पाठविण्याकडे कल\nबहिणींचा आजही पोस्टाने राखी पाठविण्याकडे कल\nपिंपरी : पूनम पाटील\nभावा-बहिणीच्या नात्याला अधिक दृढ करणारा सण ‘रक्षाबंधन’ अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलाय. भावांना राख्या पाठवण्यासाठी बहिणींची लगबग सुरू आहे. त्यामुळे शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, मासूळकर कॉलनी, कासारवाडी आदी विविध भागातील पोस्ट कार्यालयात राख्या पाठविण्यासाठी महिलावर्गाची प्रचंड गर्दी होत आहे. दररोज जवळपास तीनशे ते चारशे राख्या पाठवल्या जात असून दिवसेेंदिवस ही गर्दी वाढतच आहे. त्यामुळे या डिजिटल युगातही बहिणींचा राख्या पाठवण्यासाठी पोस्टावर अधिक भरवसा असल्याचे चित्र सध्या सर्वच पोस्ट ऑफिसमध्ये पहायला मिळत आहे.\nशहरातील बहीणींची सध्या रक्षाबंधनासाठी लगबग सुरू असून पोस्ट ऑफिसमध्ये राख्या पाठवण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. राखीची ही परंपरा सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यातही सुरू आहे. सध्या प्रत्येक सणवाराला सोशल मीडियाद्वारे ग्रीटिंग्ज पाठवल्या जातात. परंतु दूरवरच्या भावाला राखी वेळेत पोहाचावी, यासाठी शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालयांत राखी पोस्टाने पाठविण्यासाठी सध्या गर्दी होत आहे. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी किंवा दूरदेशी गेलेल्या भावाला राखी वेळेत पोहचावी, यासाठी पोस्टात विशेष गर्दी होत आहे.\nराख्यांसाठी खास ट्रेची व्यवस्था\nपोस्ट कार्यालयात सध्या तरी राख्या पाठवण्यासाठी स्पेशल काउंटर सुरू करण्यात आलेले नाही. पण गर्दी वाढली तर एक्स्ट्रा काउंटर सुरू करतो. राख्यांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे. साध्या राख्या पाठवण्यासाठी ट्रेची व्यवस्था केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगवेगळे ट्रे ठेवले आहेत. पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरसाठी वेगळे असे पाच ट्रे ठेवले आहेत. मनुष्यबळ मर्यादित असल्याने गर्दी वाढली की, एखादा काउंटर बंद ठेवून तिथला कर्मचारी राख्या पाठवण्याकामी मदत करत असतो, अशी माहिती पोस्टमास्तरांच्या वतीने देण्यात आली.\nथकीत एफआरपीसाठी ३९ कारखाने आयुक्तालयाच्या रडारवर\nनिवडणूक आयोगाने हॅकर्सचा दावा फेटाळला\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nफांद्या तोडतानां विद्युत तारेला लटकलेल्याची सुटका\nआता बसप आमदार गरळले : भाजप आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-06-january-2018/", "date_download": "2019-01-21T20:04:28Z", "digest": "sha1:6PAHB5EUOMI4MY4GXU4VLKEY7XPH47D3", "length": 16004, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 6 January 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय रिझर्व बँक (आरबीआय) विद्यमान महात्मा गांधी बँकांच्या नोट्स मालिकेच्या अंतर्गत नवीन 10 रुपयांची नोट चलनात आणणार आहे. नवीन नोटेवर भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांचे हस्ताक्षर असणार आहे, आणि परतीच्या बाजुला कोणार्क सन मंदिरची एक आकृती राहील.\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सरकारच्या अधिकृत प्रतीचे अनावरण केले, ज्याला केंद्राने नुकतीच मंजुरी दिली होती.\nमोनेटरी अथॉरिटी ऑफ सिंगापुरर (MAS) चे व्यवस्थापकीय संचालक, रवी मेनन यांना 2018 साली एशिया पॅसिफिकमधील सर्वोत्तम मध्यवर्ती बँकेचा गव्हर्नर घोष���त करण्यात आले आहे.\nद वर्ल्ड बुक फेअरची सुरुवात नवी दिल्लीत झाली. या वर्षाच्या मेळाव्यासाठी हवामानातील बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि वॉटर प्रदूषण यासारख्या पर्यावरणविषयक समस्या मुख्य विषय असतील.\nआइसलँड पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील समान वेतन कायद्याने वैध ठरवण्यासाठी जगातील पहिला देश ठरला.\nएअर इंडियाने तीन बोईंग 777 विमानांची खरेदी करण्यासाठी, अल्पमुदतीच्या कर्जाचा लाभ घेण्यासाठी यूएईस्थित फर्स्ट अब्दू धाबी बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक व मश्रेक बँक यांच्याशी करार केला आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने 6,098 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या आशियातील सर्वात लांब द्वि-दिशात्मक झोजिला पास बोगद्याच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे.\n2017-18 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत 6.5 टक्के वाढ होईल, असे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (सीएसओ) नवीन अहवालात म्हटले आहे.\nतेलंगाना इंडस्ट्रियल हेल्थ क्लिनिक लिमिटेड (टीआयएचसीएल), राज्य सरकारच्या पुढाकाराने, रिझर्व्ह बॅंकेची नोंदणी आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) म्हणून काम करण्याची मंजुरी मिळवली आहे.\nवरिष्ठ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते वसंत डावखरे यांचे नुकतेच निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट���र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/user/1784", "date_download": "2019-01-21T21:17:47Z", "digest": "sha1:LWFUJULMVHZRRCM5UUKQCA6Z4Y75QR2D", "length": 3511, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "प्रमोद पाटील | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रमोद अरुण पाटील हे सोलापूरमधूल चालवल्‍या जाणा-या 'शेतीमित्र' मासिकाचे संपादक. त्‍यांनी दैनिक पुढारी (कोल्हापूर), दैनिक तरूण-भारत (बेळगाव), दैनिक लोकमत (सोलापूर) व दैनिक सकाळ (सोलापूर) या वृत्तपत्रात उपसंपादक आणि वरिष्ठ उपसंपादक पदांवर काम केले आहे. ते 2007 पासून 'शेतीमित्र'च्‍या संपादकपदी कार्यरत आहेत. त्‍या मासिकामधून सुमारे एक हजार यशस्‍वी शेतक-यांच्‍या कथा प्रसिद्ध झाल्‍या आहेत. प्रमोद पाटील यांना कृषी पत्रकारितेमध्ये केलेल्या कामाबद्दल अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले आहेत. त्‍यांनी डाळिंब शेतीचे नवे तंत्र, भाजीपाला लागवडीचे आधुनिक तंत्र, उस्मानाबादी शेती अशा सात पुस्तकांचे संपादन केले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2010/11/sadgurusmaran-marathi-poem.html", "date_download": "2019-01-21T21:06:35Z", "digest": "sha1:NEKQHMWR63X7FBLLAAIGOW3T6QIEA4MC", "length": 12525, "nlines": 160, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "सद्गुरूस्मरण", "raw_content": "\n|| श्री श्री गुरवे नमः ||\nया भावकाव्यात श्री सद्गुरूंचे स्मरण करणे नसून श्रीसद्गुरुंच्याच परम कृपेने त्यांचे म्हणजे साक्षात ईश्वराचे स्मरण होणे आहे आणि त्यापुढचे सारे मग अध्यात्म असो वा संसार सारे ते स्मरण अर्थात ती गुरुकृपाच करते. यातंच श्रीसिद्धयोगाची व परम पूज्य नारायणकाका महाराजांची महति सहज ज्ञात होते, स्पष्ट होते. सद्गुरुरायांची कृपा ही अखंड असल्याने त्यांचे स्मरण व हे काव्यही अनंत आहे.\nमोहमाया निरसुनी जाई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || १ ||\nपापताप धुवूनी जाई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || २ ||\nदुःख अवघे विनशुनी जाई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ३ ||\nप्रेम प्रेम हृदयी येई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ४ ||\nआनंदमग्न मन हे होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ५ ||\nविकारांचा नाश होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ६ ||\nप्रकाश जीवनी भरुनी राही ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ७ ||\nगुरुकृपेचे गान होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ८ ||\nधन्य धन्य हे जीवन होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ९ ||\nसौभाग्याचे भान येई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || १० ||\nसद्भाग्याची जाण येई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ११ ||\nगुरुकृपा प्राप्त होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || १२ ||\nचिदानंदरूप शिवो sहं होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || १३ ||\nगुरुकृपेचा अनुभव येई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || १४ ||\nवरदान नवे प्राप्त होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || १५ ||\nसार्थक जीवनाचे होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || १६ ||\nकलिकेचे पुष्प होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || १७ ||\nअज्ञानाचे ज्ञान होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || १८ ||\nतमनिशेचा सुदिन होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || १९ ||\nनवयशाचा प्रारंभ होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || २० ||\nप्राणात मन विलीन होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || २१ ||\nवेडे वेडे हे मन होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || २२ ||\nपराभक्तीचा प्रसाद घेई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || २३ ||\nअहंकाराचा नाश होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || २४ ||\nनम्रतेचा उगम होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || २५ ||\nनम्रता हृदयी येई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || २६ ||\nयोग सारे एक होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || २७ ||\nज्ञानगभस्ती उदय होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || २८ ||\nवियोगाचा योग होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || २९ ||\nताप त्रिविध नष्ट होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ३० ||\nसंकटांचा नाश होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ३१ ||\nकार्य सारे सिद्ध होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ३२ ||\nकर्म हर दिव्यं होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ३३ ||\nसाधुता जीवनी येई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ३४ ||\nशुचिता सदा प्राप्त होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ३५ ||\nआयुरारोग्य प्राप्त होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ३६ ||\nसिद्धयोग हा समजुनी येई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ३७ ||\nभवसागर तरुनी जाई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ३८ ||\nतत्वबोध हा प्राप्त होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ३९ ||\nसर्वस्वाचे रक्षण होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ४० ||\nगुरुरायांची भेट होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ४१ ||\nगुरुरायांचे स्मरण होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ४२ ||\nआयुष्याचा वेध येई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ४३ ||\nहलके सारे दु:ख होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ४४ ||\nमन हे पूर्ण शुद्ध होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ४५ ||\nमन हे अमन होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ४६ ||\nमन हे पूर्ण अमान होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ४७ ||\nमन हे पूर्ण नमन होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ४८ ||\nगुरुराया सांभाळूनी घेई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ४९ ||\nभाव अभाव एक होई\nगुरुरायांचे स्मरण होई || ५० ||\nआनंदाने मन मोहरुनि जाई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ५१ ||\nभेदभाव नष्ट होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ५२ ||\nअनंत काव्य स्फुरत राही ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ५३ ||\nनवभाव हृदयी जन्म घेई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ५४ ||\nअप्राप्त सारे प्राप्त होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ५५ ||\nचिरसुख ते प्राप्त होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ५६ ||\nभावभक्तीचा उदय होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ५७ ||\nसद्गुरुंचे आशीर्वाद ऐसे ||\nअक्षर अक्षर सत्य होई ||\nगुरुरायांचे स्मरण होई || ५८ ||\nSiddhayoga(Mahayoga) प.पू.नारायणकाका महाराज पूर्वाभ्यास भावकाव्य भावस्पंदन\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कवि���ा व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2013/01/blog-post_9.html", "date_download": "2019-01-21T19:37:50Z", "digest": "sha1:6RNKIY3WU6RAVARI3UMX2V2OQRSQA5WT", "length": 5644, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: छप्पर सुद्धा उडून गेले इमारतीचे", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, ९ जानेवारी, २०१३\nछप्पर सुद्धा उडून गेले इमारतीचे\nसारेच गेले निघून माझ्या सोबतीचे\nछप्पर सुद्धा उडून गेले इमारतीचे\nकशास द्यावे इतरांचे तू मला दाखले\nमाझे आहे सारेच माझ्या पद्धतीचे\nव्यस्त असते प्रमाण नेहमी तुझे नि माझे\nयोग्य उदाहरण असू आपण विसंगतीचे\nमाझ्या प्रश्नावरती पाहुन मौन तुझे मग\nउत्तर सुद्धा मीच दिलेले तुझ्यावतीचे\nविचारायचे प्रश्न न काही कुणी कुणाला\nकरार होते तुझ्या नि माझ्या मुलाखतीचे\nशिकवण्याची आवड होतीच, शिक्षक झाले\nकाम मिळाले मला परंतू शिरगणतीचे\nमहागाईची झाली आता सवय अशी की\nस्वस्तामधले जगणे वाटे हलक्या प्रतीचे\nसमाज बदलणे सोपे नाही जाण 'प्राजू'\nवाणच आहे खडतर भलते जणू सतीचे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/selfies-can-now-diagnose-cancer-jaundice-117090700019_1.html", "date_download": "2019-01-21T20:56:41Z", "digest": "sha1:ERDWMJO6M5UBOFORBMTCAL7TYJ6I4BDW", "length": 10761, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कावीळ, कर्करोगाचे निदान चक्क सेल्फीने | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कव���ता\nकावीळ, कर्करोगाचे निदान चक्क सेल्फीने\nसध्या सल्फीचे खूळ जगाच्या डोक्यावर बसले असले तरी त्याचा काही चांगल्या कामासाठीही वापर करता येऊ शकतो. सेल्फीच्या मदतीने चक्क स्वादुपिंडाचा कर्करोग, कावीळ किंवा इतर रोगांचे निदान करता येते, असा दावा करण्यात संशोधकांनी केला असून, त्यासाठी एक अॅपही विकसित करण्यात आले आहे.\nस्वादुपिंडाचा कर्करोग व कावीळ यात त्वेचचा रंग पिवळा होणे, डोळे पिवळे पडणे ही प्रमुख लक्षणे असतात. ती रक्तातील बिलीरूबीनमुळे दिसतात. नुसत्या डोळ्यांना त्वचेचा रंग पिवळा झालेला आधक्षच्या टप्प्यात कळत नाही, पण या अॅपमुळे स्वछायाचित्रावरून अर्थातच सेल्फीने कावील ओळखता येते. बिलीरूबीनची पातळी थोडी वाढलेली असतानाच हे शक्य होते. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी बिलीस्क्रीन अ‍ॅप तयार केले असून त्यात स्मार्टफोन कॅमेरा, संगणक दृष्टी अलगॉरिथम, मशीन लर्निग साधने यांचा समावेश आहे.\nडोळ्याचा पांढरा भाग काविळीत पिवळा पडतो आणि सेल्फीत पटकन कळून येतं. तसेच स्वादुपिंडाचा कर्करोगही भयानक असतो. या कर्करोगातही रक्ताच्या चाचणीच्या तुलनेत 89.7 टक्के रूग्णात सेल्फी अचून निदान करता आल्याचा दावा केला गेला आहे.\nदहशतवादी संघटना कार्यरत असल्याची पाकची कबुली\nगँगस्टर अबू सालेमवर फैसला\n1 ऑक्टोबरपासून रेशनदुकानवर आधारसक्ती\nलवकरच व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार\nआश्चर्याचा धक्का देणारी तरुणीच्या सोंदर्याची कहाणी\nयावर अधिक वाचा :\nकर्करोगाचे निदान चक्क सेल्फीने\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nजाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे\nचांगल्या आरोग��यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...\nसाखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार\nस्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pawar-in-line-for-double-crown-at-the-10th-edition-of-om-dalvi-memorial-mikro-india-trophy-all-india-ranking-u-18-tennis-tournament-2018/", "date_download": "2019-01-21T20:10:04Z", "digest": "sha1:K6MWLOO2TQIOAGHAD4K2CWSF757QUUQJ", "length": 11730, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत महाराष्ट्रच्या गार्गी पवार हिला दुहेरी मुकुटाची संधी", "raw_content": "\nअखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत महाराष्ट्रच्या गार्गी पवार हिला दुहेरी मुकुटाची संधी\nअखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत महाराष्ट्रच्या गार्गी पवार हिला दुहेरी मुकुटाची संधी\nपुणे: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दहाव्या ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात गार्गी पवार हिने दुहेरी गटांतील विजेतेपदाबरोबरच एकेरी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.\nमहाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या एकेरी गटात उपांत्य फेरीत गुजरातच्या बिगरमानांकित मोहित बोद्रेने हरियाणाच्या अव्वल मानांकीत सुशांत दबसचा 7-5, 6-1असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत आर्यन भाटियाने मध्यप्रदेशच्या दुस-या मानांकीत डेनिम यादवचा 7-6(6), 6-3असा पराभव क���ून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत अंतिम फेरीत सुशांत दबस व उदित गोगोई यांनी आर्यन भाटिया व डेनिम यादव यांचा 6-2, 6-3असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले.\nमुलींच्या गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तुरेने अव्वल मानांकित आपली राज्य सहकारी सुदिप्ता कुमारचा 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. चौथ्या मानांकित गार्गी पवारने दुसऱ्या मानांकित बेला ताम्हणकरचा 6-2, 6-4असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत अंतिम फेरीच्या सामन्यात गार्गी पवारने बेला ताम्हणकरच्या साथीत पवनी पाठक व आईरा सूद यांनी 6-1, 6-4असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.\nस्पर्धेतील दुहेरी गटांतील विजेत्या खेळाडूला करंडक व 25एआयटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 20एआयटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे ट्रस्टी विक्रम बोके, बंडूशेठ बालवाडकर आणि तुषार पडाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे उमेश दळवी, आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री संतोष वेंकटरमण आदी मान्यवर उपस्थित होते.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल:उपांत्य फेरी: मुले:\nमोहित बोद्रे(गुजरात)वि.वि. सुशांत दबस(हरियाणा)(1) 7-5, 6-1;\nआर्यन भाटिया(महा)(4)वि.वि.डेनिम यादव(मध्यप्रदेश)(2)7-6(6), 6-3\nआकांक्षा नित्तुरे(महाराष्ट्र) वि.वि.सुदिप्ता कुमार(महाराष्ट्र)(1)6-3, 6-4;\nगार्गी पवार(महाराष्ट्र)(4) वि.वि.बेला ताम्हणकर(महाराष्ट्र)(2)6-2, 6-4\nदुहेरी गट: उपांत्य फेरी: मुले:\nआर्यन भाटिया/डेनिम यादव वि.वि.\nराजेश कन्नन/उदित कंभोज 4-6, 6-4, 10-3;\nसुशांत दबस/उदित गोगोई वि.वि.आदित्य बलसेकर/कार्तिक सक्सेना6-3, 6-2;\nअंतिम फेरी: सुशांत दबस/उदित गोगोई वि.वि. आर्यन भाटिया/डेनिम यादव 6-2, 6-3;\nदुहेरी गट: उपांत्य फेरी: मुली:\nगार्गी पवार/बेला ताम्हणकर वि.वि. सुदिप्ता कुमार/आकांक्षा नित्तुरे 6-3, 1-6, 10-7;\nपवनी पाठक/आईरा सूद वि.वि.साई दिया बालाजी/प्राची बजाज 6-3, 1-6, 10-7;\nअंतिम फेरी: गार्गी पवार/बेला ताम्हणकर वि.वि. पवनी पाठक/आईरा सूद 6-1, 6-4.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत ���्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/sahyadri-sahakari-bank-recruitment/", "date_download": "2019-01-21T20:39:24Z", "digest": "sha1:7GGHZVONAR5PXBGCM2CYCYKL3WS6MQWQ", "length": 13511, "nlines": 156, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Sahyadri Sahakari Bank Recruitment 2018 - thesahyadribank.com", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामं��ळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Sahyadri Sahakari Bank) सह्याद्री सहकारी बँक, मुंबई येथे 73 जागांसाठी भरती\nअसिस्टंट जनरल मॅनेजर: 03 जागा\nपद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10-15 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05-10 वर्षे अनुभव\nपद क्र.3: 40% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी\nपद क्र.1: 35 ते 40 वर्षे\nपद क्र.2: 30 ते 40 वर्षे\nपद क्र.3: 22 ते 35 वर्षे\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 02 जुलै 2018 (05:00 PM)\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(MMSVS) दि मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँक लि. मध्ये विविध पदांची भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भर���ी\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtracivilservice.org/guide?start=1", "date_download": "2019-01-21T20:50:22Z", "digest": "sha1:FSTHSEVDCAYQROUU2EKZAV2X32HAOS6K", "length": 7219, "nlines": 158, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\n1 शेखर गायकवाड भाप्रसे मुंबई\n2 प्रकाश ठुबे भाप्रसे मुंबई\n3 दिलीप शिंदे अपर जिल्हाधिकारी मुंबई\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nउप जिल्हाधिकारी - Dro Jalgaon\nतहसीलदार - करमणूक कर अधिकार पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, अर्धापूर\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (निवडणूक), दारव्हा\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार, संगायो, चांदवड\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार, अंजनगाव\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/mavim-recruitment/", "date_download": "2019-01-21T19:44:11Z", "digest": "sha1:5J7RDVF4G6QC6TYATRMO2JDRWGQCNMAR", "length": 18428, "nlines": 200, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Mahila Arthik Vikas Mahamandal MAVIM Recruitment 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(MAVIM) महिला आर्थिक विकास महामंडळात विविध पदांची भरती\nMIS व्यवस्थापक: 01 जागा\nउपव्यवस्थापक (मार्केटिंग): 01 जागा\nउपव्यवस्थापक (ज्ञान व्यवस्थापन): 01 जागा\nविकास अधिकारी: 02 जागा\nकम्युनिकेशन ऑफिसर: 01 जागा\nप्रशासकीय अधिकारी: 01 जागा\nलिपिक तथा सहाय्यक: 01 जागा\nजिल्हा समन्वय अधिकारी: 01 जागा\nसहा. जिल्हा समन्वय अधिकारी: 03 जागा\nसहा. नियंत्रण अधिकारी: 05 जागा\nउपजीविका विकास अधिकारी: 11 जागा\nसहा. जिल्हा समन्वय अधिकारी (अल्प संख्यांक): 01 जागा\nपद क्र.1: (i) सांख्यिकी पदव्युत्तर पदवी/कॉम्पुटर सायन्स पदव्युत्तर पदवी/MCA (ii) 05 वर्षे अनुभव\nप��� क्र.2: (i) MBA/MMS/ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट/मार्केटिंग PG डिप्लोमा (ii) MS-CIT/कॉम्पुटर डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) मास कम्युनिकेशन/ जर्नलिजम मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा PG डिप्लोमा (ii) MS-CIT/कॉम्पुटर डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) MSW/MBA (ii) MS-CIT/कॉम्पुटर डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.5: (i) मास कम्युनिकेशन/ जर्नलिजम मध्ये पदवी (ii) MS-CIT/कॉम्पुटर डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.6: (i) LLB/BMS (HR) (ii) MS-CIT/कॉम्पुटर डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT/कॉम्पुटर डिप्लोमा (iii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iv) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.8: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालविण्याचा परवाना (iii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.9: (i) MSW/MBA (ii) MS-CIT/कॉम्पुटर डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.10: (i) MSW/MBA (ii) MS-CIT/कॉम्पुटर डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.11: (i) MSW/MBA (ii) MS-CIT/कॉम्पुटर डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.13: (i) B.Com/M.Com (ii) MS-CIT/कॉम्पुटर डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.14: (i) MSW/MBA (ii) MS-CIT/कॉम्पुटर डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 06 डिसेंबर 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महिला व आर्थिक विकास महामंडळ, गृहनिर्माण भवन (म्हाडा), पोटमाळा, कलानगर, बांद्रा (पूर्व), मुंबई 400051\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 06 डिसेंबर 2018\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/lord-shankar-is-ganapati-1745630/", "date_download": "2019-01-21T20:19:20Z", "digest": "sha1:NYOU5VP2FNJL7L2HDAVAHQGWLX5FSMRK", "length": 51416, "nlines": 267, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lord shankar is ganapati | शिव हाच गणपती! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nप्रचंड शक्तीसमोर आपला निभाव कसा लागणार या भीतीतून माणसाने देव आकारास आणले.\nमानववंशशास्त्राच्या दृष्टीने आदिमानवापासून मानव जसजसा उत्क्रांत होत गेला, तसतसा देवही मानवासोबत निसर्गातून मनुष्यरूपात विकसित होत गेला.\nमानव हा मुळातच पापभीरू आहे. मनाच्या व बुद्धीच्या पटलावर अनुभवाअंती उमटणाऱ्या असंख्य लहरींना तो प्रतिसाद देत, आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतो. ‘देव’ ही संकल्पना माणसाच्या याच लहरींचा परिपाक आहे. देव म्हणजे नक्की काय अशा प्रकारची कोणती शक्ती अस्तित्वात आहे का अशा प्रकारची कोणती शक्ती अस्तित्वात आहे का हे समजून घेणे सामान्य माणसासाठी थोडे कठीणच असते. देव हे केवळ माणसाच्या भीतीतून व गरजेतून उत्पन्न झालेले तत्त्व आहे, असे विज्ञान सांगते. मानववंशशास्त्राच्या आधारे देव हे तत्त्व बौद्धिक पातळीवर समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास माणसाच्या प्राथमिक उत्क्रांतीच्या टप्प्यात, ज्या गोष्टी उपयुक्त ठरल्या त्यांना माणसाने आपल्या बुद्धीनुसार कृतज्ञतेच्या भावनेतून देव म्हणून पूजले. भय, उपयुक्तता व आश्चर्य या भावनेतून मानवाने अनेक देव आकारास आणले. मानवाने आकारात आणलेल्या या देव संकल्पनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केल्यास प्रकर्षांने जाणविणारी गोष्ट म्हणजे मानवाला पंचमहाभुतांचे वाटलेले भय. सभोवतालचा नसíगक उत्पात पाहत व अनुभवत असताना, या प्रचंड शक्तीसमोर आपला निभाव कसा लागणार या भीतीतून माणसाने देव आकारास आणले व त्यांच्या समोर तो नतमस्तक झाला. या जन्माला घातलेल्या देवांना माणसानेच आकारउकार बहाल केले. म्हणूनच कालपरत्वे ‘देव’ ही संकल्पना बदलत गेली. वेद काळातच देवांचे मानवीकरण सुरू झाले आणि मानवाच्या गुणधर्मानुसार देव वागू लागले, तर ब्राह्मणकाळात मानवी नातीगोती देवांना लावून देवतांचे परिवार निर्माण केले गेले. मानववंशशास्त्राच्या दृष्टीने आदिमानवापासून मानव जसजसा उत्क्रांत होत गेला, तसतसा देवही मानवासोबत निसर्गातून मनुष्यरूपात विकसित होत गेला.\nभयातून निर्माण झालेल्या दैवी तत्त्वाचे एक सुरेख स्वरूप आज आपल्या रोजच्याच जीवनाचे महत्त्वपूर्ण अंग आहे. हे स्वरूप म्हणजे श्री गणेशाचे श्री गणेश हा प्रारंभी विघ्नकर्ता म्हणून जाणला जात असे, परंतु कालांतराने या विघ्नकर्त्यांचे स्वरूप विघ्नहर्त्यांत रूपांतरित झाले. श्री गणेशाचे विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता हे उन्नयन मानवी उत्पाताच्या प्रवासातील दैवी संकल्पनेच्या विकासाची साक्षच देणारे आहे. भारतीय संस्कृतीत गणेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विनायक, गणपती, गजमुख, भालचंद्र अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असलेला हा देव आपल्याला पौराणिक वाङ्मयात अनेक स्वरूपात आढळतो. या भारतभूमीने आपल्या कुशीत अनेक संस्कृतींना जन्म दिला, काहींना आपल्या अंगणात आश्रय दिला. या संस्कृती आपल्या अंगणात नांदल्या, बहरल्या व काळाच्या ओघात नष्टही झाल्या. परंतु, आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा या संस्कृतींनी वेगवेगळ्या मार्गानी मागे ठेवल्या, कधी इतिहासाच्या रूपाने, तर कधी संस्कारांच्या रूपाने. या पाऊलखुणा आपले प्राचीनत्व वेळोवेळी सिद्ध करतात. असेच काहीसे गणपतीच्या बाबतीतही लक्षात येते. आजच्या अस्तित्वात असलेल्या गणेशाच्या रूपावर याच अनेकविध संस्कृतींचा संस्कार झालेला आहे. म्हणूनच गणेशाची उत्पत्ती हा संशोधनाचा विषय ठरला आहे. अनेक अभ्यासकांनी गणेशाच्या मुळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हा शोध प्रामुख्याने पुरातत्त्वीय व वाङ्मयीन साधनांवर आधारित आहे. वाङ्मयीन संदर्भानुसार गणेशाचे अस्तित्व हे वेदकालीन आहे तर पुरातत्त्वीय पुरावे गणेशाचे प्राचीनत्व हे केवळ इसवी सनाच्या चौथ्या शतकापर्यंत मागे घेऊन जातात. असे असले तरी, गणेशाच्या उत्पत्ती विषयी अनेक सिद्धांत उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या अभ्यासकांनी गणेशाच्या अस्तित्वाचा शोध आपापल्यापरीने घेण्याचा प्रयत्न केला व त्या पद्धतीने गृहीतके ही मांडण्यात आली. आजपर्यंत झालेल्या संशोधनावरून लक्षात येणारी बाब म्हणजे प्रत्यक्ष वाङ्मयात गणपतीचे प्राचीनत्व हे त्याच्या प्रतिमेपेक्षा जुने आहे, असे अभ्यासक मानतात.\nम्हणूनच गणेशाचा प्राथमिक संबंध हा ऋग्वेदात येणाऱ्या बृहस्पतीशी जोडला जातो. तर दुसरा संबंध हा विघ्नकारक विनायकांशी जोडला जातो. असे असले तरी आजच्या गणेशाचा संबंध हा शिव परिवाराशी अधिक जवळचा आहे. गणेशाचे शिवाशी असलेले नाते हे महत्त्वाचे ठरते, वास्तविक पहाता या दोघांचे पिता- पुत्राचे नाते. पौराणिक कथांमध्येही गणेशाचे वर्णन शिवसुत असेच येते. परंतु प्रारंभी शिव व गणपती या देवता एकच होत्या असे मानले जात होते. म्हणजे शिव तोच विनायक किंवा गणपती होता. भालचंद्र, तृतीयनेत्र व नागभूषण ही तीन शिवाची वैशिष्टय़े गणेश मूर्तीत तेवढय़ाच प्रमाणात दिसतात. त्यामुळेच पौराणिक कथांमध्ये व वाङ्मयात येणारे गणेशाचे शिवाशी असणारे साधम्र्य हा संशोधनाचा विषय आहे. म्हणूनच श्री गणेश हाच ब्रह्मणस्पती की विनायक, की गणपती हाच शिव हा संबंध समजून घेणे रोचक ठरते.\nब्रह्मणस्पती हा ऋग्वेदात येणारा उल्लेख आहे. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे. गणेशाच्या अस्तित्वाची पाळेमुळे याच वेदात सापडतात असे काही अभ्यासक मांडतात. त्याला कारणही तसेच आहे. ‘गणपती’ या नामाभिधानाचा सर्वात प्राचीन उल्लेख ऋग्वेदातील ब्रह्मणस्पती सूक्तात आढळतो. गृत्समदशौनक ऋषींकडे या सूक्ताचे कत्रेपण जाते.\nगणानां त्वा गणपित हवामाहे\nया ब्रह्मणस्पती सूक्���ातील मंत्रात बृहस्पती हाच गणांचा स्वामी म्हणून गणपती असा त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणूनच हा सर्वात जुना गणपतीचा उल्लेख मानला जातो. पर्यायाने बृहस्पती हाच गणेश असे मानले जाते. परंतु ऋग्वेदातील हा गणपती किंवा बृहस्पती आपला आजचा गजमुख गणेश नाही असा एक दुसरा मतप्रवाहही प्रचलित आहे. म्हणूनच या मतप्रवाहाची पडताळणी करणे महत्त्वाचे ठरते.\nमध्ययुगीन संस्कृत विद्वान सायणाचार्य यांच्या मतानुसार ऋग्वेदात नमूद केलेला हा मंत्र ब्रह्मणस्पती किंवा बृहस्पतीची स्तुती, वर्णन करणारा आहे. याचा आजच्या गणेशाशी संबंध नाही. मग साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की ऋग्वेदात उल्लेखलेला ब्रह्मणस्पती कोण आहे\nवैदिक वाङ्मयानुसार प्रमुख वैदिक देव मानल्या जाणाऱ्या प्रजापतीपासून बृहस्पतीची उत्पत्ती झालेली आहे. प्रजापतीपूर्वी काहीही अस्तित्वात नव्हते व प्रजापती हाच प्रथम व परब्रह्म आहे. प्रजापती हाच पहिला देव असा उल्लेख वाजसनेयी माध्यंदिन संहितेच्या बत्तिसाव्या अध्यायात करण्यात आला आहे. प्रजापती हा शब्द प्रजा व पती या दोन शब्दांच्या युतीतून तयार झाला आहे. प्रजापती म्हणजे प्रजेला उत्पन्न करणारा व तिचे पालन करणारा देव. वृद्धेव, कामेष्टी देव, दयानिधी अशी वेगवेगळी नावे वैदिक वाङ्मयात प्रजापतीसाठी वापरलेली आहेत. यजुर्वेदात प्रजापती व ब्रह्मा एकच आहेत, अशा नोंदी दोन ठिकाणी आहेत; तर पुढे प्रजापती व ब्रह्म निरनिराळे आहेत अशाही नोंदी आहेत. ऐतरेय उपनिषदात इंद्राला प्रजापती मानले गेलेले आहे. यजुर्वेदात कुबेर व यक्ष यांना प्रजापतीचे एक रूप मानलेले आहे. इथे विशेष लक्ष देण्याची बाब म्हणजे गणेशाच्या रूपाचा व उपासनेचा उगम यक्ष प्रतिमांमधून झाला असे अभ्यासक मानतात.\nपूर्ण सक्षम प्रजापतीच्या अनुभूतीजन्य तथा संतानयुक्त स्थितीस, म्हणजेच ब्रह्मा तथा प्रजापती यांच्या संयुक्तस्थितीस बृहस्पती असे म्हणतात. बृहस्पतीचा जन्म प्रजापती व २७ कन्या यांच्या शरीरसंबंधातून म्हणजे योनीज व त्या वेळच्या अनुभूतीतून म्हणजे अयोनिज अशा दोन्ही तऱ्हेने झालेला आहे; म्हणूनच बृहस्पती हा पुढे येणाऱ्या योनीज व अयोनिज या दोन्ही जन्मप्रणालींचा अधिपती झाला, असे मानले जाते. सृष्टी निर्मितीच्या आरंभी प्रजापतीने एक स्त्री निर्माण केली ती म्हणजे अदिती. तिच्यापासून ���६ कन्यांची निर्मिती केली. अदिती व या २६ कन्या अशा २७ कन्यांपासून बृहस्पतीचा जन्म झाला.\nअ + दिती= अदिती ही प्रजापतीने निर्माण केलेली (आदी) पहिली व (इति) म्हणजे शेवटची स्त्री म्हणून तिला अदिती म्हणतात. ब्रह्माकुमारी, योषिती, वादिनी अशा नावांनीदेखील ती ओळखली जाते. अदितीला आदिशक्ती मानले आहे. म्हणूनच बृहस्पतीला मूळ आदिशक्तीचा पहिला मुलगा म्हणजे प्रथम संस्कारित संतान मानले गेलेले आहे.\nबृहस्पती हा शब्द बृहत व पती या दोन शब्दांनी तयार झालेला आहे. बृहत म्हणजे मोठे, विस्तारित व पती म्हणजे पालन करणारा. बृहस्पती म्हणजे संपुष्टी विस्ताराचा म्हणजे बुद्धी, ज्ञान व विकास यांचे पालन करणारा, ज्ञान व कर्म यांचे नियम व संहिता निश्चित करणारा व देवता मंडलाचा प्रमुख सल्लागार आचार्य होय. ब्रह्म म्हणजे प्रार्थना किंवा मंत्र होय, ब्रह्मणस्पती म्हणजे मंत्र किंवा प्रार्थना यांचा अधिपती होय. अशा स्वरूपाचे बृहस्पतीचे वर्णन वैदिक वाङ्मयात सापडत असले तरी त्याच्या रूपाचे वर्णन सापडत नाही, त्याचे स्वरूप गजमुख युक्त आहे का, याचा संदर्भही सापडत नाही. पर्यायाने मूर्ती विज्ञानात त्याची मूर्ती नाही. म्हणूनच ऋग्वेदातील ब्रह्मणस्पती हाच आजचा गणपती मानावा का या संदर्भात शंका घेण्यास वाव आहे.\nब्रह्मणस्पतीनंतर गणेशाचा महत्त्वपूर्ण उल्लेख सापडतो तो विनायक म्हणूनच गणपतींच्या अनेक नावांपकी एक प्रसिद्ध नाव म्हणजे विनायक, नायकांचा अधिपती म्हणून गणेशाचा विनायक म्हणून उल्लेख केला जातो. मानव गृसूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये विनायकांचा संदर्भ येतो. परंतु हे विनायक गजमुख आहेत याला ठोस पुरावा नाही. लोकांत विघ्ने निर्माण करण्यासाठी विधात्याने हा विनायक निर्माण केला असे मानले जाते. विनायक हा मूळचा विघ्नकर्ता होय. पुराणकारांनी त्याला विघ्नहर्ता बनविले. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील बौधायन गृह्य़ परिशेष कल्पात चार विनायकांच्या एकत्रीकरणातून एक विनायक तयार झाला असा संदर्भ सापडतो हा विनायक हस्तिमुख आहे, असेही संदर्भ आहेत; परंतु हाच विनायक आजचा गणपती आहे का गणपतींच्या अनेक नावांपकी एक प्रसिद्ध नाव म्हणजे विनायक, नायकांचा अधिपती म्हणून गणेशाचा विनायक म्हणून उल्लेख केला जातो. मानव गृसूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये विनायकांचा संदर्भ येतो. परंतु हे विनायक गजमुख आहेत याला ठोस पुरावा नाही. लोकांत विघ्ने निर्माण करण्यासाठी विधात्याने हा विनायक निर्माण केला असे मानले जाते. विनायक हा मूळचा विघ्नकर्ता होय. पुराणकारांनी त्याला विघ्नहर्ता बनविले. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील बौधायन गृह्य़ परिशेष कल्पात चार विनायकांच्या एकत्रीकरणातून एक विनायक तयार झाला असा संदर्भ सापडतो हा विनायक हस्तिमुख आहे, असेही संदर्भ आहेत; परंतु हाच विनायक आजचा गणपती आहे का यावर मतैक्य नाही. परंतु या विनायकांचा संबंध यक्षांशी जोडण्यात येतो. हे विनायक यक्षांप्रमाणे लोकांच्या कामात विघ्न आणतात. यक्षांची मंदिरे गावाच्या वेशीवर किंवा गावाबाहेर असतात. असेच काहीसे या विनायकांच्या संदर्भातही आढळते. पुराणांमध्ये हत्तीमुखधारी व लंबोदर यक्षांचे उल्लेख आहेत. शुंग व कुशाणकालीन मथुरेला सापडलेल्या हत्तीचे तोंड असलेल्या मानवाकृती प्रतिमा या गजमुख यक्षांच्या आहेत असे अभ्यासक मानतात.\nब्रह्मणस्पती व विनायक यांच्यानंतर आजचा गणेश सापडतो तो शिव परिवारात. शिवाचा व गणेशाचा खूप जवळचा संबंध आहे. गणपती हा जरी शिवाचा पुत्र असला तरी, गणेशाचे मूर्तीविज्ञान, गणेशाची उत्पत्ती व त्याच्याशी निगडित अन्य पुरावे हे शिवाशीच थेट साधम्र्य दर्शवितात. शिवाचे व गणेशाचे साम्य, शिव हाच गणपती या नावाने नवीन देवतेच्या स्वरूपात आला असावा असे दर्शविते.\nशिव हा ऋग्वेदात रुद्र या स्वरूपात येतो व पुढे कालांतराने त्याचे शिव या स्वरूपात रूपांतर झालेले दिसते. रुद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाचे वर्णन गणेशाप्रमाणेच आहे. ऋगवेदात रुद्र हा महाभयंकर रूपात समोर येतो. रुद्र या नावाच्या मुळाशी गेल्यास ‘रोदयति इति रुद्र:’ म्हणजेच जो रडवणारा किंवा रडणारा आहे तो रुद्र असा प्राथमिक अर्थ मिळतो तर ‘रुतं राति इति रुद्र:’ म्हणजेच दुखांचा नाश करणारा असा दुसरा अर्थ मिळतो. ज्या प्रमाणे गणेश विघ्नकर्ता होता तो विघ्नहर्ता झाला त्याप्रमाणे रडवणारा रुद्र नंतर दुखांचा नाश करणारा ठरला.\nशिव (आदिनाथ) व पार्वती (आदिशक्ती) यांचा पुत्र म्हणजेच गणपती. आजच्या गणेशाशी साधम्र्य असणारे गणेशाचे मूíतमंत रूप इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून सापडण्यास सुरुवात होते. तर शिव व शक्ती यांची उपासना तत्पूर्वी अनेक वर्षांपासून अस्तित्वात होती. सिंधू संस्कृतींच्या अनेक स्थळां���र मातीचे िलग मोठय़ा प्रमाणात सापडले आहे. तत्कालीन समाजात िलगपूजेला महत्त्व होते हे यावरून लक्षात येते. याशिवाय पशुपतीची मुद्रा याच संस्कृतीशी निगडित आहे. आता ही मुद्रा शिवाचीच आहे का, यावरून अभ्यासकांमध्ये बरीच मतमतांतरे असली तरी शिव उपासनेचे धागेदोरे सिंधू संस्कृतीपर्यंत मागे जातात हे मात्र नक्की. शिवाप्रमाणे सगुण रूपात मातृपूजेचेही अनेक पुरावे आपल्याला आदिम काळापासून सापडतात. असे असताना या दोन्ही देवतांशी संलग्न असणाऱ्या गणेशाच्या मूíतमंत अस्तित्वाचे पुरावे इतक्या उशिरा का सापडतात हा मात्र प्रश्न पडतो.\nशिव व शक्ती यांची उपासना फार पूर्वीपासून केली जात असली तरी त्यांचे एकत्रित पूजन हे मात्र नंतरच्या काळात सुरू झाले. साधारण इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकापर्यंत शिव व शक्ती यांची स्वतंत्ररीत्या पूजा होत असे. म्हणूनच सुरुवातीच्या कालखंडामध्ये योनीपीठविरहित शिविलग सापडत होते. िलग हे शिवाचे प्रतीक आहे तर योनीपीठ म्हणजेच शाळुंखा ते शक्तीचे प्रतीक आहे. याचाच अर्थ शैव व शाक्त तत्त्वज्ञान एकत्र येणे शिल्लक होते. शैव व शाक्त तत्त्वज्ञान इसवी सन पूर्व २०० ते इसवी सन २०० या काळात विकसित होण्यास सुरुवात झाली आणि इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकानंतर या दोन्ही तत्त्वज्ञानाचा मिलाफ झाल्याचे आढळते. यातूनच पुढे तंत्र विद्य्ोसारखी शाखा भारतीय तत्त्वज्ञानात विकसित होत गेली. शैव व शाक्त तत्त्वज्ञान एकत्र आल्यानंतर त्याचा प्रभाव मूर्ती शास्त्रात तसेच शिल्पांवरदेखील झालेला दिसतो. म्हणूनच यानंतरच्या मूर्ती व शिल्पांमध्ये शक्तीसह शिव या प्रतिमांचा प्रवाह प्रचलित झालेला दिसतो. याच काळात विनायकांचा संबंध हा शिव परिवाराशी आलेला दिसतो. पूर्वी यक्ष रूपाने किंवा स्वतंत्र म्हणून आढळणाऱ्या गजमुखी मूर्तीचा संदर्भ शिवपरिवारातील गणेश म्हणून याच काळात होऊ लागला हे लक्षात येते.\nकल्याणसुंदरं हे शिव-पार्वतीच्या विवाहाचे शिल्प आहे. पाशुपत संप्रदायाच्या लेणींमध्ये हे शिल्प नेहमीच पाहायला मिळते. या शिव-पार्वतीच्या विवाह सोहळ्यात गणेशाचे शिल्प हे विशेष लक्षवेधक आहे. गणपती हा जर शिव-पार्वतीचा पुत्र आहे, तर मग त्यांच्या विवाह सोहळ्यात त्याचे शिल्प कोरण्यामागची भूमिका काय असावी, हा प्रश्न पडतो. शिव व गणेश या दोघांमध्येही भ���पूर साम्य असले तरी शिवगणांचे वर्णन गणपती मूर्तीच्या जवळ जाणारे आहे. रुद्रगण किंवा शिवगण रुद्राचा वेश धारण करतात असा पौराणिक साहित्यात संदर्भ येतो. तर शिव गण हे बुटके, स्थूल, तांबडय़ा वर्णाचे असतात. त्यांच्या मुखातून सुळे बाहेर आलेले असतात. व त्यांना चार हात असून त्यात पाश, सर्प, त्रिशूळ आणि महापात्र या वस्तू असतात. याच प्रकारची लांच्छने आपल्याला गणेशमूर्तीतही पाहावयास मिळतात, मग कल्याणसुंदर या शिल्पात येणारी गणेशाची मूर्ती ही शिवगणाची आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.\nभालचंद्र, त्रिलोचन, परश्वायुध इत्यादी नावे शिव व गणेश यांच्यात समान आहेत. याशिवाय शिवाचे एक नाव गणपतीही आहे. शिवालाही गणांचा स्वामी मानले जाते. गणपती नावाच्या साधम्र्यामुळे ज्याप्रमाणे बृहस्पती गणेश ठरतो, त्याचप्रमाणे शिव हाच गणेश या संकल्पनेशी आपला संबंध दर्शवितो असे म्हणावे लागेल.\nशिवाप्रमाणेच गणपतीलाही ऊध्र्विलग मानले जाते. काबूल, उदयगिरी येथे मिळालेल्या मूर्ती या ऊध्र्विलगी आहेत. गणेशाच्या मूर्तीमध्ये असलेले ऊध्र्विलग, व्याघ्रांबर, सापाचे जानवे हेदेखील शिवाशीच साम्य दर्शविणारे आहे. विष्णूधर्मोत्तर पुराणात गणपतीचे वर्णन सापाचे जानवे घातलेला असे केलेले आहे. गणेशांनी धारण केलेली ही लांच्छने शिवाप्रमाणे आहेत. त्यामुळे शिव हाच गणेश असावा असे अभ्यासक मानतात.\nविनायकांच्या उत्पत्तीसंदर्भात एक पौराणिक कथादेखील प्रसिद्ध आहे; या कथेनुसार पृथ्वीवर लोकांमध्ये पापकाय्रे निर्वघ्नि होऊ लागल्याने सर्व देव चिंतीत झाले व त्यांनी रुद्राकडे धाव घेतली. देवांची व्यथा ऐकून रुद्र पार्वतीकडे पाहून हसला व तेथे रुद्रातून आकाशतत्त्वाचा प्रतिनिधी म्हणून एक सुंदर पुरुष निर्माण झाला. पार्वती त्याचे सौंदर्य न्याहाळू लागली, ते पाहून रुद्र चिडला व त्याने त्या सुंदर पुरुषाला शाप दिला. तुला हत्तीचे तोंड असेल, तू सापाचे जानवे घालशील व तुझे पोट सुटलेले असेल. हे ऐकून तो पुरुष क्रोधायमान झाला त्याच वेळी त्याच्या शरीरातून अनेक विनायकांची उत्पत्ती झाली, ब्रह्मदेवाने हस्तक्षेप केल्याने हा गजमुख शिवाच्या कृपेने त्या सर्व विनायकांचा अधिपती झाला. या कथेवरून विनायक हा शिवापासूनच निर्माण झाला असे लक्षात येते. पार्वतीने त्याचे सौंदर्य न्याहाळणे हे तिचे व त्याचे माता व ���ुत्राचे नाते नक्कीच दर्शवत नाही.\nनृत्य गणेश व मातृका, शैषवाहन नृत्य गणेश, शक्ती गणेश, उच्छिष्ठ गणपती या गणेशाच्या मूर्ती शिवमूर्तीशी साम्य दर्शवितात. शिवाप्रमाणे गणेशही नृत्यपटू आहे. मध्ययुगीन काळात नृत्यगणेशाच्या अनेक प्रतिमा सापडतात. बऱ्याच शिल्पात व मूर्तीमध्ये गणपतीने आपले दोन हात डोक्यावर नेऊन एका मोठय़ा सापाला आडवे धरलेले आहे. या रूपाचा उल्लेख नृत्य गणेश म्हणून करण्यात येतो. शिव हा नटराज आहे, नृत्य गणेश हे रूप शिवाच्या नटराज रूपाशी साम्य दर्शविणारे आहे. किरात हे शिवाचे कापालिक रूप आहे, या रूपात शिव गजचर्म पांघरतो. त्याला मद्य प्रिय आहे. तो विविध क्रीडाविलासात मग्न असतो. त्याच्या भोवती हजारो स्त्रियांचा गराडा असतो. आजूबाजूला भूतगण नाचत असतात. उमाही त्याच्या सोबत असते. शैव उपासनेच्या प्रगतीच्या काळात हे रूप नष्ट झाले. केवळ शिवाचा नृत्याशी संबंध राहिला. शिवाच्या त्या नर्तक रूपाचा विकास नंतर नटराजमूर्तीत झाला. उच्छिष्ठ गणपतीची मूर्तीही उमा महेश्वराप्रमाणे दाखविली जाते. या मूर्तीत गणेशाच्या डाव्या मांडीवर शक्ती दाखविली जाते. पौराणिक संदर्भानुसार शिवाप्रमाणे गणेशालाही केवडय़ाचा गंध आवडतो. या साधम्यार्ंवरून लक्षात येते की, शिव व गणपती यांच्यात बरेच साम्य आहे. त्यामुळेच शिव हा गणपती आहे का, शिवाचेच गणपतीत उन्नयन झाले आहे का, अशी शंका घेण्यास बराच वाव आहे. म्हणूनच कालांतराने शिवाला गणेशाचा पिता बनविण्यात आले असावे.\nगणेशाचा प्रवास हा बृहस्पतीपासून सुरू होतो. बृहस्पती हा मंत्रांचा देव, बुद्धी, ज्ञान व कर्म यांचे पालन करणारा देव आहे, परंतु तो आकारहीन आहे. त्याची मूर्ती सापडत नाही. आपल्या आजच्या गणेशाचे रूप हे बृहस्पतीसारखे नाही. तो आकारहीन नाही. परंतु गुणांच्या बाबतीत आजचा गणपती हा ऋग्वेदी बृहस्पतीशी साम्य साधतो. लक्षवेधी बाब म्हणजे बृहस्पती हा आदिशक्ती अदितीचा पुत्र आहे तर गणेश हा पार्वतीस्वरूप आदिशक्तीचा पुत्र आहे. गणेशाच्या प्रवासात पुढील टप्पा हा विनायकाचा आहे, विनायक हा यक्ष समान आहे त्याचे रूप यक्षाप्रमाणे बुटके व स्थूल आहे, हेच रूप गणांचेदेखील आहे. दुसऱ्या शतकातील साहित्यात विनायक हा गजमुख असल्याचे पुरावे सापडतात. आजच्या गणपतीचे विनायकाच्या गुणांपेक्षा बारूपाशी अधिक साम्य आढळून येते. इसवी सनाच्या ���ुसऱ्या शतकानंतर गणेशाचा संबंध शिव परिवाराशी आलेला दिसतो. गणेश हा शिवाप्रमाणे लांच्छन धारण करतो. गणेशाच्या विविध मूर्ती शिवमूर्तीशी साम्य प्रस्थापित करतात. शिव गणांशी तर कधी शिवाशी साम्य दर्शवणारा गणेश नंतर शिवपुत्र म्हणून प्रसिद्ध होतो. म्हणूनच बृहस्पतीचे गुण, विनायकाचे रूप व शिवाचे संस्कार यांच्या समीकरणातून आजच्या गणेशाची उत्पत्ती झाली असावी असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनारायण राणे काँग्रेसमध्ये परतणार अशी काँग्रेस नेतेच बोंब करतात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/microwave-oven/black-decker-19ltr-tro2000r-otg-price-pcPYJS.html", "date_download": "2019-01-21T20:28:47Z", "digest": "sha1:6RBX3EM4ZJUEPPU2MDJOHWBN6SO5EJCS", "length": 12820, "nlines": 297, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ब्लॅक & डेकर १९ल्टर ट्रॉ२०००र ओटग सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशन��्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nब्लॅक & डेकर मिक्रोवावे ओव्हन\nब्लॅक & डेकर १९ल्टर ट्रॉ२०००र ओटग\nब्लॅक & डेकर १९ल्टर ट्रॉ२०००र ओटग\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nब्लॅक & डेकर १९ल्टर ट्रॉ२०००र ओटग\nवरील टेबल मध्ये ब्लॅक & डेकर १९ल्टर ट्रॉ२०००र ओटग किंमत ## आहे.\nब्लॅक & डेकर १९ल्टर ट्रॉ२०००र ओटग नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nब्लॅक & डेकर १९ल्टर ट्रॉ२०००र ओटग दर नियमितपणे बदलते. कृपया ब्लॅक & डेकर १९ल्टर ट्रॉ२०००र ओटग नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nब्लॅक & डेकर १९ल्टर ट्रॉ२०००र ओटग - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nब्लॅक & डेकर १९ल्टर ट्रॉ२०००र ओटग वैशिष्ट्य\nमिक्रोवावे कॅपॅसिटी 19 Liters\n( 3537 पुनरावलोकने )\n( 286 पुनरावलोकने )\n( 84 पुनरावलोकने )\n( 881 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 117 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nब्लॅक & डेकर १९ल्टर ट्रॉ२०००र ओटग\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.manovishwa.in/2012/12/blog-post_31.html", "date_download": "2019-01-21T20:08:09Z", "digest": "sha1:E4SQT2JLEEDT6MYIBYYPP3MKCI5DLHSE", "length": 2509, "nlines": 47, "source_domain": "www.manovishwa.in", "title": "मनोविश्व: रिमझिम", "raw_content": "\nमी चाललो होतो फिरायला\nत्या निमित्ताने काही आणायला\nमनच गेलं होतं फुलून\nमनात हेलावत्या पानांच��� रिमझिम\nLabels: पान, फुलपाखरू, मन, रस्ता, रिमझिम, वाट, वारा, सुंदर दिवस\nया ब्लॉगवरील सर्व कवितांचे अधिकार रोहन जगताप यांच्या नावाने सुरक्षित आहेत. रोहन जगताप यांच्या पूर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवरील कविता इतरत्र प्रकाशित करण्यास कायदेशीर मनाई आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/breaking-father-rapes-his-10-year-old-girl-arrestd-in-kolhapur/", "date_download": "2019-01-21T20:21:34Z", "digest": "sha1:DM5BR4P6CKN7N6WJFJM2G7HZ3U5HNESG", "length": 6062, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोठी बातमी : नगरसेविकेच्या पतीचा मुलीवर बलात्कार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोठी बातमी : नगरसेविकेच्या पतीचा मुलीवर बलात्कार\nकोल्हापूर : वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. बापाने मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली असून विशेष बाब ही आहे ही आरोपी हा नगरसेविकेचा पती आहे.\nमुलीने अत्याचाराबाबत तिच्या आईला सांगितलं असता, या नगरसेविकेला जबरदस्त धक्का बसला. नगरसेविकेने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.\nभाजप मंत्र्याविरोधात बलात्काराचा गुन्हा\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर…\nआदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमातील मंडप वाऱ्याने उडाला\nगंमत म्हणून कामगाराच्या गुदद्वारात हवा सोडली, कामगाराचा मृत्यू\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा\nआदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमातील मंडप वाऱ्याने उडाला\nपंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांची धावाधाव\nकासारसाई घटनेतील नराधमांना फाशी द्या, पिडीत मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरीत…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nटीम महाराष्ट्र देशा -(प्रवीण डोके) आगामी लोकसभेला माढा मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते…\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n‘पाच कार्यकर्ते मागे नसतानाही जावडेकरांना मंत्रीपदाची बंपर लॉटरी…\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nलिंगायत समाजाचे गुरू महंत शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या वर्षी निधन\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम ह��किंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/during-the-ganeshotsav-two-thousand-employees-are-deployed-for-the-transport-system/", "date_download": "2019-01-21T21:07:18Z", "digest": "sha1:3AA5MY4UDDEGMLZ4YHQEET22R2GVIDA7", "length": 6180, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्थेसाठी दोन हजार कर्मचारी तैनात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्थेसाठी दोन हजार कर्मचारी तैनात\nपुणे : शहरात गणेशोत्सव साजरा करताना वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पुणे शहर वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून या काळात पुणे शहरात एक पोलीस उपयुक्त, चार सहायक पोलीस उपयुक्त, १०४ अधिकारी, १३९६ कर्मचारी आणि ५०० स्वयंसेवक बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४६२३ मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. यातील ६१२ मंडळे लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड आणि टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीत सामिल होत असतात. गणेशोत्सवादरम्यान विविध मंडळांनी साजरे केलेले देखावे पाहण्यासाठी आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी बाहेरगावाहून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांनी आणलेल्या वाहनांमुळे वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी हे कर्मचारी उपाययोजना करतील, अशी माहिती मोराळे यांनी दिली.\nडॉल्बीला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे अशक्यच ; हायकोर्टात सरकार ठाम\nगणरायांवर ‘अॅट्रॉसिटी’, हे म्हणे हिंदूंचे राज्य \nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : समाजकारण असो की राजकारण पुण्यामध्ये टीका करण्याची एक वेगळी मार्मिक पद्धत आहे, ती म्हणजे पुणेरी पाटी किंवा…\nहुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ. कुमार सप्तर्षी\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा…\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/in-indapur-tukoba-maharajs-first-ringan-attempt/", "date_download": "2019-01-21T21:16:09Z", "digest": "sha1:RTLBIOWRNCNE3RS3T77C2HBW4U42OX2A", "length": 8006, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इंदापुरात तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nइंदापुरात तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण\nटीम महाराष्ट्र देशा : संत तुकाराम महाराज वारीतील पहिले गोल रिंगण पुणे जिल्ह्यातील बेलवडी (ता.इंदापूर) येथे झाले. लाखो वैष्णवांच्या साक्षीने आनंद सोहळ्याला सुरूवात झाली आणि टाळकरी, विनेकरी, पाखवाजी, झेंझेकरी यांच्या उत्साहाला पाराचं उरला नाही. इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्काम संपवून पालखी निमगाव केतकीकडे प्रयाण करणार आहे.\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यस्पर्शाने आणि संजीवन समाधीच्या स्थानाने पवित्र झालेल्या आळंदीच्या तीर्थक्षेत्रापासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पंढरपूर या तीर्थक्षेत्री दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी मोठ्या श्रद्धेने पंढरीची पायी वारी करत असतात. आळंदी ते पंढरी ही पायी वारी करण्याची फार मोठी परंपरा आहे. शेकडो वर्षांचा धार्मिक, सामाजिक वारसा आहे. आजही तेवढ्याच उत्साहात माऊलींचा पालखी सोहळा निघतो अन् वारकरी, भाविक भक्तीरसात न्हाऊन निघतो.\nपंढरीच्या वारीमध्ये वारकरी, फडकरी, दिंडीकरी, ग्रामस्थ, शेतकरी, कामकरी अशा गरीब, श्रीमंत व नोकरदार मोठ्या भक्तींभावाने सहभागी होत असतात. माऊलींबरोबरचा प्रवास ऊन, वारा, पाऊस, पाणी सोयी-गैरसोयी यांचा विचार न करता टाळ मृदुंगाच्या साथीने भगवी पताका खांद्यावर घेऊन मुखाने अभंग गात भक्ती रसात रंगून जातात. पालखी किंवा वारी हा जसा एक अध्यात्मिक अविष्कार आहे तसाच तो एकात्मकतेचा विराट लोकप्रवाह आहे.\nकोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे…\nशिवाजी महाराजांचे अजून एक पत्र प्रकाशात\nपालखीच्या स्वागतासाठी प��ण्यनगरी सज्ज\nकोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nमुंबई : गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण झाले असून ८४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले…\n‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही…\nसमाज कंटकाचा हैदोस; टेंभूत आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज \nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/cricket5-things-that-can-help-australia-win-the-3rd-odi/", "date_download": "2019-01-21T20:34:35Z", "digest": "sha1:LM7AFDPVZTCZ62NZ7LM3FZUYBA3FD4TE", "length": 13333, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "५ गोष्टी ज्या केल्या तर ऑस्ट्रेलिया तिसरा वनडे सामना आरामात जिंकू शकते", "raw_content": "\n५ गोष्टी ज्या केल्या तर ऑस्ट्रेलिया तिसरा वनडे सामना आरामात जिंकू शकते\n५ गोष्टी ज्या केल्या तर ऑस्ट्रेलिया तिसरा वनडे सामना आरामात जिंकू शकते\nऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेत २-० ने मागे आहे. जर भारताने इंदोरमधील वनडे सामना जिंकला तर भारत ही मालिका खिशात घालेल. ऑस्ट्रेलियाला जर या मालिकेत आव्हान राखायचे असेल तर तिसरा वनडे सामना त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ असा असेल. मागील दोन्ही वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना बांधून ठेवले आहे पण त्यांच्या फलंदाजांनाही चांगली कामगिरी करता आलेली नाही.\nऑस्ट्रेलियाला जर या मालिकेत पुनरागमन करायचे असेल तर त्यांना हे बदल करणे अनिवार्य आहे :\n१. वॉर्नरचा सलामीचा साथीदार म्हणून ट्रॅव्हिस हेडला संधी देणे.\nहिल्टन कार्टराईट या युवा फलंदाजाला सलामीला पाठवण्याचा प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्याने पहिल्या दोन्ही सामन्यात सुमार कामगिरी केली आहे. सध्याची भारतीय गोलंदाजी ही जगातील सर्वात चांगल्या गोलंदाजीपैकी एक मानली जाते. त्यामुळे जर भारताच्या गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाला चांगली कामगिरी करायची असेल तर त्यांना सलामीवीराची जोडी बदलणे गरजेचे आहे.\nट्रॅव्हिस हेड या डावखुऱ्या फलंदाजाने पहिल्या दोनही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला जर फलंदाजीच्या क्रमात वर संधी मिळाली तर तो आणखी उत्तम कामगिरी करेल. त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचाही अनुभव असल्यामुळे त्याला भारतीय गोलंदाजांना खेळण्याचा अनुभव आहे.\n२. हिल्टन कार्टराईटच्या ऐवजी पीटर हँडकॉम्बला संधी देणे.\nपहिल्या दोन्ही सामन्यात सुमार कामगिरी करणाऱ्या हिल्टन कार्टराईटच्या ऐवजी पीटर हँडकॉम्बला संधी द्यायला काहीच हरकत नाही. पीटर हँडकॉम्बला भारतात खेळण्याचा अनुभव आहे आणि त्याने याच वर्षी ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध एक कसोटी सामना हरण्यापासून वाचवले होते.\nत्याच बरोबर चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हा डावखुऱ्या गोलंदाजांवर पूर्णपणे भारी ठरला आहे. त्यामुळे पीटर हँडकॉम्बसारख्या अनुभवी फलंदाजाला संधी देऊन ऑस्ट्रेलिया संघात आजून स्थिरता आणण्याचा प्रयत्न करेल.\n३. ऍडम झाम्पाला संधी देणे.\nपहिल्या वनडे सामन्यात झाम्पाने जर हार्दिक पांड्याची विकेट घेतली नसतीस तर भारताचा स्कोर सहज ३०० पार गेला असता. जरी पंड्याने झाम्पाविरुद्ध एका षटकात २४ धावा काढल्या असल्या तरी पांड्याची विकेट घेणे गरजेचे होते. एगारपेक्षा झाम्पा हा विकेट घेण्यास जास्त सक्षम आहे. भारताचे दोन्ही रिस्ट स्पिनर्स कुलदीप आणि चहल यांनी चांगली कामगिरी केली आहे.\nत्याचबरोबर इंदोरची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजाना पूरक असणार आहे. त्यामुळे एगारच्या जागी झाम्पाला खेळवणे एक चांगला पर्याय आसू शकतो.\n४. जेम्स फाल्कनरच्या ऐवजी ग्लेन मॅक्सवेलला संधी देणे.\nमागील काही सामन्यात जेम्स फाल्कनरने अत्यंत सुमार गोलंदाजी केली आहे, त्याचबरोबर त्याच्या गोलंदाजीमध्ये ही आधी सारखी धार दिसलेली नाही. त्याचा कमी वेगाचा चेंडू ही सर्वांच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे त्याला भारतीय फलंदाजांच्या विरुद्धच्या गोलंदाजी करणे अवघड जात आहे.\nदुसऱ्या बाजूला मॅक्सवेलने कुलदीप यादव विरुद्ध चांगली ���लंदाजी केली आहे. मागील सामन्यात तो लवकर बाद झाला पण ज्याप्रकारे त्याने कुलदीपचा सामना केला असे दिसून येते की पुढील सामन्यात तो चांगली कामगिरी करून दाखवेल. त्याच बरोबर मॅक्सवेल गोलंदाजीमध्ये ही हातभार लावू शकतो.\n५. मॅथ्यू वेडला पर्याय शोधणे.\nमॅथ्यू वेडने पहिल्या दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी केली नाही. पहिल्या सामन्यात त्याने ९ धावा केल्या तर दुसऱ्या सामन्यात ०. यष्टीरक्षक म्हणून मॅथ्यू वेडने चांगली कामगिरी केली आहे पण एक फलंदाज म्हणून त्याने संघाला निराश केले आहे.\nजर मॅथ्यू वेडला बसवले तर पीटर हँडकॉम्बला यष्टिरक्षकाची जबाबदारी घ्यावी लागले आणि मग कर्णधार संघात आणखीन एक फलंदाज घेऊ शकतो.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमह��ला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/article-87359.html", "date_download": "2019-01-21T20:32:34Z", "digest": "sha1:FHEBRP7CB7C3N5EZQL34PCSLUWYOYR6A", "length": 18983, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिहाइण्ड द नेचर लव्हर - कौस्तुभ उपाध्ये भाग 3", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य ���ेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nबिहाइण्ड द नेचर लव्हर - कौस्तुभ उपाध्ये भाग 3\nबिहाइण्ड द नेचर लव्हर - कौस्तुभ उपाध्ये भाग 3\nबिहाइण्ड द नेचर लव्हर - कौस्तुभ उपाध्ये भाग 3सलाम महाराष्ट्रमध्ये गप्पा मारणार आहोत कौस्तुभ उपाध्येशी . कौस्तुभचं ट्रेकिंग, भटकंतीशी अतूट नातं आहे. त्याच्या ग्रुपचंही नाव तसंच आहे. जंगल लोअर ग्रुप. रुपारेलमधल्या ट्रेकिंगची, जंगल सफर करणा-या निर्सगप्रेमीं मित्रांनी एकत्र येऊन हा ग्रुप बनवला आहे. ट्रेकिंग म्हटलं की फोटोग्राफी आलीच. पण कौस्तुभ आणि त्याचे मित्र केवळ सुंदर दृश्याची फोटो काढत नव्हते तर निर्सगाचा, किल्ल्यांचा जेथे-जेथे -हास होतोय अशा ठिकाणची फोटोग्राफी करायचे. त्यांच्या फोटोग्राफीचा उद्देश होता, सर्वसामान्य लोकांमध्येही त्या ठिकाणाबद्दल, किल्ल्याबद्दल आपुलकी निर्माण व्हावी. निर्सगाबाबतचा दृष्टिकोन बदलावा यासाठी जंगल लोअर ग्रुपची स्थापना झाली. जंगल लोअर ग्रुप किल्ल्यांची भटकंती, ट्रेकस्, बर्ड वॉचिंगसारखे प्रोगॅम अरेंज करते. कौस्तुभ सांगतो कोणतीही संस्था चालवण्यासाठी पैसा लागतो.त्यामुळे त्यांनी या संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं. त्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट कंपन्याशी संर्पक केला. सुरुवातीला फोटोग्राफीचं प्रदर्शन भरवलं त्यात फोटोची विक्री केली. त्यावेळी अनेकांच्या ओळखी झाल्या.त्याचा फायदा ग्रुप मोठा करण्यात झाला. किल्ल्यांवरील लोक, तसंच स्थानिकांचा ग्रुपमध्ये समावेश केला गेल्यामुळे तिथल्या लोकांना रोजगारही मिळाला.फक्त ट्रेकिंगसाठी अशी या संस्थेची ओळख नाहीए. जंगल लोअर ग्रुप फ्लेंमिगो वॉचिंग, बर्ड वॉचिंग सारखे प्रोगॅम अरेंज करते. यात सीनिअर सिटिझनसाठी खास वेगळी ट्रिटमेंण्ट दिली जाते.लहान मुलांसाठी मुंबईतल्या नॅशनल पार्कमध्ये ब्रेकफास्ट विथ बटरफ्लाय सारखे प्रोग्रॅम आहेत.जंगल लोअर ग्रुप छोटया ट्रेकबरोबर वाइल्ड लाइफ सफारी, लेह-लडाख, भूतान येथे एक्सपिडिशनचेही आयोजन केलं जातं. प���ंतु केवळ ट्रेकिंग, एक्सपिडिशनमुळे निर्सगाबद्दल जनजागृती होणार नाही त्यासाठी ही संस्था स्लाइड शो, डॉक्युमेंटरी शोचं करते.तसंच त्यांच्यापैकी काहीजण न्यूजपेपरमध्ये आर्टीकल, फोटोस छापून उपेक्षित प्रश्नांना वाचा फोडतात. रिव्हर राफ्टिंग हा जंगल लोअर ग्रुपचा आगळा-वेगळा कॉन्फिडण्ट बिल्डिंग प्रोगॅम आहे. अनेक कॉर्पोरेट सेक्टरमधील अनेकांना या प्रोगॅममुळे खूपच फायदा झाल्याच कौस्तुभ सांगतो. आपल्या महाराष्ट्रात 350पेक्षा जास्त किल्ले आहेत. तसेच अनेक दुर्लक्षित जागा आहेत. त्याबाबत माहिती एकाच वेळी सर्वांना व्हावी. तसंच किल्ल्यांची डागडुगी सारखे कार्यक्रमामध्ये एकसूत्रता असावी याकरिता एका कॉमन प्लाटफॉर्मची गरज आहे असं कौस्तुभने सलाम महाराष्ट्राच्या माध्यमातून बोलून दाखवलं.कौस्तुभबरोबरच्या ट्रेकिंगच्या गप्पा आपण सोबतच्या व्हिडिओवर पाहू शकता.\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉ��� लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\nWhatsApp कंपनीने केला मोठा बदल, आता एवढ्याच लोकांना पाठवता येणार मेसेज\nतुम्ही दररोज उकळता चहा पिता, तर हे नक्की वाचा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/protest-asifa-mahapoli-111470", "date_download": "2019-01-21T20:31:54Z", "digest": "sha1:RGOH75AXJYAGQ5TWRAGYFMXCRJWOH4UG", "length": 13384, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "protest for asifa in mahapoli महापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च | eSakal", "raw_content": "\nमहापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च\nरविवार, 22 एप्रिल 2018\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात येथील ग्रामस्थांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापोली गाव आज कडकडीत बंद ठेऊन या घटनेच्या निषेधार्त कँडल मार्च काढून गुन्हेगाराना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली.\nवज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात येथील ग्रामस्थांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापोली गाव आज कडकडीत बंद ठेऊन या घटनेच्या निषेधार्त कँडल मार्च काढून गुन्हेगाराना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली.\nभिवंडी तालुक्यातील महापोली या गावी राष्ट्रवादी कांग्रेस चे इरफान भूरे, उपसरपंच उबेद हलबे, दादा पटेल, जैद पटेल, फरहान पटेल, इमरान पटेल, नोशाद पटेल(सर), नईम भूरे,अद्नान भाबे,इरफान शेख, नइद सुसे आदि सह येथील ग्रामस्थ हजारोच्या संख्येने उपस्थित राहून असिफ़ा या चिमुरडीवर झालेल्या बलात्कार चा निषेध केला.\nयावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष इरफान भूरे यानी तीव्र शब्दात सरकार वर टिका करून गुन्हेगाराला हे सरकार पाठीशी घालत असून राज्यकर्ते जबाबदार असल्याचे सांगितले व गुन्हेगाराना लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी कँडल मार्च मधे हजारोच्या संख्येने ग्रामस्थ व अनेक लहान मूली सहभागी झाले होते.\nयावेळी हातात मेणबत्ती व निषेधचे फलक घेउन या मार्च मध्ये ग्रामस्थ सहभागी झाले मोदी सरकार विरोधात घोषणा बाजी करून रोष व्यक्त करण्यात आला. या घटनांचा निषेध करण्यासाठी हा मार्च काढण्यात आल्याचे महा��ोली ग्रामस्थ कडून सांगण्यात आले असून महिला व मुलीवरिल अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी सरकारने त्वरित उपाय योजना राबवाव्यत तसेच पीड़ित मुलींना न्याय मिळवून गुन्हेगारांना फाशी देण्याची मागणी या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केली.\nपंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासा\nश्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील बहुतांश भागात रविवारी थंडी होती. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरच्या नागरिकांना आज थंडीपासून काही प्रमाणात दिलासा...\n'फेक बातम्या पसरविणे समाजासाठी हानिकारक'\nपुणे : \"सोशल मीडियामुळे क्रांती झाली आहे. मात्र त्याचे दुष्परिणामही होताना दिसत आहेत. याच माध्यमातून फेक न्यूजचा प्रसार करून समाजात अशांतता...\nलोकसभेपूर्वी विरोधक एकवटले; मोदींवर हल्ला\nनवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (शनिवार) कोलकाता येथे भाजपविरोधी राजकीय पक्षांना...\nभारताचा मोठा स्ट्राईक; पाकच्या पाच सैनिकांचा खात्मा\nश्रीनगर- पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच काहीतरी कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले आहे....\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\nपाकच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-foreigner-fraud-110243", "date_download": "2019-01-21T20:19:54Z", "digest": "sha1:6U5TG66YLII3T6HZDPKR24KS7JS6OGDW", "length": 13599, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news foreigner fraud परदेशी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी गजाआड | eSakal", "raw_content": "\nपरदेशी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी गजाआड\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nनाशिक : परदेशामध्ये चांगल्या वेतनाच्या नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या तिघांना खास पोलीसांनी नालासोपाऱ्यातून अटक केली आहे. संशयितांमध्ये दोघे नायजेरियन असून त्यांच्याकडील बॅंकेच्या तपशिलामध्ये नाशिकमधून अनेकांची फसवणूक झाली असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली, त्यांनी नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nनाशिक : परदेशामध्ये चांगल्या वेतनाच्या नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या तिघांना खास पोलीसांनी नालासोपाऱ्यातून अटक केली आहे. संशयितांमध्ये दोघे नायजेरियन असून त्यांच्याकडील बॅंकेच्या तपशिलामध्ये नाशिकमधून अनेकांची फसवणूक झाली असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली, त्यांनी नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nनाशिक सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील खार पोलीस ठाण्याकडे गेल्या 13 मार्च रोजी श्रीमती आपोलेनिया अर्नाण्डीस यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांनी फेसबुक यावर बनावट खाते उघडून श्रीमती अर्नाण्डिस यांच्याशी ओळख वाढविली आणि त्यांना परदेशी नोकरीचे आमिष दाखविले.\nत्यांना बॅंक खात्यावर वारंवार पैसे टाकण्यास सांगून 2 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर खार पोलिसांनी गेल्या 10 एप्रिल रोजी नालासोपारा येथून गंडा घालणारे तिघे संशयित शोएब कुरेशी (24), पास्कल झुम्बे (21), सॅनडे मेजे (22, तिघे रा. नालासोपारा) यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 7 एटीएम कार्ड, 11 मोबाईल सिमकार्ड, 1 लॅपटॉप, 2 राऊटर, 4 मोबाईल, 3 हजार रुपये रोख व बॅंकेच्या पावत्या असा ऐवज जप्त केला आहे.\nया तपासामध्ये संशयितांच्या बॅंकेच्या तपशिलामध्ये नाशिकमधील 15 जणांचीही फेसबुकच्या माध्यमातून फसवणूक झाली असावी असा अंदाज आहे. त्यामुळे नाशिक सायबर पोलिसांनी याप्रकरणी आवाहन केले असून, ज्यांची फेसबुकच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ सायबर पोलीसांश�� संपर्क साधून तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.\nगाडीतळ रस्त्यावर पादचाऱ्यांची गैरसोय\nहडपसर : गाडीतळ सोलापूर रस्ता पोलीस चौकीजवळून जातो. पादचाऱ्यांना येथे चालताना अडथळा होत आहे. कारण गाडीतळ पुलाखाली अंधार असतो. रस्त्यावर कडेने वाहने...\nडीएसके प्रकरण : महाराष्ट्र बँकेच्या तीन अधिकाऱ्यांना खटल्यातून वगळले\nपुणे : प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना बेकायदेशीररित्या कोट्यवधी रुपयांचा कर्ज मंजूर केल्याप्रकरणात महाराष्ट्र बँकेच्या...\nनात्याला काळिमा; दिराने केला भावजयीवर बलात्कार\nनांदेड : शेती कामाला गेलेल्या भावजयीवर दिरानेच बलात्कार केल्याची घटना मरखेल पोलिस ठाण्याच्या हद्दितील भुतनहिप्परगा येथे घडली. याप्रकरणी विवाहितेच्या...\nमंगळवेढ्यात दोन मृतदेह आढळल्यामुळे खळबळ\nमंगळवेढा : शहराजवळील खोमनाळ रस्त्यावर 27 वर्षे तरुणाचा व जालीहाळ येथेही अंदाजे चाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली...\nअकोलाजवळ दुचाकी अपघातात बापलेकांचा मृत्यू\nबाळापूर (अकोला) : राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास कान्हेरी-व्याळा...\nपिंपरीत मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ\nपिंपरी, (पुणे) : मुलगी झाली म्हणून तसेच माहेरवरून पाच लाख रुपये आणावेत या कारणासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना रहाटणी येथे घडली. पती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/02/18/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-21T20:49:09Z", "digest": "sha1:WEXBKLJIMPTHWVS66W3C6JJO7HDGY7VL", "length": 8084, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "‘मिनी कूपर’चे ‘कन्व्हर्टेबल व्हर्जन’ मार्चमध्ये भारतात - Majha Paper", "raw_content": "\nगांडूळ खत कसे करावे \nएका द���वसामध्ये किती बदाम खाणे योग्य आहे\n‘मिनी कूपर’चे ‘कन्व्हर्टेबल व्हर्जन’ मार्चमध्ये भारतात\nFebruary 18, 2016 , 4:14 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: कन्व्हर्टेबल व्हर्जन, बीएमडब्ल्यू, मिनिकूपर\nमुंबई: ‘बीएमडब्ल्यू मिनिकूपर’चे ‘कन्व्हर्टेबल व्हर्जन’ असलेल्या गाड्या १६ मार्चपासून भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहेत. या पूर्वी स्टँडर्ड आणि कूपर एस ही मॉडेल्स भारतात उपलब्ध आहेत.\nनुकत्याच पार पडलेल्या दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये ‘बीएमडब्ल्यू इंडिया’चे अध्यक्ष फिलीप वॉन यांनी या वर्षात भारतात ‘कन्व्हर्टेबल’ आणि ‘क्लबमॅन’ ही मॉडेल्स पदार्पण करतील असे घोषित केले होते. त्यानुसार ‘कन्व्हर्टेबल व्हर्जन’चे आगमन झाले आहे.\nनव्या युकेएल प्लॅटफॉर्मवर बांधण्यात आलेली ‘कन्व्हर्टेबल’ ही गाडी तीन दारांची सॉफ्टटॉप असलेली आहे. पेट्रोल आणि डीझेल या दोन्हीवर चालणारी ‘कन्व्हर्टेबल’ मॉडेल्स भारतात उपलब्ध असणार आहेत. पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीला १.५ लीटरचे ३ सिलेंडर असलेले १३४ बीएचपी क्षमतेचे; तर डिझेलच्या गाडीला १.५ लीटरचे ११४ बीएचपी क्षमतेचे २७० एनएम टॉर्क असलेले इंजिन बसविण्यात आले आहे.\nइंजिनद्वारे पुढच्या चाकांना गती असलेल्या या गाडीची किंमत सुमारे ३५ लाख रुपये असणार आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वा��कांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/aurangabad-young-boy-brutally-murdered-19-year-old-boy-sanket-jaybhaye-ran-over-the-car-on-injured-boy-4-times/", "date_download": "2019-01-21T20:00:10Z", "digest": "sha1:GGBYGYABTS5L3T3LLOFQ4LWCOV6BP2W4", "length": 8279, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औरंगाबाद : कारखाली चिरडून तरुणाचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबाद : कारखाली चिरडून तरुणाचा खून\nऔरंगाबाद : कारखाली चिरडून तरुणाचा खून\nप्रेमप्रकरणातून कारचालक तरुणाने दुचाकीस्वार तरुणाचा भररस्त्यावर कारखाली चिरडून खून केला. कामगार चौक ते ठाकरेनगर रस्त्यावर एन-2 मैदानाजवळ दुपारी 4 वाजता ही थरारक घटना घडली. धक्‍कादायक बाब म्हणजे, त्याने कार वळवून आणत तब्बल चार वेळा जखमी तरुणाच्या अंगावर घातली. मदतीसाठी धावणार्‍या नागरिकांच्याही अंगावर कार घालण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यात काहींनी मदत करून जखमीला रस्त्याच्या बाजुला ओढल्यानंतर कारचालकाने भिंत आणि कारच्या मध्ये तरुणाला चिरडले. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\nसंकेत संजय कुलकर्णी (19, मुळ रा. पाथरी, परभणी, ह. मु. पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. यात त्याचे मित्र शुभम संजय डंख (18, रा. उस्मानपुरा) आणि विजय कडूबा वाघ (20, रा. जयभवानीनगर) हे दोघे जखमी झाले. या घटनेमुळे ठाकरेनगर भागात दहशत निर्माण झाली आहे.\nसंकेत प्रल्हाद जायभाये (24, रा. गल्ली क्र. 11, जयभवानीनगर) असे कारचालक तरुणाचे नाव आहे. तो सीएसएमएस कॉलेजमध्ये फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेतो. त्याचे वडील सैन्यातून सेवानिवृत्त झाले असून दुधाचा व्यवसाय करतात. त्याला मोठे भाऊ, बहीण असून दोघेही विवाहित आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी संकेत जायभायेच्या वडिलांना ताब्यात घेतले.\nया प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संकेत जायभाये आणि संकेत कुलकर्णी हे दोन वर्षांपूर्वी एन-3, सिडकोतील छत्रपती कॉलेजमध्ये सोबत शिक्षण घ्यायचे. त्यांची दोघांची एकच मैत्रीण आहे. त्यामुळे त्यांच्यातही मैत्री निर्माण झाली. परंतु, तरुणीवरुन त्यांच्यात वाद स���रू झाला. अधुन-मधून त्यांच्यात खटके उडायचे. दोन वर्षांपूर्वी उठालेली वादाची ठिणगी आतापर्यंतही कामय होती. दरम्यान, 23 मार्च रोजी संकेत जायभाये याने संकेत कुलकर्णीला भेटायला बोलावले. कुलकर्णी दुचाकीवर मित्रांना घेऊन एन-2 मैदानाच्या पाठीमागील गेटजवळ आला. तेथे संकेत जायभाये कार (क्र. एमएच 16, एजे 1585) घेऊन आला. त्याच्यासोबतही काही मित्र होते. मैदानाजवळच त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर पळापळ झाल्यावर संकेत कुलकर्णी याने मित्राला घेऊन दुचाकी ठाकरेनगरकडे नेली. त्याचवेळी संकेत जायभाये याने पाठीमागून कार सुसाट नेत दुचाकीला उडवले. कारच्या धडकेत रस्त्यावर पडलेल्या संकेत, शुभम आणि विजय यांना चिरडले. परंतु, संकेत कुलकर्णी कारखाली घसडला गेला. तर शुभम आणि विजय बाजूला पळाले. संकेत जायभाये एवढ्यावरच थांबला नाही. त्याने कार वळवून आणत पुन्हा संकेत कुलकर्णीच्या अंगावर घातली. यावेळी जमलेल्या नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, संकेत जायभाये याने तब्बल चार वेळा कार त्याच्या अंगावर घालून त्याला ठार मारले.\nथकीत एफआरपीसाठी ३९ कारखाने आयुक्तालयाच्या रडारवर\nनिवडणूक आयोगाने हॅकर्सचा दावा फेटाळला\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nफांद्या तोडतानां विद्युत तारेला लटकलेल्याची सुटका\nआता बसप आमदार गरळले : भाजप आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/jaykumar-rawal-to-file-defamation-case-against-ncp-spokesperson-nawab-malik-280974.html", "date_download": "2019-01-21T19:51:59Z", "digest": "sha1:JYMJCPDYWZ5CSJNVDIX7ON5IZFRV3Y5C", "length": 13063, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जयकुमार रावल यांचा नवाब मलिकांवर अब्रुनुकसानीचा दावा, जमीन दलालीचा केला होता आरोप", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलां���ी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nजयकुमार रावल यांचा नवाब मलिकांवर अब्रुनुकसानीचा दावा, जमीन दलालीचा केला होता आरोप\nधर्मा पाटील मृत्यू प्रकरणी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर अब्रु��ुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिलाय.\n30 जानेवारी : धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.\nवयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान धर्मा पाटील यांचं निधन झालं. धर्मा पाटील यांच्या निधनावर\nप्रतिक्रिया देताना, नवाब मलिक यांनी रावल यांच्यावर जमिनीच्या दलालीचा आरोप केला होता. त्यांच्या विधानानंतर जयकुमार रावल यांनी नवाब मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा न्यायालयात रावल यांनी दाखल केला आहे.\nकाय म्हणाले होते नवाब मलिक \n\"धर्मा पाटील यांची आत्महत्या नसून हत्या आहे. या हत्येला जयकुमार रावल जबाबदार आहे. जयकुमार रावल आणि कुटुंबिय त्यांच्या भागात एखादा प्रकल्प आला तर शेतकऱ्यांची जमीन कवडीमोल भावाने खरेदी करायची आणि कोट्यवधीने त्यांचा मोबदला घ्यायचा हा रावल यांचा आधीपासूनचा उद्योग आहे.\"\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPdharma patiljaykumar rawalNCPजयकुमार रावलधर्मा पाटील मृत्यू प्रकरणनवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेस\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nशरद पवारांनी पत्र लिहिले नसते तर मी जिवंत वाचू शकलो नसतो - छगन भुजबळ\nराणेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण\nVIDEO : मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर काय म्हणाले उदयनराजे\nमायक्रोसॉफ्टने हात वर केला; दिला दुसरा फोन घेण्याचा सल्ला\nकर्नाटक : सिद्धगंगा मठाचे महंत शिवकुमार स्वामींचे 111 व्या वर्षी निधन\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/prakash-ambedkar-on-congress-allainces-281515.html", "date_download": "2019-01-21T19:49:22Z", "digest": "sha1:GNZGYHZMW6NAEBT5KOKAAFWKJNT5FVEH", "length": 14168, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेसने 2019 ची नाहीतर 2024ची तयारी करावी- प्रकाश आंबेडकर", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्��िंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nकाँग्रेसने 2019 ची नाहीतर 2024ची तयारी करावी- प्रकाश आंबेडकर\nप्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांपाठोपाठ काँग्रेसवरही शरसंधान साधलंय. देशाच्या राजकारणात विरोधकांमध्ये काँग्रेसपेक्षा तिसऱ्या आघाडीला अधिक स्पेस असल्याचा दावा करत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 2019 नाहीतर 2024ची तयारी करण्याचा अनाहुत सल्ला दिलाय.\n5 फेब्रुवारी, मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांपाठोपाठ काँग्रेसवरही शरसंधान साधलंय. देशाच्या राजकारणात विरोधकांमध्ये काँग्रेसपेक्षा तिसऱ्या आघाडीला अधिक स्पेस असल्याचा दावा करत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 2019 नाहीतर 2024ची तयारी करण्याचा अनाहुत सल्ला दिलाय. त्यामुळे देशात आणि राज्यात भाजप सरकारविरोधात विरोधकांची एकत्रित मोट बांधू पाहणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीला प्रकाश आंबेडकरांनीच अपशकून केलाय.\n2019साली कोणासोबत जायचं याचा निर्णय कर्नाटक इलेक्शननंतरच घेणार असल्याचं सांगत प्रकाश आंबेडकरांनी आपला कल हा काँग्रेससोबत नाहीतर डाव्या आघाडीसोबत जाण्याच्या बाजूने असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनीच पाठिशी घातल्याचा गंभीर आरोप काल प्रकाश आंबेडकरांनी केल्याने राज्याच्या राजकारणात विरोधकांमध्ये एैक्य निर्माण होण्याआधीच फूट पडल्याचं चित्र निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवरच न्यूज 18 लोकमतचे समूह संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी प्रकाश आंबेडकरांची बेधडक मुलाखत घेतली. त्यात त्यांनी राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणातील सद्यस्थितीवर परखड भाष्य केलं.\nभाजप आणि आरएसएस हे आपले प्रमुख विरोधक असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेही आपले अजिबात मित्र नाहीत, हे सांगायलाही आंबेडकर विसरले नाहीत. आंबेडकरांच्या या ताठर भूमिकेमुळे भाजपशी दोन हात करण्यासाठी निघालेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या शिडालाच भोकं पडल्याची चिन्हं दिसताहेत.\nप्रकाश आंबेडकरांची संपूर्ण मुलाखत इथे पाहा...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोक���भेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nLIVE VIDEO : कारवारमध्ये समुद्रात बोट बुडाली, 8 जणांचा मृत्यू\nकरिना कपूरला करायचं होतं राहुल गांधींना डेट, VIDEO व्हायरल\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T20:18:31Z", "digest": "sha1:Z2OGOMDEIKM6G3PVG524INVMIHET4Z2Z", "length": 10391, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इरोम शर्मिला- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्ष���त घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nमाझा संघर्ष चालूच राहणार- इरोम शर्मिलांनी घेतले अण्णांचे आशीर्वाद\nमणिपूरमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने शर्मिला ह्या आता तामिळनाडू मध्ये राहतात. अण्णांनी त्यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. आंदोलनात यश अपयश येतच असते.\n'आयर्न लेडी' इरोम शर्मिला अखेर अडकल्या विवाह बंधनात\n90 मतं मिळालेल्या 'आयर्न लेडी'चा राजकारणाला रामराम\nManipur Election Results 2017 : मणिपूरमध्ये इरोम शर्मिला पराभूत\nEXITPolls2017 : युपीत भाजप मोठा पक्ष,उत्तराखंड-मणिपूरमध्येही 'कमळ' उमलणार \nब्लॉग स्पेस Aug 16, 2016\nतब्बल 16 वर्षांनंतर इरोम शर्मिला यांनी उपोषण सोडलं\nइरोम शर्मिला यांना पुन्हा अटक\nइरोम शर्मिलांची मुक्तता, उपोषण सुरूच राहणार\n'उपोषण'वासातून इरोम शर्मिलांची 2 दिवसांत सुटका\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98/all/page-7/", "date_download": "2019-01-21T19:52:26Z", "digest": "sha1:Q25J7RRFPATUIHK7DTK543SY6SDYJ7X3", "length": 11222, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संघ- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्या��ुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nएडिलेड कसोटीदरम्यान, सचिनने पाठवला खास मेसेज, 'टीम इंडिया, चूकुनही करू नका ही चूक'\nसचिनला हे चांगलंच माहीत आहे की, ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात भारतीय संघ कधीही मात करू शकतो.\n'मैं हूँ डॉन...'वर थिरकले सुरेश धस,VIDEO व्हायरल\nIndia vs Australia 1st Test, 2nd Day- दुसऱ्या दिवसा अखेरीस ऑस्ट्रेलिया १९१/ ७\nLive Cricket Score, India vs Australia 1st Test, 2nd Day- लंच ब्रेकपर्यंत भारताच्या खात्यात दोन विकेट, ऑस्ट्रेलिया ५७/ २\nVideo- उस्मान ख्वाजाने अप्रतिम कॅच घेत कोहलीचा पाठवले तंबूत\nLive Cricket Score, India vs Australia, 1st Test: १२३ धावांची खेळी खेळत पुजारा 'रन आऊट', पहिल्या दिवशी भारत २५०- ९\nINDvsAUS : एक दिवस आधीच टीम इंडियाची घोषणा, या स्टार खेळाडूची कसोटी संघात पुन्हा एंट्री\nIPL 2019- दिल्ली डेअरडेविल्सचं बदललं नाव, श्रेयस अय्यर असेल कर्णधार\nमहाराष्ट्र Dec 3, 2018\nVIDEO : अनोखा लग्नसोहळा, पंचाहत्तरीतले आजी-आजोबा चढले बोहल्यावर\nVideo- जसप्रीत बुमराहचा हा अफलातुन यॉर्कर पाहिलात का\nVideo- टीम इंडियाच्या गोलंदाजांची झाली धुलाई, तरीही आनंदात नाचत होता विराट कोहली\nकोर्टाला समलैगिकतेपेक्षाही राम मंदिराचा विषय कमी महत्वाचा\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/david-warner-deserves-a-second-chance-says-james-sutherland/", "date_download": "2019-01-21T20:17:12Z", "digest": "sha1:IR2QLDEVJ44QYHSJ2HIZQZDNULKZY45I", "length": 9855, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "डेविड वॉर्नरला दुसरी संधी मिळायलाच हवी", "raw_content": "\nडेविड वॉर्नरला दुसरी संधी मिळायलाच हवी\nडेविड वॉर्नरला दुसरी संधी मिळायलाच हवी\nडेविड वॉर्नरसाठी ऑस्ट्रलियन क्रिकेटचे दार सदा उघडेच आहे असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड म्हणाले. मेलबर्नमधील रेडिओ स्टेशनशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.\nदक्षिण आफ्रिकेतील चेंडू छेडछाणी प्रकरणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने डेविड वॉर्नर आणि स्टिव स्मिथ या दोघांवर एक वर्षीची बंदी घातली आहे. तसेच त्यांचा सहकारी कॅमेरून बॅनक्रॉफ्टवरही नऊ महिन्यांची बंदी घातली आहे.\nवॉर्नर हा या प्रकरणातील मुख्य दोषी असल्याने त्याला कधीच ऑस्ट्रलियाचे कर्णधारपद भुषविता येणार नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले.\nयावेळी तो पुढे देशासाठी खेळणार नाही असेही वॉर्नरने म्हटला होता. तसेच या तिघांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदाही घेतल्या होत्या.\n“मला वाटते दुसऱ्या संधीसाठी सगळेच पात्र असतात आणि त्यांना ही संधी मिळावी. त्यांच्या भवितव्याचे रक्षण करणे हे त्यांच्याच हातात आहे,” असेही सदरलँड म्हणाले\n“या बंदीच्या वेळे दरम्यान त्यांनी स्वत:ला असे काही उत्कृष्ठ सिध्द करावे जेणेकरून संघ निवडकर्ते त्यांना संघात परत घेण्यास उत्सुक होतील.”\nसदरलँड यांना या खेळांडूबद्दल वाईट वाटते आहे. यावेळी त्यांनी आपली मते व्यक्त केली.\n“मी त्यांच्यासाठी दु:खी असून त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. त्यांनी संघात परत येऊन आपला चांगला खेळ करावा अशी माझी इच्छा आहे आणि ते तसे करतील याबाबत मी ठाम आहे.”\n“त्यांनी क्रिकेटचा भाग होण्यास आमची काहीही हरकत नाही. त्यांना सहकार्य करण्यामध्ये माझाही समावेश असून त्यांचे राज्यातील संघटना आणि क्लब्स याला आमचे सहकार्य असेल.”\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढे अशा घटना होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. तसेच त्यांनी यामध्ये नैतिक सुधारणा यावी अशी नवीन योजना आखली आहे.\nहि योजनेची स्थापना सिडनीचे कार्यकारी संचालक डॉ सिमॉन लॉग्जस्टाफ यांच्या देखरेखीखाली करण्यात आली आहे.\n–भारताला पाठीमागे टाकत इंग्लड आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल\n–पाकिस्तान आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल तर भारत…\n–धावा करण्यात रोहित नापास, मात्र कॅच घेण्यात नाद करायचा नाही\n–बेंगलोर शहरातील कॅफेनेही केले कोहलीच्या आरसीबीला ट्रोल\n–महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पुढे ढकलली\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवा��, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/ultimate-acquittal-shiv-sena-activists-campaigning-marathi-boards-107685", "date_download": "2019-01-21T21:14:47Z", "digest": "sha1:ESULAYVFMBD2AA4NIIIIJZKIAY6H5YOF", "length": 11750, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ultimate acquittal of Shiv Sena activists for campaigning for Marathi boards मराठी फलकांसाठी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांची अखेर निर्दोष मुक्तता | eSakal", "raw_content": "\nमराठी फलकांसाठी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांची अखेर निर्दोष मुक्तता\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nडोंबिवली - मराठी भाषेच्या आग्रहाखातर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांची तब्बल दहा वर्षानंतर निर्दोष मुक्तता.\nडोंबिवली - मराठी भाषेच्या आग्रहाखातर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांची तब्बल दहा वर्षानंतर निर्दोष मुक्तता.\nदुकाने व आस्थापनांच्या पाट्या /फलक हे मराठी भाषेत पाहिजेत असा कायदा आहे. डोंबिवलीतील दुकाने निरिक्षक या अधिकाऱ्यांने याची अंमलबजावणी करायला हवी परंतु, असे होत नाही. बहुतांश फलक इंग्रजीतच होते. यावर कारवाईची वारंवार मागणी करत 2006मध्ये शिवसेनेतर्फे होत होती. सर्वप्रथम याबाबत आवाज उठवून वारंवार निवेदने द���ऊन फरक पडत नसल्याने तीव्र आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी पोलीसांनी स्थानिक शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक अशा एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तब्बल बारावर्षांनंतर या गुन्ह्याचा न्याय निवाडा होऊन सध्याचे उपजिल्हाप्रमुख व दक्षिण रायगड संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, माजी नगरसेवक शरद गंभीरराव,प्रभाकर चौधरी, श्रीराम मिराशी, चंद्रशेखर कुलकर्णी, अभिषेक थरवळ, अविनाश पांचाळ, स्मीता बाबर, रेखा चौधरी, विनिता बने व भावना चव्हाण अशा अकरा जणांची बुधवारी कल्याण न्यायालयात निर्दोष मुक्तता करण्यात आली.\nतुरुंग अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nऔरंगाबाद - हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात शनिवारी (ता. १९) रात्री मृत्यू झाला....\nहार्दिक पटेल अडकणार आता 'या' बंधनात\nअहमदाबाद : गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल हे त्यांची लहानपणीची मैत्रीण किंजल पटेल सोबत 27 जानेवारी रोजी विवाहबद्ध होत आहेत, अशी माहिती...\nफेडरेशन आॅफ घरकुलचे नामकरणाविरोधात आंदोलन\nपिंपरी - महापालिकेने चिखली येथे उभारलेल्या घरकुल प्रकल्पाचे ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडेनगर’ असे नामकरण करण्याच्याविरोधात फेडरेशन ऑफ घरकुलने रविवारी (ता....\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nगांधी म्हणतात, 'भाजपने माझा आणि आईचा सन्मान केला'\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने माझा आणि माझी आई मनेका गांधी यांचा कायम सन्मान केला आहे. त्यामुळे भाजपाबद्दल माझी कोणतीच तक्रार नाही, असे भाजपचे...\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रे��िंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/social-project-list-ritu-prakash-chabria-118553", "date_download": "2019-01-21T20:17:56Z", "digest": "sha1:4WHNCNJZTWDBAUV3WDOZEMMDXJZXPC3F", "length": 14218, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "social project list ritu prakash chabria सामाजिक प्रकल्पांची यादी सर्वांसाठीच हवी! | eSakal", "raw_content": "\nसामाजिक प्रकल्पांची यादी सर्वांसाठीच हवी\nबुधवार, 23 मे 2018\nपुणे - ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये (सीएसआर) येणाऱ्या प्रकल्पांची सर्वांसाठी उपलब्ध असेल अशी यादी असायला हवी. विविध कंपन्या ‘सीएसआर’द्वारे सामाजिक कार्यासाठी तयार आहेत; पण निधी देण्यासारखे योग्य सामाजिक प्रकल्पच अनेकांना ठाऊक नसतात,’’ असे मत मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्‍स पाइपच्या संचालिका रितू प्रकाश छाब्रिया यांनी व्यक्त केले.\nपुणे - ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये (सीएसआर) येणाऱ्या प्रकल्पांची सर्वांसाठी उपलब्ध असेल अशी यादी असायला हवी. विविध कंपन्या ‘सीएसआर’द्वारे सामाजिक कार्यासाठी तयार आहेत; पण निधी देण्यासारखे योग्य सामाजिक प्रकल्पच अनेकांना ठाऊक नसतात,’’ असे मत मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्‍स पाइपच्या संचालिका रितू प्रकाश छाब्रिया यांनी व्यक्त केले.\nसामाजिक कार्यासाठी ‘फिनोलेक्‍स’ने मुकुल माधव फाउंडेशनची स्थापना केली. हे फाउंडेशन ‘सीएसआर’ पुरतेच मर्यादित न राहता कॉर्पोरेट मानसिकतेच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करत आहे. १९९९ पासून रितू छाब्रिया यांनी मुकुल माधव फाउंडेशनची सुरवात केली. शिक्षण आणि आरोग्य या दोन प्राथमिक गरजांसाठी हे फाउंडेशन सुरवातीला काम करत असे. आता त्यांचे क्षेत्रही विस्तारले आहे. राज्यात पसरलेल्या कामांनंतर या फाउंडेशनने गुजरातमधील मासर येथे चार शाळा दत्तक घेतल्या आहेत.\nआमच्याकडे सीएसआर प्रकल्प आहेत का आणि असेल तर आम्हीही त्यात सहभागी होऊ, असे अनेक कंपन्या म्हणत असतात. त्यामुळे कंपन्या पैसे लावू शकतील, अशा योग्य सामाजिक प्रकल्पांची यादी तयार होण्याची गरज आहे, असे छाब्रिया म्हणाल्या. यंदाच मुकुल माधव फाउंडेशनने रत्नागिरीत मुकुल माधव विद्यालय स्थापन केले आहे. यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांतील शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे, असा हेतू आहे. विशेष म्हणजे येथील शिक्षकांना वेळोवेळी पुण्यातील नामांकित शाळांमध्ये प्रशिक्षणही दिले जाते.\nअसे आहे मुकुल माधव फाउंडेशन\nमुकुल माधव फाउंडेशन सध्या शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, महिला शिक्षण, सामाजिक पाणी प्रकल्प व विविध सामाजिक जबाबदारीच्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. याशिवाय ग्रामीण भागात बाळंतपणातील पथ्य, योग्य प्रसूती, हृदयविकार व इतर आजारांबाबत घ्यायची काळजी व उपाय याविषयी विशेष अभ्यासक्रमही उपलब्ध करून दिला आहे. गुजरातमधील मासर व अभोर या गावांमध्ये महिलांसाठी कौशल्य विकास आणि संगणकाचे वर्गही घेतले जातात.\nआगरकरांचे म्हणणे आज टिळकांनाही पटलं असतं- राज\nमुंबई- आज जर लोकमान्य टिळक असते तर ते गोपाळ गणेश आगरकरांना म्हणाले असते, की आजची परिस्थिती पाहता मला तुमचंच म्हणणं पटतंय; प्रथम समाज सुधारणा हव्यात...\n'श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरीब' होतोय\nनवी दिल्ली: गेल्या वर्षभरात देशभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत दरदिवशी तब्बल 2200 कोटींची भर पडली आहे. विशेष म्हणजे फक्त 10 टक्के श्रीमंतांकडे देशातील...\nसख्ख्या तीन बहिणी बनल्या पोलिस\nशेलुबाजार - समाजात मुलापेक्षा मुलगी बरी, असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात मुलाचाच हट्ट धरला जातो. हे वास्तव नाकारता येत नाही. असे असतानाही तऱ्हाळा...\nमहाविद्यालये बेरोजगार निर्मितीचे कारखाने - तावडे\nपुणे/गोखलेनगर - ‘‘देशाला कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता असताना आपण पारंपरिक शिक्षणव्यवस्थेत अडकून पडलो आहोत. पदवी व पदव्युत्तर या प्रस्थापित व्यवस्थेमुळे...\nदिव्यांग असूनही केली परिस्थितीवर मात\nपुणे - पोलिओमुळे पाचव्या वर्षीच दोन्ही पायांना आयुष्यभराचे अपंगत्व आले. यामुळे शिक्षणासाठी अडचणी यायला लागल्या. प्रत्येक पावलावर समाजातील...\nहार्दिक पटेल अडकणार आता 'या' बंधनात\nअहमदाबाद : गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल हे त्यांची लहानपणीची मैत्रीण किंजल पटेल सोबत 27 जानेवारी रोजी विवाहबद्ध होत आहेत, अशी माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/sport-persons-from-spain-condemn-attact-on-barcelona-267526.html", "date_download": "2019-01-21T19:51:50Z", "digest": "sha1:C2SYPNCSTFABGXJWGSVQV4RRYARFR63V", "length": 12527, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा क्रीडा जगतातूनही निषेध", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nबार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा क्रीडा जगतातूनही निषेध\n'बार्सिलोनामधल्या घटनेनं धक्का बसलाय.या दु:खाच्या प्रसंगी पीडिताचे कुटुंबीय आणि मित्रांना माझी सहानुभूती आहे.' असं रोनाल्डोनं म्हटलंय.\n18 आॅगस्ट : बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा क्रीडा जगतातूनही निषेध करण्यात येतोय. रिअल मद्रिदचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्यात.'बार्सिलोनामधल्या घटनेनं धक्का बसलाय.या दु:खाच्या प्रसंगी पीडिताचे कुटुंबीय आणि मित्रांना माझी सहानुभूती आहे.' असं रोनाल्डोनं म्हटलंय.\nतर बार्सिलोनाचा स्टार मेस्सीनंही ट्विटरवर संवेदना व्यक्त केल्यात. 'आपल्या लाडक्या बार्सिलोनात घडलेल्या दु:खद घटनेतल्या पीडितांचे कुटुंब आणि मित्रांच्या दु:खात मी सामील आहे. कुठल्याही हिंसक कृतीचा मी निषेध करतो.'\nस्पेनचा टेनिसपटू राफेल नदालनंही सोशल मीडियावर घटनेचा निषेध केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: barcelonaterrorist attactदहशतवादी हल्लानिषेधबार्सेलोना\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\n#Worldscutedog : त्याच्यावर लिहली आहेत दोन पुस्तकं, FBवर दीड कोटी फॉलोअर्स\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही; पतीला जिवंत जाळले\nइथं लोक सुटकेसमध्ये पैसे भरुन जातात खरेदीला, गरीबही बनले कोट्यधीश पण...\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतलं काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n'या' देशात तुरुंगात जाण्यासाठी वृद्ध व्यक्ती मुद्दाम गुन्हे करतायत\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/ibps-recruitment/", "date_download": "2019-01-21T19:45:11Z", "digest": "sha1:2YKDNIN6JEEQVVP4YOJTAVXQ5NAL4F5P", "length": 20249, "nlines": 222, "source_domain": "majhinaukri.in", "title": "IBPS Recruitment 2018 for 10190 Specialist Officers Posts", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\nIT अधिकारी (स्केल I): 219 जागा\nकृषि क्षेत्र अधिकारी (स्केल I): 853 जागा\nराजभाषा अधिकारी (स्केल I): 69 जागा\nलॉ ऑफिसर (स्केल I): 75 जागा\nHR/पर्सनल अधिकारी (स्केल I): 81 जागा\nमार्केटिंग अधिकारी (स्केल I): 302 जागा\nपद क्र.1: B.E/B Tech किंवा पदव्युत्तर पदवी (संगणक विज्ञान/संगणक अनुप्रयोग/ माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन)\nपद क्र.2: कृषि / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषि विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषि-वानिकी / वानिकी / कृषि जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.\nपद क्र.3: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.\nपद क्र.5: (i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा\nवयाची अट: 01 नोव्हेंबर 2018 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपूर्व: 29 & 30 डिसेंबर 2018\nमुख्य: 27 जानेवारी 2019\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 नोव्हेंबर 2018\nऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज): 5249 जागा\nऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर): 3312 जागा\nऑफिसर स्केल-II जनरल बँकिंग ऑफिसर (मॅनेजर): 1208 जागा\nऑफिसर स्केल-II स्पेशलिस्ट ऑफिसर (मॅनेजर): 261 जागा\nऑफिसर स्केल-III (सीनियर मॅनेजर): 160 जागा\nपद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी\nपद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी\nपद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी/ MBA/CA (ii) 01 वर्ष अनुभव\nपद क्र.5: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 जून 2018 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 18 ते 28 वर्षे\nपद क्र.2: 18 ते 30 वर्षे\nपद क्र.3: 21 ते 32 वर्षे\nपद क्र.4: 21 ते 32 वर्षे\nपद क्र.5: 21 ते 40 वर्षे\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जुलै 2018\nPrevious (Mumbai Port Trust) मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभ���गात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/min-bahadur-bumb-beating-blind-crime-116729", "date_download": "2019-01-21T20:33:08Z", "digest": "sha1:MY4MVA2OG73HQ5ZFLEQUDJRMPYAY33AG", "length": 16177, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "min bahadur bumb beating blind crime हुल्लडबाजांनी घेतली हिरावून जीवनाची दृष्टी | eSakal", "raw_content": "\nहुल्लडबाजांनी घेतली हिरावून जीवनाची दृष्टी\nबुधवार, 16 मे 2018\nचिखली - हुल्लडबाजी किती टोकाला जाते, त्यातून एखाद्या निष्पाप व्यक्तीचे जीवन कसे उद्‌ध्वस्त होते, यांची कल्पनाही हुल्लडबाजांना नसते. असाच दुर्दैवी प्रकार मूळचा नेपाळचा रहिवासी असलेल्या मीन बहादूर तिलकसिंग बंब (वय ५५) यांच्या पदरी आला आहे. आपली नोकरी सांभाळताना हुल्लडबाजीला रोखणाऱ्या मीन यांना आपली दृष्टी गमवावी लागली.\nचिखली - हुल्लडबाजी किती टोकाला जाते, त्यातून एखाद्या निष्पाप व्यक्तीचे जीवन कसे उद्‌ध्वस्त होते, यांची कल्पनाही हुल्लडबाजांना नसते. असाच दुर्दैवी प्रकार मूळचा नेपाळचा रहिवासी असलेल्या मीन बहादूर तिलकसिं�� बंब (वय ५५) यांच्या पदरी आला आहे. आपली नोकरी सांभाळताना हुल्लडबाजीला रोखणाऱ्या मीन यांना आपली दृष्टी गमवावी लागली.\nरत्नागिरीत आंब्याच्या शेतात रखवालदार असलेले मीन बहादूर बंब यांनी नशापान करण्यासाठी आलेल्या सहा जणांच्या टोळक्‍याला शेतात येण्यास मज्जाव केला. शेतात बसून नशापान करण्यास मज्जाव केल्याचा राग धरून त्या हुल्लडबाज टोळक्‍याने बंब यांना जबर मारहाण केली. त्यात बंब यांचे दोन्ही डोळे फोडण्यात आले. अनेक ठिकाणी उपचारासाठी मदत मागितल्यानंतर अखेर त्यांना रुपीनगर येथील किनारा वृद्धाश्रमाच्या प्रीती वैद्य यांनी आधार दिला. त्यांच्यावर तीन महिने विविध ठिकाणी उपचार केले; परंतु त्याचा उपयोग न झाल्याने त्यांना कायमस्वरूपी आपली दृष्टी गमवावी लागली. दरम्यान, वैद्य यांनी चिंचवड येथील सुधीर कारंडे यांनी फेसबुक आणि फोनच्या माध्यमातून नेपाळमधील रहिवाश्‍यांशी संपर्क साधून बंब यांना नेपाळ येथील कुटुंबाकडे सुखरूप पोच केले.\nआपली दुर्दैवी कहाणी सांगताना बंब म्हणाले, ‘‘गरीब परिस्थिती असल्याने काही काम धंदा मिळेल व जगणे सुखकर होईल, या अपेक्षेने भारतात आलो. शिक्षण नसल्याने नोकरी मिळण्याचा प्रश्नच नव्हता. त्यानंतर रत्नागिरी येथे एका आंबा बागाईतदाराने शेतात राखणदारी करण्याचे काम दिले. सगळे काही व्यवस्थित सुरू होते. तीन महिन्यांपूर्वी दुपारच्या वेळी नशापान करण्यासाठी सहा जणांचे टोळके शेतात आले. त्यांनी आंब्याच्या बागेत दारू पिऊन हुल्लडबाजी करण्यास सुरवात केली. त्या वेळी या टोळक्‍याला शेतातून हुसकाविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने त्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. एकाने लाकडी दांडक्‍याने डोळे फोडले. त्यामुळे बेशद्ध पडलो.\nत्यानंतर काय घडले ते कळाले नाही. एका सामाजिक संस्थेमार्फत कोल्हापूरला उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी याचना करूनही मदत मिळाली नाही. तळवडे येथील किनारा वृद्धाश्रमात आधार मिळाला. किनाराच्या संचालिका प्रीती वैद्य यांनी तीन महिने उपचार केले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.\nदरम्यान, दृष्टी गेल्याने आणि मार लागल्याने त्यांना बोलनेही मुश्‍कील होत होते. किनाराच्या संचालिका आणि चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर कारंडे यांनी नेपाळी व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. एक महिन्यानंतर मीन बहादूर यांच्या भावाशी संपर्क झाला. संपर्क होत नसलेल्या भावाला पाहून मीन बहादूर यांच्या भावाला अश्रू अनावर झाले. दोघे भाऊ नेपाळ येथे आपल्या घरी पोचले. परंतु, अंधत्व आणि अपंगत्व आल्याने कुटुंबाची जबाबदारी असताना बंब आता कोणतेच काम करू शकत नाहीत. त्यात बंब यांची काय चूक, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहात नाही.\nवाघाने चक्क खाल्ले वाघिणीला...\nभोपाळ : मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघाने वयस्कर वाघिणीला मारल्यानंतर खाऊन टाकल्याची दुर्मिळ घटना घडली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली....\nगावोगाव फिरून सरपटणाऱ्या 45 प्राण्यांचा अभ्यास\nसोलापूर : वाळवी खाणारी पाल, सरगोटा सरडा, सापसुरळी, मृदुकाय साप, कृष्ण शीर्ष साप, पोवळा साप, वोल्सचा मण्यार यासह सोलापूर जिल्ह्यात आढळणाऱ्या 45...\nनाशिकमधून लढल्यास भुजबळांना पाठिंबा\nऔरंगाबाद - छगन भुजबळ हे स्वतः नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार राहिले, तर त्यांना वंचित आघाडीचा पाठिंबा राहील, असा प्रस्ताव...\nकळंबला तीन दिवसांत तीन बिबटे जेरबंद (व्हिडिओ)\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) परिसरात बिबट्याचे दोन बछडे सलग दोन दिवसांत पकडल्याने विरहापोटी बिबट्याची मादी सैरभैर झाली होती. मादीला पकडण्याचे...\nधान्याच्या राशींतून वंचितांच्या मुखी घास\nनाशिक - समाजातील विविध वंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थांच्या शिध्याची (धान्य) तहहयात जबाबदारी नाशिकच्या महिलांनी आपल्या खांद्यावर...\nराष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी आता स्वतंत्र निवडप्रक्रिया\nनवी दिल्ली : 1957 पासून शौर्य पुरस्कारासाठी साहसी बालकांची निवड करणारी स्वयंसेवी संस्था अनियमितता प्रकरणात अडकल्याने सरकार आता स्वतंत्रपणे शौर्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/three-thousand-tax-garbage-135308", "date_download": "2019-01-21T20:18:10Z", "digest": "sha1:ORBEDYEYQLEZGJSAV3HGSFS5FSYBRVZG", "length": 13830, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three thousand Tax for garbage #PmcIssues कचऱ्यासाठी तीन हजारांची आकारणी | eSakal", "raw_content": "\n#PmcIssues कचऱ्यासाठी तीन हजारांची आकारणी\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nपुणे - शहरात घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम दिलेल्या स्वच्छ संस्थेचे कर्मचारी मिळकतदारांकडून जादा पैसे घेत असल्याचे उघड झाले आहे. व्यावसायिक मिळकतींच्या व्यवस्थापनाकडून १२० रुपयांऐवजी तीन हजार रुपये घेण्यात येत असल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. संस्थेचे कर्मचारी महापालिकेची दिशाभूल करीत असल्याने त्यांचे काम थांबवावे, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी गुरुवारी केली. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.\nपुणे - शहरात घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम दिलेल्या स्वच्छ संस्थेचे कर्मचारी मिळकतदारांकडून जादा पैसे घेत असल्याचे उघड झाले आहे. व्यावसायिक मिळकतींच्या व्यवस्थापनाकडून १२० रुपयांऐवजी तीन हजार रुपये घेण्यात येत असल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. संस्थेचे कर्मचारी महापालिकेची दिशाभूल करीत असल्याने त्यांचे काम थांबवावे, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी गुरुवारी केली. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.\nशहरातील विविध मिळकतींमधील कचरा गोळा करण्याचे काम स्वच्छ संस्थेला दिले. त्यानुसार संस्थेने महिन्याकाठी निवासी मिळकतींकडून ६० आणि व्यावसायिक मिळकतीचे १२० रुपये घेणे अपेक्षित आहे. परंतु, कर्मचारी मिळकतदारांकडून तीन हजार रुपये घेत असल्याचे आढळले आहे. त्यासाठी छापील अर्ज तयार केला असून त्यात पैसे, कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि संपर्क आदी बाबींचा उल्लेख आहे. अशा प्रकारचा अर्ज आणि जादा पैसे घेण्याचा अधिकार संस्थेला नाही, तरीही ते घेतले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत तुपे म्हणाले, ‘‘नागरिकांच्या तक्रारी असूनही काम देण्यात आले आहे. मात्र, त्याचे स्वरूप कसे आहे, याची पाहणी होत नाही. कर्मचारी मिळकतदारांकड��न अधिक पैसे घेत आहेत, त्यामुळे संस्थेचा करार रद्द करावा.’’\nसंस्था, विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. अशा संस्थांकडून किती पैसे घ्यायचे, याचा उल्लेख करारात नाही. मात्र, तेथील कचऱ्याचे स्वरूप, प्रमाण लक्षात घेऊन पैसे घेण्यात येत आहेत. त्याची पावती देताे.\n- लक्ष्मी नारायण, स्वच्छ संस्था\nपुणे शहरातील ३६ हजार महिला ‘बडीकॉप’च्या सदस्या\nपुणे - नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेचा भरधाव कार चालविण्याच्या कारणावरून कॅबचालकाबरोबर वाद झाला. कारचालकाच्या उद्धट वर्तनाबाबत महिलेने...\nपुणे - देशातच नव्हे, तर जागतिक पातळीवर नामांकित विद्यापीठाच्या यादीत स्थान मिळविलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या वर्षभरात...\nवांजळे पुलाला जोडून धायरीसाठी नवा उड्डाण पूल\nधायरी - धायरी गावाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धायरी फाटा येथे होणारी वाहतूक...\nश्री विठ्ठल मंदिर संरक्षित स्मारक व्हावे म्हणून प्रस्ताव पाठवणार\nपंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर केंद्र अथवा राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत नाही...\nविशेष प्राधिकरणाच्या विस्ताराचा विचार\nपुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणातील’ (एसपीव्हीए) सहभागासंदर्भात महाराष्ट्र...\nअधिकृत होर्डिंगवर माननीयांचा रुबाब\nपुणे - माननीयांचा ‘बर्थ डे’, त्यांनी दिलेल्या सण-उत्सवाच्या शुभेच्छा यांसाठी आमच्या अधिकृत जाहिरात फलकांवर-होर्डिंगवर अतिक्रमण केलं जातं. लोकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/03/05/turmeric-is-not-only-for-skin-but-also-for-beautiful-hair/", "date_download": "2019-01-21T20:52:05Z", "digest": "sha1:5F77E6PEOA7N5R3YQ6BYIO6WKGUEQMQN", "length": 10869, "nlines": 80, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "केवळ त्वचेसाठीच नाही तर सुंदर केसांसाठीही हळद गुणकारी - Majha Paper", "raw_content": "\nआता जीवघेणा ठरत चालला आहे मोबाईल फोनचा जास्तीचा वापर\nयेथे आहेत चक्क रोबोट आचारी’; पहा व्हिडीओ\nकेवळ त्वचेसाठीच नाही तर सुंदर केसांसाठीही हळद गुणकारी\nविवाहप्रसंगी वधू आणि वर सुंदर दिसावेत यासाठी त्यांना हळद लावण्याची पद्धत आहे. पण हळदीचा उपयोग केवळ त्वचेच्या सौंदर्यासाठी नाही, तर सुंदर केसांसाठी देखील होतो. हळदीच्या अनेक औषधी गुणांनी केसांचे आरोग्य चांगले राहून केस सुंदर दिसण्यास मदत होते. हळदीमध्ये असलेली ‘कुर्कुमीनॉइड्स’, म्हणजेच कुर्कुमीन आणि तत्सम इतर तत्वे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तसेच यामध्ये असलेली ट्युमेरॉन, अटलांटोन, इत्यादी तेल स्काल्प चे आरोग्य चांगले राखून डोक्यातील कोंडा कमी करण्यास सहायक आहेत.\nहळदीच्या वापरामुळे स्काल्पमधील रक्ताभिसरण सुरली होण्यास मदत होते. केसांना हळद लावण्यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये हळद मिसळून केसांना लावल्यास, आणि या तेलाने स्काल्पची मालिश केल्याने फायदा होतो. यासःती समप्रमाणात हळद आणि ऑलीव्ह ऑईल वापरून, स्नानाच्या अर्धा तास आधी हे हळदमिश्रित तेल केसांना लावावे. त्यानंतर अर्ध्या तासाने नेहमीप्रमाणे शँपूने केस धुवावेत.\nकेसांमधील tgf beta १ मुळे केस गळती उद्भवत असते. पण कुर्कुमीन मध्ये tgf beta १ ची सक्रियता नियंत्रित करण्याची क्षमता असल्याने हळदीच्या वापराने केस गळती कमी होण्यास मदत होते. यासाठी हळद, दुध आणि मध असे एकत्र करून केसांना लावावे. केस गळती थांबविण्यासाठी ही एक नॅचरल ट्रीटमेंट आहे. हे मिश्रण केसांना सावकाश चोळून लावावे. त्यानंतर थोड्या वेळाने केस धुवावेत.\nअनेकदा डर्मिटायटीस किंवा एक्झिमा सारख्या त्वचारोगांमुळे डोक्यामध्ये सतत खाज सुटणे, स्काल्प सतत लालसर दिसणे, केस गळती आशय तक्रारी उद्भवितात. हळदीमध्ये अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असल्याने त्वाचारोगांमुळे स्काल्पला सतत खाज, लालसरपणा, अश्या तक्रारी दूर होण्यास मदत मिळते. या साठी हळद अर्धा कप दह्यामध्ये मिसळून हे मिश्रण स्काल्पवर लावावे. हे मिश्रण अर्धा तास राहू देऊन पूर्ण वाळल्यानंतर केस धुवून टाकावेत.\nकेसांची चमक वाढविण्यासाठी आणि केस मुलायम होण्यासाठी हळद अंड्याच्या बलकामध्ये मिसळून केसांना लावावे. ह्या हेअर मास्कमुळे केस चमकदार होतात, आणि त्याचे टेक्स्चर देखील सुधारते. जर केसांवर थोडीशी लालसर छटा तुम्हाला आवडत असेल, तर केसांना मेहंदी लावताना मेहेंदी, दही आणि त्यामध्ये थोडी हळद घालून हे मिश्रण केसांना लावावे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/01/20/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83/", "date_download": "2019-01-21T20:57:31Z", "digest": "sha1:YLAB3XEVXAIV7UPIJP3PVKWDV4XQAI5J", "length": 10683, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भारतातील प्राचीन सांस्कृतिक इतिहासाचे प्रथमच लंडनमध्ये दर्शन - Majha Paper", "raw_content": "\nकाय होते मुकेश अंबानी यांच्या घरातील कचऱ्याचे; वाचून बसेल तुम्हाला धक्का\nऑडी कारपेक्षाही महाग झाली म्हैस\nभारतातील प्राचीन सांस्कृतिक इतिहासाचे प्रथमच लंडनमध्ये दर्शन\nJanuary 20, 2016 , 11:39 am by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: आसाम, प्रदर्शन, ��ंडन, वृंदावनी वस्त्र\nनवी दिल्ली : १७ व्या शतकात आसाममध्ये हाताने विणली जाणारी मलमल (सिल्क) ब्रिटनमध्ये होणा-या प्रदर्शनात सादर होणार असून वृंदावनी वस्त्र म्हणून हे सिल्कचे कापड त्या काळी ओळखले जात होते. १६८० मध्ये लांपाल तंत्राने तयार केलेल्या सिल्कच्या कापडाचा नऊ मीटरचा तुकडा प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे.\n२१ जानेवारीपासून लंडनमधील ब्रिटिश म्युझियम येथे कृष्णा इन द गार्डन ऑफ आसाम : द कल्चरल कॉन्स्टेक्ट ऑफ इंडियन टेक्स्टाइल या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन सुरू होणार आहे. त्यात ईशान्य भारतातील प्राचीन सांस्कृतिक इतिहासाचे प्रथमच दर्शन होणार आहे. मध्ययुगात आसाममध्ये कृष्णभक्तीची परंपरा होती. वैष्णव पंथीय संत श्रीमंत शंकरदेव यांनी या साठी चळवळ उभारली होती. आजपर्यंत ती सुरू आहे. श्रीकृष्णाचे चरित्र अनेक लीलांनी भारलेले आहे. त्यामुळेच आसाममध्ये कृष्णभक्तीचा महिमा सांगितला जातो. ब्रह्मपुत्रा नदीतील माजुली या बेटावर रास महोत्सवात कृष्णाच्या चरित्रातील अनेक प्रसंगांचे वर्णन केले जाते. कृष्णकथेचा प्रसार गाणे, नाटक, नृत्यातूनच केला जातोच शिवाय वस्त्रोद्योगालाही कृष्णलीलांनी भुलविल्याचे दिसते. त्याचे दर्शन या प्रदर्शनातून होणार आहे. माजुली येथील नृत्यात वापरले जाणारे मुखवटे व वृंदावन वस्त्रावर तयार केलेली तीन मिनिटांची चित्रफीतही ब्रिटनमधील प्रदर्शनात दाखविली जाणार आहे.\nअनेक शतकांपासून आसाममध्ये सिल्क आणि सुती (कॉटन) कापडनिर्मितीची परंपरा असून लांपास तंत्र खास वृंदावन वस्त्र तयार करण्यासाठी वापरले जात होते. यासाठी लाकडी मागावर दोन प्रकारचे आडवे धागे लावले जात होते. १६ व १८ व्या शतकात भरभराटीला आलेली लांपास तंत्राची परंपरा सध्या भारतातून नामशेष झाली आहे. दहाव्या शतकात पुराणात लिहिलेल्या व शंकरदेवांनी नाटकांमधून सांगितलेल्या कृष्ण चरित्रातील प्रसंग सिल्कच्या कापडावर चितारलेले आहेत. अशा १२ तुकड्यांमध्ये पुराणाची पवित्र प्रत ठेवण्यासाठी वापरण्यात येत होती. या कापडावर कालिया मर्दन, बकासुर युद्ध, गोपींची वस्त्र लपविणे असे प्रसंग दाखविले आहेत. शंकरदेव यांची नाटके आजही रास महोत्सवातून पाहायला मिळतात.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T19:33:56Z", "digest": "sha1:4MAX7RWKE5KTTBSON3T7GL2QXTS5CHMP", "length": 8251, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शासकीय कामकाजात मराठी भाषा होणार आणखी सोपी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशासकीय कामकाजात मराठी भाषा होणार आणखी सोपी\nमुंबई : मराठी भाषेचा वापर वाढावा, विविध क्षेत्रात मराठी वापरात यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाने निवडक शब्दकोशांचा समावेश असलेला शासन शब्दकोश भाग-१ चे अॅप तयार केले आहे.\nहे अॅप गुगल प्ले-स्टोअरवरुन मोफत डाऊनलोड करता येणार आहे, तसेच शासन व्यवहारात तसेच न्याय व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांना मराठीतून पर्याय देण्यासाठीभाषा संचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या शब्दकोशांपैकी निवडक शब्दकोशांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे मराठी भाषेतील संवाद वाढण्यास नक्कीच मदत होणार असून लोकांच्या शब्दसंग्रहात आणि ज्ञानातही वाढ होण्यास मदत होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nमेळघाटात बालमृत्यूचे तांडव सुरूच ; 9 महिन्यांत 508 बालमृत्यू\n‘डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खुश असेल’\nबेस्टच्या संपासंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nअनुदानित आश्रमशाळांच्या परिरक्षण अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव \nबेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता\nआयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजाराहून अधिक वाढविणार- कौशल्य विकासमंत्री\nथापाड्या सरकारला आत्मसन्मान आहे की नाही \nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/39866", "date_download": "2019-01-21T20:23:42Z", "digest": "sha1:2GPPJTIOBJYDX5BZJZ4M4NGHYVAX5NS6", "length": 13461, "nlines": 200, "source_domain": "www.maayboli.com", "title": "केरळवासी मायबोलीकर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /केरळवासी मायबोलीकर\n<<केरळच्या गप्पा असं नाव ठीक\nअसं नाव ठीक राहीलं असतं ना \nहा धागा खास प्रियासाठीच\nहा धागा खास प्रियासाठीच उघडलेला दिसतोय.\nहिला नवरा केरळचाच बघा...........कोणी तरी\nगप्पे आधी केरळातली माणसं तरी\nआधी केरळातली माणसं तरी सापडू देत\nमी सोडून केरळात कोणीच मराठी व्यक्ती नाहीये वाट्टं\nमी सोडून केरळात कोणीच मराठी\nमी सोडून केरळात कोणीच मराठी व्यक्ती नाहीये वाट्टं\n>>> मग आम्ही इथे काय तुल लुंगीवाले दिसलो काय...\nमै लुंगी उठाती.. तुमको दिस्को दिखाती...\nए तू काय केर्ळात आहेस काय\nए तू काय केर्ळात आहेस काय\nजाहीर सूचना आमचे अशील\nआमचे अशील मायबोली लेखनस्पर्धा संयोजक (राहणार 'लेखनस्पर्धा २०१३', नोड ४४०१०) या नोटिशीद्वारे सर्व मायबोलीकर लेखकांस, टीपीकरांस, लेख लिहिणार्‍यांस, लेख लिहिण्याचा विचार करणार्‍यांस, लेख लिहायला तयार असूनही वेळ नसणार्‍यांस, आधीच्या 'निबंधस्पर्धा' टायटलामुळे घाबरलेल्यांस खालील जाहीर निवेदन देत आहेत.\nलेख पाठवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१३ आहे.\nसदर स्पर्धेसाठी मायबोलीवर इतरत्र आढळणार्‍या लेखांसारखेच लेख अपेक्षित आहेत. लेखांचे विषय अतिशय सोपे असून ते खाली दिलेप्रमाणे. सदर विषय व त्यांसदर्भातली अधिक माहिती स्पर्धेचे मुख्य कार्यालय नोड ४४०१० येथेही बघावयास मिळतील.\nलेखनस्पर्धेचे विषय भारतातील स्वातंत्र्योत्तर काळाशी निगडित आहेत.\n१. स्वातंत्र्योत्तर काळातील घटना ज्यांचा सकारात्मक परिणाम झाला किंवा होऊ शकेल.\n२. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे अशी व्यक्ती वा संस्था व त्यांचे कार्य. या विषयांतर्गत तुम्ही तुमचे आवडते अभिनेते, कवी, लेखक, गायकगायिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवी संस्था इत्यांदीबद्दल लिहू शकता.\n३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती. भारतीय भाषेतली, भारतात तयार झालेली आणि भारतीय कलावंतानं साकारलेली हवी. या विषयांतर्गत तुम्ही तुम्हांला आवडलेलं कुठलंही पुस्तक, चित्रपट, गाणं, कविता, शिल्प यांबद्दल लिहू शकता.\nवरील तीन विषयांवर एरवीही मायबोलीकर लिहीत असल्याने व वाचणारे सर्व मायबोलीकर मित्र असल्याने त्यांनी टेन्शन, दडपण, भीती, कंटाळा न बाळगता स्पर्धेत लिहिणे आवश्यक ठरते.\nवर दिलेल्या माहितीनुसार सदर लेखनस्पर्धा अतिशय सोपी असल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्याकारणे मायबोलीकरांनी लेख लिहिण्यास घ्यावे, असे जाहीर केले.\nनोटीस क्रमांक - एमबीएलपी४४०१०/२५०८/२०१३\nकसा ग माझा धागा असा बेवारस झाला\nअग रिया तू इथे काय कर्तेय्स \nअग रिया तू इथे काय कर्तेय्स \nआता निवेदन वाचलय्स तर लेखन करून टाक पाहू\nइन्ना अवघडेत विषय विचार केला\nविचार केला लै पण काहीही सुचेना\nमी केंव्हाच परत आले\nबाफ सोडवत नाही पण पुराना प्यार यू नो\nवाटलेल्च रिया इकडेच असणार\nवाटलेल्च रिया इकडेच असणार\nमायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/benefits-of-a-farmer-when-the-belganga-sugar-factory-starts/", "date_download": "2019-01-21T20:24:01Z", "digest": "sha1:3F724CLBFSN3P2SIN26BJLJC65RZ7WGO", "length": 6919, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बेलगंगा सुरु झाल्यास शेतकरी वर्गाचा फायदाच", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबेलगंगा सुरु झाल्यास शेतकरी वर्गाचा फायदाच\nजळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यासह गिरणा परिसरातील जनतेचा विकास व्हावा या दृष्टीने सहकार महर्षि तथा माजी आमदार स्व.रामराव दगडू पाटील, उंबरखेडे ता.चाळीसगाव यांनी या कारखान्याची उभारणी केली. संन १९७७ साली पहिला गळीत हंगाम सुरु केला होता. त्यानंतर बरीच वर्ष कारखाना सुरळीत चालला. मात्र गेल्या ८ ते ९ वर्षापासून कारखाना वाढता कर्जाचा डोंगर व काही वेळेस ऊस ची परवड होत असल्याने लागवड कमी होणे यासह विविध कारणांमुळे कारखाना बंद पडला. मध्यन्तरी निवडणूक होऊन चित्रसेन यशवंतराव पाटील हे चेअरमनपदी विराजमान झाले.त्यानी आपल्या सहकारी संचालक व शिरपुर येथील व्ही.यु.पाटील यांनी गुजरात मधील डभोइवाला यांच्या अर्थिक सहकार्याने कारखाना सुरु करुन यशस्वीरीत्या हंगाम पार पाडला होता. ते 1 वर्ष वगळता कारखान्याच्या धूराळा ऊडाला नाही.\nसद्यस्थितीत कारखाना विक्रीप्रक्रियेत न्यायालयीन लढतीत अटकला होता. कारखाना सुरु झाल्यास ऊस उत्पादक शेतकरी,ऊस तोड़ मजूर वर्ग ,छोटे मोठे व्यावसायिक तसेच बेरोजगार युवक याना सुगीचे दिवस येतील.उसाला चांगला भाव मिळेल.एवढे मात्र निश्चित.\nअन् पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकरांनी दिला शेतक-यांना दिलासा \nदुष्काळाबाबतचा अहवाल लवकरचं सादर करू, केंद्रीय पथकाचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन\nराज्य दुष्काळाच्या खाईत,जलसंपदा मंत्री गरबा खेळण्यात दंग\nरावसाहेब दानवे यांना पराभवाची धूळ चारू : बच्चू कडू\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेन�� उठाव करावा – भुजबळ\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असल्याचं माहित…\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nवाजवा रे वाजवा : हार्दिक पटेल लवकरच बोहल्यावर चढणार\nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/karmala-bazar-samiti-election-the-reputation-of-the-patil-bagal-jagtap-group-is-going-on/", "date_download": "2019-01-21T20:23:43Z", "digest": "sha1:24WVGWEMCPVVPZCINPBRYD5Q5BQG74TB", "length": 11386, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "करमाळा बाजार समिती निवडणूक: पाटील-बागल-जगताप गटाची प्रतिष्ठा पणाला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकरमाळा बाजार समिती निवडणूक: पाटील-बागल-जगताप गटाची प्रतिष्ठा पणाला\nसंजय शिंदे यांच्या भुमिकेकडे तालुक्याचे लक्ष\nकरमाळा- करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीला मुदत वाढ मिळालेली असली तरी\nआगामी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता मिळविण्यासाठी पाटील-बागल-जगताप गटांबरोबरच संजय शिंदे गटांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पहायला मिळणार आहे.या निवडणूकीच्या आडून आगामी विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम रंगणार आहे.या निकालावरच करमाळा विधानसभेची पुढील राजकीय भविष्ये व गणिते स्पष्ट होणार आहेत. पारंपारिक पाटील-बागल-जगताप गटाला ही निवडणूक म्हणजे आरपारची लढाई मानली जात आहे.\nकरमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कधी होणार ही आणखी निश्चित नसली तरी बाजार समिती निवडणूकीसाठी प्रथमच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे ही निवडणूक सर्वांसाठी प्रतिष्ठेची झालेली आहे कारण या निवडणूकीवर आगामी करमाळा विधानसभेची समीकरणे स्पष्ट होणार आहे.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष…\nसोलापूर जिल्ह्यात चांगली करमाळा बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या या समितीची वार्षिक उलाढाल सुमारे ३ ते ४ कोटींच्या पुढे आहे ही बाजार समिती आपल्या ताब्यात आल्यास आगामी विधानसभा सोपी जाईल असा चंग बांधून करमाळा तालुक्यातील नेतेमंडळीनी आपली कंबर या निवडणूकीसाठी चांगलीच कसलेली आहे.\nकरमाळा बाजार समिती निवडणूकीत गटबाजी,पाडापाडी,शह-काटशहाच्या राजकारणात खोलवर जाण्याची शक्यता.कारण या निवडणूकीत प्रथमच शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळालेला आहे.सध्या करमाळा बाजार समितीवर जगताप-पाटील गटाची सत्ता असून सध्यातरी पाटील-बागल-जगताप तसेच संजय शिंदे गट सध्यातरी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केलेली असल्याचे पहायला मिळत आहे.\nमागील २०१४ विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांचा पराभव करून तालुक्यात वर्चस्व निर्माण केले, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आमदार निधीतून विकास कामांच्या जोरावर गेल्या चार वर्षात ग्रामपंचायत आणि जि प निवडणूकीत पाटील गटाला चांगले यश मिळालेले आहे तर आदिनाथ आणि मकाई साखर कारखाना सोडला तर बागल गटाला फारसे यश मिळालेले नाही. तर दुसरी कडे जि प अध्यक्ष संजय शिंदे यांनी मागील विधानसभा तसेच ग्रामपंचायत आणि जि प व पं समिती निवडणूकीत भुवया उंचविणारे कामगिरी केल्यामुळे आगामी बाजार समितीवर काय करिष्मा करणार हे पाहणे उत्सुकतेचे होणार आहे तर सध्याचे बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष जयवंत जगताप यांच्या कडे गेल्या २५ वर्षांपासून बाजार समिती ताब्यात आहे यावेळी ते काय करिष्मा करणार याकडे लक्ष लागून आहे. यांनीही तालुक्यातील जनता कुणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nबाजार समिती निवडणूकीला अवधी असला तरी या निवडणूकीवर तालुक्यातील चार ही गटांचा डोळा आहे, कारण प्रथमच शेतकऱ्यांना मतदान करता येणार आहे याचा फायदा आगामी विधानसभा निवडणूकीसाठी होणार आहे.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nकोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा\nपुणे : भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना…\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\nप्रजासत्ताक दिन चित्ररथ स्पर्धेत कृषी विभागास प्रथम पारितोषिक\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shishir-shinde-will-join-the-shiv-sena-on-june-19/", "date_download": "2019-01-21T20:50:53Z", "digest": "sha1:QDJJZI5A5AVAVDDFFOWM2YD2ARQ4ULZF", "length": 8767, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मनसेला जबर धक्का, शिशिर शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमनसेला जबर धक्का, शिशिर शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार\nमुंबई : मनसे नेते शिशिर शिंदे येत्या 19 जूनला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. याच दिवशी शिंदे सेनेत घरवापसी करणार आहेत. शिवसेनेने मनसेला दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.\nशिवसेना नगरसेवक दिलीप लांडे यांच्या मुलाचा लग्नसोहळा नुकताच वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला, त्याला उद्धव ठाकरे उपस्थित होते, त्या वेळी भेट झाली. उद्धव ठाकरेंसोबत झालेली ही भेट अचानक झाल्याचे शिंदे यांनी सांगितले होते मात्र याच भेटीत शिवसेनेत प्रवेशाविषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष…\nकाही दिवसांपूर्वी बीकेसी येथील एका लग्नसमारंभात उद्धव ठाकरे आणि शिशीर शिंदे यांची भेट झाली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराचकाळ चर्चाही झाली होती.दरम्यान, राम कदम आणि प्रवीण दरेकर यांसारखे बडे नेते मनसेतून बाहेर पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता शिशीर शिंदेंसारख्या जुन्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्यास मुंबई उपनगरात मनसेला आणखी एक मोठे खिंडारपडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nराज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये शिशीर शिंदे यांचा समावेश होता. त्यामुळे मनसेतील अनुभवी आणि जाणते नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मनसेने 2009 साली लढविलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शिशीर शिंदे भांडूप (प.) विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना विधानसभेत मारहाण करणाऱ्या मनसे नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. यामुळे ते बराच काळ चर्चेतही होते.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nएव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना झी युवाचा साहित्य सन्मान पुरस्कार प्रदान\nमुंबई: आपल्या नवनवीन कामगिरीने तसेच बहुरंगी कर्तुत्वाने नेहमीच सोलापूरकरांना आनंदाचा क्षण देणारा एव्हरेस्टवीर आनंद…\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली : सुभाष देशमुख\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sivsena-v-bjp-news/", "date_download": "2019-01-21T20:18:03Z", "digest": "sha1:22XGN7TNDDFTYRSLXQJZY6AT2HLLSLUU", "length": 14498, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या 'ह्या' मंत्र्याला घेरण्याच्या तयारीत भाजप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’ मंत्र्याला घेरण्याच्या तयारीत भाजप\nमुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : मध्यवर्ती निवडणुकीचे बिगुल आता लवकरच वाजतील. ‘एक देश, एक निवडणूक’ हा नारा भाजपने अजेंड्यावर घेतला असल्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीसोबत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आपली रणनीती आखण्यासाठी कंबर कसू लागले आहेत.\nमहाराष्ट्रात सध्या शिवसेना-भाजप युतीच राज्य असले तरी छोटा भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण यावरून नेहमीच एकमेकांची उणी-दुणी काढून या दोन सत्ताधारींमधील संघर्ष अगदी टोकाला गेला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी भाजपवर टीका करत निवडणुका स्वतंत्र लढायची घोषणा केली आहे. तर तिकडे मुख्यमंत्री फडणवीस देखील स्वतंत्र लढण्याची चाचपणी करत आहेत. त्यादृष्टीने त्यांनी पाऊल टाकत आपली रणनीती तयार केल्याचे भाजपच्या गोटातील चर्चेवरून स्पष्ट होत आहे.\nआपल्या सहकारी मित्राला चितपट करायचे असेल तर त्या पक्षाला सर्वाधिक रसद पुरविणाऱ्या वजीराला घेरणे महत्वाचं असल्याचं भाजप मध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे. शिवसेनेत प्रभावशाली नेत्याची त्यामानाने वानवा आहे. सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते हे नेते विधान परिषदेवर आहेत. मात्र सेनेचे विधानसभेतील नेते एकनाथ शिंदे यांचा ठाणे-पालघर जिल्ह्यावर वरचष्मा असून तेच शिवसेनेला निवडणुकीत रसद पुरवू शकतात हे भाजपाने हेरले आहे. त्यामुळे शिंदे यांची राजकीय पकड सैल करणे हा भाजपाचा अजेंडा आहे.\nएकनाथ शिंदेसह ७ आमदार, २ खासदार अशी पक्षाची ताकद त्यांनी लाटेच्या विरोधात देखील ठाण्यात टिकवली नव्हे वाढवली. कल्याण पूर्व मतदारसंघ जवळपास ८०० मतांनी तर कल्याण पश्चिम मतदारसंघ १५००-२००० च्या थोड्याश्या फरकाने पडले. तसेच प्रतिष्ठेच्या ठाणे मनपा निवडणूकित एक हाती सत्ता मिळवत २५ वर्षाची सेनेची सत्ता एकनाथ शिंदेंनी आबादीत ठेवली. मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केलेल्या कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीत सेनेचा महापौर बसवून शिंदेंनी आपली क्षमता नि चुणूक तर दाखवलीच तसेच इतिहासात पहिल्यांदाच ठाणे जिल्हापरिषदेत जवळपास एकहाती�� सत्ता मिळवून सेनेचे अध्यक्ष बसवले. या सर्वच आघाड्यांवर सर्वांना टक्कर देत त्यांनी आपली ताकद दाखवली आहे. ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती, नपा, काही मनपा यात सेना सत्तेत आहे, हे केवळ शिंदे यांच्या करिष्म्यावर.\nस्व. आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झालेले शिंदे शेवटच्या सैनिकापर्यंत पोहचले असल्याने त्यांना ग्राउंड झिरोची माहिती आहे. शिवसैनिकांवर प्रेम करणारा नेता अशी त्यांची छबी असल्याने शिवसैनिक देखील तेवढ्याच कष्टाने कोणत्याही अपेक्षेशिवाय त्यांच्या सोबत उभे राहतात त्याचमुळे प्रत्येक निवडणूक ते विजयासमीप नेताना दिसत आहेत. अतिशय मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांची ओळख राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. बेरजेचे राजकारण हा त्यांच्या राजकारणाचा पिंड असल्याने ते सहजासहजी कुणालाही आपलंसं करू शकतात. सगळयाच पक्ष्यातील लोकप्रतिनिधी-पदाधिकारी यांच्याशी त्यांचा उत्तम संपर्क आहे. एकंदरीत ठाणे-पालघरवर एकनाथ शिंदे यांचा एकछत्री अंमल आहे.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nशिंदेंनी हळू-हळू महाराष्ट्रावर आपली जादू करायला सुरवात केली आहे. पालघर पोटनिवडणूक, कोकण पदवीधर या निवडणुकांमध्ये त्यांचा अतिशय थोड्या मतांनी पराभव आला असला तरी पहिल्यांदाच निवडणूक लढून भाजपच्या नाकात त्यांनी दम आणला होता. पालघरसाठी तर उत्तरप्रदेशातून मुख्यमंत्री योगी यांच्यासह मोठी टीमचं निवडणुकीत उतरली होती. तसेच शिवसेनेतील निम्म्याहून डजनभर अधिक सेनेचे आमदार शिंदे साहेब समर्थक असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात कानावर देखील पडू लागल्या आहेत. त्यामुळेच भाजपला धक्का देण्याची ताकद असणारा एकच नेता सेनेत असल्याचे बोलले जात आहे , ते म्हणजे मंत्री एकनाथ शिंदे.\nत्यामुळे त्यांना घेरण्यासाठी भाजप पूर्णपणे कंबर कसत असून ठाणे-पालघरमधील कोणी आपल्या गळाला लागते का हेही तपासात आहे. परंतु एकनाथरावांची पक्षनिष्ठा, शिवसैनिकांवरील पकड, बेरजेचे राजकारण, विकासाची झालर , प्रेमळ स्वभाव, प्रचंड कष्ट करावयाची क्षमता आदी त्यांच्या गुणांमुळे त्यांना घेरणे भाजपला नक्कीच सोप्पे जाणार नाही. पण भाजप त्यांना रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेल, हे मात्र नक्की.\nआज छत्रपती शिवाजी महाराज भा��पला ‘भलते’ वाटू लागले – आमदार जयंत पाटील\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nवाजवा रे वाजवा : हार्दिक पटेल लवकरच बोहल्यावर चढणार\nअहमदाबाद : २७ जानेवारी रोजी गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकणार आहे. सुरतच्या किंजल…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ;…\n‘लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार…\nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/agriculture-pump-solar-power-chandrakant-bavankule-112730", "date_download": "2019-01-21T21:00:49Z", "digest": "sha1:JPSN4VVETI36SFWUVYV7P55W3LR7UD2W", "length": 13154, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "agriculture pump solar power chandrakant bavankule राज्यातील सर्व कृषिपंपांना 2025 पर्यंत सौरऊर्जा - चंद्रशेखर बावनकुळे | eSakal", "raw_content": "\nराज्यातील सर्व कृषिपंपांना 2025 पर्यंत सौरऊर्जा - चंद्रशेखर बावनकुळे\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nमुंबई - येत्या 2025 पर्यंत राज्यातील सुमारे 45 लाख कृषिपंपांना टप्प्याटप्प्याने सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे कृषिपंपांना दिवसा तसेच पुरेशी व स्वस्त वीज मिळावी, ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी पूर्ण होईल, सोबतच क्रॉस सबसिडी कमी झाल्याने प्रामुख्याने औद्योगिक व वाणिज्यिक वीजदरसुद्धा कमी होतील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.\nते म्हणाले, कृषिपंपांसोबतच राज्यातील नळयोजना व उपसा जलसिंचन योजना संपूर्णपणे सौरऊर्जेवर आणण्याची अंमलबजावणी सुरू आहे. गावांमधील सार्वजनिक पा��ीपुरवठा योजनांचे 7.5 एचपीपर्यंतचे पंप लवकरच सौरपंपांनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. राज्यात 14 हजार 400 मेगावॉटचे अपांरपरिक ऊर्जानिर्मिती करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. येत्या डिसेंबर 2019 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या संस्थांनी सौरऊर्जा प्रकल्प उभारावेत. ही वीज शासन खरेदी करेल. सोबतच केंद्र सरकारच्या \"एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड' कंपनीसोबत (ईईएसएल) 200 मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याचे करार झाले आहेत. ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापन क्षेत्रात सहभागी स्पर्धकांनी आजपर्यंत सुमारे 3928 कोटी रुपयांचे ऊर्जाबचत साध्य केली आहे, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.\nब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीचे महासंचालक अभय बाकरे यांनी मनोगत व्यक्त करताना राज्य शासनाने जाहीर केलेल्या ऊर्जा संवर्धन धोरण 2017 चा विशेष उल्लेख केला. असे धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. हे धोरण इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.\nराज्यात मुबलक वीज असली तरी वीजबचतीला सर्वांनी सर्वप्रथम प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी सर्वस्तरावर प्रबोधन आवश्‍यक आहे.\n- गिरीश बापट, अन्न व पुरवठामंत्री\nदुष्काळात पाणी योजनांना घरघर\nदुष्काळाने थैमान घातले असताना, राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की सरकारप्रमाणेच...\nअधिकृत होर्डिंगवर माननीयांचा रुबाब\nपुणे - माननीयांचा ‘बर्थ डे’, त्यांनी दिलेल्या सण-उत्सवाच्या शुभेच्छा यांसाठी आमच्या अधिकृत जाहिरात फलकांवर-होर्डिंगवर अतिक्रमण केलं जातं. लोकांनी...\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\nविजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त\nपुणे - कोंढवा खुर्द येथील सवेरा ग्रीन पार्क परिसरात सोमवारपासून विजेचा लपंडाव सुरू असून, सलग चार दिवस वीजपुरवठा मधूनच खंडित होत असल्याने नागरिक...\nचिखली - महावितरणच्या पुनर्रचनेत मोशी-चिखली शाखा कार्यालयाचा परिसर आकुर्डी ऐवजी (थरमॅक्‍स च���क) भोसरी उपविभागीय कार्यालयास जोडला जाणार आहे. त्यामुळे...\nपुणे महापालिका अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर\nपुणे : महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी( ता.17) मुख्यसभेत सादर केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ls-2016-diwali-news/diwali-issue-2016-editorial-ablout-casteism-1425229/", "date_download": "2019-01-21T20:25:54Z", "digest": "sha1:MTURDYGJW4XQEEOEUQL3TV6ODPGXM6XI", "length": 11425, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Diwali issue 2016 editorial ablout casteism | संपादकीय : प्रकाशाची आस… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nदिवाळी अंक २०१६ »\nसंपादकीय : प्रकाशाची आस…\nसंपादकीय : प्रकाशाची आस…\nइतके दिवस मराठी हीच महाराष्ट्रातल्यांची ओळख होती.\nसगळ्या महाराष्ट्रभर यंदा पाऊस बरसलाय. मराठवाडय़ाला एरवी त्याचे देणे तसे हातचे राखून असते. यंदा मात्र अपवाद. तिथल्या नद्यांना बरीच वष्रे काठोकाठ भरणेदेखील माहीत नाही. यंदा मात्र त्यांनी काठ ओलांडून पाहिला. मराठवाडय़ातल्या नद्यांना पूर आला.\nतेव्हा महाराष्ट्रात यंदा पीकपाणी चांगले होईल अशी आशा करायला हरकत नाही. बऱ्याच वर्षांनी सगळा महाराष्ट्र दिवाळी साजरी करेल. तरीही या चांगल्या पाऊसपाण्याच्या आनंदाला एक कातरता आहे.\nराज्यात अन्यत्र जे काही घडते आहे त्यामुळेआलेली.\nइतके दिवस मराठी हीच महाराष्ट्रातल्यांची ओळख होती. आता मराठी माणसाला तेवढी ओळख अपुरी वाटू लागली आहे.\nआता त्याला जात लागते. ती नुसती सांगून चालत नाही. उपजातही लागते. तीही नुसती सांगून चालत नाही. कोण्या गावचे, कोण्या कुळातले, कोणाच्या नात्��ातले वगरे तपशीलही लागतो.\nम्हणजे एका माणूसपणाची ओळख पटवण्यासाठी इतके सारे हे आवश्यक घटक. आणि पुन्हा त्यात तुझी ओळख मोठी की माझी, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याच ‘ओळखीतल्यां’ची जमवाजमव.\nबातमी व्यवसायातल्यांनी त्याला छान शब्द काढलाय..\nपरंतु मुदलात शक्ती प्रदíशत करावी लागते का तशी ती लागत असेल, तर तिला शक्ती म्हणावे का तशी ती लागत असेल, तर तिला शक्ती म्हणावे का आणि जे प्रदíशत करीत नाहीत, त्यांच्यात शक्ती नसते का आणि जे प्रदíशत करीत नाहीत, त्यांच्यात शक्ती नसते का खरे शक्तिशाली असतात ते ‘ही बघा माझ्यातली शक्ती खरे शक्तिशाली असतात ते ‘ही बघा माझ्यातली शक्ती’ असे सांगत उगा हिंडत बसतात का’ असे सांगत उगा हिंडत बसतात का ओळख आणि अस्मिता मिरवण्याच्या भाऊगर्दीत संबंधितांनी कधीतरी या आणि अशा प्रश्नांना भिडायची शक्तीही आपल्यात आहे, हेही दाखवायला हवे.\nदिवाळीच्या निमित्ताने याची जाणीव होईल,अशी आशा. आणि समजा, ती जाणीव नाही झाली, तर या सणाच्या निमित्ताने पहाटेच्या सुखद गारव्यात तेवणाऱ्या दिव्यांकडे पाहायचे.\nलक्षात येईल, की मिरवण्याची, शक्तिप्रदर्शनाची गरज अंधाराला असते; प्रकाशाला नाही.\nअशा प्रकाशाची आस तुम्हा-आम्हाला लागो, या शुभेच्छांसह..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-21T19:52:38Z", "digest": "sha1:ZGIOY3L26QALRYG7CEC7P7YW3CQSE3Y6", "length": 18217, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माहिती अधिकाराचा खेळखंडोबा (अग्रलेख) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमाहिती अधिकाराचा खेळखंडोबा (अग्रलेख)\nमहाराष्ट्र सरकारने गेले अनेक दिवस मुख्य माहिती आयुक्‍त आणि तीन माहिती आयुक्‍तांची पदेच भरली नसल्याची बाब माहितीच्या अधिकारातील कार्यकर्ते शैलेश गांधी यांनी सरकारच्या निदर्शनाला आणून देताना, सरकार या कायद्याची पद्धतशीर गळचेपी करीत असल्याचा आरोप केला आहे. माहिती आयुक्‍तांची नियुक्‍तीच नसल्याने अपिलात आलेली हजारो प्रकरणे प्रलंबित राहिली असून, या कायद्याचा मूळ हेतूच त्यामुळे डावलला जात असल्याची वस्तुस्थितीही त्यांनी निदर्शनाला आणून दिली आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने पहिल्यापासूनच या कायद्याला बगल देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.\nमाहिती अधिकारात करण्यात आलेला प्रत्येक अर्ज काहीना काही कारण देऊन फेटाळून लावायचा आणि त्याच्या अपिलात जर कोणी गेले तर तेथे माहिती आयुक्‍तांचीच नेमणूक नसल्याने तेथेच तो अर्ज प्रलंबित ठेवायचा. शेवटी अर्ज करणारा कंटाळून थकतो आणि तो विषय सोडून देतो. हा सारा प्रकार भ्रष्टाचाराच्या विरोधात “राणाभीमदेवी थाटात’ घोषणाबाजी करणारांना शोभणारा नाही.\nकेंद्रीय पातळीवरही माहिती आयुक्‍तांच्या नेमणुकीबाबत चालढकल केली गेली आहे. माहिती अधिकारात करण्यात आलेला प्रत्येक अर्ज काहीना काही कारण देऊन फेटाळून लावायचा आणि त्याच्या अपिलात जर कोणी गेले तर तेथे माहिती आयुक्‍तांचीच नेमणूक नसल्याने तेथेच तो अर्ज प्रलंबित ठेवायचा. शेवटी अर्ज करणारा कंटाळून थकतो आणि तो विषय सोडून देतो. हा सारा प्रकार भ्रष्टाचाराच्या विरोधात “राणाभीमदेवी थाटात’ घोषणाबाजी करणारांना शोभणारा नाही. माहिती अधिकारामुळे आज सामान्य माणसाच्या हातात सरकारी तिजोऱ्यांच्या चाव्याच देण्यात आल्या आहेत. पण त्या अधिकारालाच पद्धतशीर सुरूंग लावण्याचे काम महाराष्ट्रात आणि केंद्रात सातत्याने झाले आहे. केंद्रात पंतप्रधान कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात वेळोवेळी अर्ज केले गेले आहेत; पण त्या अर्जाला कशा वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या, याच्या बातम्या वृत्तपत्रांतून अधूनमधून झळकत असतात.\nमध्यंतरी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यातील विमान खर्चावर किती खर्च झाला अशी विचारणा करणारा अर्ज पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आला होता. पण त्या कार्यालयाने त्यावर उत्तर न देता, हा अर्ज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे ढकलला. या मंत्रालयानेही हे रेकॉर्ड आमच्याकडे नाही, असे सांगून त्याची माहिती देण्यास टाळाटाळ केली. अर्जदाराने चिकाटीने माहिती आयुक्‍तांकडे त्याचा पाठपुरावा केल्यानंतर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला ही माहिती जमवून, ती अर्जदाराला देण्यास सांगण्यात आले. माहितीच्या अधिकारात एखाद्या प्रकरणाची जितक्‍या सुलभ पद्धतीने माहिती मिळणे अपेक्षित आहे, तितकी सुलभता या बाबतीत राखली गेलेली नाही. “एक तर माहितीच उपलब्ध नाही,’ असे सांगून तो अर्ज डावलायचा किंवा अपुरी माहिती सादर करून अर्जदाराला त्यावर अपिल करणे भाग पाडायचे, असा हा सारा मामला आहे. सर्वसामान्य अर्जदार अपिलात वगैरे जाण्याच्या भानगडीत पडत नाही.\nशैलेश गांधी हे स्वत: माजी माहिती आयुक्त आहेत. त्यांनी राज्याच्या चार विभागातील माहितीच्या अधिकारातील अपिलातील किती प्रकरणे प्रलंबीत आहेत याची आकडेवारीच मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात सादर केली आहे. त्यानुसार नाशिक विभागात 9931, पुणे विभागात 8647, अमरावती विभागात 9026 आणि मुंबई विभागात 4870 अशी प्रकरणे प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजे सहापैकी या चार विभागातील प्रलंबित अर्जांची संख्याच 32 हजाराच्या आसपास आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणातील अर्ज केवळ माहिती आयुक्‍तांची नेमणुक झालेली नाही, म्हणून प्रलंबित राहणार असतील, तर या सरकारला स्वत:ला कार्यक्षम वगैरे म्हणवून घेण्याचा अधिकार आहे काय, असा प्रश्‍न आपोआपच उपस्थित होतो. सरकार जर स्वत:ला स्वच्छ समजत असेल, तर माहिती लपवण्याचा हा खटाटोप त्यांनी करण्याची गरजच काय उलट स्वच्छ प्रतिमेच्या सरकारने माहिती अधिकार कायद्याला पूर्ण वाव देणे अपेक्षित आहे. याचा अर्थ सरकारी कामकाजात निश्‍चितच काही तरी खोट आहे, असे म्हणावे लागते.\nमाहितीचा अधिकार हे भ्रष्टाचार निर्मूलन प्रक्रियेतील एक महत्त्वाचे हत्यार आहे. सरकारला भ्रष्टाचार-मुक्‍तीची जर खरोखरच कळकळ असती तर त्यांनी या विषयाची इतकी हेळसांड केली नसती. अनेक विषय माहिती अधिकार कक्षेतून वगळून हा कायदाच बोथट करण्याचा कसोशीचा प्रयत्न मागील काळात झाला आहे. सरकारच्या मानसिकतेवर आता या कायद्याचे भवितव्य अवलंबून राहिलेले दिसते आहे. त्यांची मानसिकता काही या कायद्याला पुरेपूर वाव देण्यासाठी अनुकूल दिसत नाही. लोकपाल कायद्याचीही मोदी सरकारने अशीच विल्हेवाट लावली आहे. या सरकारला सत्तेवर येऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत; पण त्यांनी अजून लोकपालाची नियुक्ती केलेली नाही. ज्यांच्याकडे लोकपालांच्या नियुक्‍तीचे धाडस नाही, ते मोदी स्वत:ला “भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ’ म्हणून मिरवून घेताना दिसतात, हे अधिक हास्यास्पद आहे. लोकसभेत अधिकृत विरोधी पक्ष नेता नाही, हे पोकळ कारण देऊन, त्यांनी लोकपालांची नियुक्ती रखडून ठेवली आहे. या विषयी सुरुवातीपासून जनआंदोलन करणारे अण्णा हजारे यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर आता जरा सरकारला जाग आलेली दिसते आहे. त्यांनी याची प्रक्रिया सुरू करण्याचा देखावा सुरू केला आहे. माहितीचा अधिकार आणि लोकपालाची नियुक्ती या दोन मुख्य मुद्यांविषयीच सरकारची अनास्था असेल तर हे सरकार भ्रष्टाचार विरोधातील मानसिकतेचे आहे असे कसे म्हणणार\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजीवनगाणे : खरी सुंदरता\nलेटर्स फ्राॅम इजिप्त : इजिप्शियन ममीज\nमायक्रो स्क्रीन्स : खीर…\nप्रेरणा : सांडपाण्याच्या स्वच्छतेतून परिवर्तन\nकलंदर : संपविणारा संप\nबंदी उठली, नैतिकतेचे काय\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nजो जे वांछील तो ते लाहो…(अग्रलेख)\nआपण इतके भाबडे का असतो\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/crisis-of-crisis-in-the-state-governor/", "date_download": "2019-01-21T19:49:17Z", "digest": "sha1:XLYEDIDNOE6P5CG2BBCBGA546LP4J2XH", "length": 11574, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यात पाण्याचे संकट गंभीर – राज्यपाल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराज्यात पाण्याचे संकट गंभीर – राज्यपाल\n12 प्रगतीशील शेतकऱ्यांना लॅपटॉपचे वाटप\nमुंबई – राज्यात पाण्याचे संकट गंभीर रूप धारण करत असून अनेक तालुक्‍यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या दृष्टीने पाण्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज झाली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.\nजल व्यवस्थापन, फलोत्पादन, अन्नप्रक्रिया, पशु संवर्धन यांसह विविध क्षेत्रात वैशिष्ट्‌यपूर्ण कामगिरी केलेल्या 12 शेतकऱ्यांना आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राजभवन येथे लॅपटॉप भेट देऊन गौरव केला. जून महिन्यात दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहोळ्यात सन्मानित केलेल्या या शेतकऱ्यांना आपल्यातर्फे लॅपटॉप देण्याचे राज्यपालांनी आश्वासन दिले होते, त्यानुसार आज लॅपटॉप वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.\nकार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी विनोदा, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग व इतर मान्यवर उपस्थित होते. कृषी ही भारताची संस्कृती असून शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीचा सामना करीत देशाला अन्न धान्यामध्ये स्वयंपूर्ण केले. मात्र आज शेतजमीन अनेक तुकड्यांमध्ये वाटली जाऊन शेतकऱ्यांकडील सरासरी जमीन अतिशय घटली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण गोष्टींचा अंगीकार केल्यास शेतकरी संपन्न होईल, असे राज्यपालांनी सांगितले.\nआजचा शेतकरी शिक्षित आहे. त्याला तंत्रज्ञानाची आवड आहे. त्यामुळे कृषी संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. गटशेती केल्यास शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे मत कृषी सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले. संजय ज्ञानोबा शिंदे (नेकनूर, जि. बीड), ब्रम्हदेव नवनाथ सरडे, (सोगाव, जि. सोलापूर), दत्तात्रय गणपतराव गुंडावार, (भद्रावती, जि. चंद्रपूर), ईश्वरदास धोंडीबा घनघाव, (डोंगरगाव, जि. जालना), बाळासाहेब गीते, (जि. उस्मानाबाद), अशोक राजाराम गायकर, (जिल्हा रायगड), शरद संपतराव शिंदे, (जि. नाशिक), लक्ष्मण जनार्दन रासकर, (जि. नाशिक), सौ.विद्या प्रल्हाद गुंजकर, (जि. बुलढाणा), सुधाकर मोतीराम राऊत, (जि बुलढाणा), ताराचंद चंद्रभान गागरे (जि. अहमदनगर), श्रीकृष्ण सोनुने (जि. अहमदनगर) अशी पुरस्कारार्थी शेतकऱ्यांची नावे आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nसमृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे नाव द्या \nविरोधकांची महाआघाडी ही कमजोर – केशव उपाध्ये\nमालेगावात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या\nमेळघाटात बालमृत्यूचे तांडव सुरूच ; 9 महिन्यांत 508 बालमृत्यू\nआता रेशनिंग दुकानात बॅंकिंग सुविधा\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rahul-gandhi-comments-on-narendra-modi/", "date_download": "2019-01-21T21:00:31Z", "digest": "sha1:T2KRV7GMOS3AXAAOZIRQOXJMDBC3C7LI", "length": 6889, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आम्ही मोदींच्या चुकांकडे बोट दाखवतो. मात्र पंतप्रधान पदाचा अनादर करत नाही", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआम्ही मोदींच्या चुकांकडे बोट दाखवतो. मात्र पंतप्रधान पदाचा अनादर करत नाही\nटीम महाराष्ट्र देशा: आम्ही भाजप आणि मोदींच्या चुकांकडे बोट दाखवतो. मात्र पंतप्रधान पदाचा अनादर करत नाही. तर नरेंद्र मोदी हे विरोधात असताना पंतप्रधानांचा अपमान करायचे, म्हणत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टिका केली आहे. राहुल गांधी यांनी बनासकांठामध्ये पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या ���ोशल मीडिया टीममधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका –…\n‘संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना…\nसध्या गुजरात विधानसभेसाठीच्या प्रचाराने जोर धरला आहे. मैदानावरील प्रचारा सोबतच सोशल मिडीयावर देखील भाजप विरुद्ध कॉंग्रेसचा सामना रंगला आहे. पुढे बोलताना पंतप्रधान मोदींना टोला लगावत ‘ कॉंग्रेसकडे सोशल मिडिया प्रचाराची धुरा सांभाळनारी तीन ते चार जणांची टीम आहे. मी त्यांना काही सूचना देतो. मात्र मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत बसत नाही’ अशी टिका त्यांनी केली आहे.\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं होतं’\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nहुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ. कुमार सप्तर्षी\nपुणे : 'इंग्रजांना घालवण्याइतकाच मोदीरूपी हुकूमशाही विरुद्धचा लढा महत्वाचा असून लोकसभा निवडणुकीद्वारे ही हुकूमशाही…\nभाजप पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिला, तर पक्ष सोडू – शत्रुघ्न…\n‘लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार…\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/no-wet-trash-to-be-collected-in-mumbai-271190.html", "date_download": "2019-01-21T20:39:30Z", "digest": "sha1:MYRAOJ34GRAKYMMUVPPR6PANOV566OCX", "length": 14265, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईच्या वसाहतींमध्ये ओला कचरा उचलला जाणार नाही", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nमुंबईच्या वसाहतींमध्ये ओला कचरा उचलला जाणार नाही\nसुरूवातीला मुंबईतल्या ५ हजार रहिवासी इमारतींमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. झोपडपट्यांचा कचरा मात्र बीएम��ीचं उचलणार आहे. पण आयुक्तांनी परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप करत या निर्णयाची अंमलबजावणी लगेच करु नये अशी मागणी केलीय.\nमुंबई,02 ऑक्टोबर: आजपासून मुंबईतल्या वसाहतींमधून ओला कचरा उचलला जाणार नाही. मुंबईतल्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेनं हा उपाय शोधून काढलाय. पण महापालिकेच्या या निर्णयावर काही नगरसेवक नाराज असल्यामुळे तुर्तास ज्यांना लगेच या निर्णयाची अंमलबजावणी करु नये अशी मागणी केली जातेय. त्यामुळे ज्यांना लगेच शक्य नाही. त्या वसाहतींना लिखित परवानगी घेऊन पुढील तीन महिन्याच्या आत उपाययोजना करता येणार आहे.\nमहात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्तानं हा ऐतिहासिक निर्णय लागू करणार आहे. मुंबईत दररोज ९ लाख मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. यातला ओला कचरा बीएमसीनं न उचलण्याचा निर्णय घेतलाय. सुरूवातीला मुंबईतल्या ५ हजार रहिवासी इमारतींमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. झोपडपट्यांचा कचरा मात्र बीएमसीचं उचलणार आहे. पण आयुक्तांनी परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप करत या निर्णयाची अंमलबजावणी लगेच करु नये अशी मागणी केलीय. मुंबईत दररोज ९ मेट्रीक टन कचरा तयार होतो. त्यापैकी फार थोड्यावर प्रक्रिया होते. प्रक्रिया केल्यामुळे दीड मेट्रीक टन कचरा कमी झालाय. पण कचऱ्याचे वर्गीकरण केल्यास सगळ्याच कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नागरिकांवर देण्यात आली आहे.\nवर्षानूवर्ष कचरा साठून मुंबईत कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कुठलीच यंत्रणा बीएमसीकडे नाही. ओला आणि सुका कचरा एकत्र करण्यात आल्यानं या कचऱ्यापासून काहीच तयार केलं जावू शकत नाही. आणि आता कचरा टाकायला जागा शिल्लक नाही. त्यामुळे बीएमसीनं हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. ज्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद द्यायला सुरुवात केलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/05/182-bikes-without-helmets-lost-their-lives-last-year/", "date_download": "2019-01-21T20:54:59Z", "digest": "sha1:K7F4W54BT2ZCDMHZ2HVV4GLVLL4VBJE6", "length": 9094, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हेल्मेट न घालणाऱ्या १८२ दुचाकीस्वारांना मागील वर्षी गमावावा लागला जीव - Majha Paper", "raw_content": "\nकेळ्यांच्या सालींचा करा असाही वापर\nआता वयस्करसुध्दा तरूण होतील\nहेल्मेट न घालणाऱ्या १८२ दुचाकीस्वारांना मागील वर्षी गमावावा लागला जीव\nJanuary 5, 2019 , 12:31 pm by माझा पेपर Filed Under: पुणे, मुख्य Tagged With: पुणे वाहतूक पोलीस, हेल्मेटसक्ती\nपुणे – हेल्मेट न घालणाऱ्या १८२ दुचाकीस्वारांना मागील वर्षी आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर दुचाकीस्वारांनी केल्यास अपघातामध्ये डोक्‍याला मार बसण्याचे प्रमाण कमी होऊन मृत्यू व जखमींचे प्रमाणही घटेल, असा विश्‍वास वाहतूक विभागाचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.\nवेगवेगळ्या कारणांमुळे दुचाकीस्वार हेल्मेट घालण्याचे टाळतात. भरधाव वाहन चालविल्यामुळे अथवा रस्त्याच्या कडांवरून दुचाकी घसरूनही अपघात होतात. दुचाकीस्वारांना बहुतांश अपघातांमध्ये सर्वाधिक फटका बसत असल्याचे चित्र आहे. धडक बसल्यानंतर दुचाकीस्वार डाव्या किंवा उजव्या बाजूला पडतात. त्यामुळे दुचाकीस्वार पहिल्यांदा डोके रस्त्यावर आपटून गंभीर जखमी होतो. काहीवेळा डोक्‍याला खरचटलेले असते, प्रत्यक्षात मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू होतो.\nदुचाकीस्वाराला दुचाकी व समोरील वाहन भरधाव असल्यास अपघात होऊन जीव गमवावा लागतो. रस्ता दुभाजक किंवा रस्त्याकडेला असणाऱ्या एखाद्या वस्तूवर डोके आपटून दुचाकीस्वारांचा अपघातामध्ये मृत्यू होत असल्याची सद्यःस्थिती आहे. दुचाकीस्वारांनी विशेषतः शहरातील व शहरालगतचे रस्ते, महामार्ग, मोठे रस्ते, धोकादायक वळणांवर झालेल्या अपघातांमध्ये हेल्मेट न घातल्यामुळे त्यांनी जीव गमावल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक पोलिस दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचे आवाहन करीत आहेत.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kambli-annapurna-Sugar-factories-issue/", "date_download": "2019-01-21T19:56:42Z", "digest": "sha1:3EEF3LWZV5DLB7M2IV2O7QCV3ESJC4YE", "length": 7536, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नोव्हेंबरपासून अन्‍नपूर्णा शुगरतर्फे गाळपास प्रारंभ : घाटगे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नोव्हेंबरपासून अन्‍नपूर्णा शुगरतर्फे गाळपास प्रारंभ : घाटगे\nनोव्हेंबरपासून अन्‍नपूर्णा शुगरतर्फे गाळपास प्रारंभ : घाटगे\nअन्‍नपूर्णा साखर कारखान्याचे सर्वांनी जास्तीत जास्त शेअर्स घ्यावेत. कारण स्वाभिमानी सभासद, कार्यकर्त्यांच्या पाठबळावर नोव्हेंबर 2018 च्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत कारखाना उसाचे गाळप करेल. असा ठाम विश्‍वास संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार संजय घाटगे यांनी व्यक्‍त केला. केनवडे (ता. कागल) येथे कारखाना कार्यस्थळावर आयोजीत विशेष सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आनंदा तळेकर होते. यावेळी शिक्षण सभापती अंबरिश घाटगे प्रमुख उपस्थित होते.\nश्री घाटगे म्हणाले, ‘कारखान्यासाठी सत्तर फूट उंचीचा डोंगर फोडून 35 फूटांची दहा एकरांत समांतर लेवल केली आहे. येत्या पाच महिन्यात कारखान्याला आवश्यक असणार्‍या सर्व इमारती पूर्ण होतील. आणि आठ महिन्यांत म्हणजेच 20 आक्टोबरपर्यंत पूर्ण मशनरी बसतील. त्या पुढील पंधरा दिवसांत वॉटर ट्रायल होऊन पाच ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान कोणत्याही परिस्थितीत अन्‍नपूर्णा साखर कारखाना उसाचे गाळप करेल. पूर्वीच्या नियोजीत ग्लुकोज प्रकल्पाच्या शेअर्स रकमेमुळे या अन्‍नपुर्णा साखर कारखान्याचा पाया घट्ट झाला आहे. असे स्पष्ट करून श्री घाटगे म्हणाले,’ कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन एक हजार पाचशे मे. टन असून ती दोन हजार मेट्रिक टन वाढवता येइल. यामधून केमिकल विरहित 1 लाख 20 हजार किलो गूळ पावडर तयार होईल. यापैकी एक लाख किलो गूळ पावडर विक्रीचे नियोजन झाले आहे.\nमाजी पंचायत समिती सभापती दत्तोपंत वालावलकर यांनी हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी धनराज घाटगे, मारुती गायकवाड यांनी मनोगत व्यक्‍त केले. स्वागत दिलीपसिंह पाटील यांनी केले. कार्यक्रमास विश्‍वास दिंडोर्ले, ए. वाय. पाटील, गुणाजीकाका निंबाळर, धनाजी गोधडे, तानाजी पाटील, सोनुसिंह घाटगे, संतोष ढवण, शिवसिंह घाटगे, रणजित मुडूकशिवाले उपस्थित होते. सुभाष करंजे यांनी आभार मानले.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे योगदान\nकारखान्याच्या प्रगतीत मोलाचा वाटा ठरणार्‍या रस्त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोलाचे योगदान झाल्याचे स्पष्ट करून संजय घाटगे म्हणाले, या कारखान्याला लागणारा मुख्य रस्ता अतिशिय अरुंद होता. तो रुंदीकरण करून चांगला दर्जाचा करून देण्याचे अभिवचन त्यांनी दिल्याचे सांगितले.\nथकीत एफआरपीसाठी ३९ कारखाने आयुक्तालयाच्या रडारवर\nनिवडणूक आयोगाने हॅकर्सचा दावा फेटाळला\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nफांद्या तोडतानां विद्युत तारेला लटकलेल्याची सुटका\nआता बसप आमदार गरळले : भाजप आमदार साधना सि��ह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/3rd-test-62-5-a-rashid-to-c-pujara-62-4-runs-203-2/", "date_download": "2019-01-21T20:51:49Z", "digest": "sha1:TLWTK4MQHPTETZCSHXI72CK2CDI5QSHB", "length": 7765, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल", "raw_content": "\nतिसऱ्या कसोटीत टीम इंडियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल\nतिसऱ्या कसोटीत टीम इंडियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल\n इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडे ३७७ धावांची मोठी आघाडी आहे.\nइंग्लंडचा पहिला डाव १६१ धावांतच काल कोलमडला. यामुळे भारताने पहिल्या डावात १६८ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाखेर २ बाद १२४ धावा केल्या होत्या.\nआज कालच्या २ बाद १२४ वरुन पुढे खेळायला सुरुवात करणाऱ्या भारताने ६६ षटकांत २०९ धावा केल्या आहेत.\nकर्णधार विराट कोहली ११३ चेंडूत ६१ तर चेतेश्वर पुजारा १८८ चेंडूत ६५ धावांवर खेळत आहे. दोन्ही खेळाडूंनी अर्धशतके केली असुन शतकी खेळीकडे वाटचाल सुरु केली आहे.\nमालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला या कसोटीत विजय महत्त्वाचा आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–तिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\n–आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघ��ंचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC/", "date_download": "2019-01-21T19:37:04Z", "digest": "sha1:FOZUXVLFKFKNFYRPXB5VAHHGUWWHCJKN", "length": 8929, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देशातील सर्वाधिक नव्या बनावट नोटा गुजरातमधून जप्त | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदेशातील सर्वाधिक नव्या बनावट नोटा गुजरातमधून जप्त\nनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर २०१६रोजी देशात नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या. मात्र नोटबंदी पासून ते आतापर्यंत नव्या बनावट नोटा जप्त केल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात गुजरात अव्वल स्थानी आहे.\nजानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत गुजरातमधून ५०० आणि दोन ��जार रुपयांच्या सर्वाधिक बनावट नोटा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत संपूर्ण देशातून ६.७७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्यात गुजरातममध्ये २.३१ कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत\nतर मिझोराम दुसऱ्या स्थानावर असून तिथून १.२३ कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. . एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत संपूर्ण भारतातून ५०० रुपयाच्या २५,५६८ आणि २ हजाराच्या ३३,३०४ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nकुंभ मेळा: तृतीयपंथीयांच्या आखाड्याने पवित्र कुंभस्नानासाठी लावली हजेरी\nसाधू लोकांना मिळणार पेन्शन मिळणार- योगी आदित्यनाथ\nशिवकुमार स्वामींचे वयाच्या १११ वर्षी निधन\nजम्मु काश्‍मीरात स्थीर सरकार देऊ – राम माधव\nअफगाणिस्तानबाबत पाकच्या वक्‍तव्यावर भारताचा तीव्र आक्षेप\nसाधना सिंहच्या मायावतीवरील टीकेवर एनसीडब्ल्यूची हरकत\nमहाराष्ट्रातील सहा खासदारांचा “संसदरत्न’ पुरस्कार देवून गौरव\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/14219", "date_download": "2019-01-21T20:50:08Z", "digest": "sha1:VYTW6MRDZWSJQCA77C6DWGPMSVPNVBCQ", "length": 6287, "nlines": 133, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बोलगाणी- प्रवेशिका १४- (स्वरा) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बोलगाणी- प्रवेशिका १४- (स्वरा)\nबोलगाणी- प्रवेशिका १४- (स्वरा)\nवयः ३ वर्ष ६ मह���ने\nमराठी भाषा दिवस स्पर्धा\nगोड आहे. ते मध्येच 'आणि\nगोड आहे. ते मध्येच 'आणि', 'पुढे काय' असं कसलं भारी विचारतोय तो..\n' असं कसलं भारी विचारतोय तो>>>>. खरचच\nवेळ माझी झाली आता धोपेची. लै\nवेळ माझी झाली आता धोपेची. लै गोड आहे.\nते 'आणि', 'पुढे काय' खरंच धमाल आहे.\n वेळ माझी झाली आता\n वेळ माझी झाली आता धोपेची\nकिती निरागस आहे दिसणं, गाणं\nकिती निरागस आहे दिसणं, गाणं म्हणणं सगळंच\n' असं कसलं भारी विचारतोय तो..\nछान. ह्या व्हिडीओला सुरवातीला\nछान. ह्या व्हिडीओला सुरवातीला प्रॉब्ल्म मलाच आला की बाकीच्यांनाही आला\nकिती निरागस आहे दिसणं, गाणं\nकिती निरागस आहे दिसणं, गाणं आणि 'पुढे काय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस स्पर्धा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/dinosaur-disappearance-frog-117071200013_1.html", "date_download": "2019-01-21T19:51:20Z", "digest": "sha1:FUXP7B443OYACMV2FIZM6WKVRZLKYZSS", "length": 10804, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डायनासोर विलुप्त झाल्यानंतर बेडकांची उत्पत्ती | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडायनासोर विलुप्त झाल्यानंतर बेडकांची उत्पत्ती\nसुमारे 6.6 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरून विशालकाय डायनासोर जवळपास तीन चतुर्थांश जीवनसृष्टी नष्ट झाली होती. डायनासोरचे समूळ उच्चाटन करणार्‍या प्रचंड उलथापालथीच्या या घटनेनंतर पृथ्वीवर मदत मिळाली होती, असे एका नव्या अध्ययनात आढळून आले आहे.\nशास्त्रज्ञांनी या अध्ययनाच्या मदतीने बेडकांच्या विकास क्रमाशी संबंधित कोडे उलगडल्याचा दावा केला आहे. त्यात त्यांना असे दिसून आले की त्याकाळी पृथ्वीवरून डायनासोरसह तीन- चतुर्थांश जीवन विलुप्त झाले होते.\nत्यानंतर आ‍धुनिक बेडकांच्या तीन प्रजाती एकाच वेळी प्रकट झाल्या व विकसित होत गेल्या. ही घटना 6.6 कोटी वर्षांपूर्वींच्या क्रीटेशस कालखंडाची समाप्ती आणि पेलियोजीन काळच्ा प्रारंभाच्या वेळी झाली होती. अमेरिकेतील फ्लोरिडा म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचे शास्त्रज्ञ डेव्हिड ब्लॅकबर्न यांनी सांगितले की डायनासोर पृथ्वीवरून नामशेष होईपर्यंत बेडकांची उत्पत्ती झाली नव्हती, असे या अध्ययनातून स्पष्ट होते.\nत्याकाळी जंगले उद्ध्वस्त होण्यासह पर्यावरणामध्ये मोठे बदल घडून आले होते. अर्थात या बदलांमुळेच बेडकांना विकसित होण्यास मदत मिळाली, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nकिशोरवयीन मुलांमध्ये गेमिंगचे वेड\nवास्तूप्रमाणे डायनिंग रूम (भोजन गृह) कसा असावा\nवयस्कर पित्याची मुले निघतात तल्लख बुध्दीचे\nकशात आहे परम आनंद\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nजाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे\nचांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...\nसाखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार\nस्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/new-academic-streams/articleshow/67439680.cms", "date_download": "2019-01-21T21:30:18Z", "digest": "sha1:ZX64UFUL7S2HTIJJLYKKAJ5OE35MLNSW", "length": 11534, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dhavte Jag News: new academic streams - नवा शैक्षणिक प्रवाह | Maharashtra Times", "raw_content": "\nसूपरमूनचं घडलं दर्शनWATCH LIVE TV\nमुक्त विद्यापीठांच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेले मुक्त माध्यमिक प्रमाणपत्र मंडळ (ओपन एसएससी बोर्ड) ही नव्या शैक्षणिक प्रवाहाची सुरुवात आहे...\nमुक्त विद्यापीठांच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेले मुक्त माध्यमिक प्रमाणपत्र मंडळ (ओपन एसएससी बोर्ड) ही नव्या शैक्षणिक प्रवाहाची सुरुवात आहे. या निर्णयामुळे क्रीडा आणि कलाक्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या तसेच आर्थिक परिस्थिती अथवा शारीरिक अक्षमतांमुळे नियमित शाळेत न जाऊ शकणाऱ्या मुला-मुलींसाठी शिक्षणाचे नवे दालन खुले होईल. या मुक्त अभ्यास मंडळातर्फे पाचवी, आठवी आणि दहाव्या वर्गाची परीक्षा होईल. जून आणि डिसेंबरात ती होईल. या रचनेमुळे क्रीडास्पर्धांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे शाळेतील अनुपस्थितीची चिंता खेळाडू आणि त्यांच्या पालकांना राहणार नाही. कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांनासुद्धा अभ्यासाऐवजी आवडीच्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यास आणि त्याचा सराव करता येईल. अर्थात, पालक या संकल्पनेला कसा प्रतिसाद देतात, यावर बरेच अवलंबून असेल. कारण, 'चांगला अभ्यास कर म्हणजे चांगली नोकरी मिळेल,' ही मानसिकता आजही आहेच. धंदा करू इच्छिणाऱ्या तरुणांचा हिरमोड करणारेच अधिक. खेळ किंवा संगीत, नाट्य, नृत्य अशा कला उत्पन्नाचे साधन होऊ शकतात, याचा विचारही गंभीरपणे होत नाही. प्रमाणपत्र जमा करून दहावीत जादा गुण मिळवण्यासाठीच एका विशिष्ट स्तरापर्यंत खेळण्याची मुभा पाल्यांना पालक देतात. विद्यार्थ्याच्या आवडीचा आणि इच्छेचा विचार न करता शिक्षण लादले जाते. या सक्तीने विद्यार्थ्यांना येणारे नैराश्य आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, हा स्वतंत्र विषय आहे. अनेक देशांत मुलांचा कल पाहूनच शिक्षण दिले जाते. त्याचा फायदा त्या देशांना झाला आहे. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही भारताला स्वतंत्र शैक्षणिक धोरण नाही. ब्रिटिशकालीन 'कारकून निर्मितीचा' कारखाना चालूच असल्याची टीका जाणकार व अभ्यासक आजही करतात. मुक्त शिक्षण मंडळाच्या निमित्ताने सरकारने स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. या सकारात्मक उपक्रमाला योग्य प्रतिसाद मिळायला हवा.\nमिळवा धावते जग बातम्या(Dhavte Jag News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nDhavte Jag News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nलखनऊहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगो विमानात बिघाड\nलंडन हॅकेथॉनवर निवडणूक आयोगाचे ताशेरे; कायदेशीर कारवाई करणार\nकर्नाटकः काँग्रेस आमदारावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा\nकर्नाटक: कारवारजवळ बोट बुडून ८ जणांना जलसमाधी\nइराण लष्कराचा सीरियावर हल्ला\nधावते जग याा सुपरहिट\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/kishori-pai", "date_download": "2019-01-21T19:58:36Z", "digest": "sha1:P2DFCAQVHQH5IU6A4U6J5PXLFPAXDTNU", "length": 12233, "nlines": 348, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक सौ किशोरी पै यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nडॉ. सौ किशोरी पै\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nडॉ. सौ किशोरी पै ची सर��व पुस्तके\nप्रथमोपचार ( हैन्डबुक ऑफ फर्स्ट एड )\nडॉ. सौ किशोरी पै\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-jambhekar-journalist-award-distribution-phaltan-112539", "date_download": "2019-01-21T20:32:54Z", "digest": "sha1:AHQCZISKRBJ7OKCVQDPFQS5OFVR4HL57", "length": 15576, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Jambhekar Journalist Award distribution in Phaltan जांभेकर पत्रकार पुरस्कारांचे फलटण येथे मंगळवारी वितरण | eSakal", "raw_content": "\nजांभेकर पत्रकार पुरस्कारांचे फलटण येथे मंगळवारी वितरण\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nज्येष्ठ पत्रकार शंकर पाटील पुरस्कृत साहस पत्रकारिता दर्पण पुरस्कार - संतोष पवार (प्रतिनिधी, सकाळ, माथेरान, जि. रायगड), भाऊ तोरसेकर (मुंबई), भोसले, सुक्रुत खांडेकर, विजय बावीस्कर, ज्येष्ठ पत्रकार व जलनीती तज्ज्ञ सुधीर भोंगळे (मुंबई), महाराष्ट्र राज्य प्रसारमाध्यम व वृत्तपत्रे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी (मुंबई) यांना ‘दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहेत.\nदेवगड - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात केलेल्या ‘दर्पण’ पुरस्कार उपक्रमास यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘रौप्यमहोत्सवी दर्पण’ व ‘विशेष दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम महाराष्ट्र दिनादिवशी मंगळवारी दुपारी ३:३० वाजता फलटण येथील श्रमिक पत्रकार भवन सभागृहात ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ आहेत, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व विजय मांडके यांनी दिली.\nभारती विद्यापीठ पुणे यांच्या प्रायोजित सहकार्याने पुरस्कार वितरण होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर पाटील पुरस्कृत साहस पत्रकारिता दर्पण पुरस्कार - संतोष पवार (प्रतिनिधी, सकाळ, माथेरान, जि. रायगड), भाऊ तोरसेकर (मुंबई), भोसले, सुक्रुत खां���ेकर, विजय बावीस्कर, ज्येष्ठ पत्रकार व जलनीती तज्ज्ञ सुधीर भोंगळे (मुंबई), महाराष्ट्र राज्य प्रसारमाध्यम व वृत्तपत्रे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी (मुंबई) यांना ‘दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहेत.\nअन्य दर्पण पुरस्कारार्थी याप्रमाणे - ज्येष्ठ संपादक पुरस्कार वासुदेव कुलकर्णी (सातारा), दर्पण पुरस्कार पश्‍चिम महाराष्ट्र विभाग - हरिष पाटणे (सातारा), दर्पण पुरस्कार मराठवाडा विभाग - प्रद्युम्न गिरीकर (हिंगोली), दर्पण पुरस्कार विदर्भ विभाग - प्रशांत देशमुख (वर्धा), दर्पण पुरस्कार कोकण विभाग - उत्तम वाडकर (सावंतवाडी), दर्पण पुरस्कार उत्तर महाराष्ट्र विभाग - अनंत पाटील (अहमदनगर), बृहन्महाराष्ट्र विभाग - भालचंद्र शिंदे (कलबुर्गी, जि. गुलबर्गा). बृहन्महाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ पुरस्कृत पत्रमहर्षी वसंतराव काणे पत्रकार साहित्यिक पुरस्कार - डॉ. जगदीश कदम, विशेष दर्पण पुरस्कार - भाऊसाहेब कदम (कोल्हापूर), दत्ता मर्ढेकर (वाई), प्रताप महाडिक (कडेगाव, जि. सांगली), संपत मोरे (पुणे)यांना सन्मानित केले जाणार आहे.\n'2014चे निकाल ठरलेले; भाजपसह इतर पक्ष ईव्हीएम गैरव्यवहारात'\nनवी दिल्ली : भाजपच नाही तर काँग्रेस, बसप, सप यांच्यासह डझनभर पक्षांना ईव्हीएममध्ये घोळ कसा करायचा हे माहित होते, असा दावा लंडनच्या सायबर एक्स्पर्टने...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या कार्यक्रमावरून कल्याण शिवसेनामध्ये मतभेद\nकल्याण - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त 23 जानेवारी रोजी कल्याणमध्ये व्यंगचित्र प्रदर्शन आणि व्यंगचित्रकार विकास सबनीस...\nरखवडलेल्या कामाच्या निषेधार्थ पडसाळी ग्रामस्थांचा आत्मदहनचा इशारा\nमाढा (सोलापूर) - पडसाळी (ता.माढा) येथील सिना-माढा उपसा सिंचन योजनेचे मंजुर असलेले काम रखडवल्याच्या प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थ २६ जानेवारी...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nपुणे - ‘केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित होत असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पा��ता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://adutee.blogspot.com/2009/07/blog-post.html", "date_download": "2019-01-21T21:09:06Z", "digest": "sha1:6E4ZSBDWHCDNREE36QMBIHQYOCRUXCI5", "length": 8752, "nlines": 66, "source_domain": "adutee.blogspot.com", "title": "सहज वाटलं म्हणुन . . . .: चविष्ट रविवार", "raw_content": "\nसहज वाटलं म्हणुन . . . .\nरोज सकाळ होते,आपण आवरुन ऑफ़ीसला जातो,संध्याकाळी परत येतो, जेवतो, TV बघतो, झोपतो पुन्हा तेच चक्र सुरू पुन्हा तेच चक्र सुरू या सगळ्या रगाड्या बरोबर मनात आपले विचार मात्र सतत चालू असतात. आणि या विचारांना चालना द्यायला रोज आपल्या आयुष्यात छोटे मोठे प्रसंग घडत असतात. त्यातलेच हे काही मला व्यक्त करावेसे प्रसंगं/विचार .... सहज वाटलं म्हणुन . . .\nरविवारी सकाळी ब्रेकफ़ास्ट किंवा दुपारच्या जेवणाच्या च्या निमित्ताने कोणाच्या तरी घरी जमून गेट टुगेदर करणे काही नवीन नाही.. त्यात सर्वात महत्वाचा रोल असतो खाद्य पदार्थांचा जे अर्थात त्या घरातल्या मुलीने/बाईने केलेले असतात किंवा फ़ार फ़ार तर बाहेरुन मागवलेले असतात. पण मागच्या रविवारी मात्र आम्हाला ब्रेकफ़ास्ट आणि दुपारचं जेवण चक्क आमच्या २ मित्रांच्या हातचं मिळालं.\nMS करायला US ला निघालेल्या आमच्या अभिषेकच्या हातचे चविष्ट पोहे आता मिळणार नाहीत म्हणुन हळ्हळणाऱ्या आम्हाला पाहून सदगदीत झालेल्या अभी ने आम्हाला उत्साहाने रविवार सकाळी पोहे पार्टी चे आमंत्रण दिले आम्हीही पुन्हा चविष्ट पोहे मिळणार म्हणुन (की रविवार च्या नाष्त्याची सोय झाली म्हणुन :) ) खुष झालो. आणि अगदी रविवारी भल्या पहाटे ९.३० ला आम्ही अभिषेकच्या घरी जाऊन धडकलो..\nसाहेबांसाठी आमचा आवाज हा alarm होता म्हणजे थोड्क्यात अजुन त्यांची सकाळ सुरुही झालेली नव्हती.. पण लगेचच घाईघाईने कांदा, पोहे, मिरची, कोथिंबीर, लिंबू इ. सामान आणुन एखाद्या सुगरणीसारखी जय्यत तयारी सुरू केली.\nआणि मग पटापट आम्हा ८-९ लोकांसाठी मस्तं पोहे केले.. आमच्या एका मैत्रीणीची-प्राचीची मदत घेतली थोडी.. पण तेवढी cheating चालते \nअशा प्रकारे श्री. सुगरणाच्या हातच्या गरमा गरम पोह्यांवर कोथिंबीर पेरून, शेव भुरभुरून त्यावर मग मस्तं रसदार लिंबू पिळून आम्ही त्या पोह्यांवर ताव मारला.\nत्या नंतर आमच्या ग्रुप मधे असलेल्या एकमेव सरदारजी ने त्याच दिवशी दुपारी आम्हाला \"दावत\" दिली होती जेवणाची. त्याने चक्क स्वतः तयार केलेल्या भाज्या म्हणजे : बेंगन भरता आणि राजमा , तोही १० जणांसाठी \nमी आणि प्रिया, पराठे आणि रायता करणार असं आधीच ठरलं होतं \nघरी पोचल्या पोचल्या पाजी ने बेंगन भरता आणि राजमा टेस्ट ला दिला आणि ती चव चाखून आमचा विश्वासच बसेना की ते खरंच त्याने स्वतः केलं आहे इतक्या अप्रतिम झाल्या होत्या दोन्ही भाज्या की खरंच शब्द नाहीत.\nमसाले, ग्रेवी एकदम परफ़ेक्ट \nदुपारी २.३० वाजता अक्षरशः बोटं चाटत आम्ही सगळा स्वॆपाक फ़स्त केला \nत्याचा परिणाम हा झाला की रात्री जेवणाची गरज पण भासली नाही..\nअशा प्रकारे हा रविवार चविष्ट झाला तो २ Mr. सुगरणांमुळे \nबदलला की नाही जमाना खरंच \nप्रथम अभिजीत आणि अनाम सरदार मित्रा आम्हा सर्व \"स्वयंपाक नाकर्त्यां\" कडून अभिनंदन / धन्यवाद \n(तुम दोनोने हमारी लाज रखली \nमला मजेत जगायला आवडते. पण मजेत जगणे म्हणजे काय मजेत जगणे आपल्या आनंदाची जबाबदारी स्वीकारणे. आयुष्याचा कोरा Canvaas असतो समोर, त्यात मनाजोगते रंग भरणे मजेत जगणे म्हणजे स्वप्ने पाहणे . . . ती प्रत्यक्षात उतरवणे. मजेत जगणे म्हणजे नित्य बदलत्या आयुष्याचे स्वागत करणे. अपयशातून जाणते होणे, संकटातून सुदृढ़ होणे. दु:खातून प्रगल्भ होणे. रागाचा राग, द्वेषाचा द्वेष न करता त्यातून हलकेच पार होणे मजेत जगणे म्हणजे आपले आयुष्य आपण घड़वणे आणि आयुष्याचे रुण चुकते करणे मजेत जगणे आपल्या आनंदाची जबाबदारी स्वीकारणे. आयुष्याचा कोरा Canvaas असतो समोर, त्यात मनाजोगते रंग भरणे मजेत जगणे म्हणजे स्वप्ने पाहणे . . . ती प्रत्यक्षात उतरवणे. मजेत जगणे म्हणजे नित्य बदलत्या आयुष्याचे स्वागत करणे. अपयशातून जाणते होणे, संकटातून सुदृढ़ होणे. दु:खातून प्रगल्भ होणे. रागाचा राग, द्वेषाचा द्वेष न करता त्यातून हलकेच पार होणे मजेत जगणे म्हणजे आपले आयुष्य आपण घड़वणे आणि आयुष्याचे रुण चुकते करणे प्रामाणिक पणे स्वत:चा उत्कर्ष साधता साधता इतराचीही आयुष्ये उजळवणे जियो तो ऐसे जियो, जैसे सब तुम्हारा है, मरो तो ऐसे की, जैसे तुम्हारा कुछ भी नही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2309", "date_download": "2019-01-21T21:24:22Z", "digest": "sha1:6NE3AYN2GST7ZFTY4PES7HTBHXPOWBW3", "length": 9776, "nlines": 109, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ख आणि सुख-दुःख | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘ख’ हे वर्णमालेतील एक अक्षर असले तरी ‘ख’ हा एकाक्षरी शब्दही आहे. ख या शब्दाचा अर्थ आकाशा विश्व हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशा पंचमहाभूतांनी निर्माण झाले आहे. त्यातील आकाश महाभूत म्हणजेच ‘ख’. त्यावरून आकाशातील ग्रहांना 'ख'गोल आणि त्यांच्या अभ्यासाला 'ख'गोलशास्त्र म्हटले जाते. ख म्हणजे आकाशात, ग म्हणजे गमन करणारा तो ‘खग’ (पक्षी). आकाशात दिव्यासारखा चमकणारा खद्योत म्हणजे काजवा. खगंगा म्हणजे आकाशगंगा, खवल्ली म्हणजे आकाशवेल. खनगर (= गंधर्वनगर), खस्थानं (= घरटे,ढोली), खद्रुः(= चारोळी) तर खहरः म्हणजे शून्याने भागलेली संख्या (= अनंत) असे अनेक शब्द ‘ख’ पासून तयार झाले आहेत.\nत्याशिवाय ख शब्दाचे सूर्य, स्वर्ग, इंद्रिय, हृदयाकाश, छिद्र, पोकळी, शून्य-टिंब, जखम, कर्म, ब्रह्म, ज्ञान, शेत, अभ्रक आणि शहर असे अर्थ गीर्वाणलघुकोशात दिले आहेत.\nमनुष्याचे शरीरही पंचमहाभूतांनी बनलेले असते असे आयुर्वेदात सांगितले आहे. शरीरातील सूक्ष्म पोकळ्या म्हणजेच स्रोतसं ही आकाश महाभूताने व्यापलेली असतात. शरीराचे दोन कान, दोन डोळे, दोन नाकपुड्या, तोंड, गुद्द्वार, आणि मूत्रद्वार ही नऊ द्वारे आहेत. ती द्वारेही आकाश महाभूताने व्यापलेली असतात. त्यातील सर्वांत मोठे आणि मुख्य ख म्हणजे मुख किंवा तोंड तर शरीरात जेथे ‘ख’ अजिबात नसते असा अवयव म्हणजे नख.\nशरीरातील त्या पोकळ्यांच्या अवस्थेवर शरीराची अवस्था अवलंबून असते. जेव्हा पोकळ्यांत दोष साठतात, त्यांच्यात अवरोध निर्माण होतो तेव्हा शरीर अस्वस्थ होते आणि व्याधीअवस्था निर्माण होते. शरीरातील आकाश बिघडल्यामुळे रोग निर्माण होतात म्हणून रोगाला दुःख असे म्हटले जाते. तर शरीरातील सर्व स्रोतसे म्हणजेच आकाश महाभूत सु���्थितीत असेल तर मनुष्य निरोगी अवस्था अनुभवतो. त्यालाच सुख असे म्हटले आहे.\nसमर्थांनी ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’ असा प्रश्न मनाला विचारून त्याचा शोध घेण्यास सांगितले आहे. त्या प्रश्नाचे उत्तर अर्थातच कोणीही नाही असे आहे. त्याचे कारण निरोगी अवस्था म्हणजेच सुखावस्था सदा सर्वकाळ टिकवणे जवळ जवळ अशक्य असते. अनेक व्याधींची मूळे जन्मजात असतात. तसेच काल, आहार-विहार, वय अशा अनेक कारणांनी शरीरातील त्रिदोषांची साम्यावस्था सतत बिघडत असते आणि त्यामुळे मनुष्य व्याधीअवस्था म्हणजेच दुःख अनुभवत असतो.\nहे सर्व समजून घेतल्यानंतर एक गोष्ट ध्यानात येते की, सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी ‘ख’ महाभूतावर अवलंबून असतात हेच ‘ख’ रे \nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, वाक्‍यप्रचार\nसंदर्भ: भाषा, शब्‍दार्थ, शब्दशोध\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, भाषा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/kashmir-attack-school-bus-two-children-are-injured-113567", "date_download": "2019-01-21T21:17:01Z", "digest": "sha1:OHFKYTDJFKIY4AOI7HTXO64TV42C355N", "length": 11429, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "In Kashmir Attack on a school bus two children are injured काश्मीरमध्ये स्कूल बसवर दगडफेक, दोन मुले जखमी | eSakal", "raw_content": "\nकाश्मीरमध्ये स्कूल बसवर दगडफेक, दोन मुले जखमी\nबुधवार, 2 मे 2018\nएकूण 35 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसमधील रेहान गोरसाय व आणखी एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर 'एसएमएचएस' रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.\nजम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात स्कूल बसवर झालेल्या दगडफेकीत दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. यामध्ये एकूण 35 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसमधील रेहान गोरसाय व आणखी एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर 'एसएमएचएस' रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.\nसुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्यांनी शाळकरी मुलांनाही लक्ष केल्याने समाजाच्या सर्वच स्तरातून या घटनेविरोधात तीव्र संताप ���्यक्त केला जात आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध करत हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करून जखमींना न्याय दिला जाईल, असे ट्विट जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले. तसेच माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते उमर अब्दुल्ला यांनीही या घटनेची निषेध व्यक्त केला.\nपंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासा\nश्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील बहुतांश भागात रविवारी थंडी होती. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरच्या नागरिकांना आज थंडीपासून काही प्रमाणात दिलासा...\n'फेक बातम्या पसरविणे समाजासाठी हानिकारक'\nपुणे : \"सोशल मीडियामुळे क्रांती झाली आहे. मात्र त्याचे दुष्परिणामही होताना दिसत आहेत. याच माध्यमातून फेक न्यूजचा प्रसार करून समाजात अशांतता...\nलोकसभेपूर्वी विरोधक एकवटले; मोदींवर हल्ला\nनवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (शनिवार) कोलकाता येथे भाजपविरोधी राजकीय पक्षांना...\nभारताचा मोठा स्ट्राईक; पाकच्या पाच सैनिकांचा खात्मा\nश्रीनगर- पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच काहीतरी कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले आहे....\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\nपाकच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/heart-in-school-1048180/", "date_download": "2019-01-21T20:23:44Z", "digest": "sha1:FYKSVYGYKJO555UADMQYZTCYQEZTS2RB", "length": 26669, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मी शाळा बोलतेय! : मन शाळेत शाळेत! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\n : मन शाळेत शाळेत\n : मन शाळेत शाळेत\nशाळा मुलांना म्हणाली, ‘खरंच मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. इतर शाळांचं पाहिलं तर त्यांच्याकडे उत्तीर्ण होऊन गेलेला कुणी विद्यार्थी परतून पाहतही नाही,\nशाळा मुलांना म्हणाली, ‘खरंच मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. इतर शाळांचं पाहिलं तर त्यांच्याकडे उत्तीर्ण होऊन गेलेला कुणी विद्यार्थी परतून पाहतही नाही, मग इथे येणं तर सोडाच. तुमचं तसं नाही. तुम्ही इथे येता. असंही ऐकलंय तुमच्यापैकी काही जण तर सतत संपर्कात असतात कुणा शिक्षकांच्या. मला वाटायचं, उडून गेलेली पाखरं परत येतील का पण तुम्ही येता.. छान वाटतं.’\nएकदा बाहेर पडलेली पावलं परत शाळेकडे कशी वळतील ही चिंता सगळ्याच शाळांना असते. शाळेत येणारे प्रत्येक जण विचारतात, ‘माजी विद्यार्थी येतात का शाळेच्या संपर्कात राहतात का शाळेच्या संपर्कात राहतात का’ शाळेतलं वयच मुळी गमतीशीर असतं. जीव गुंतलेलाही असतो आणि जीव बाहेर पडण्यास उतावीळही असतो. वयाचा एक देखणा कप्पा. सुखद आठवणींची शिदोरी म्हणजे शाळेचं वय. याच वयात मनावर बरंच काही कोरलं जातं. शाळा मनात असते नि मन शाळेत असतं. एकदा शाळेनं माजी विद्यार्थ्यांच्या एका गटाला विचारलं, ‘तुम्हाला शाळा आठवते म्हणजे काय आठवतं’ शाळेतलं वयच मुळी गमतीशीर असतं. जीव गुंतलेलाही असतो आणि जीव बाहेर पडण्यास उतावीळही असतो. वयाचा एक देखणा कप्पा. सुखद आठवणींची शिदोरी म्हणजे शाळेचं वय. याच वयात मनावर बरंच काही कोरलं जातं. शाळा मनात असते नि मन शाळेत असतं. एकदा शाळेनं माजी विद्यार्थ्यांच्या एका गटाला विचारलं, ‘तुम्हाला शाळा आठवते म्हणजे काय आठवतं’ मुलं विचारात पडली. असा प्रश्न अनपेक्षित होता. तरी गटातल्या मुलांनी वेगवेगळी मतं नोंदवली, कुणी म्हणालं, आमचे वर्ग आठवतात, आमच्या मित्र-मैत्रिणी आठवतात, काही शिक्षकांचे काही तास आठवतात, शिक्षा केलेली आठवत��, कार्यक्रम आठवतात.. असं बरंच काही.\nशाळा मुलांना म्हणाली, ‘खरंच मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. इतर शाळांचं पाहिलं तर त्यांच्याकडे उत्तीर्ण होऊन गेलेला कुणी विद्यार्थी परतून पाहतही नाही, मग इथे येणं तर सोडाच. तुमचं तसं नाही. तुम्ही इथे येता. रेंगाळता. कुणाकुणाशी गप्पा मारता. असंही ऐकलंय तुमच्यापैकी काही जण तर सतत संपर्कात असतात कुणा शिक्षकांच्या. मला वाटायचं, उडून गेलेली पाखरं परत येतील का पण तुम्ही येता.. छान वाटतं.’\nपण हे असं तेव्हाच घडतं जेव्हा शाळा वेगळं काहीतरी करते. मुलांनी लक्षात ठेवून तिच्याकडे यावं, तिला भेटावं असं घडतं काही तरी तिथे याही शाळेचं असंच. कित्येक र्वष झाली पण, मुलं येतात इथं. ही शाळा एका खेडय़ातली. शाळेतली फार थोडी मुलं आता गावात राहतात. बाकी नोकरी-धंद्यासाठी बाहेरगावी जातात. सगळ्यांनाच पुढं शिकता येत नाही. पण, आजही या शाळेतली मुलं गावात काही कार्यक्रम असला, सणसमारंभ असला, लग्नकार्य असलं की या शाळेला, इथल्या शिक्षकांना निमंत्रण पाठवतात. मग कसं म्हणता येईल शाळेला मुलं विसरली याही शाळेचं असंच. कित्येक र्वष झाली पण, मुलं येतात इथं. ही शाळा एका खेडय़ातली. शाळेतली फार थोडी मुलं आता गावात राहतात. बाकी नोकरी-धंद्यासाठी बाहेरगावी जातात. सगळ्यांनाच पुढं शिकता येत नाही. पण, आजही या शाळेतली मुलं गावात काही कार्यक्रम असला, सणसमारंभ असला, लग्नकार्य असलं की या शाळेला, इथल्या शिक्षकांना निमंत्रण पाठवतात. मग कसं म्हणता येईल शाळेला मुलं विसरली उलट मुलांच्या या वागण्याचा शाळेला गर्वच वाटतो.\nआज या शाळेत कसली गडबड होती काय होतं आज सण-समारंभ-जयंती-पुण्यतिथी काय होतं आज सण-समारंभ-जयंती-पुण्यतिथी काय आहे काय हॉलमध्ये सगळी तयारी झालेली दिसतेय. फळ्यावर आगत-स्वागताचा बोर्ड लावलाय. काही तरी मोठा कार्यक्रम दिसतोय. कुणालाच अंदाज बांधता येईना. इतक्यात एक गाडी शाळेसमोर थांबली नि शाळेतली मुलं आपणहून सामान उतरवून घ्यायला पुढे आली. बरंच सामान होतं. बांधलेले खोके होते.\nघंटा झाली. एका विशिष्ट प्रकारे घंटा झाली की सगळ्यांनी एकत्र जमायचं असा संकेत होता. मुलांना हे ठाऊक होतं. कारण या शाळेत घंटेची रीतही वेगळी होती. आज तशीच घंटा झाली नि सगळी मुलं हॉलमध्ये जमली. खोके उघडून कुणी कुणी टेबलावर लावत होतं. सगळे शिक्षक आणि पाहुणे येऊन व्यासपीठावर स्थानापन्न झाले नि मुलं अवाक्च झाली. कारण ज्याला पाहुणे म्हणून औपचारिकपणे संबोधलं गेलं तो दुसरा तिसरा कुणी नव्हता तर जवळच्याच गावातला एक विद्यार्थी होता. छोटय़ा गावात सगळेच एकमेकांना ओळखतात. त्यातही ही छोटय़ा गावातली छोटीशी शाळा. वाडय़ावस्त्यावरून येणारी मुलं नि जिवाला जीव लावून त्यांच्यावर प्रेम करणारे शिक्षक. वातावरणातच जिव्हाळा भरून राहिलेला असे. अशा कार्यक्रमात तर वेगळाच नूर असे. पटकन मुलांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘अरे, हा तर सचिनदादा. कधी आला गावाहून.’ कारण एरवी कुणी पाहुणे आले तर मुलं जरा घाबरून जायची, गप्प गप्प व्हायची. कुठल्या तरी दडपणाखाली असायची. आज असं झालं नाही. ‘काय सचिनदादानं केलंन् काय आणि आपण सगळे का जमलोय आणि आपण सगळे का जमलोय’ मुलांच्या मनात किती प्रश्न’ मुलांच्या मनात किती प्रश्न प्रश्नच प्रश्न. नि मग सगळ्या हॉलभर फक्त चिवचिवाट, किलबिलाट. सरही आपापल्या कामात दंग. त्यामुळे मुलांना दंगा करायला मस्त वेळ मिळाला होता. या शाळेचं नको तिथं ‘गप्प बसण्याचं बंधन’ नव्हतं. त्यामुळे असा दंगा शाळेला मंजूर होता. सगळी औपचारिकता गळून पडली नि मुलांनी सचिनभोवती कोडाळं केलं. सर आले. मुलं जागेवर बसली. कार्यक्रमाला सुरुवात झाली. ‘सचिनला तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल. हा तुमचा, होय तुमचाच सचिनदादा. नवल वाटलं ना प्रश्नच प्रश्न. नि मग सगळ्या हॉलभर फक्त चिवचिवाट, किलबिलाट. सरही आपापल्या कामात दंग. त्यामुळे मुलांना दंगा करायला मस्त वेळ मिळाला होता. या शाळेचं नको तिथं ‘गप्प बसण्याचं बंधन’ नव्हतं. त्यामुळे असा दंगा शाळेला मंजूर होता. सगळी औपचारिकता गळून पडली नि मुलांनी सचिनभोवती कोडाळं केलं. सर आले. मुलं जागेवर बसली. कार्यक्रमाला सुरुवात झाली. ‘सचिनला तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल. हा तुमचा, होय तुमचाच सचिनदादा. नवल वाटलं ना त्यानं काही वेगळं केलंय, तो काय करतो हे आज त्याच्याचकडून समजून घेऊ या मित्रांनो त्यानं काही वेगळं केलंय, तो काय करतो हे आज त्याच्याचकडून समजून घेऊ या मित्रांनो\nसचिन बोलायला उभा राहिला, ‘मला बोलायची सवय नाही. आज बोलेन. शाळेत आलोय ना ही शाळा माझी आहे. माझ्या हातात, डोक्यात आणि मनात या शाळेनं बळ दिलंय. शाळा नसती तर मी कुठं असतो ही शाळा माझी आहे. माझ्या हातात, डोक्यात आणि मनात या शाळेनं बळ दिलंय. शाळा नसती तर मी कुठं ���सतो कदाचित मुंबईत गुंडगिरी करत फिरलो असतो. आताही मुंबईलाच असतो, पण चांगले आयुष्य जगतोय. शिकलो नाही. दहावीपर्यंत इथे शिकलो तेवढंच कदाचित मुंबईत गुंडगिरी करत फिरलो असतो. आताही मुंबईलाच असतो, पण चांगले आयुष्य जगतोय. शिकलो नाही. दहावीपर्यंत इथे शिकलो तेवढंच काम कसं करायचं हे या शाळेनं शिकवलंय. मुंबईत उद्योगपती झालोय. गाडी घेतली आहे. पण ते दिवस आठवतायत. तेव्हा चालत यायचो शाळेत. काहीच नव्हतं जवळ. भूक लागली तर डबा नाही. सर बोलवायचे जेवायला. जेवलो मी त्यांच्या डब्यातलं अनेकदा. खूप वाईट दिवस होते, पण शाळेमुळे आनंदाचे झाले. किती बरं वाटलंय इथं आल्यावर. तिकडे उंच उंच इमारती असतात, पण जीव सारखा घाबरलेला असायचा. कुणाकुणाची दमदाटी. खरं सांगतो पोरांनो काम कसं करायचं हे या शाळेनं शिकवलंय. मुंबईत उद्योगपती झालोय. गाडी घेतली आहे. पण ते दिवस आठवतायत. तेव्हा चालत यायचो शाळेत. काहीच नव्हतं जवळ. भूक लागली तर डबा नाही. सर बोलवायचे जेवायला. जेवलो मी त्यांच्या डब्यातलं अनेकदा. खूप वाईट दिवस होते, पण शाळेमुळे आनंदाचे झाले. किती बरं वाटलंय इथं आल्यावर. तिकडे उंच उंच इमारती असतात, पण जीव सारखा घाबरलेला असायचा. कुणाकुणाची दमदाटी. खरं सांगतो पोरांनो मुंबईत एकटं वाटलं की गावाकडं येतो. गावाला आलो की आता सगळे दूर जातात, मी ‘शेठ’ झालो म्हणून मुंबईत एकटं वाटलं की गावाकडं येतो. गावाला आलो की आता सगळे दूर जातात, मी ‘शेठ’ झालो म्हणून मला नाही वाटत तसं, पण लोकांना वाटतं त्याला काय करू.. पोरांनु आज तुम्हाला वह्य़ा, पेन, रंगपेटय़ा, कंपासपेटय़ा, पुस्तकं असं सगळं घेऊन आलोय..’\nमुलांचं लक्ष टेबलावरच्या साहित्याकडं गेलं नि मुलांचे चेहरे तर खुललेच, ते सचिनकडे वेगळ्या भावनेनं बघू लागले. साहित्याचं वाटप झालं. प्रत्येक मुलाच्या हातात नवंनवं सगळं साहित्य पाहून शाळेला आनंद झाला होता. एवढय़ावरच थांबणं नाही झालं. सचिनने शाळेला रोख देणगीही दिली आणि सरांना म्हणाला, ‘यातून गरीब विद्यार्थ्यांचा खर्च मी करणार. तुम्ही नावं कळवा.’ मग नेहमीप्रमाणे या शाळेतला प्रश्नांचा तास सुरू झाला. शिवाय आज प्रश्न विचारणं जड जाणार नव्हतं. कारण सचिन त्यांच्या ओळखीचाच होता. मुलं प्रश्न विचारत होती. सचिन बोलत होता. एका गरीब घरातला मुलगा. गरिबीनं पोळलेला. पण आता श्रीमंतीनं उजळलेला. श्रीमंतीच्या प्रकाशात मूल्यं, जाणिवा मात्र तशाच झळाळत होत्या. म्हणून तर खूप कष्ट करून मुंबईच्या त्या वेगळ्या जगात तो स्थिरावला होता. नवे व्यवहार करताना ताणतणावानं अस्वस्थ होई तेव्हा त्याला गावाकडच्या या शाळेची आठवण होई. शरीरानं शहरात, मनानं गावात.\nगप्पा सुरू झाल्या. वेळ होती सचिनदादाला प्रश्न विचारायची. ‘तू एवढे पैसे खर्च का केलेस’ ‘मुंबईत झोपडपट्टीत गरीब मुलं राहतात. त्यांना मदत का नाही दिलीस’ ‘मुंबईत झोपडपट्टीत गरीब मुलं राहतात. त्यांना मदत का नाही दिलीस’ ‘तुला मदत द्यावीशी का वाटली’ ‘तुला मदत द्यावीशी का वाटली’ ‘तुला आपल्या या शाळेबद्दल काय वाटतं’ ‘तुला आपल्या या शाळेबद्दल काय वाटतं’ सगळ्यांचे प्रश्न ऐकून सचिन थोडा गडबडला. त्याला वाटलं नव्हतं की गावाकडच्या शाळेत मुलं एवढे प्रश्न विचारत असतील\nशेजारी बसलेल्या सरांना तो म्हणाला, ‘आमी बोलायचो पण नाही. पोरं आता धीट झालीत.’ सर म्हणाले, ‘इतके दिवस हे व्हायला हवं होतं. कारण या प्रश्नांची उत्तरं मुलांना मिळाली नाही तर मग प्रश्न तसेच राहतात. मनातल्या लपून राहिलेल्या गोष्टींना वाट मिळायला हवी. आता आपण शाळेत हा उपक्रम सुरू केलाय. कोणताही कार्यक्रम झाला की प्रश्नोत्तरांचा तास ठेवतो. मुलांनी प्रश्न विचारायचेच.’\n‘खरंय सर. आम्हालापण वाटायचं काय काय विचारावं.. पण.’ सचिन सरांशी एवढं बोलला नि मुलांकडे पाहून म्हणाला, ‘माझ्या गावात गरीब मुलं आहेत. गाव आणि शाळा यांच्याशी माझं नातं आहे. पैसे मिळवतो. या शाळेनं माझ्यासाठी काय काय केलंय, मला काय दिलंय हे कसं सांगू तुमच्याएवढा असताना एक पाहुणे आले होते. श्रीमंत नव्हते फार तुमच्याएवढा असताना एक पाहुणे आले होते. श्रीमंत नव्हते फार पण ते नेहमी कुणा कुणाला मदत करायचे. तशी मदत फार नव्हती. भाव महत्त्वाचा होता. मी पण ठरवलं मला पैसा मिळाला तर मीपण अशीच मदत करेन..’ शाळा हे सारं ऐकत होती नि ऐकता ऐकता तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ‘माझी लाडकी पिल्लं नुसती माझ्या कुशीत येत नाहीत तर..’ तिच्या मनात विचार येत होते. वातावरण भारावून गेलं होतं. एक छोटीशी घटना पण मुलांना खूप काही शिकवून गेली.. आणि म्हणत राहिली. ‘मुलांनो, घेत राहावं, घेत राहावं नि घेतलेलं देत राहावं..’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसाधेपणातील वेगळेपण जपणारी प्रशाला\nमहाराष्ट्रात शाळेच्या किचनमध��ये सापडले ६० विषारी साप\nविरारमध्ये स्कूल व्हॅनचा चालक वाहून गेला पण चार मुलांचे वाचवले प्राण\n…आणि पिंपरीत शाळेचे उद्घाटन न करताच निघत होते केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://krushnarpanmastu.com/author/sai/", "date_download": "2019-01-21T21:10:59Z", "digest": "sha1:24H5QPAZUAWXURC3OI27KCQWO7WC66GC", "length": 17725, "nlines": 221, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "कु. सई शशांक पटवर्धन | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nलढवय्ये सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील यांची जामिनावर सुटका...\nसंजीव जयस्वाल बदलीप्रकरणी उच्च न्यायालयाची राज्य शासनाला तंबी...\nम.टा. मधील फारच मनोरंजक बातमी… बातमीचं अंतरंग प्रथम...\nघुग्घूस येथील युवकांचा ‘धर्मराज्य पक्षात’ प्रवेश\nनोटाबंदी भयानक धक्का मोदींच्या आर्थिक सल्लागाराची पश्चातबुद्धी\nकळवा-पारसिक प्रवासी संघटना यांच्या कथा व व्यथा\n“शेतकरी-शेतमजूर-कामगारकारण आणि पर्यावरण”, हाच राजकारणाचा सर्वात महत्त्वाचा भाग…...\nअॅड. जेन काॅक्स, अॅड. संजय संघवी आणि अॅड....\nकु. सई शशांक पटवर्धन\nशोषण हे कत्तलीहून भयंकर असतं…इति पवित्र कुराण….\nकु. सई शशांक पटवर्धन एप्रिल 16, 2016\nवासराला चाटणारी गाय आपण मातृत्वाचे महन्मंगल प्रतिक मानतो. म्हणून तर गायीला ‘गोमाता’ म्हणतात शिवाय तिच्या पोटात ३३ कोटी देव वगैरे वगैरे आहेच. दिवाळीत वसूबारसला आवर्जून जवळच्या गोठ्यात जाऊन वासरू आणि…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nया मध्यमवर्गीय, ‘‘ब्लॅक फ्रायडे नव्हे…. ड्राय डे’’ मानसिकतेचं काय करायचं देविका, शक्य झाल्यास तू आम्हाला माफ कर…..\n२६ नोव्हेंबर, २००८… स्थळ: मुंबई, छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस (CST) रेल्वे स्टेशन… पुण्यातील मोठ्या भावाला ...\nलढवय्ये सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील यांची जामिनावर सुटका ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने जाहीर सत्काराचे आयोजन लोकमान्य नगर-चैतीनगरवासीयांनी केले जल्लोषात स्वागत\nठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा लज्जास्पद म्हणून ओळखला जाणारा रस्ते घोटाळा माहितीच्या ...\nसंजीव जयस्वाल बदलीप्रकरणी उच्च न्यायालयाची राज्य शासनाला तंबी चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश विक्रांत कर्णिकांच्या याचिकेवर झाली सुनावणी\nठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिकेचे वादग्रस्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीप्रकरणी, मुंबई उच्च न्यायालयाने ...\nम.टा. मधील फारच मनोरंजक बातमी… बातमीचं अंतरंग प्रथम पाहूया\nम.टा. मधील फारच मनोरंजक बातमी… बातमीचं अंतरंग प्रथम पाहूया राफेल करारामधील भारतीय सहयोगी कंपनीच्या निवडीमधील ...\nना काम ना धंदा… शिकार करायची कंदमुळे खायची… जंगलात फिरायचं… गुहेमध्ये फेरी मारायची आणि तिथेच आराम ...\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांची बातमी देणारे पत्रकार ठरले खोटारडे माहिती अधिकारातूनच उघड झाले सत्य\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (98)\nडॉ. दीपक पवार (31)\nअॅड. गिरीश राऊत (27)\nडॉ. नागेश टेकाळे (8)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nअॅड. गिरीश राऊत कंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : ठामपा भ्रष्टाचार विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार���पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sudhagad-shopeeoers-are-behave-advance-120435", "date_download": "2019-01-21T20:36:18Z", "digest": "sha1:APMEBSS6PULZH5SSHZ66MK62NJSK2K3M", "length": 16664, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "in sudhagad shopeeoers are behave advance सुधागडमध्ये रस्त भाव दुकानदाराची मुजोरी | eSakal", "raw_content": "\nसुधागडमध्ये रस्त भाव दुकानदाराची मुजोरी\nबुधवार, 30 मे 2018\nसुधागड तालुक्यातील हातोंड गावातील निकृष्ट दर्जाचे धान्य दिल्याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या एका वृध्द महिलेस येथील रास्त भाव दुकानदाराने व त्याच्या नातेवाईकांनी शिविगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली आहे.\nपाली - सुधागड तालुक्यातील हातोंड गावातील निकृष्ट दर्जाचे धान्य दिल्याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या एका वृध्द महिलेस येथील रास्त भाव दुकानदाराने व त्याच्या नातेवाईकांनी शिविगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. रास्त भाव दुकानदार व त्याच्या नातेवाईकांवर त्वरीत कारवाई करावी व रास्त भाव दुकानाचा परवाणा रद्द करावा या मागणीचे निवेदन हातोंड ग्रामस्त व रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बुधवारी(ता.३०) पाली-सुधागड तहसिलदार बी.एन. निंबाळकर यांना देण्यात आले. याबाबत पाली पोलीसस्थानकांत रास्त भाव दुकानदाराविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.\nसबंधीत रास्त भाव धान्य दुकानदारावर लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा रि.पा.इं रायगड जिल्हा सरच���टणीस सुरेश वाघमारे यांनी दिला आहे. हातोंड गावच्या रास्त भाव दुकानदाराच्या मुजोरीविरोधात तक्रार करुन ग्रामस्थांनी कारवाईसाठी राज्याचे नागरी अन्नपुरवठा मंत्री, जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधिक्षक रायगड, पाली पोलीस निरिक्षक आदिंना निवदेन देण्यात आले आहे.\nहातोंड येथील सावित्रीबाई भागुराम वाघमारे (वय 70 वर्ष) यांनी काही दिवसांपुर्वी नेहमीप्रमाणे रास्त भाव धान्य दुकानात जावून तांदूळ खरेदी केले. तांदूळ शिजवून खात असताना कडू जाणवले. त्याबरोबरच त्यांनी रास्तभाव धान्य दुकानातून आणलेल्या धान्याच्या वजनाची खात्री केली असता ते वजन कमी होते. तसेच ते धान्य (तांदुळ) सरकारी पुरवठ्याचे नसल्याचे त्यांना जाणवले. सावित्रीबाई वाघमारे यांनी या संदर्भात रास्त भाव धान्य दुकानात जावून धान्य कमी वजनाचे व निकृष्ट दर्जाचे दिले असल्याबाबत विचारणा केली.. यावेळी रास्त भाव दुकानदार व त्यांच्या आईने वाघमारे यांना शिवीगाळ करुन मारहाण केली असल्याचे तक्रारी निवेदनात म्हटले आहे. सावित्रीबाई वाघमारे या वृध्द असून त्यांचे दोन्ही हात दुखापतग्रस्त आहेत.\nसदर रास्त भाव धान्य दुकानातून अनुसुचीत जाती जमातींना देखील निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असून सरकारी पुरवठ्याच्या धान्यात अफरातफर होत असल्याची तक्रार निवेदनाद्वारे हातोंड ग्रामस्थांनी केली आहे. वृध्द महिलेला मारहाण झाल्याप्रकरणी अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nया प्रकारानंतर परिसरातील सर्व गाव व वाड्यांतून रास्त भाव दुकानदार भोसले यांच्या दुकानातून खरेदी केलेल्या तांदळाचे नमुने जमा करुन तपासणीकरीता पाली सुधागड तहसिलदार निंबाळकर यांच्याकडे देण्यात आले आहेत. निवेदन देतेवेळी यावेळी रि.पा.इं नेते सुरेश वाघमारे यांच्यासह नितीन वाघमारे, भिमसेन वाघमारे, नामदेव वाघमारे, शंकर वाघमारे, रमेश वाघमारे, किरण वाघमारे, संभाजी वाघमारे, जी.सी. वाघमारे, संदीप वाघमारे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.\nहातोंड बौध्दवाडीतील वृध्द महिलेला झालेल्या मारहाणीसह निकृष्ट दर्जाच्या धान्य वाटपाची तक्रार हातोंड ग्रामस्तांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबरोबरच धान्याचे नमुने देखील देण्यात आले आहेत. यावर पुरवठा विभागामार्फत लवकरात लवकर चौकशी केली जाईल. त्याचबरोबर उपलब्ध अहवालानुसार कारवाई केली जाईल. असे तहसिलदार बी. एन. निंबाळकर यांनी सांगितले आहे.\nअंजली पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास सुवर्णपदक\nपाली - शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अंजली सुधीर पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास प्रथम पारितोषिकसह सुवर्णपदक मिळाले आहे. गौंडवना...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nपाली ते खोपोली राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था\nपाली - पाली ते खोपोली हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे. या मार्गाची पुरती दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून...\nसुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त\nपाली - सुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहे. त्यामध्ये कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक लिपीक व वाहन चालक अशा विविध जागांचा समावेश आहे...\nसायकल खेळताना विजेचा झटका लागून दोन मुलांचा मृत्यू\nपाली : सुधागड तालुक्यातील करचुंडे आदिवासीवाडीतील दोन आदिवासी मुलांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.25) सायंकाळी पावणेचार...\nनाताळच्या सुट्टीत बल्लाळेश्वराच्या पालीत भाविकांची गर्दी\nपाली - अष्टविनायकापैक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत नाताळच्या सुट्टयांमध्ये हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने दाखल होत आहेत. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/52832", "date_download": "2019-01-21T20:36:28Z", "digest": "sha1:BXNO7W4G2KXP3RYKDSV2HK252EDMWUUY", "length": 11488, "nlines": 171, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मेमरी क्विल्ट अर्थात स्मृती-चौघडी | Maayboli", "raw_content": "\nमाय���ोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मेमरी क्विल्ट अर्थात स्मृती-चौघडी\nमेमरी क्विल्ट अर्थात स्मृती-चौघडी\nमी अमि यांच्या 'जुन्या कपड्यांचे काय करावे' या धाग्यावर मी आधी याबद्दल लिहिले आहे. तिथे खुप जणांना हि कल्पना आवडली म्हणून नवीन धागा काढून ती परत इथे डकवते आहे. अधिक अधिक लोकांपर्यंत हि कल्पना पोचावी म्हणून.\nमुळात हि कल्पना माझी नाही. मी नेट वर पाहून हि उचलली आहे.\nलेकाचे टि शर्ट नेहमी कामवाल्या बाईंना देते पण नेट वर मेमरी क्विल्ट पाहिल्यावर थोडे टी शर्ट वापरून हे बनवले. मुलगा मोठा होतोय, असे रंगीबेरंगी कपडे कदाचित पुढे वापरणार नाही. हि आठवण रंगीत दिवसांची.\nहे मीच बनवलं आहे. मला शिलाई मशीन चालवता येत नाही. म्हणून हाताने शिवले आहे. मी अंदाजाने एक आकार ठरवून पुठ्ठा कापून घेतला आणि त्याच्या मदतीने टि शर्ट चे एका आकाराचे तुकडे कापून घेतले आणि एकमेकांना जोडले. मागे एक जाड चादर लावली आहे. त्याच्या पहिल्या शाळेचा बॅच/खिसा पण लावलाय. फार सुबक असं नाही झालंय काम पण, आठवणी महत्वाच्या.\nगुलमोहर - इतर कला\nअप्रतिम. कल्पना खूप आवडली.\nअप्रतिम. कल्पना खूप आवडली.\nमस्त आहे. आठवणी खरंच\nमस्त आहे. आठवणी खरंच महत्वाच्या.\nखूप सुंदर दिसते आहे. कल्पना\nखूप सुंदर दिसते आहे. कल्पना चांगली आहे.होजियरी शिवताना त्रास नाही झाला का कापड ताणले जाते आणी शिवण वेडीवाकडी येते.\nप्राची, खुप छान. मलाही अनु\nमलाही अनु सारखाच प्रश्न पडलाय. होजीयरी वर मशिन मारायला त्रास होतो.\nमी हाताने शिवले आहे. आधी\nमी हाताने शिवले आहे. आधी म्हटल्याप्रमाणे फार सुबक असे काम नाही दिसत पण तरी ....\nसुरेख्च कल्प ना आ व ड ली\nसुरेख्च कल्प ना आ व ड ली\nमस्त कल्पना.हाताने शिवलेले वाटत नाहीये छान झालय.\nमस्तच आहे. हाताने शिवलंय\nमस्तच आहे. हाताने शिवलंय तरीही सफाई छान आहे शिवणाला.\nकिती मस्त.. अशा रुपात लहानपण\nकिती मस्त.. अशा रुपात लहानपण जपणं, हि कल्पनाच सुंदर आहे.\nमस्तच आहे. हाताने शिवलंय\nमस्तच आहे. हाताने शिवलंय तरीही सफाई छान आहे शिवणाला.>>++११\nतुमच्या सर्वांचे प्रतिसाद वाचून प्रचंड आनंद झालाय. खरच सांगते मी शिवणकाम फारसे करत नाही. भरतकाम, क्रोशा वगैरे पूर्वी आवडीने करायचे आताशा तेही बंदच आहे.\nमाझी आजी वयाच्या ८० वर्षापर्यन्त हाताने कपडे शिवायची. मशीनची शिवण उसवेल पण माझी नाही असे ठासून सांगायची. आम्ही तिने शिवलेली अंगडी-टोपडी घालूनच लहानचे मोठे झालो. माझ्या लेकाला मात्र ते सुख नाही मिळालं.\nतुकडे-तुकडे जोडून केलेली दुपटी तर तिची खासियत होती. त्यात ती भिरभिरे, पोपट, बदक असे काय काय बनवायची. हे शिवताना मनात तिचाच विचार हटकून यायचा. ती असती तर तिने निगुतिने हे शिवून दिलं असतं. कदाचित ती वरून बघत असेल माझ्याकडे म्हणून हे नीट झालं असेल माझ्याकडून.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/06/27/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%81/", "date_download": "2019-01-21T20:59:55Z", "digest": "sha1:M5YDXYJNMZ5OQYBW7GELRD4IGOAB4MZR", "length": 8663, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "डॉ.राजेंद्रप्रसादांचे बँक खाते आजही सुरू - Majha Paper", "raw_content": "\nआपल्या आहारामध्ये लिंबू समाविष्ट करा\nफोर्डच्या ‘इको स्पोर्ट’ची ‘गॅरेज वापसी’\nडॉ.राजेंद्रप्रसादांचे बँक खाते आजही सुरू\nJune 27, 2016 , 10:23 am by शामला देशपांडे Filed Under: मुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: डॉ.राजेंद्रप्रसादा, बँक खाते, राष्ट्रपतीं\nभारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या निधनाला ५० वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी पटण्याच्या पंजाब नॅशनल बँकेत त्यांचे खाते आजही सुरू आहे. विशेष म्हणजे आजही या खात्यात पैसे भरले जातात व ते कोण भरते याची माहिती मिळालेली नाही.\nया बँकेचे प्रमुख संजय कुमार म्हणाले २४ आक्टोबर १९६२ साली हे खाते सुरू केले गेले आहे व त्यावर सदाकत आश्रम, पटणा असा पत्ता आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यानंतर या आश्रमात राहात होते व तेथेच त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या बँकेतील चालू खात्यातील पैसे शिक्षण प्रसाराला प्रोत्साहन देण्यासाठी वापरले जातात. सध्या त्यांच्या खात्यात ७३०० रूपये आहेत. रिझर्व्ह बँकेने हे खाते डेफ अकौंट म्हणून घोषित केले आहे. अशा खात्यातील पैसा शिक्षण प्रसारासाठी वापरला जातो.\nसंजय कुमार म्हणाले आमच्या शाखेने राष्ट्रपतींचे हे खाते डिस्प्ले केले आहे. त्यावरून ग्राहक व कदाचित बँकेच��� कर्मचारीही त्यात पैसे भरतात. अगदी ५० रूपयांपासून यात रक्कम भरली जाते. त्यांच्या परिवारापैकी कुणीही या खात्यावर हक्क सांगितलेला नाही. प्रसाद यांची नात तारा सिन्हा म्हणाल्या आम्ही कुणीच या खात्यावर क्लेम केला नाही व त्याचा वापर शिक्षणासाठी होत असेल तर ती आनंदाचीच बाब आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-rickshaw-driver-118208", "date_download": "2019-01-21T21:19:27Z", "digest": "sha1:CWR62O3CWDMIB5YEDZG4OVSUTXJMEGBW", "length": 12511, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "MARATHI NEWS RICKSHAW DRIVER रिक्षाचालक निघाला अट्टल घरफोड्या, साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत | eSakal", "raw_content": "\nरिक्षाचालक निघाला अट्टल घरफोड्या, साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत\nसोमवार, 21 मे 2018\nनाशिक : रिक्षाचालक असलेल्या संशयितासह दोन अल्पवयीन गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. संशयितांकडून चोरीच्या दुचाक्‍यासह सायकली व घरफोड्यात चोरलेले होम थिएटर्स असा 3 लाख 60 हजार र���पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुर्गेश दिलीप गवळी (27, रा. काकड चाळ, मखमलाबाद नाका, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे.\nनाशिक : रिक्षाचालक असलेल्या संशयितासह दोन अल्पवयीन गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. संशयितांकडून चोरीच्या दुचाक्‍यासह सायकली व घरफोड्यात चोरलेले होम थिएटर्स असा 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुर्गेश दिलीप गवळी (27, रा. काकड चाळ, मखमलाबाद नाका, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे.\nगंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास पाटील यांना एमएच 15 झेड 8169 याच रिक्षाचा चालक दुर्गेश गवळी हा घरफोडी करीत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, गंगापूर पोलिसांनी संशयित रिक्षाचालक गवळी याचा शोध सुरू केला असता, काल (ता. 20) त्यास सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.\nसंशयित गवळी हा दिवसा रिक्षा चालवायचा आणि यादरम्यान बंद घरे हेरून त्याठिकाणी रात्री दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने घरफोड्या करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.\nसंशयितांकडून एक लॅपटॉप, 5 संगणक, 1 प्रिंटर, 5 युपीएस, 1 स्कॅनर, 2 होम थिएटर, 4 मोबाईल, एक दुचाकी, एक रिक्षा व 13 महागड्या सायकली असा 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी उपनिरीक्षक समीर वाघ, उपनिरीक्षक कोल्हे, हवालदार गायकर, उगले, गायकवाड, नितीन नेटारे, देसले, ढगे, सुपले यांच्या पथकाने बजावली.\nजाधव कुटुंबियांचा अवयवदानाचा निर्णय\nनांदेड : वसमत तालुक्यातील इंजनगाव (शिवपुरी) येथील पाडुरंग जाधव आणि सुशिला जाधव हे दाम्पत्य शनिवारी (ता. 19) रात्री साडेआठच्या सुमारास गावाकडे जात...\nमी ५० वर्षांचा रिक्षाचालक आहे. मला फार थकवा जाणवतो. मला कोणताही रोग नाही किंवा कसलेही व्यसन नाही, मला शांत झोप येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. -...\nअच्छे दिन आ गये\nडिअरम डिअर होम्मिनिष्टरसाएब ह्यांशी, पायलचा नमस्कार. सक्‍काळीच पहाटे पहाटे साडेअकराला बबलूचा मोबाइल आला का ‘‘पगली सोती क्‍या दिवाली मना\nमहिलेला भररस्त्यात दौंड शहरात पेटवले\nदौंड - दौंड शहरात एका २५ वर्षीय विवाहित महिलेला भर रस्त्यात पेटवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्य���प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....\n\"बेस्ट' संपामुळे कष्टकऱ्यांची उपासमार\nमुंबई - गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या संपाने माहुलमधील कष्टकऱ्यांना आपल्या मोलमजुरीवर पाणी...\nचार रिक्षा, चार दुचाकी खाक ठाणे - वडिलांच्या नावावर असलेली दुचाकी मागितल्यानंतर काकाने ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtracivilservice.org/weblinks?l=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2019-01-21T20:04:56Z", "digest": "sha1:FRZIEOYWHJIGUJ67VVAADXHJHHLAHTAM", "length": 7108, "nlines": 154, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome Web Links स्वंयसेवी संस्था\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nउप जिल्हाधिकारी - Dro Jalgaon\nतहसीलदार - करमणूक कर अधिकार पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, अर्धापूर\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (निवडणूक), दारव्हा\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार, संगायो, चांदवड\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार, अंजनगाव\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2016/10/18/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A5%81/", "date_download": "2019-01-21T20:42:05Z", "digest": "sha1:VWSATBTM2ZFEXSVJY3DKFDI4HPD5LREB", "length": 11277, "nlines": 79, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "परंपरेची ओळख देणारा कौतुकास्पद उपक्रम - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nमैत्र प्रतिष्ठान भव्य किल्ला स्पर्धा २०१६\nपरंपरेची ओळख देणारा कौतुकास्पद उपक्रम0 मिनिटे\nहसत्या खेळत्या घराचं मानसिक आरोग्य नष्ट करणारे मोबाईल्स,त्यावरील थरारक गेम्स,टिव्हीवरील हॉरर फिल्स यापेक्षा किल्ला या विषयाकड मुलांना परत घेवून जाणारी मैत्र प्रतिष्ठानची किल्ला स्पर्धा कडेगावसारख्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे, ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. मैत्र प्रतिष्ठानला याबाबत धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच.\nखरं तर आज ही सर्वांत मोठी समाजाची गरज आहे. दहा-वीस वर्षांपूर्वी मुलांच्या आवडी-निवडी वेगळया होत्या. त्यांच्या तोंडी गाणी वेगळी होती. त्यांना ऐकवल्या जाणा-या कथा वेगळया होत्या. या मुलांची भाषाही वेगळी होती. पण अलिकडच्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अशी काय क्रांती आणली की समाजाचं चित्रच बदललं. नको ते आजार वाढले. मुलांच्या भवितव्याची नको इतकी चिंता पालकांना वाटायला लागली. तसा हा स्वतंत्र आणि तितकाच गंभीर विषय आहे. अलिकडेच उदभवलेल्या अशा काही समस्यांवर समाजानं एकत्रित येवून विधायक उपक्रम नव्या पिढीत रूजवण्याची गरज आहे. त्याचाच प्रारंभ ‘मैत्र’नं केलाय.\nकिल्ला स्पर्धा ही साधी स्पर्धा वाटत असली तरी त्यातुन बरीच सामाजिक मुल्ये आणि जगण्याची मुल्ये नव्या पिढीत रूजवता येतात. एकुणच किल्ले,त्यांची पार्श्वभूमीवर आणि यासंदर्भातली सध्याची नव्या पिढीची कर्तव्ये काय आहेत,याची जाणीवजागृती यामाध्यमातुन होणार आहे. हे फार मोठं काम ‘मैत्र’ करत आहे. त्याबददल ‘मैत्र’च्या सर्व सहका-यांच कौतुक करावं तितकं थोडंच.\nयाच्याही पुढं जावून आणखी एक चांगला उपक्रम या संघटनेनं करावा. कोणत्याही किल्ल्यावर गेल्यानंतर तिथं आपली वर्तणूक कशी असावी, किल्ला कसा समजुन घ्यावा, किल्ल्याची निगा कशी राखावी, किल्ल्याचा खरा इतिहास काय, हे नव्या पिढीला समजुन देण्यासाठी सहभागी मुलांची एक छोटी सहल नजीकच्या किल्ल्यावर न्यावी. तिथं जाणकार आणि अभ्यासुंच्या सोबत त्यांना किल्ला समजुन घेण्यासाठी हा द���वस द्यावा. यामुळं किल्ला स्पर्धेचा खरा हेतू साध्य होईल.\nछाया: उद्धव ठाकरे यांच्या पुस्तकातून साभार\n← मैत्र प्रतिष्ठानच्या भव्य किल्ला स्पर्धेचे शिंग फुंकले\nपद्मश्री लक्ष्मण माने यांची महिला अत्याचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता →\nमैत्र प्रतिष्ठानच्या भव्य किल्ला स्पर्धेचे शिंग फुंकले\n‘मैत्र’ च्या किल्ला स्पर्धेची कडेगाव मध्ये उत्साहात सांगता\n‘मैत्र’च्या किल्ला स्पर्धेचे परीक्षण उत्साहात पूर्ण, आता प्रतीक्षा निकालाची\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nमैत्र प्रतिष्ठान भव्य किल्ला स्पर्धा २०१६\nपरंपरेची ओळख देणारा कौतुकास्पद उपक्रम\nठळक बातमी\tपद्मश्री लक्ष्मण म…\nमैत्र प्रतिष्ठान भव्य किल्ला स्पर्धा २०१६\tमैत्र प्रतिष्ठानच�…\nमैत्र प्रतिष्ठानच्या भव्य किल्ला स्पर्धेचे शिंग फुंकले\nकडेगाव: अतिशय उत्सुकतेने वाट पहिल्या जाणाऱ्या मैत्र प्रतिष्ठानच्या भव्य किल्ला स्पर्धेचे शिंग फुंकले गेले आहे. कडेगाव परिसरातील बाल-गोपालामधे प्रसिद्ध असणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/anything-happen-in-politics-nitin-gadkari-284781.html", "date_download": "2019-01-21T20:29:22Z", "digest": "sha1:2KF7RUKC2OPNFD7WDI4ND72C53QNAIIL", "length": 13433, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजकारणात काहीही घडू शकते, रायझिंग इंडिया समिट मध्ये नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nराजकारणात काहीही घडू शकते, रायझिंग इंडिया समिट मध्ये नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य\nदेशातल्या सर्व राज्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्द असून फक्त काही राज्यं सोडली तर इतर राज्यांना विशेष राज्याचा दर्जा दिला जावू शकत नाही असं स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.\nनवी दिल्ली,15 मार्च : देशातल्या सर्व राज्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्द असून फक्त काही राज्यं सोडली तर इतर राज्यांना विशेष राज्याचा दर्जा दिला जावू शकत नाही असं स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीतल्या हॉटेल ताज पॅलेस मध्ये आयोजित 'न्यूज18 रायझिंग इंडिया समीट' मध्ये ते बोलत होते.\nआंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला नसल्याने तेलुगू देसम पक्षानं केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेत एनडीएलाही राम राम केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. राज्यघटनेनुसार केवळ काही राज्यांनाच असा दर्जा दिला जातो. राज्यघटनेला सोडून सरकार काहीही करू शकत नाही. एका राज्याला दर्जा दिला की इतरही राज्यं अशीच मागणी करतील असंही ते म्हणाले.\nयाच कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायाडू हे फक्त राजकारण करत असल्याची टीका केली. आंध्रच्या विकासासाठी जेवढा पैसा पाहिजे तेवढा पैसा द्यायला केंद्र सरकार तयार आहे. मात्र विशेष राज्याचा दर्जा देण्याचा हट्ट योग्य नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nतेलुगू देसमने पाठिंबा काढला असला तरी राजकारणात काहीही घडू शकते अशी सूचक प्रतिक्रियाही गडकरी यांनी व्यक्त केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nLIVE VIDEO : कारवारमध्ये समुद्रात बोट बुडाली, 8 जणांचा मृत्यू\nकर���ना कपूरला करायचं होतं राहुल गांधींना डेट, VIDEO व्हायरल\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/student-suicide-prank-holiday-sms-school-tamilnadu-304592.html", "date_download": "2019-01-21T19:50:30Z", "digest": "sha1:OLTBF5UB2J2ZVR3PYPXAA3KRDPDWAS2L", "length": 13345, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गंमत म्हणून मित्रांना पाठवला 'SMS', ओरडा मिळाला म्हणून केली आत्महत्या", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nगंमत म्हणून मित्रांना पाठवला 'SMS', ओरडा मिळाला म्हणून केली आत्महत्या\nतमिळनाडू, 10 सप्टेंबर : तमिळनाडुच्या मदुराईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला झाला आहे. मस्ती-मस्तीमध्ये त्याने एक मेसेज पाठवला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या मुलाने आत्महत्या केली. आपल्या मित्र-मैत्रिणींशी मस्ती करण्यासाठी एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उद्या शाळेला सुट्टी असल्याचा मेसेज सगळ्यांना पाठवला आणि त्यानंतर असा धक्कादायक प्रकार घडला की त्या विद्यार्थ्याने स्वत:ला फाशी लावून घेतली.\nपोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, हा तरुण निगम विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याने त्याच्या सगळ्या मित्रांना उद्या शाळेला सुट्टी असल्याचा मेसेज पाठवला आणि त्याच्या या मेसेजमुळे तब्बल 50 विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिले. या सगळ्यानंतर शाळेत मोठा गोंधळ उडाला.\nहा प्रकार कोणी केला असल्याचा शोध शाळा प्रशासनाने घेतला. हा प्रताप या विद्यार्थ्याने केला असल्याचं समजताच प्रशासनाने विद्यार्थीच्या पालकांना शाळेत बोलवलं आणि त्यांना बोल लगावले. त्याच्या मित्रांकडूनही त्याला खूप ओरडा खावा लागला आणि याच सगळ्या नैराश्यातून या विद्यार्थ्याने सोमवारी स्वत:ला फाशी लावून आत्महत्या केली.\nआपल्या मुलाच्या अशा जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या सगळ्या गंभीर प्रकारामुळे शाळा परिसरातली मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या संदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या सगळ्याचा पोलीस आता तपास करत आहे.\nभारत बंद : गाढवगाडी, रेल रोको, धरपकड आणि घोषणाबाजी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nशरद पवारांनी पत्र लिहिले नसते तर मी जिवंत वाचू शकलो नसतो - छगन भुजबळ\nराणेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण\nVIDEO : मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर काय म्हणाले उदयनराजे\nमायक्रोसॉफ्टने हात वर केला; दिला दुसरा फोन घेण्याचा सल्ला\nकर्नाटक : सिद्धगंगा मठाचे महंत शिवकुमार स्वामींचे 111 व्या वर्षी निधन\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-21T20:35:20Z", "digest": "sha1:RHVYLJQ7VSI2TDHA7ZTUAVV4B66C2TWY", "length": 10804, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फेसबुक लाईव्ह- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी का��पण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nVIDEO : आत्महत्येचं फेसबुक LIVE, तरुणीने प्यायलं 'गुड नाईट' लिक्विड\nहा प्रकार रात्री फेसबुकवर सुमारे साडेचारशे लोकं पाहात होते.\n...जेव्हा ताई आणि दादांनी मारला भजी, इमरतीवर ताव\n#INDVsPak क्रिकेटचा खेळ 'देश की इज्जत' का सवाल होतो तेव्हा....\nVIDEO : FACEBOOK LIVE च्या नादात सात जणांचा मृत्यू\n'पपॉन सरांनी काही चुकीचं केलं नाही' - स्पर्धक मुलीची प्रतिक्रिया\nराज्यसभेत न बोलता आल्यामुळे सचिनची फेसबुकवर शानदार 'बॅटिंग'\nहोय, थोड्याच वेळात आम्ही बदलतोय\nराज ठाकरेंच्या फेसबुक पेजने मोडले सर्व रेकॉर्ड;एकाच दिवसात पाच लाख लाईक\n#बाप्पामोरयारे : आॅस्ट्रेलियाचा रंगतदार गणेशोत्सव\nब्लॉग स्पेस Jul 10, 2017\nनागपूर बोट दुर्घटना : नेमकं काय घडलं \nमहाराष्ट्र Jul 10, 2017\nनागपुरात वेणा धरणात बोट बुडाली;आठ जणांचा मृत्यू\nमुंबईतील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्यून उडी मारून तरुणाची आत्महत्या\n'ज्यांच्याकडून शिकलो...त्यांच्याचकडून सुरूवात..',अमित ठाकरेंची फेसबुकवर धडाकेबाज एंट्री\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे क���रण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%95/", "date_download": "2019-01-21T20:20:06Z", "digest": "sha1:CVUK6OJ3HSBOIVMR77CGHUQB4MSGXMZP", "length": 8995, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्होट बॅक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण ��िळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nब्लॉग स्पेसMay 4, 2018\nसर्व लढाई फक्त दलित मतांसाठी \nसर्वच राजकीय पक्षांनी मतांसाठी तुष्टीकरणाचं आणि व्होट बँकेचं राजकारण केलं. दलितांची निसटलेली व्होट बँक परत मिळवण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर भाजप 2014 मध्ये मिळालेली मतं टिकवून ठेवण्यासाठी धडपड करत आहे.\n...तर परप्रांतीय फेरीवाल्यांना 'खळ्ळ फटॅक'-राज\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ekta-kapoor/", "date_download": "2019-01-21T20:36:31Z", "digest": "sha1:N6DX6MYSAYSJTJXRNPBGJVFRQRHAUNPL", "length": 10143, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ekta Kapoor- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nसर्वात मजेशीर तर प्रियांका चोप्रावरचे मीम्स आहे. तर मलायका अरोराला तिच्या या चॅलेंजवरुन लोकांनी ट्रोलही केलं.\nVIDEO : एकता कपूरच्या 'गंदी बात 2'च्या ट्रेलरमध्ये सेक्स आणि बोल्ड सीन्सचा भडीमार\nकपिलचं होतंय कमबॅक, ट्विटरवर झालं जोरदार स्वागत\nTRP : एकता कपूरसमोर टिकू शकले नाहीत बिग बी\nVIDEO : एकता कपूर घेऊन येतेय सर्वात बोल्ड वेब सीरिज, ट्रेलर लाँच\n'कसौटी जिंदगी की 2'च्या प्रोमोसाठी शाहरूख खाननं घेतले 'इतके' कोटी\nPHOTOS : 'नागिन 3'फेम सुरभीचे हाॅट फोटोज व्हायरल\nकपिल शर्माची बायको आता 'कसौटी जिंदगी की 2'मध्ये\n'कसोटी जिंदगी की'च्या सिक्वेलचा प्रोमो पाहिलात का\nफिल्म रिव्ह्यु : रागिनी MMS 2\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुर��षांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2013/12/07/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2019-01-21T20:48:49Z", "digest": "sha1:4U7CQ5P52BPIRGDR5YQ5PPXCOWIU5ZDT", "length": 9337, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "महिलांमध्ये गुडगेदुखीचे प्रमाण अधिक - Majha Paper", "raw_content": "\nसमुद्र सफाई करणारी अनोखी स्पाँज बिकीनी\nनिरोगी लिव्हरसाठी आजमावा चिंचेचा काढा\nमहिलांमध्ये गुडगेदुखीचे प्रमाण अधिक\nपुणे – बदलत्या जीवनशैलीचे जे अनेक तोटे आज माणसाला सोसावे लागत आहेत त्यात गुडघेदुखी सर्वात आघाडीवर आहे. चाळीस वर्षांवरील नागरिकांत गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या महिला व पुरूषांचे प्रमाण जवळजवळ २५ टक्के आहे. त्यातही शहरापेक्षा गावाकडील लोकांत व पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये गुडघेदुखी अधिक प्रमाणात आढळते आहे असे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. पुण्यातील एका खासगी संस्थेने या सर्वेक्षणाचा अहवाल गेली दीड वर्षेतील नोंदी घेऊन तयार केला असून तो आजपासून आग्रा येथे सुरू होत असलेल्या इंडियन आर्थोपेडिक असोसिएशनच्या ५८ व्या वार्षिक संमेलनात सादर केला जाणार आहे.\nया सर्वेक्षणासांठी आग्रा, पुणे, डेहराडून, कोलकाता, बंगलोर, अशा विविध शहरातून आणि ग्रामीण भागातून सुमारे ५ हजार नागरिकांना प्रश्न विचारले गेले. भारतीय लोकांमध्ये ऑस्टीओ आर्थ्रायटीसचे प्रमाण गंभीररित्या वाढते आहे आणि त्यामागची कारणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर चर्चा करण्यासाठी हे सर्वेक्षण केले गेले असे असोसिएशनचे डॉ. पाल यांनी सांगितले.\nसर्वेक्षणात असे दिसून आले की पुरूषांच्या तुलनेत गुडघेदुखीने महिला अधिक संख्येने त्रस्त आहेत तसेच शहरी लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांना या व्याधीचा अधिक त्रास सोसावा लागत आहे.चाळीशी ओलांडलेल्या पुरूषात हे प्रमाण २७.९ टक्के आहे तर महिलांत हे प्रमाण २८.८ टक्के इतके आहे. हा अहवाल आरोग्य विभागाला सादर केला जाणा��� आहे. शहरी भागात मेट्रो सिटीत गुडघेदुखीने हैराण असलेल्यांचे प्रमाण २७.२ टकके, छोट्या शहरांत २७.६ टकके तर गावांत हेच प्रमाण २८ टक्के इतके आहे. देशात या प्रकारचे सर्वेक्षण प्रथमच केले गेले आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/09/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-21T20:55:40Z", "digest": "sha1:E2WMSVSK64XHLLJZ7N27WEAFBC3NBY46", "length": 8281, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "इंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपद स्पर्धेत - Majha Paper", "raw_content": "\nबारकोड चाळीस वर्षांचा झाला\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपद स्पर्धेत\nJanuary 9, 2019 , 11:06 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: अध्यक्षपद, इंद्रा नुयी, जागतिक बँक, पेप्सिको\nपेप्सिकोच्या माजी सीइओ ६२ वर्षीय इंद्रा नुयी यांचे नाव जागतिक बँकेच्या अध्यक्षपद स्पर्धेत घेतले जात असून अमेरिकन न्यूज वेबसाईट एक्सिओर यावर यासंदर्भात माहिती मंगळ���ारी दिली गेली आहे.\nजागतिक बँकेच्या अध्यक्षपदाचा जिम यंग किम यांनी सोमवारी अचानक राजीनामा दिला असून त्यांच्या कार्यकाल २०२२ पर्यंत होता. ते १ फेब्रुवारीला पद सोडणार आहेत. इंद्रा नुयी यांची या पदावर नियुक्ती झाली तर त्या पहिल्याच अमेरिकन नसलेल्या अध्यक्ष बनतील. पेप्सिकोच्या सीईओ पदी येणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी होत्या. त्यांनी १२ वर्षे ही जबाबदारी सांभाळताना कंपनीचा महसूल ८१ टक्क्यांनी वाढविला होता.\nजागतिक बँक अध्यक्षपदावर आजपर्यत अमेरिकी तर नाणेनिधीच्या अध्यक्षपदी युरोपियन नेमण्याची प्रथा आजपर्यत असून अमेरिका आणि युरोप यांच्यात तसा समझोता झाला असल्याचे सांगितले जाते. ट्रम्प यांनी नुयी यांना नॉमिनेट केले तर त्याला युरोपियन समर्थन मिळेल. नुयी यांच्याशिवाय जागतिक बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक नोजी आकोन्झा इवीएला व हंगामी अध्यक्ष क्रीस्तीलीना जॉर्जीएवा यांचीही नावे या रेस मध्ये घेतली जात आहेत.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bollywood-anushka-sharma-slams-a-boy-throwing-garbage-on-road-292946.html", "date_download": "2019-01-21T20:15:08Z", "digest": "sha1:AZLT2APIF7VILQYHYUECFWSYLUSMQM4T", "length": 12458, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : कचरा टाकणाऱ्याला अनुष्काने शिकवला धडा, विराटने शेअर केला व्हिडिओ", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढील��� आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nVIDEO : कचरा टाकणाऱ्याला अनुष्काने शिकवला धडा, विराटने शेअर केला व्हिडिओ\nमुंबई, 16 जून : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाशी जोडली गेली आहे. कारमधून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणाला अनुष्काने फटकारून काढलंय. हा तरुण कारमधून रस्त्यावर कचरा फेकत होता, त्याला पाहताच कार थांबवून \"तुम्ही रस्त्यावर कचरा का फेकताय, यापुढे लक्षात ठेवा रस्त्यावर असा कचरा फेकू नका\" असं अनुष्काने सुनावलंय.\nविराट कोहली आणि अनुष्का शर्मा नेहमी सोशल मीडियावर आपले वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात; परंतु एक नवीन व्हिडिओ असा शेअर केला आहे की ज्यात त्यांची जागरूकता दिसून येत आहे. विराटने ट्विटरवर अनुष्काचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात अनुष्का एका व्यक्तीला रागवत आहे.\nहा व्हिडिओ शेअर करताना विराट लिहीतो, “या लोकांना रस्त्यावर कचरा टाकताना पाहून त्यांना याबद्दल शिस्तीने समजवलं. महागड्या कारमध्ये फिरतात तरी डोक्याचा वापर करत नाही.”\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nशरद पवारांनी पत्र लिहिले नसते तर मी जिवंत वाचू शकलो नसतो - छगन भुजबळ\nराणेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण\nVIDEO : मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर काय म्हणाले उदयनराजे\nमायक्रोसॉफ्टने हात वर केला; दिला दुसरा फोन घेण्याचा सल्ला\nकर्नाटक : सिद्धगंगा मठाचे महंत शिवकुमार स्वामींचे 111 व्या वर्षी निधन\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nhm-jalgaon-recruitment/", "date_download": "2019-01-21T20:40:05Z", "digest": "sha1:5J6CPVM5IMPE3XRL6TLCSXTXXAG4E4LX", "length": 12611, "nlines": 142, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NHM Gondia Recruitment 2018 - NHM Jalgaon Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जळगाव येथे 39 जागांसाठी भरती\nवयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2018\nPrevious चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’ पदांच्या 119 जागा\nNext (MCAER) महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद मार्फत ‘प्राध्यापक’ पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/professional-story-tailors-children-111716", "date_download": "2019-01-21T20:46:33Z", "digest": "sha1:6XHXJ3J33BIJYCPQA4OJEZSMEVUEVZ3T", "length": 16560, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "professional story tailors children धमाल गोष्टींना आता आधुनिकतेचा साज! | eSakal", "raw_content": "\nधमाल गोष्टींना आता आधुनिकतेचा साज\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nपुणे - ससा-कासव... जेम्स बाँड... म्हातारीचा भोपळा अन्‌ राजा-राणी... या गोष्टी आपण आजी-आजोबांकडून ऐकायचो. गोष्ट ऐकता ऐकताच झोप लागायच��. बाळगोपाळांच्या भावविश्‍वाला गोष्टींच्या माध्यमातून नवा रंग देण्याचे काम प्रोफेशनल स्टोरी टेलर्स (कथा सांगणारे) करीत आहेत.\nकथावाचनाला साभिनयाची जोड देत हे स्टोरी टेलर्स मुलांना कथानकाची सफर घडवीत आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत बच्चे कंपनीला कथांची सफर घडवून आणण्याचे स्टोरी टेलर्सनी नियोजन केले आहे.\nपुणे - ससा-कासव... जेम्स बाँड... म्हातारीचा भोपळा अन्‌ राजा-राणी... या गोष्टी आपण आजी-आजोबांकडून ऐकायचो. गोष्ट ऐकता ऐकताच झोप लागायची. बाळगोपाळांच्या भावविश्‍वाला गोष्टींच्या माध्यमातून नवा रंग देण्याचे काम प्रोफेशनल स्टोरी टेलर्स (कथा सांगणारे) करीत आहेत.\nकथावाचनाला साभिनयाची जोड देत हे स्टोरी टेलर्स मुलांना कथानकाची सफर घडवीत आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत बच्चे कंपनीला कथांची सफर घडवून आणण्याचे स्टोरी टेलर्सनी नियोजन केले आहे.\nपूर्वी आजी-आजोबांच्या कथेच्या विश्‍वात मुले रमायची. पण, आता पुस्तकांतील कथांचे जग स्टोरी टेलर्स प्रत्यक्षरीत्या उलगडत आहे. स्टोरी टेलिंग फेस्टिव्हलसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून स्टोरी टेलर्स कथा सांगताना दिसत आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत ३ ते १४ वयोगटातील मुलांना या नव्या रूपात गोष्टी ऐकायला मिळणार आहेत.\nस्टोरी टेलर्सकडून ऐकविल्या जाणाऱ्या कथा केवळ फेस्टिव्हल किंवा कार्यक्रमांमध्ये ऐकायला मिळत नाहीत. तर, स्टोरी टेलर्सच्या अधिकृत संकेतस्थळांसह फेसबुक-इन्स्टाग्राम पेज आणि यू-ट्यूबवरही व्हिडिओच्या माध्यमातून या कथा ऐकायला मिळतात. कथावाचनाचे हे व्हिडिओ विषयानुसार डाऊनलोड करून त्यातून मुलांपर्यंत ते पोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही भाषेमध्ये तुम्हाला या कथा व्हिडिओमधून पाहायला मिळतील.\nछत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा असो, वा ती राजा-राणीची कथा...स्टोरी टेलर्स विविध विषयांवर कथा सादर करतात. ती पुस्तकांमधील कथा असो वा स्वरचित...साभिनयातून आणि एका विशिष्ट शैलीतून स्टोरी टेलर्स कथा सांगत असतात. त्याला मुलांचीही दाद मिळत आहे.\nऑनलाइन गोष्टी कशा पाहताल\nस्टोरी टेलर्सची अधिकृत संकेतस्थळे आणि फेसबुक पेजवर हे व्हिडिओ पाहायला मिळतील. कथांच्या विषयानुसार आणि भाषेनुसार या कथांची विभागणी केलेली असते. स्टोरी टेलर्सचे संकेतस्थळ आणि पेज सर्च केले, तर हे व्हिडिओ आपल्याला साप��ू शकतात.\nसध्या स्टोरी टेलर्सची संख्या वाढतेय. त्याला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लहानग्यांच्या कल्पनाविश्‍वाला स्पर्श करणाऱ्या कथांचे जग आम्ही त्यांच्यासाठी घेऊन येतो. त्यासाठी सोशल मीडियाचाही वापर होत आहे. भाषेची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्यात एक संस्कार रुजावा, यासाठी स्टोरी टेलर्स काम करीत आहेत. या नव्या पर्यायाला मुलांसह पालकांचीही पसंती मिळत आहे.\n- संध्या टाकसाळे, स्टोरी टेलर\nस्टोरी टेलर्सकडून कथा ऐकायला मज्जा येते. न ऐकलेल्या गोष्टी ऐकता येतात. त्यामुळे धमाल वाटते. मी अशा कार्यक्रमांना नक्कीच जाते. आई-बाबा नेहमी या कार्यक्रमांना घेऊन जातात. तसेच, यू-ट्यूबवरही वेगवेगळ्या स्टोरी टेलर्सच्या स्टोरी पाहायला मिळतात.\n- आर्या जोशी, विद्यार्थिनी\nतुम्हीही बनू शकता स्टोरी टेलर\nआपण तयार केलेला गोष्टीचा व्हिडिओ काही संकेतस्थळं, फेसबुक पेज आणि यू-ट्यूबवर अपलोड करू शकतो. त्यासाठी खास संकेतस्थळ, फेसबुक पेजवर ऑप्शन देण्यात आले आहेत. स्टोरी टेलिंग हे तरुणांसाठीही करिअरचे ऑप्शन ठरत आहे.\nमार्ग एकला (प्रवीण टोकेकर)\nआपल्या चपला पोराच्या पायाला आल्या तरी ठीक; पण आपलं नशीब त्याच्या वाट्याला येऊ नये, असं काही ‘बाप’लोकांना वाटत असतं. इथवर येईयेईतोवर दमछाक झाली. घाम...\n (एक जेम्स बाँड कथा...)\nसुटीवर गेलेल्या ००७ ऊर्फ जेम्स बाँडला मि. एम ह्यांनी अचानक बोलावून घेतले. आपले लाडके वाल्थर पीपीके पिस्तुल कोटाच्या चोरखिश्‍यात लपवून बाँड तातडीने ‘...\nतो सत्तरीच्या दशकातला काळ होता. टीव्ही नुकताच येऊन खरखरू लागला होता. त्याला अद्याप रंगदेखील मिळालेले नव्हते. अभ्यासाच्या पुस्तकात बाबूराव...\n'जेम्स बाँड' स्टार सर रॉजर मूर यांचे निधन\nन्यूयॉर्कः माजी 'जेम्स बॉंड' स्टार सर रॉजर मूर यांचे कर्करोगाने स्विर्त्झलंड येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी...\n‘कितने आदमी थे’ या सुप्रसिद्ध संवादापूर्वी जो व्हायोला वाजला आहे, त्याचा परिणाम वेगळाच. गब्बरसिंग दगडावरून चालतो...त्याच्या बुटाचा आवाज, त्याच्या...\nनिर्मनुष्य पुलावर भल्या पहाटे...\nहॉलिवूडचा प्रतिभावंत दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्गची एक कलाकृती म्हणजे ‘ब्रिज ऑफ स्पाइज’ हा चित्रपट. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या प्रदीर्घ शीतयुद्धातली...\nरिफंड आणि इतर आर्थिक ���्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-01-21T19:37:51Z", "digest": "sha1:ZMHAIWR24SZVM4H5ETXXSHO7UCTDGT3E", "length": 8396, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेहबुबा मुफ्तींनी मानले सचिनचे आभार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमेहबुबा मुफ्तींनी मानले सचिनचे आभार\nशाळेच्या इमारतीसाठी दिला 40 लाखांचा निधी\nश्रीनगर – जम्मू काश्‍मीर राज्यातील कुपवाडा जिल्ह्यात एका शाळेच्या इमारत उभारणीसाठी राज्यसभेचे खासदार असताना क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने खासदार फंडातून चाळीस लाखांचा निधी दिला होता. त्यामुळे हे काम लवकर होऊ शकले आहे त्याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी त्यांचे आभार मानले आहेत.\nट्विटर संदेशात त्यांचे आभार मानताना त्यांनी म्हटले आहे की मैदानाच्या बाहेरची तुमची कामगीरीही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्याच्या निधीतून द्रुगमल्ला येथे शाळेच्या दहा वर्ग खोल्या, चार प्रयोग शाळा, आणि सहा टॉयलेट्‌सह प्रशासकीय विभागाचेही बांधकाम करण्यात आले आहे. तेथे इयत्ता पहिली ते दहावीचे वर्ग चालवले जात असून तेथे एक हजार विद्यार्थी शिकत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभारतीय संघाच्या नावावर आगळावेगळा विक्रम\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\nकाश्‍मीरमध्ये शांततेसाठी चर्चा हाच मार्ग : मुफ्ती\nधोनी चौथ्या क्रमांकावरचा फलंदाज – रोहित शर्मा\n‘त्या’ वादावरून कार्यकारिणीत मतभेद\n#AusvInd : भारताचा 34 धावांनी पराभव\n#NZvSL T20I : न्यूझीलंडची श्रीलंकेवर 35 धावांनी मात\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \n#IPL2019 : भारतातच होणार ‘आयपीएल- 2019’ची क्रिकेट स्पर्धा\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/02/blog-post_59.html", "date_download": "2019-01-21T20:25:50Z", "digest": "sha1:VLT6WHX25M2D7XN5YW2HJQGHNQ2LYYOL", "length": 6715, "nlines": 78, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "स्नेह संमेलनातून समतेचा संदेश | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nआपण खोटाच इतिहास शिकत आलोय\nसरफराज अ. रजाक शेख एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर 8624050403 इतिहास हा साधनांच्या आधारे लिहिला जातो. इतिहासाला कथन करणारी...\n- साहिल शेख कुरूंदवाड (कोल्हापूर) 9923030668 तो कुठे हरवला कोण जाणे हल्ली त्याची चर्चा बंद झाली, आता गल्लीच्या स्मृतीत तो उरला नाह...\n०८ जून ते १४ जून\nस्नेह संमेलनातून समतेचा संदेश\nसावकारी कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे थांबवण्यासाठी इस्लामी धर्मतत्त्वांवर आधारित व्याजरहित अर्थव्यवस्था उपयुक्त ठरू शकेल, असे मत मुंब्रा-दिवा प्रभाग समितीचे उप-मुख्य स्वच्छता निरीक्षक डॉ. नाझीम काजी व्यक्त केले.\nजमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या ‘शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी इस्लाम' या मोहिमे अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील कौसा-मुंब्रा येथील महानगरपालिकेच्या शाळेत ठाणे महानगर पालिकेच्या मुंब्रा-दिवा प्रभाग समितीतील सफाई कर्मचाNयांसाठी एका स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी डॉ. काजी बोलत होते.\nजमाअत-ए-इस्लामी हिंद मुंब्राचे सचिव आणि कौटुंबिक सल्लागार प्रा.जावेद शेख आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की कुरआन हा ग्रंथ म्हणजे समस्त मानवजातीसाठी मार्गदर्शन आहे आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवण ही संपूर्ण विश्वासाठी आहे. आपण सर्व आदम आणि हव्वा यांची संतती आहोत. म्हणून आपणा सर्वांमध्ये रक्ताचे नाते आहे.\nइहलोक आणि पारलौकिक जीवनाविषयी सांगताना प्रा. शेख म्हणा��े, ‘‘पारलौकिक जीवन सुखकर करण्यासाठी या पृथ्वीवरील आपल्या जीवनात सत्कर्म करायला हवीत, ईश्वर त्याचा मोबदला स्वर्गाच्या रूपात देईल.’’\nविश्वातील सर्व मनुष्यजातीच्या सुख, शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी त्यांनी या प्रसंगी अल्लाहकडे प्रार्थना केली.\nजमाअत-ए-इस्लामी हिंद मुंब्राचे सैफ आसरे यांनी उपस्थितांना मोहिमेचा परिचय करून दिला. तसेच जमाअतची ध्येय-धोरणे आणि कार्याची ओळख करून दिली. अब्दुस्सलाम मलिक यांनी व्याजरहित कर्जपद्धतीवर आधारित राहत सहकारी संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती श्रोत्यांना करून दिली.\nया कार्यक्रमाला स्वच्छता निरीक्षक परदेशी आणि मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी उपस्थित होते. या स्नेह संमेलनात ‘शांती, प्रगती आणि मुक्ती’ या संकल्पनेवर दोन ध्वनीचित्रफीतीही दाखवण्यात आल्या. सरतेशेवटी उपस्थित मान्यवर आणि श्रोत्यांचे रफीकभाई यांनी आभार मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/yin-summer-youth-summit-116755", "date_download": "2019-01-21T20:49:41Z", "digest": "sha1:FMZTMJS4D6F2QYQDL7EXKDBYNEJTR3J5", "length": 25906, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "YIN Summer Youth Summit ‘यिन’चे आजपासून समर यूथ समिट | eSakal", "raw_content": "\n‘यिन’चे आजपासून समर यूथ समिट\nबुधवार, 16 मे 2018\nनवी मुंबई - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’ला बुधवारपासून (ता.१६) वाशीत सुरुवात होत आहे. युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्‍तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी देताना भविष्यात शैक्षणिक संधीचा वेध या परिषदेतून घेतला जाणार आहे.\nनवी मुंबई - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’ला बुधवारपासून (ता.१६) वाशीत सुरुवात होत आहे. युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्‍तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी देताना भविष्यात शैक्षणिक संधीचा वेध या परिषदेतून घेतला जाणार आहे.\nतरुण पिढीला शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करताना समाज व देशासाठी रचनात्मक काम उभे करण्यास प्रेरणा मिळावी, हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर ही परिषद होणार आहे. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता या सोहळ्याचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी आमदार संदीप नाईक, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमीचे संस्थापक सुनील पाटील उपस्थित राहणार आहेत.\nस्पेक्‍ट्रम ॲकॅडमी या परिषदेसाठी मुख्य प्रायोजक आहेत. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या या परिषदांसाठी पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ कंपनीज हे सहप्रायोजक आहेत. महाराष्ट्र यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित प्रियंका यादव व एकता निराधार संघाचे संस्थापक सागर रेड्डी यांचे चर्चासत्र पहिल्या दिवशी (बुधवारी) सकाळी साडेदहाला होणार आहे. दुपारनंतर अभी ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक जितेंद्र जोशी, रांका ज्वेलर्सचे संचालक वास्तुपाल रांका, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमीचे संस्थापक सुनील पाटील, क्‍लिअर संस्थेचे संचालक दीपक पवार, डास ऑफ शोअरचे व्यवस्थापकीय संचालक अशोक खाडे या तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.\nदुसऱ्या दिवशी (गुरुवारी) सकाळी ९.३० वाजता पहिल्या सत्राला सुरुवात होणार आहे. यामध्ये कॉर्पोरेट मार्गदर्शक डॉ. राम गुडगीला यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. नंतरच्या सत्रात पुण्यातील निलया एज्युकेशन ग्रुपचे निलय मेहता, प्राध्यापक राजेंद्र जऱ्हाड, सर्जन कॉलेज ऑफ डिझाइनचे व्यवस्थापकीय संचालक संतोष रासकर, डॉ. दीपक शिकारपूर, हॅशटॅग क्‍लोदिंगचे संचालक अमोल नाहर, प्राध्यापक शिवानंद सुब्रमण्यम, इंडिया फर्स्ट रोबोटिक्‍सचे संचालक विनय कुवर, डिजिटल आर्टचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट विक्रम शर्मा या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.\nत्याच दिवशी संध्याकाळच्या सत्रात यूथ इंन्स्पिरेटर्स ऑवार्डने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सात विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. आमदार शशिकांत शिंदे, ओरियन मॉलचे संचालक मंगेश परुळेकर, आमदार नरेंद्र पाटील, पल्लवी-अवीदा हॉटेलचे संचालक हिमांशू अगरवाल, अभिनेत्री मीरा जोशी आदी मा���्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य प्रयोजक निलया एज्युकेशन ग्रुप पुणे आणि सह प्रयोजक हॅशटॅग क्‍लोदिंग हे आहेत.\nअखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता.१८) ‘सकाळ मनी’तर्फे माहिती देण्यात येणार आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद कुळे मार्गदर्शन करणार आहेत. मॅनेजमेंट गुरू चकोर गांधी यांच्या मार्गदर्शनाने हे सत्र पूर्ण होणार आहे. परिषदेच्या समारोप कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक संदीप वासलेकर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार बाळाराम पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.\n‘यिन’ची समर यूथ समिट कौतुकास्पद\nजागतिक महासत्तेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जागतिक स्तरावर स्वीकारलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या मॉडेलची निवड केली पाहिजे. यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरेल. वंचित आणि गरजूंसाठीच्या कार्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठीही तो सर्वाधिक महत्त्वाचा आहे.\nसमाजात आजही असमानता आणि भेदभावाची खोलवर रुजलेली पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी युवकांच्या सक्रिय योगदानाची गरज आहे. आपल्या देशापुढे अन्न, पाणी, स्वच्छता, शिक्षण, पर्यावरण आदींचे तगडे आव्हान आहे. स्वदेशी तंत्रज्ञान आणि यंत्रणा विकसित करून या समस्या सोडविण्यासाठी तरुणाईला योग्य दिशा द्यायला हवी. ‘सकाळ माध्यम समूहा’चा यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) सारखा उपक्रम यादृष्टीने अगदी योग्य असून, यिन युवकांना आपली मते तसेच अपेक्षा व्यक्त करण्यास सक्षम बनवत आहे. युवकांमध्ये लोकशाही मूल्ये रुजविण्यासाठीही यिन प्रयत्नशील आहे. युवकांमध्ये उद्योजकता आणि व्यावसायिकता रुजविण्यासाठी यिनने ‘समर यूथ समिट’चे आयोजन केले असून, यिनचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल मी ‘सकाळ माध्यम समूहा’चे अभिनंदन करतो आणि समिटला सुयश चिंतितो.\n- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री\nसमर यूथ समिट दिशादर्शक\nयिनच्या समर यूथ समिटचे तिसरे संक्रमण पाहताना मला अतिशय अभिमान वाटतोय. आपल्या देशाचे सर्वांत मोठे बलस्थान असणाऱ्या युवाशक्तीला स्वत:ला शोधण्यासाठीची दिशा तसेच प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याला माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. यिनच्या या समिटमधून वैचारिक नेतृत्व, प्रेरणा आणि करियरच्या संधींचा कॅलिडोस्कोप एकत्र गुंफल्याचाही मला अभिमान वाटतो. समर यूथ समिट युवकांना ��िधायकरीत्या गुंतवून कुतूहलाची बीजेही रोवत आहे. युवकांनो, तुम्हाला यश तसेच अपयशाचाही सामना करावा लागेल. तुम्ही दीर्घकाळ तुमच्या स्वप्नांवर विश्‍वास ठेवत प्रामाणिक कष्ट केल्यास योग्य वेळी सर्वच गोष्टी तुमच्यासमोर हजर होतील. यिन नेटवर्कशी संवाद साधण्याचे आपले निमंत्रण आनंदाने स्वीकारणाऱ्या अनेक दिग्गज उद्योजकांचा जीवनसंघर्ष खरंच अविश्‍वसनीय असून, त्यांना प्रखर संघर्षाशिवाय यशाला गवसणी घालता आलेली नाही. सध्या आपण नव्या शैक्षणिक वर्षानिमित्त ऑगस्ट २०१८ पासून संपूर्ण शहरासाठीचा कार्यक्रम हाती घेत आहोत. तुम्ही जुन-जुलैमध्ये या दृष्टीने तयार राहा. पुढील समर यूथ समिट तुमच्यासाठी मैलाचा नवा दगड ठरेल, असे आश्‍वासन देतो. या समिटचा भाग झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांनाच भविष्यातील यशासाठी शुभेच्छा देतो.\n- अभिजित पवार, अध्यक्ष, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह\n‘सकाळ माध्यम समूहा’चा यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) हा अनोखा उपक्रम आहे. आपल्या देशाच्या भवितव्याला पुढील पिढीच आकार देईल. भारत हा युवकांचा देश असल्याने तरुण मनांना योग्य दिशा दाखविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळेच युवकांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी समर यूथ समिटसारखे उपक्रम हाती घेणाऱ्या यिनच्या पाठीशी मी सदैव उभा आहे.\n- संदीप वासलेकर, अध्यक्ष, स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप\nसकारात्मक बदलासाठी ‘यिन’ प्रयत्नशील\n‘यिन’ने मे आणि जूनमध्ये महाराष्ट्रातील १२ शहरांमध्ये ‘समर यूथ समिट’चे आयोजन केले आहे. तरुण वयातच उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या युवकांना ‘यूथ इन्स्पिरेटर्स ॲवॉर्ड’नेही गौरविण्यात येणार आहे. युवकांमध्ये सकारात्मक आणि शाश्‍वत बदल घडविण्यासाठी ‘यिन’ अथक परिश्रम घेत आहे.\n- विनोद तावडे, युवक कल्याण आणि उच्च तंत्रशिक्षणमंत्री\nविशेष प्राधिकरणाच्या विस्ताराचा विचार\nपुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणातील’ (एसपीव्हीए) सहभागासंदर्भात महाराष्ट्र...\n‘फ्री होल्ड हा सरकारी जुमला\nनवी मुंबई - नवी मुंबई फ्री होल्डसंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश फसवा असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. अध्यादेशात सिडकोसोबतच्या फक्त ६०...\n‘बेस्ट’ असूनही बेवारस (अग्रलेख)\nसर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत...\nबलात्कारप्रकरणी जामिनासाठी पोलिस उपनिरीक्षक हायकोर्टात\nमुंबई - हवालदार महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या नवी मुंबईतील पोलिस उपनिरीक्षकाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सत्र...\nआदिवासी मुलांना मिळणार डिजिटल शिक्षण\nनवी मुंबई - अडवली-भुतवली येथील आदिवासीबहुल भागातील महापालिकेच्या शाळेत आता विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळणार आहे. शाळा डिजिटल करण्याचे काम...\nनवी मुंबई - स्वच्छ भारत योजनेंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर शौचालये उभारणाऱ्या नवी मुंबई पालिकेने आता महिलांच्या 100 स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/self-experience-astrology-1149426/", "date_download": "2019-01-21T20:14:47Z", "digest": "sha1:S442TPUA2S255E72IFGHGBFXEHVT5S3J", "length": 27269, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्वानुभव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nज्योतिषाने सांगितले तसेच घडले तर तो साधक अनुभव आणि त्याच्या विरुद्ध घडले तर तो बाधक अनुभव.\nवास्तविक जन्माला येणारे प्रत्येक बालक जन्मत: नास्तिकच असते.\nज्योतिषाने सांगितले तसेच घडले तर तो साधक अनुभव आणि त्याच्या विरुद्ध घडले तर तो बाधक अनुभव. प्रत्येक श्रद्धावान मनुष्य त्याच्या आयुष्यात आलेले साधक अनुभव जमा करून ठेवतो व इतरांना उत्साहाने सांगतो आणि बाधक अनुभव मात्र काही जुजबी कारणे, पळवाटा शोधून तो बाजूला सारतो आणि विसरून जातो..\n‘ईश्वराचे अस्तित्व आणि त्याचे कर्तृत्व’ मानणारे लोक जगात बहुसंख्य आहेत व ते नाकारणारे लोक जगभरात ‘अल्पसंख्य’ किंवा ‘फारच अल्पसंख्य’ असावेत. वास्तविक जन्माला येणारे प्रत्येक बालक जन्मत: नास्तिकच असते. ईश्वर कोण आहे, कुठे आहे व तो काय करतो, हे त्याला कुठे ठाऊक असते त्याचे आई-वडील व इतर मोठी मोठी माणसे ते त्याला सांगतात. मग प्रत्येक मनुष्य बालपणापासूनच ईश्वर मानू लागतो, कारण सर्वाच्याच मनावर त्यांच्या बालपणापासून ‘ईश्वराचे अस्तित्व व कर्तृत्व’ बिंबविलेले असल्यामुळे त्या प्रश्नाचा नि:पक्षपाती विचार बहुधा कुणीच करू शकत नाहीत; पण याबाबत कधी चर्चा करण्याची वेळ आलीच, तर मात्र ते म्हणतात की, ईश्वराच्या ‘अस्तित्व आणि कर्तृत्वाचा’ त्याला ‘स्वत:ला प्रत्यक्ष अनुभव’ (स्वानुभव) आलेला आहे व म्हणून ते ईश्वरावर विश्वास (श्रद्धा) ठेवतात. तसे पाहता मानव जातीचे विश्वास व सर्वच ज्ञान, मानवजातीने स्वत: घेतलेल्या अनुभवांतूनच जमलेले असते व त्यामुळे ‘एकूणच सर्व ज्ञानांचा व मतांचा उगम व विस्तार स्वानुभवजन्यच असतो, असावा’ हे म्हणणे सर्वसाधारणपणे बरोबरच आहे.\nपरंतु तसे म्हणण्यात एक मेख आहे व ती त्या अनुभवांचा अर्थ लावण्यामध्ये आहे. आपले मन जर ‘मोकळे मन’ (डस्र्ील्ल ्रेल्ल)ि असेल, तर आलेल्या अनुभवांचा योग्य अर्थ लावला जाण्याची शक्यता जास्त असते. जर मन पूर्वग्रहदूषित असेल (जसे बहुधा सर्वाचे असते) तर आलेल्या अनुभवाचा अर्थ पूर्वग्रहानुसार लावला जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे अगदी एकाच अनुभवाचा अर्थ वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळा लावू शकतात, लावतात.\nआता एक साधे उदाहरण घ्या. एका कुटुंबातील एक मुलगा एस.एस.सी.साठी पुष्कळ अभ्यास करूनही परीक्षेत नापास झाला. पुढच्या वर्षी त्याच परीक्षेसाठी अभ्यास करून तो पुन्हा बसला व चांगला पास झाला. आता त्याच्या आईचे म्हणणे असे की, दुसऱ्या वर्षी तो बसण्यापूर्वी तिने दादरच्या सिद्धिविनायकाला नवस केला होता आणि वडिलांचे म्हणणे असे की, या वर्षी मुलगा नक्की पास होईल, असा ‘आशीर्वाद’ त्यांच्या गुरूने दिला होता. यंदा मुलगा पास झाला याचा आनंद सर्वाना झालाच, पण त्याचे सारे श्रेय दिले गेले ते नवसाला व गुरुबाबांच्या आशीर्वादाला. आधीच्या वर्षी तो नापास झाला, तेव्हा काही विषयांचा त्याने पुरेसा अभ्यास केला नसेल किंवा ते विषय तेव्हा त्याला नीट समजले नसतील किंवा त्या वर्षी फार अनपेक्षित वेगळेच प्रश्न आले असतील किंवा आणखी काही कुठे चुकले असेल, उणे राहिले असेल आणि पुढील वर्षी, त्या परिस्थितीत बदल होऊन तो चांगला पास झाला असेल, अशा शक्यता कुणी लक्षात घेत नाही. खोलात जाऊन खरे कारण शोधण्याची, योग्य अर्थ लावण्याची बहुधा कुणाची तयारी नसते. त्यापेक्षा देवाच्या कृपेने किंवा गुरुबाबाच्या आशीर्वादाने हे घडले, असा निष्कर्ष काढणे फार सोपे असते. अनुभव एकच आहे, पण त्यातून निघालेले अर्थ वेगवेगळे आहेत.\nजे परीक्षेबाबत खरे आहे तेच नोकरी-व्यवसायाबाबत, लग्नाबाबत, सांसारिक अडचणी, आजार, शरीर प्रकृती आणि आयुष्यातील अगदी मृत्यूपर्यंतच्या सर्व बाबतीत खरे आहे. आपल्याला आलेल्या अडचणी व झाले असले तर त्यांचे निराकरण या सगळ्यांचे अर्थ आपण आपल्या पूर्वग्रहांनुसार लावतो. तुमच्या आयुष्यातील समस्यांना व यशापयशाला, आकाशातील ग्रह कारणीभूत आहेत, अशी जर तुमची समजूत असेल, तर तुम्ही कुणा ज्योतिषाकडे जाल किंवा जगातील काही सुष्ट, दुष्ट गूढ (आध्यात्मिक) शक्ती तुम्हाला अपकारक, हानीकारक ठरत आहेत, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखादा बुवा-बाबा किंवा सद्गुरू (पुरुष किंवा स्त्री) शोधून काढाल व असले लोक त्या घटनांचे गूढार्थ तुम्हाला समजावून सांगतील, तुम्ही त्यांचे मार्गदर्शन घ्याल, खोटेच समाधान मिळवाल, पण तुम्ही लुटले जाल हे निश्चित.\nसर्वाच्या आयुष्यातील बरे-वाईट सर्वच अनुभव ढोबळपणे दोन भागांत विभागता येतात. एक ‘साधक’ व दुसरे ‘बाधक’. काही अनुभव ज्योतिषी, गुरू, ईश्वर, दैवी किंवा गूढ शक्ती इत्यादींवरील विश्वासाला स्पष्टपणे ‘साधक’ असतात तर दुसरे काही अनुभव स्पष्टपणे ‘बाधक’ असतात. गुरूने, ज्योतिषाने सांगितले तसेच घडले तर तो साधक अनुभव आणि त्याच्या विरुद्ध घडले तर तो बाधक अनुभव. प्रत्येक श्रद्धावान मनुष्य त्याच्या आयुष्यात आलेले साधक अनुभव जमा करून ठेवतो व इतरांना उत्साहाने सांगतो आणि बाधक अनुभव मात्र काही जुजबी कारणे, पळवाटा शोधून तो बाजूला सारतो आणि विसरून जातो. देवाची नियमित पूजा-प्रार्थना करीत असल्यामुळे त्याच्यावर आलेली संकटे कशी टळली ते तो मोठय़ा उत्साहाने सांगतो, पण मुळात ते संकट आले कसे व त्यामुळ�� कमी-जास्त नुकसान झाले ते झाले कसे, याचे त्याच्याजवळ काही उत्तर नसते किंवा पूर्वजन्मींचे ‘संचित कर्म’ आपला कर्मविपाक सिद्धान्त किंवा ‘सैतानाचे दुष्कर्म’ अशी उत्तरे सर्वच ठिकाणी लागू पडतात. दैवी शक्तींवरील विश्वास, गुरूच्या अतिनैसर्गिक सामर्थ्यांवरील विश्वास, तसेच ज्योतिष, मुहूर्त पत्रिका पाहणे, जुळविणे वगैरेंवरील विश्वास या कशालाही पूर्ण ‘बाधक’ असे कितीही प्रत्यक्ष अनुभव, श्रद्धावंताच्या जीवनात आले तरी तो आपली श्रद्धा सोडत नाही, कारण त्याच्या पूर्वजन्मींची कर्मे त्याला ठाऊक नाहीत, असे तो म्हणतो, तसेच ईश्वराची इच्छा काय आहे तेही त्याला माहीत नाही, असे तो म्हणतो. थोडक्यात असे की, तो सगळे साधक अनुभव जमा करतो व सगळे बाधक अनुभव बाजूला सारतो. कुठल्याही घटनेचा योग्य अर्थ समजण्यासाठी पूर्वग्रहविरहित मोकळे मन म्हणजे जे विवेकी मन हवे असते ते फारच थोडय़ांपाशी असते व ते त्यांनी प्रयत्नपूर्वक मिळविलेले असते. सर्व घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनांतून बघण्याची व तर्कबुद्धी वापरण्याची सवय त्यांनी स्वत:ला लावून घेतलेली असते.\nदंगे, युद्धे, वाहनांचे, घरांचे अपघात, आगी, जत्रेत झालेली चेंगराचेंगरी व त्यात होणारे स्त्रिया व बालकांचे मृत्यू इत्यादी सर्व मानवनिर्मित दुर्घटनांचे अनुभव हे मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण अशा आपत्तीतून काही जण वाचत असले तरी कित्येक जण त्यात आपले जीवनसर्वस्व गमावून बसतात. अशा दुर्घटनांमध्ये मरणारे का मरतात आणि वाचणारे का वाचतात याचा विश्वासार्ह शोध गूढ दैवी शक्तींचे अस्तित्व किंवा कर्मफलसिद्धान्त मानून, आपण कधीच घेऊ शकणार नाही.\nतसेच नैसर्गिक आपत्तींची उदाहरणे घ्या. अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी अशा नैसर्गिक आपत्ती केव्हा, कुठे येतील आणि केवढा हलकल्लोळ माजवतील, हे कुठल्याही सद्गुरूला, बुवा, बाबा, ज्योतिषी यांना कधीच माहीत नसते. या आपत्तीसुद्धा अचानक येतात व त्यात हजारो निष्पाप माणसांना आपले सर्वस्व आणि प्राणसुद्धा गमवावे लागतात. वादळाने, पुराने हजारोंच्या आयुष्याची वाताहत होऊ शकते आणि त्सुनामी आली तर ती किती लाखांचे जीवन उद्ध्वस्त करील याचा काही पत्तासुद्धा लागत नाही. शिवाय सर्वच आपत्ती हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती किंवा धार्मिक, अधार्मिक असा काहीही भेद करीत नाहीत. मग अशा आपत्तीं��ध्ये सापडून मरणारे सर्व लोक काय पापी असतात आणि त्यातून वाचणारे सर्व लोक काय पुण्यवान असतात आणि त्यातून वाचणारे सर्व लोक काय पुण्यवान असतात जे सहीसलामत वाचतात ते म्हणतात आम्ही गुरुकृपेने किंवा ईश्वरकृपेने वाचलो; पण ज्यांचा जीव जातो त्यांच्यावर तो परमदयाळू ईश्वर का बरे कृपा करीत नाही जे सहीसलामत वाचतात ते म्हणतात आम्ही गुरुकृपेने किंवा ईश्वरकृपेने वाचलो; पण ज्यांचा जीव जातो त्यांच्यावर तो परमदयाळू ईश्वर का बरे कृपा करीत नाही त्यांचे मागे राहिलेले नातेवाईक मग म्हणतात की, त्यांच्या नशिबात अपमृत्यू होता.\nसारांश असा की, हे सर्व घटना घडून गेल्यावर समजूत घालण्याचे विचार आहेत. खरे तर या अगणित आपत्तींच्या कटू अनुभवांचा पूर्वग्रह विसरून मोकळ्या मनाने एकत्रित आढावा घेतला, तर ते सर्व अनुभव ईश्वरावरील श्रद्धेला स्पष्टपणे बाधक असतात. का म्हणून तो ईश्वर, अशा लाखो संसार उद्ध्वस्त करण्याऱ्या दुर्घटना घडवून आणतो का म्हणून त्याच्याच दर्शनासाठी, उत्सवासाठी गेलेल्यांच्या चेंगराचेंगरीत हजारो निष्पाप लोक पायदळी तुडविले जातात का म्हणून त्याच्याच दर्शनासाठी, उत्सवासाठी गेलेल्यांच्या चेंगराचेंगरीत हजारो निष्पाप लोक पायदळी तुडविले जातात परंतु असे अनेक बाधक अनुभव पचविण्याची कला आपल्याला अवगत असते. सर्व दुर्घटनांचे स्पष्टीकरण आपण सैतानाच्या दुष्टपणावर किंवा पूर्वजन्मीच्या पापांवर ढकलतो. आपले ईश्वरवादी मत टिकवून ठेवतो आणि आपल्या पुढील पिढय़ांना, त्यांच्या बालपणापासूनच त्या मताची दीक्षा देतो. सुरुवातीपासून माणसांच्या शेकडो पिढय़ा असेच घडत आलेले असल्यामुळे, हजारो वर्षांचा दीर्घ काळ, ‘ईश्वरवादी मत’ माणूस जातीच्या सामाईक मनात टिकून राहते. त्यात काही आश्चर्य नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदि. २९ एप्रिल ते ५ मे २०१६\nदि. २२ ते २८ एप्रिल २०१६\nदि. १० ते १६ जून २०१६\nदि. ३ ते ९ जून २०१६\nदि. २७ मे ते २ जून २०१६\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n'बाळासाहेब ठाकरेंना करायची होती तुमची हत्या', यावर सोनू निगमने दिली ही प्रतिक्रिया\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nनारायण राणे काँग्रेसमध्ये परतणार अशी काँग्रेस नेतेच बोंब करतात\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Maratha-Reservation-to-all-parties-together-in-belgaon/", "date_download": "2019-01-21T19:56:55Z", "digest": "sha1:KVJG763FKLZE5ICMCU3KFHUFQ3VP66MT", "length": 7788, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरक्षणासाठी एकवटले सर्वपक्षीय मराठे! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › आरक्षणासाठी एकवटले सर्वपक्षीय मराठे\nआरक्षणासाठी एकवटले सर्वपक्षीय मराठे\nकर्नाटकातील मराठा समाजाचा 2 अ वर्गात समावेश करावा, समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी महामंडळाची स्थापना करण्यात यावी. तसेच समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ताबडतोब आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी खानापुरातील सर्वपक्षीय मराठा बांधवांनी एकीची वज्रमूठ आवळली आहे.\nयेत्या बुधवार दि. 8 रोजी सकाळी 11 वा. तहसीलदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींना मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी झालेल्या समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.\nपक्ष, प्रांत, भाषा आणि राजकारण बाजूला ठेवून आरक्षणाची लढाई लढल्यास एकीच्या बळातून यशाचे फळ चाखता येणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तालुक्यातील मराठा समाजाला आरक्षणाची मागणी कळावी, यासाठी जि. पं. विभागवार समित्या नेमून जागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेत काम करताना कोणतेही राजकारण आणले जाणार नाही. 100 जणांची संयोजन समिती स्थापून त्याद्वारे आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. मराठा समाजातील होतकरू व��द्यार्थ्यांना मदत करण्यासाठी निधी उभारण्यात येणार असून या कामासाठी 25 जणांनी रोख एक हजार रु. ची देणगीही सुपूर्द केली.\nआमदार, खासदार, विधानपरिषद सदस्य, पालकमंत्री आदींना मराठा आरक्षणाची गरज समजावून सांगून राज्यातील मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी केली जाणार आहे. याची सुरुवात खानापुरातून बुधवारी निवेदन देऊन केली जाईल. सकाळी 11 वा. तहसीलदाराना निवेदन सादर केले जाणार आहे. त्यानंतर आ. अंजली निंबाळकर यांना निवेदन देण्यात येईल. केंद्रीय कौशल्य राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे, पालकमंत्री रमेश जारकिहोळी, आम. विवेक पाटील, महांतेश कवटगीमठ आदींना निवेदन देऊन विधिमंडळात मराठा आरक्षणप्रश्‍नी आवाज उठविण्याची मागणी केली जाणार आहे.\nयशवंत बिर्जे यांनी प्रास्ताविक केले. दिलीप पवार, विठ्ठल हलगेकर, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, विलास बेळगावकर, संजय कुबल, महादेव कोळी, बाळासाहेब शेलार, अनिल पाटील, प्रवीण सुळकर, अविनाश पाटील आदी उपस्थित होते. भरमा पाटील यांनी आभार मानले.\nबुधवारी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन\nबुधवारी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना तसेच आ. डॉ. अंजली निंबाळकर यांना मराठा समाजाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी 10 वा. शिवस्मारक येथे मराठा बांधवांनी जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nथकीत एफआरपीसाठी ३९ कारखाने आयुक्तालयाच्या रडारवर\nनिवडणूक आयोगाने हॅकर्सचा दावा फेटाळला\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nफांद्या तोडतानां विद्युत तारेला लटकलेल्याची सुटका\nआता बसप आमदार गरळले : भाजप आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Workers-transferred-in-one-section-for-years/", "date_download": "2019-01-21T20:00:45Z", "digest": "sha1:I5OGEM4WYV7NPCJPXU7TD3HQHYKIKWZG", "length": 5421, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वर्षानुवर्षे एकाच विभागात नियुक्‍त कामगारांच्या बदल्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › वर्षानुवर्षे एकाच विभागात नियुक्‍त कामगारांच्या बदल्या\nवर्षानुवर्षे एकाच विभागात नियुक्‍त कामगारांच्या बदल्या\nमहापालिकेत एकाच ठिकाणी अनेक वर्षे ठाण मांडून कर्मचार्‍यांची दुकानदारी सुरू असल्याच्या तक्रारी आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी सरसकट बदलीसत्र अवलंबले आहे. त्याअंतर्गत आस्थापना विभागातील 16 कर्मचार्‍यांच्या खात्यातंर्गत बदल्यांचे त्यांनी आदेश दिले. आणखी 35 कर्मचार्‍यांच्या टप्प्याटप्प्याने अन्य विभागात बदल्या होणार आहेत.\nनगरसेवक-पदाधिकार्‍यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक विभाग कर्मचारी ठाण वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत. त्यामुळे या कर्मचार्‍यांची ‘मोनोपॉली’ होऊन दुकानदारी वाढवली आहे. हे नगरसेवक प्रसंगी नगरसेवक, वरिष्ठांनाही दाद देत नाहीत. जर त्यांची बदली केली की पदाधिकारी-नगरसेवकांच्या हस्तक्षेपाने पुन्हा बदल्या रद्द केल्या जातात.\nविशेषतः हा प्रकार नगररचना, बांधकाम, आरोग्य,एलबीटी विभागासह अन्य विभागात जास्त आहे. श्री. खेबुडकर यांनी केलेल्या चौकशीत ठरावीक कर्मचारी दहा-पंधरा वर्षे एकाच विभागात ठाण मांडून असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून गैरकारभाराचा बाजारही मांडल्याचे दिसून आले. यामुळे नगरसेवक आणि नागरिकांचीही अडवणूक सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे आस्थापना, आरोग्य विभाग, बांधकाम,नगररचना विभाग, घरपट्टी, पाणीपट्टी या विभाग प्रमुखांना माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.\nथकीत एफआरपीसाठी ३९ कारखाने आयुक्तालयाच्या रडारवर\nनिवडणूक आयोगाने हॅकर्सचा दावा फेटाळला\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nफांद्या तोडतानां विद्युत तारेला लटकलेल्याची सुटका\nआता बसप आमदार गरळले : भाजप आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/iaaf-world-athletics-championships-2017-usain-bolt-to-face-justin-gatlin-in-his-farewell-4x100m-relay/", "date_download": "2019-01-21T20:18:33Z", "digest": "sha1:M6S7SEK4AOCHCTCVPTUUNRJZ2K2ALDKV", "length": 8261, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "उसेन बोल्टच्या कारकिर्दीचा शेवट गोड होणार का ?", "raw_content": "\nउसेन बोल्टच्या कारकिर्दीचा शेवट गोड होणार का \nउसेन बोल्टच्या कारकिर्दीचा शेवट गोड होणार का \nआज वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये १*४०० मीटर रिले स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे वैशिष्ठय म्हणजे जमैका संघाकडून शर्यत संपवणारा उसेन बोल्ट आज लंडनच्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीला पूर्णविराम देणार आहे.\nउसेन बोल्टची वयक्तिक १०० मीटर शर्यत चर्चेची ठरली मात्र त्याला म्हणावा तास निरोप मिळाला नाही. कांस्य पदकावर समाधान मानावे लागल्यामुळे अनेक बोल्ट चाहते नाराज झाले होते. आज मात्र बोल्टला पुन्हा एकदा सुवर्ण पदक पटकावून म्हणावा तसा शेवट करण्याची संधी आहे.\nउसेन बोल्ट सोबतच १०,००० मीटर आणि ५००० मीटरचा राजा असणारा मो फराह देखील आज आपल्या कारकिर्दीतली शेवटची शर्यत पळणार आहे. १०,००० मीटर मध्ये ज्याप्रमाणे फराहने सुवर्ण पदक पटकावत विजय मिळवला त्याचप्रमाणे आज त्याला ५००० मीटरमध्ये सलग ४ विजय मिळवता येईल का यावर सर्वांचे लक्ष असेल.\nउसेन बोल्टला जर ही शर्यत जिंकायची असेल तर आपल्या प्रतिस्पर्धी जस्टीन गॅटलिन, ख्रिसटियन कॉलमनपेक्षा सरस कामगिरी करावी लागेल. १०० मीटरच्या अंतिम शर्यतीत गॅटलिन आणि कॉलमन अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय स्थानी होते.\nजमैका आणि अमेरिका ही कायम अतितटीची शर्यत होत आली आहे, मात्र सद्द्य स्थिती पाहता अमेरिका उजवी आहे असे म्हणावे लागेल. उसेन बोल्ट हा चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहे, पण तो आज काही वेगळा करिष्मा करू शकेल का \nबोल्टच्या सर्वदूर चाहत्यांना बोल्टने सुवर्ण पदक मिळवावे अशीच इच्छा असेल, आता निकाल काय लागतोय हे मात्र आपल्याला रात्रीच कळेल.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pradeep-narwal-surpasses-one-more-record-to-add-to-the-list-of-his-never-ending-record-list/", "date_download": "2019-01-21T20:53:51Z", "digest": "sha1:RX7FRJAUMJYELPGBLPFWP6DSAZAJFHDN", "length": 9277, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विक्रमवीर प्रदीप नरवाल", "raw_content": "\nपटणा पायरेट्सचा कर्णधार डुबकी किंग प्रदीप नरवाल याने आज बेंगलूरु बुल्स विरुद्ध खेळताना एका मोसमात २०० गुण मिळवण्याचा खूप मोठा कारनामा केला आहे. या अगोदर अशी कामगिरी कोणत्याही खेळाडूला करता आलेली नव्हती. मागील काही सामान्यांपासून हा मोठा विक्रम त्याला सात्यत्याने खुणावत होता.\nया सामन्यात त्याने सुरुवातीपासून त्याचे मनसुबे स्पष्ट केले. त्याने रेडींगमध्ये उत्तम कामगिरी केली. त्याने सुपर रेड करत २०० गुणांच्या जादुई संख्येला गवसणी घातली. या रेडमध्ये त्याने रोहित कुमार, आशिष कुमार आणि प्रीतम चिल्लर या महत्वाच्या खेळाडूंना बाद केले.\nएका मोसमात सर्वाधिक गुणांचा विक्रम देखील प्रदीप नरवालच्याच नावे आहे. या सामन्याच्या अगोदर त्याने या मोसमात १४ सामने खेळताना १९१ गुण मिळवले होते. या सामन्यात त्याने ११ गुण मिळवून गुणांची संख्या २०२ गुणांवर नेली. विशेष बाब म्हणजे या मोसमात त्याने सर्व गुण फक्त रेडींगमध्येच मिळवले आहेत. एकही गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवलेला नाही.\nयदाकदाचित आपणास माहिती नसेल तर:\n# प्रदीप नरवालने आपल्या प्रो कबड्डी कारकिर्दीची सुरुवात २०१५ साली म्हणजे प्रो कबड्डीच्या दुसऱ्या मोसमात केली. त्याला बेंगलूरु बुल्स संघाने करारबद्ध केले होते. परंतु त्याला जास्त संधी मिळाली नाही. त्याला बदली खेळाडू म्हणूनच जास्त संधी देण्यात यायची. त्यामुळे त्याने ६ सामन्यात फक्त ९ गुणांची कमाई केली होती.\n# तिसऱ्या मोसमात त्याला पटणा संघाने करारबद्ध केले. या मोसमात त्याने आपल्या कौशल्याने सर्वांना प्रभावित करत १२१ गुणांची कमाई केली. त्याने या मोसमात डुबकी या कौशल्याचे खूप उत्तम प्रदर्शन केले. त्यामुळे त्याला डुबकी किंग या टोपण नावाने कबड्डीचे चाहते ओळखू लागले. त्याने या मोसमात सर्वाधीक गुण मिळवले होते. पटणाला तिसऱ्या मोसमाचा विजेता संघ बनवण्यात प्रदीपचा खूप मोठा वाटा होता.\n# चौथ्या मोसमात पहिल्या काही सामन्यात त्याला रेडींगमध्ये गुण मिळवण्यात थोडे अपयश आले होते. परंतु त्यानंतर त्याने लय पकडली आणि संघाला सलग दुसरे विजेतेपद मिळवून दिले.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/military-nursing-service-bsc-course/", "date_download": "2019-01-21T21:11:41Z", "digest": "sha1:TAD57NAJFSFLDWEOBUMYI54UUUQBUHZ5", "length": 13235, "nlines": 154, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Indian Army - Military Nursing Service BSc Course 2019 - 160 Posts", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स 2019 [160 जागा]\nकोर्सचे नाव: BSc नर्सिंग कोर्स 2019\nअ. क्र. संस्थेचे नाव जागा\nशैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (फिजिक्स,केमिस्ट्री,बायोलॉजी व इंग्रजी)\nवयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान.\nमहाराष्ट्रातील परीक्षा केंद्र: पुणे व मुंबई\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2018\nNext (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2909", "date_download": "2019-01-21T21:20:40Z", "digest": "sha1:SSJEDOWRDHZJVIILUGTULG45CSBNZZHG", "length": 12405, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ग्रंथमुद्रण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभारतात पहिला छापखाना गोव्याला 1556 मध्ये आला. तेथून भारतात मुद्रणयुग अवतरले. भारतीय भाषांतील मजकूर रोमन लिपीत छापण्याचे काम सुरू झाले. फादर स्टीफन्स यांचा ‘ख्रिस्तपुराण’ हा मराठी ग्रंथ 1616 मध्ये रोमन लिपीत छापला गेला. विल्यम कॅरे यांचे ‘A Grammar of the Mahratta Language’ हे पुस्तक म्हणजे ‘देवनागरी मुद्राक्षरे वापरून छापले गेलेले पहिले मराठी पुस्तक’ होय. ते 1805 मध्ये कोलकात्याजवळ श्रीरामपूर (सेरामपूर) येथे प्रकाशित झाले. पण शरद गोगटे यांनी मिरज आणि तंजावर येथे 1805 मध्येच झालेल्या देवनागरीतील ग्रंथमुद्रणाची माहिती दिली आहे (पुस्तक - मराठी प्रकाशनाची दोनशे वर्षें). ‘बालबोधमुक्तावली’ हे पुस्तक तंजावरच्या ‘नवविद्याकलानिधी’ मुद्रणालयात छापले गेले, तर श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोकांचे तांब्याचे ठसे करून, लाकडी मुद्रणयंत्र वापरून लाखी शाईने गीतेच्या दोनशे प्रती मिरजेला छापल्या गेल्या. त्यामागे नाना फडणीस यांची प्रेरणा होती.\nगणपत कृष्णाजी पाटील यांनी मराठी मुद्रण-प्रकाशनाची मुहूर्तमेढ 1831 मध्ये रोवली. त्यांनी ‘पंचांग’ छापले आणि विशेष म्हणजे छपाईसाठी गाईच्या तुपातील शाई तयार केली देशी भाषांतून लिहिलेल्या पुस्तकांना पारितोषिके देण्याची योजना ‘हैंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळी’तर्फे 1825 मध्ये जाहीर झाली. ‘दक्षिणा प्राइज कमिटी’ 1851 मध्ये स्थापन झाली. त्यांच्याकडून ग्रंथप्रकाशनाला आर्थिक सहकार्य मिळू लागले.\nन्यायमूर्ती म.गो. रानडे यांच्या पुढाकाराने 1870 ते 1880 या दरम्यान सुरू झालेले सार्वजनिक उपक्रमही ग्रंथनिर्मितीला प्रोत्साहन देणारे होते. त्यातील ‘मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी’ (आजची ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’, पुणे) आणि ‘मराठी ग्रंथकारांचे संमेलन’ (आजचे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’) हे उपक्रम विशेष महत्त्वाचे ठरतात.\nग्रंथ म्हणजे ज्ञानार्जन, ज्ञानसंकलन, ज्ञानसंक्रमण यांचे माध्यम. सुरुवातीच्या काळात ग्रंथाचे ते महत्त्व ओळखून काही प्रकाशकांनी मुद्रक, नियतकालिकाचे संपादक यांबरोबरच लोकशिक्षक म्हणूनही भूमिका बजावली. तर काही लेखकांनी स्वत:चे प्रकाशनाचे कामही केले. ग्रंथव्यवहारामध्ये ग्रंथकाराबरोबर प्रकाशक, मुद्रक, चित्रकार, विक्रेते, ग्रंथपाल, ग्रंथसंग्राहक आणि वाचक अशा इतरांचा समावेश असतो. मात्र मराठीत लेखककेंद्री विचार जास्त प्रमाणात होतो. इतर घटकांचाही विचार व्हायला पाहिजे. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचा प्रसार, विविध सामाजिक चळवळीमुळे आलेली जागरुकता, नवलेखक अनुदान योजना आदींमुळे ग्रंथनिर्मितीला वेग येत गेला. नवसाक्षर वर्गातून नवा वाचकवर्गही मिळत गेला. वाचन हा छंद जोपासणारे काही लोक दिसतात. मात्र वाचनाकडे केवळ व्यक्तिगत छंद म्हणून न पाहता ‘सामाजिक अभिसरणाचा घटक’ म्हणूनही पाहण्यास हवे. ‘वाचक’ या घटकाचा जिज्ञासायुक्त, डोळस ‘रसिक’ या पदावर अधिकार सांगता येईल अशा स्वरूपात विकास करण्यासाठी उपक्रम राबवले गेले पाहिजेत. अभिरुची आणि ग्रंथनिर्मिती यांचा संबंध अन्योन्य स्वरूपाचा असतो. मराठी वाचकवर्गाच्या जिज्ञासाक्षेत्राचा विकास जितक्या विविध अंगाने होईल, तितके ग्रंथनिर्मितीला पोषक वातावरण तयार होईल. ग्रंथ ‘ई बुक’ या रूपातही आकार घेत आहे. तरुण वर्ग ई-वाचनाकडे वळत आहे. ग्रंथनिर्मितीचे स्वरूप तंत्रज्ञानाचा प्रभाव असलेल्या या युगात बदलणे स्वाभाविक आहे.\nसंयुक्त आंदोलनातील कन्येचा शोध\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\n‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल\nसंदर्भ: शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बंदर, रत्‍नदुर्ग किल्‍ला\nसंदर्भ: माग्रस, चळवळ, ग्रंथ, वाचन, पुस्‍तके\nओरायन – टिळकांचा कुतूहलजनक ग्रंथ\nसंदर्भ: लोकमान्‍य टिळक, ओरायन, ग्रंथ, नक्षत्र, खगोलशास्त्र, maths\nसंदर्भ: मंजरथ गाव, महाराष्ट्रातील वाडे, ग्रंथ\nआदर्श ग्रंथालयासाठी झटणारे सुधाकर क्षीरसागर\nसंदर्भ: वाचनालय, ग्रंथपाल, ग्रंथ\n‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना आणि विनायक रानडे\nसंदर्भ: नाशिक शहर, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ, पुस्‍तके, वाचन, वाचनालय, उपक्रम\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन ���रा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2018/02/kode-marathi-charoli.html", "date_download": "2019-01-21T21:06:13Z", "digest": "sha1:IVWH2KE3CODPNTEPKKKRS276YYKLGAAW", "length": 4510, "nlines": 49, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "चारोळी: कोडे", "raw_content": "\nकविता लिहिताना खूप विचार केला तर कधी कधी असं होतं की कविता कविताच राहत नाही. या भावनेवरच 'कोडे' ही चारोळी.\nभाव आतच विरून गेले\nगीत तुजसाठी जे लिहायचे\nकोडे आज मलाच बनले\nविचारयज्ञ मध्ये अन्य पोस्ट:\nएकच शक्ति सर्व जगति\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/western-naval-command-recruitment/", "date_download": "2019-01-21T21:02:39Z", "digest": "sha1:X3JGOZDFTS6S6W3RZFBIMO5HRHLSUMF4", "length": 19321, "nlines": 214, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Western Naval Command Recruitment 2018 - 168 Posts", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Western Naval Command) वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे 168 जागांसाठी भरती\nI) मल्टी टास्किंग (नॉन-इंडस्ट्रियल)\nवॉर्ड सहायक (महिला): 06 जागा\nलॅबोरेटरी असिस्टंट: 02 जागा\nमेडिकल अटेंडेंट: 02 जागा\nII) इतर नॉन इंडस्ट्रियल\nलायब्ररी & इन्फॉर्मशन असिस्टंट: 01 जागा\nकॅमेरामन : 01 जागा\nबॉक्सिंग इंस्ट्रक्टर: 02 जागा\nबगलर इंस्ट्रक्टर: 01 जागा\nफोटो प्रिंटर: 01 जागा\nसिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II : 03 जागा\nसिव्हिलिअन मोटर ड्रायव्हर ऑर्डीनरी ग्रेड : 22 जागा\nडिस्पॅच रायडर : 03 जागा\nIII) चार्जमॅन (मेकॅनिक): 58 जागा\nIV) चार्जमॅन (अम्युनेशन & एक्सप्लोझिव्ह) : 41 जागा\nमल्टी टास्किंग (नॉन-इंडस्ट्रियल) : 10 वी उत्तीर्ण व संबंधीत ट्रेड मध्ये प्राविण्य\nलायब्ररी & इन्फॉर्मशन असिस्टंट : i) लायब्ररी सायन्स / लायब्ररी इन्फॉर्मशन सायन्स पदवी ii) 02 वर्षे अनुभव\nकॅमेरामन: i) प्रिंटिंग टेकनॉलॉजी डिप्लोमा / सर्टिफिकेट कोर्स ii) 05 वर्षे अनुभव\nरेडिओग्राफर : i) 12 वी उत्तीर्ण ii) रेडिओग्राफी डिप्लोमा iii) 02 वर्षे अनुभव\nबॉक्सिंग इंस्ट्रक्टर: i)10 वी उत्तीर्ण ii) बॉक्सिंग कोच डिप्लोमा\nबगलर इंस्ट्रक्टर: i)10 वी उत्तीर्ण ii)सांगिताचे ज्ञान iii) बगलर कॉर्नेट किंवा ट्रम्पेट प्लेअर सैन्य,नौदल, हवाईदल मध्ये 04 वर्षे अनुभव\nफोटो प्रिंटर: i)10 वी उत्तीर्ण ii) 02 वर्षे अनुभव\nसिनेमा प्रोजेक्शनिस्ट: i)10 वी उत्तीर्ण ii) राज्य सरकार / महानगरपालिका सिनेमा प्रोजेकशनिस्ट परवाना धारक iii) 02 वर्षे अनुभव\nसिव्हिलिअन मोटर ड्रायव्हर ऑर्डीनरी ग्रेड: i) 10 वी उत्तीर्ण ii) दुचाकी व अवजड वाहन परवाना iii) 01 वर्ष अनुभव\nडिस्पॅच रायडर: i) 10 वी उत्तीर्ण ii) दुचाकी व अवजड वाहन परवाना iii) 01 वर्ष अनुभव\nचार्जमॅन (मेकॅनिक): फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा गणित विषयांसह BSc किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा\nचार्जमॅन (अम्युनेशन & एक्सप्लोझिव्ह) : फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा गणित विषयांसह BSc किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा\nवयाची अट: 26 डिसेंबर 2017 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट , OBC:03 वर्षे सूट]\nमल्टी टास्किंग (नॉन-इंडस्ट्रियल): 18 ते 25 वर्षे\nचार्जमॅन: 18 ते 25 वर्षे\nलायब्ररी & इन्फॉर्मशन असिस्टंट: 30 वर्षांपर्यंत\nरेडिओग्राफर,बॉक्सिंग इंस्ट्रक्टर,बगलर इंस्ट्रक्टर,सिनेमा प्रोजेक्शनिस्ट,सिव्हिलिअन मोटर ड्रायव्हर, डिस्पॅच रायडर: 20 ते 25 वर्षे\nफोटो प्रिंटर: 20 ते 30 वर्षे\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2017 05:00 PM\nमल्टी टास्किंग & इतर नॉन इंडस्ट्रियल: पाहा\n(IOCL) इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 420 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जा��ांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2303", "date_download": "2019-01-21T21:23:54Z", "digest": "sha1:RPLHXIYF7BXI6MGVXTRJ6NBWQO7UTVF5", "length": 8769, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "घट्टकुटी प्रभात न्याय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसंस्कृतमध्ये जे अनेक मजेशीर 'न्याय' आहेत त्यातलाच एक म्हणजे घट्टकुटी प्रभात न्याय. हे नाव ऐकून ‘ह्यात मजेशीर ते काय ’ असा प्रश्न काहींना पडेल. तर काहींना पुलंच्या जलशृंखला योग, कनिष्ठ भगिनी योग अशा काही नवीन ग्रहयोगांतलाच हा एखादा प्रकार असावा, असे वाटेल. तसे काही नाही. घट्टकुटी प्रभात न्याय हा फार जुना, संस्कृत साहित्यातील न्याय आहे.\nघट्ट या शब्दाचा अर्थ जकात असा आहे. कुटी म्हणजे झोपडी. घट्टकुटी म्हणजे जकातनाका. प्रभात म्हणजे पहाट हे आपल्याला माहीतच आहे.\nसध्या अनेक शहरांतील जकात रद्द झाली आहे. पण काही वर्षांपूर्वी सर्व नगरांत आणि शहरांत प्रवेश करताना गाडीचालकाला मालावर जकात द्यावी लागे. त्यावेळी ‘इतक्या लाखांची जकात चुकवलेला मालट्रक पकडला.’ अशा तऱ्हेच्या बातम्या वर्तमानपत्रांत वाचायला मिळत. जकात चुकवण्याची व्यापाऱ्यांची प्रवृत्ती त्यातून दिसून येई. पण गंमत म्हणजे ही प्रवृत्ती आजकालचीच नाही तर फार पुर��तन आहे. कारण जकातीची परंपराही तितकीच जुनी आहे.\nजकात चुकवण्यासाठी आताचे व्यापारी जशा अनेक युक्त्या योजतात तसेच पूर्वीचे व्यापारीही करत. पूर्वी व्यापारी त्यांचा माल बैलगाड्यातून वाहून नेत. ते जकातनाका टाळण्यासाठी सहसा रात्री प्रवास करत, ते देखील आडमार्गाने. पण अनेकदा गंमत होत असे. त्यांचा आडमार्गाचा रस्ता चुकायचा. त्यांची गाडी रात्रभर अंधारात भरपूर हिंडल्यावर पहाटेच्या प्रकाशात हमरस्त्याला लागायची आणि नेमका जकातनाकाच समोर दृष्टीस पडायचा. हाच तो घट्टकुटी प्रभात न्याय. मूळ उद्देश फसणे, असफल होणे हा त्या न्यायाचा अर्थ.\nआताच्या महामार्गांवरील टोलनाके म्हणजे एक प्रकारचे जकातनाकेच. तेथील टोलदेखील जबरदस्त असतात. पेट्रोलपेक्षा टोलचेच पैसे जास्त अशी परिस्थिती. त्यामुळे हे टोलनाके टाळण्यासाठी अनेक वाहन चालक आडमार्गाने वाहने नेतात आणि नेमके टोलनाक्याच्या अलिकडेच महामार्गाला लागतात. अशा वेळी हा घट्टकुटी प्रभात न्याय आठवतो आणि त्यातील गंमतही कळते.\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, भाषा\nसंदर्भ: लोकजीवन, ग्रामसंस्‍कृती, चव्‍हाटा, Chavhata\nसंदर्भ: न्‍याय, अरूंधतीदर्शन न्‍याय, वसिष्‍ठ तारा, अरुंधती तारा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/10/01/bright-beauty-by-homemade-scrub/", "date_download": "2019-01-21T20:50:56Z", "digest": "sha1:KFERQX3OANBUNUXFLTTLBKBZODVBWAUQ", "length": 9012, "nlines": 81, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "घरी स्क्रब करून सौंदर्य उजळवा... - Majha Paper", "raw_content": "\nजर नातेसंबंध टिकवायचे असतील, तर या सवयी टाळा\n१२ वर्षांचा संपादक, वार्ताहर आणि प्रकाशक\nघरी स्क्रब करून सौंदर्य उजळवा…\nOctober 1, 2017 , 12:04 pm by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: घरगुती, सौंदर्य प्रसाधन, स्क्रब\nदिवाळी बरोबर लग्नसराईला लवकरच सुरूवात होत आहे. त्यामुळे विवाहेच्छुकांच्या प्रयत्नांना वेग आला असणार आहे. यात आकर्षक पेहरावाबरोबर सुंदर दिसणेही गरजेचं ठरतं. त्यादृष्टीने सौंदर्यप्रसाधनांच्या वापरावर भर दिला जात असला तरी त्यासाठी खर्च करण्याची साऱ्यांचीच तयारी असते असं नाही. अशा वेळी घरच्या ���री स्क्रबच्या सहाय्याने तुम्ही सौंदर्य उजळवू शकता. याच्या या टीप्स…\n*बनाना स्क्रब तयार करण्यासाठी दोन पिकलेली केळी कुस्करून घ्या. त्यात साखर घाला. यात चमचाभर मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि धुवून टाका.\n*हातापायांसाठी तुम्ही लेमन स्क्रब तयार करू शकता. हे स्क्रब चेहऱ्याला लाऊ नका. हे स्क्रब तयार करण्यासाठी अर्धं लिंबू घ्या. हे लिंबू साखरेत बुडवा आणि हातापायांवरून फिरवा. पाच ते सात मिनिटांनी गरम पाण्याने धुवून टाका.\n*पपईचं स्क्रब तयार करण्यासाठी अर्धा कप पिकलेली पपई घ्या. पपई कुस्करून घ्या. त्यात थोडं दही घाला. लिंबाचा रस आणि मध घाला. चेहऱ्याला लावा. थोड्या वेळाने धुवून टाका.\n*हनी अँड ऑरेंज स्क्रब तयार करण्यासाठी संत्र्याच्या सुकवलेल्या सालीची दोन टेबलस्पून पावडर आणि तितकेच ओट्‌स घ्या. यात मध घाला. जाडसर मिश्रण तयार करा. चेहऱ्यावर लावा. पाच मिनिटांनी धुवून टाका.\n*ओट्‌स आणि टोमॅटो स्क्रब तयार करण्यासाठी थोडे ओट्‌स घ्या. पिठीसाखर आणि पिकलेले टोमॅटो घ्या. टोमॅटोचे मोठे तुकडे करा. एका तुकड्यात ओट्‌स आणि साखर भरा. हा टोमॅटो चेहऱ्यावर घासा. पाच ते सात मिनिटांनी चेहरा धुवा.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क��रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/hair-treatment/streax+hair-treatment-price-list.html", "date_download": "2019-01-21T20:06:35Z", "digest": "sha1:CC4DEFJJEJ42KCWFHQ476KOXCLSUUPAZ", "length": 14380, "nlines": 325, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्त्रेएक्स हेअर ट्रीटमेंट किंमत India मध्ये 22 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nस्त्रेएक्स हेअर ट्रीटमेंट Indiaकिंमत\nIndia 2019 स्त्रेएक्स हेअर ट्रीटमेंट\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nस्त्रेएक्स हेअर ट्रीटमेंट दर India मध्ये 22 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 4 एकूण स्त्रेएक्स हेअर ट्रीटमेंट समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन स्त्रेएक्स हेअर स्पा प्रो 500 ग आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Purplle, Flipkart, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी स्त्रेएक्स हेअर ट्रीटमेंट\nकिंमत स्त्रेएक्स हेअर ट्रीटमेंट आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन स्त्रेएक्स हेअर स्पा प्रो 500 ग Rs. 525 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.199 येथे आपल्याला स्त्रेएक्स हेअर सिरम उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nकुलसुम स काय कल्प\nबेलॉव रस 2000 200\nशीर्ष 10स्त्रेएक्स हेअर ट्रीटमेंट\nस्त्रेएक्स प्रो हेअर स्ट्रैघटनेर क्रीम इंटेन्स 0 80 M&L\nस्त्रेएक्स प्रो हेअर स्ट्रैघटनेर क्रीम मोल्ड 1 80 M&L\nस्त्रेएक्स हेअर स्पा प्रो 500 ग\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://bhagirathgram.org/", "date_download": "2019-01-21T19:38:57Z", "digest": "sha1:4VP2PGIFZS5K45IRZKRI2B76UVBKNH4V", "length": 5133, "nlines": 54, "source_domain": "bhagirathgram.org", "title": "Contribute Participate", "raw_content": "\n‘कोंबडीपालन म्हणजे परसबागेतील लक्ष्मी’\nशिक्षण आणि प्रशिक्षण यामध्ये नक्की फरक काय असा प्रश्न बरेचदा पडतो. ‘भगीरथ’मधील ३ दिवसाच्या कुक्कुटपालन प्रशिक्षणानंतर आम्ही आता २०० कोंबडी शास्त्रीय पद्धतीने पाळू शकतो असा प्रश्न बरेचदा पडतो. ‘भगीरथ’मधील ३ दिवसाच्या कुक्कुटपालन प्रशिक्षणानंतर आम्ही आता २०० कोंबडी शास्त्रीय पद्धतीने पाळू शकतो असे आत्मविश्वासाने सांगणारे शेतकरी हे\n‘माड्याचीवाडी हायस्कूलमधील विद्यार्थी गिरवताहेत कौशल्य विकासातून स्वावलंबन’\nगेली दोन वर्ष माध्यमिक विद्यालय नेरूर-माड्याचीवाडी या हायस्कूलमधील विद्यार्थी कौशल्यधारित विकासाचे उपक्रम राबवित आहेत. पाठ्यपुस्तकांप्रमाणेचं शिक्षणाचा भाग बनलेले हे शाळेमधील प्रयोग आज या भागाची ओळख बनले आहेत. शाळ\nसितारा मिरचीने गाठली सिताऱ्यांसारखी ऊंची\n“सितारा मिरचीने गाठली सिताऱ्यांसारखी ऊंची, मुलांच्या कष्टाला कुठली वापरावी मोजपट्टी.” हे श्री. दिपक सामंत सरांचे म्हणणे तंतोतंत खरे आहे. माड्याचीवाडी हायस्कूल हे शेतीच्या विविध प्रयोगांचे केंद्र बनले आहे. सितारा जातीच्या मिरचीची लागवड प्लास\nभात लागवडीची ‘श्री’ पद्धत\nभात लागवडीची ‘श्री’ पद्धत भाताच्या सुधारित SRI (System of Rice Intencification) अर्थात सघन पद्धतीची भात लागवडीमुळे भात उत्पादकांना कमी खर्चात, कमी वेळेत तसेच मजुरी, बियाणे व निविष्ठांत बचत होवून उत्पादन वाढविणे शक्य झाले आहे. या भात लागवडीच\nNABARD च्या अधिकाऱ्यांची ‘भगीरथ प्रतिष्ठान’ला भेट\nभात लागवडीची ‘श्री’ पद्धत\nबिबवणे गावातील वराहपालन प्रकल्प\nगादी पध्दतीची भुईमूगाची लागवड: देई तीनपट अधिक उत्पन्न\nकिचन वेस्टवर चालणारा बायोगॅस\nतेंडोली गाव धूरमुक्त करण्याचा संकल्प\n'धुरमूक्त गावा' साठी अभ्यासदौऱ्याला सहमती\nघरे उजळली सोलार दिव्यांनी\n13 शेततळ्याना भर उन्हाळ्यात लागले पाणी\nकोकणामध्ये देवळासमोर दिपमाळ असते, एक पणती दुसरीला प्रज्ज्वलित करत असते. श्री. दत्ताराम सावंत या निवजे गावातील कार्यकर्त्यामुळे एकूण दहा लाख रुपयांची समाज सुधारणेची कामे मार्गी लागली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtracivilservice.org/act?start=1", "date_download": "2019-01-21T20:41:25Z", "digest": "sha1:3TIZ2CVANN3TDAPWR3LGGQCCDUEMHVBN", "length": 18123, "nlines": 126, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome ज्ञान केंद्र कायदे व नियम\nविभाग Please Selectआस्थापना भू सुधारभू संपादन दंड / Magistrialगौण खनिज irrigationजमीन / Landकामगार लेखा/ Accountsमाहिती व तंत्रज्ञान माहितीचा अधिकार RTIनैसर्गिक आपत्ती नियोजन न्यायालये प्रशासकीय निवडणूक पुनर्वसन पुरवठा मग्रारोहयो सहकार सामाजिक सर्व साधारण शिक्षण स्थानिक स्वराज्य संस्था टंचाई वैद्यकीय वने व पर्यावरण इतर महत्वाचे उपविभाग Please Selectअभिलेख विषयक जन्म तारीख विषयी कायदा व सुव्यवस्था करमणूक Excise शस्त्रे / स्फोटके सामाजिक वैद्यकीय जुगार lotteryप्रशासकीय सर्व साधारण राज्य निवडणूक आयोग ChecklistsCompediumsHandBooksLandMark Judgementsआकस्मिक खर्च अखिल भारतीय सेवे संदर्भात अर्थ संकल्प Budget तरतुदी आदिवासी क्षेत्र प्रोत्साहन भत्ता सणे अग्रिम स्वीयेतर सेवा deputationsचतुर्थ श्रेणी संदर्भात घर भाडे भविष्य निर्वाह निधी गट विमा योजना अंतर्गत लेखा परीक्षण सेवा निवृत्ती विषयक लाभ काटकसर संदर्भात अतिकालिक भत्ता Over Timeवैद्यकीय प्रवास भत्ता व्यवसाय कर दुरध्वनी वाहन विषयक जमा खर्च ताळमेळ विशेष असाधारण रजाकोषागार देयके स्वग्राम प्रवास सवलत संगणक / वाहन अग्रिम महागाई भत्ता सर्वसाधारण तरतुदी शस्त्र परवाने बंदोबस्त ई.अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समिती फौजदारी दंड संहिता अधिवासी प्रमाणपत्र प्रवास सवलत शासकीय कर्मचारी मृत्युपूर्व जबानी स्फोटके हॉटेल परवाना हद्दपारी Externmentमानवी हक्क आयोग व दंडाधिकारीय चौकशी पुतळा उभारणी कारागृहे कायदा व सुव्यवस्था शासकीय अभियोक्ता GP ,AGP ,PP कायदे विषयक साहाय्य व सल्लागार समिती कायदे विषयक सा��ाय्य ध्वनी प्रदूषण व ध्वनीक्षेपके महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम सर्व साधारण पासपोर्ट पारपत्रे पोलिस गोळीबार पोलिस पाटील वाहन अधिगृहन अनुसूचित जाती,जमाती संदर्भात विशेष कार्यकारी अधिकारी सब जेल वन्य जीव संरक्षण तिकिटे विषयी सिनेमा VDOsसुरक्षा ठेव ४(२) ब जाहिरात कर महत्वाचे दिन स्थानिक सुटीराष्ट्रध्वज उत्खनन नियमावली गौण खनिजाची तपासणी खनिज विकास निधी सर्वसाधारण सूचना आधार विविध समित्या ई डीस्ट्रीक्टई गव्हर्नन्स E - Governanceई टेंडर देखभाल दुरुस्ती सेतू कर्मचाऱ्या संदर्भात प्रचार व प्रसार softwares & Networkसर्वसाधारण ई सेवाकेंद्रे ,CSCई गव्हर्नन्ससाठी संस्था प्रशासकीय अस्थापना प्रतीनियुक्ती निवडणूक आयोग वित्त आयोग निधी आरक्षण गुंठेवारी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान घन कचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा योजना माहिती अधिकार वस्ती सुधार प्रमाणपत्र कार्यपद्धती मागासवर्गीय यादी विवाहोत्तर प्रमाणपत्रे कार्यपद्धती नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र जात वैधता रोहयो भूसंपादन मग्रारोहयो संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना खर जमीन विकास कार्यक्रम पूर प्रतिबंधक कामे स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक सर्वसाधारण करमणूक कर अर्थसहाय्य नाहरकत प्रमाणपत्र निलंबन , विभागीय चौकशी अपर जिल्हाधिकारी संवर्ग विशेष,अतिरिक्त वेतन आगाऊ वेतनवाढ विशेष पुनर्विलोकन समिती (वयासंदर्भात )मत्त व दायीत्वेकालबद्ध पदोन्नती नैमित्तिक रजाआरक्षण विषयी चतुर्थ श्रेणी मंडळ अधिकारी संवर्ग संगणक प्रशिक्षण अधीकाराचे प्रत्यायोजन शिस्त विषयक दक्षता रोध अनुकंपा वेतन निश्चिती स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशन अपंगता हिंदी भाषा परीक्षा रजा विषयक मराठी भाषा परीक्षा सर्वसाधारण नायब तहसीलदार संवर्ग भूकंप/प्रकल्पग्रस्त तहसीलदार संवर्ग पदोन्नती भरतीसंप कालावधी रजाभरती (मागासवर्गीय) नोकरीचा राजीनामा अर्हता परीक्षा तलाठी संवर्ग जेस्टता सूची निवड मंडळ दुय्यम सेवा परीक्षा अर्जित रजेचे प्रत्यार्पण प्रशिक्षणे बदली विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी गोपनीय अहवाल स्वेच्छानिवृत्ती विविध योजना Sec ३४ अ Agricultural Lands Tribunalनव भू धारकांना अर्थ साहाय्य purchase priceसुधारणा amendmentsSec ४३ Sec ३२ ग विशेष धडक मोहीम सर्वसाधारण जमीन वाटप कायद्यातील तरतुदी सर्वसाधारण सबलीकरण योजना हस्तांतरण विषयी आदिवासी विषयी वर्ग २ वि���यी घर बांधणी अग्रिम वन जमीन मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था सीमा चिन्हे सहकारी संस्था सागरी किनारपट्टी Coastal Zone संगणकीकरण शासकीय जमीन वाटप अतिक्रमणे शेतजमिनीवरील अतिक्रमणे नवीन गावे निर्मिती तुकडे पडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण अधिनियम आदर्श गाव योजना खार जमीन व मत्स्य संवर्धन जमीन मोजणी जमीन महसूल वसुली जमीन महसूल नियम व वसुली विषयी शिक्षण कर: जमीन व इमारती शिक्षण कर: व्यापारी प्रयोजन वृक्षतोड विषयी जमीन महसूल व विशेष कर आकारणी ग्राम पंचायत निर्मिती पैसेवारी व टंचाई नैसर्गिक आपत्ती महसूल अधिकारी कार्यपद्धती जमीन महसूल कमी करणे महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार प्रदान नियुक्ती आदेश प्रतिनियुक्ती पदांना मुदतवाढ माहिती अधिकार जात प्रमाणपत्र विषयक जमीन विषयक निवडणूक १५६ (३)अर्ध न्यायिक प्रकरणे भू संपादन केरोसीन दक्षता समिती धान्य वाहतूक करार गोदाम संगणकीकरण शिधा पत्रिका ग्राहक संरक्षण विभाग साखर एल पी जी डाळ मिल अत्यावश्यक वस्तू अधिनियम विविध कंट्रोल आदेश स्वस्त धान्य दुकाने अवर्गीकृत अवर्गीकृत Vitta\n9 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (निव़त्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ Devnagri\n10 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (निव़त्‍तीवेतन) नियम १९८२ Devnagri\n11 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (निव़त्‍तीवेतन) नियम १९८२ Devnagri\n12 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी,स्‍वीयेत्‍तर सेवा आणि निलंबन,बडतफी व सेवेतून काढून टाकणे यांच्‍या काळातील प्रदाने) नियम १९८१ Devnagri\n13 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ Devnagri\n14 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ नियम ७ Devnagri\n15 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ Devnagri\n16 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम १९७९ Devnagri\n17 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ Devnagri\n18 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ Devnagri\n19 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१-२००८ Devnagri\n20 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (शिस्‍त व अपील) नियम १९७९ Devnagri\n21 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम 2009 वेतननिश्चिती संबंधी सूचना Devnagri\n22 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (सेवेच्‍या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ नियम ७ Devnagri\n23 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (सेवेच्‍या सर्वसाधारण ��र्ती) नियम १९८१ Devnagri\n24 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (सेवेच्‍या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१-२ Devnagri\n25 आस्थापना महाराष्‍ट्र नागरी सेवा (सेवेच्‍या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ Devnagri\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7-109092200030_1.htm", "date_download": "2019-01-21T20:16:15Z", "digest": "sha1:2E4WY6REHL4R2L7XPXFN7JTW5MIFOVXH", "length": 8638, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लघुमालिनी बसंत एक उपयोगी औषध | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलघुमालिनी बसंत एक उपयोगी औषध\nएनीमियामुळे मुलांचे चेहरे पांढरे पडतात, अश्यात लघुमालिनी बरोबर मंडूर भस्म मिसळून नियमित मुलांना दिल्यास लवकर फायदा होतो. शुद्ध केलेलं जस्तं औषधांप्रमाणे प्रयुक्त होतं, जस्ताच्या उपयोगाने बनलेले लघुमालिनी बसंत मुलांच्या सर्व व्याधींमध्ये उपयोगी औषध आहे.\nमुलांचा आहार कमी करू नये\nमुलांच्या स्वच्छेती काळजी घ्यावी\nमुलांना बाटलीची सवय लावू नये\nमुलांसमोर उत्कृष्ट उदाहरण ठेवा\nमुलांची तुलना करू नये\nयावर अधिक वाचा :\nलघुमालिनी बसंत अडगुलं मडगुलं लहान मुलं जोक्स कथा कविता सल्ला आरोग्य सौंदर्य\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nजाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे\nचांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाच�� आहे झोपण्याची शैली. होय, ...\nसाखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार\nस्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prizeofgoldincressinmarket/", "date_download": "2019-01-21T20:17:49Z", "digest": "sha1:P66YCZMLFKE2JTIVG32SEDAJ7AP2T426", "length": 6317, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सोन्याच्या दराची पुन्हा उसळी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसोन्याच्या दराची पुन्हा उसळी\nवेबटीम-सोन्याच्या दरात या वर्षातली सर्वात मोठी 990 रुपयांची वाढ झाली आहे. सोनं तब्बल 31 हजार 350 रुपयांवर पोहोचलं आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे 10 महिन्यातील ही सर्वात उच्चांकी वाढ आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये सोन्याचे दर 31 हजार 200 रुपयांवर पोहोचले होते.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nरोहित शर्माचे शानदार शतक\nसोन्याच्या दरवाढीमागे उत्तर कोरियाची बॉम्ब चाचणी हे कारण आहेच. परंतु आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारत आणि दक्षिण कोरियामध्ये झालेला करार. या करारानुसार, भारताने कोरियातून सोन्याची नाणी आयात केली तर त्यावर इम्पोर्ट ड्यूटी लागत नाही. मागील दोन महिन्यात दहा टन नाणी आयात झाली आहेत. शिवाय त्यावर जीएसटीही लागत नव्हता. त्यामुळे सोन्याचा दर कमी होता.\nव्यापाऱ्यांनी हे सोनं बाजारात आणून ते वितळवलं. परंतु सरकारला अपेक्षित महसूल मिळाला नाही. तसंच दीड महिन्यानंतर ही आयात बंद झाल्याने सोन्याचे दर वधारले आहेत.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nरोहित शर्माचे शानदार शतक\nयादिवशी येणार भारत – पाकिस्तान आमने – सामने\nऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यात चांगल्या फॉर्मात असणाऱ्या बुमराह विश्रांती\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झ��ली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असल्याचं माहित…\nवाजवा रे वाजवा : हार्दिक पटेल लवकरच बोहल्यावर चढणार\nहे सरकार फक्त शिवाजी महाराज यांचं नाव वापरतं\nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-farmers-should-definitely-take-care-of-this/", "date_download": "2019-01-21T20:19:47Z", "digest": "sha1:XTNDH6HYFBT6LSXRT7N7HFB4MK6NSH36", "length": 8806, "nlines": 107, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पाऊस धो-धो कोसळेल पण शेतकऱ्यांनी ‘ही’ काळजी नक्कीच घ्यावी !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपाऊस धो-धो कोसळेल पण शेतकऱ्यांनी ‘ही’ काळजी नक्कीच घ्यावी \nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात सरासरी 102 टक्के पावसाची शक्यता असून काही काळ पावसात खंड जाणवेल असा अंदाज कृषी हवामान शास्रज्ञ आणि अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. गेल्या काही वर्षातील हवामानाची स्थिती सूर्यप्रकाश, वाऱ्याचा वेग, आद्रता अशा विविध घटकांचा अभ्यास करून साबळे यांनी मान्सून मॉडेल विकसित केल आहे. राज्यभरातल्या विभागवार हवामान सेंटर वरून साबळे डेटा गोळा करून अंदाज व्यक्त करत असतात.\nशेतीचा विचार करता यंदा पाऊस चांगला असला तरी शेतकऱ्यांनी चांगला ओलावा असल्याशिवाय पेरण्या करू नये असं साबळे यांनी सांगितलं आहे. तसेच राज्यातील सर्वच धरणं भरणार असल्याचा अंदाज साबळे यांनी व्यक्त केला आहे. तर यंदा शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज असल्याच साबळे म्हणाले.\nकोणत्या पिकांवर द्यावा भर \nकोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे…\nशेतकऱ्यांनी कडधान्यं पेरणीवर भर द्यावा\nआंतरपीक घेण्याकडे कल ठेवावा\nकापूस पीक कमी करण्य��वर भर असावा\nबोन्ड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता\nमुंबईचा विचार केला तर गेल्या वर्षी मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला होता तशी स्थिती याही वर्षी होण्याची शक्यता असून जुलै किंवा ऑगस्ट मध्ये मुंबईत अशा प्रकारचा पाऊस होईल असा अंदाज साबळे यांनी व्यक्त केला आहे. यंदा पाऊस चांगला असला मान्सून कालावधीत सरासरी पेक्षा ज्यास्त पाऊस असला तरी जून जुलै आणि ऑगस्ट मध्ये पावसात खंड पडण्याचा अंदाज ही साबळे यांनी व्यक्त केला.\nकुठे किती पडणार पाऊस ( आकडेवारी टक्क्यांमध्ये )\nअकोला, वाशीम बुलढाणा सरासरीच्या 96 टक्के\nशिदेवाही चंद्रपूर सरासरीच्या 102 टक्के\nकोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\n‘संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं होतं’\nटीम महाराष्ट्र देशा- बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार काँग्रेसला नाही. संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं…\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-win-by-26-runs/", "date_download": "2019-01-21T20:39:38Z", "digest": "sha1:OJCSCXB3XAHVAR6FVZ24RMF27LPURFC6", "length": 9474, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोमहर्षक सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर २६ धावांनी विजय", "raw_content": "\nरोमहर्षक सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर २६ धावांनी विजय\nरोमहर्षक सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर २६ धावांनी विजय\n येथे आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे २६ धावांनी विजय मिळवला. भारताने निर्धारित ५० षटकांत २८१ धावा केल्या होत्या. परंतु डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ऑस्ट्रेलिया समोर २१ षटकांत १६४ धावांचे लक्ष ठेवण्यात आले.\nभारताच्या गोलंदाजी पुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज टिकू शकले नाही. ऑस्ट्रेलियाने २१ षटकांत ९ बाद १३७ धावांपर्यंत मजल मारली. त्यात ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नर (२५), मॅक्सवेल (३९) आणि फॉकनर (३०) यांनी दोन आकडी धावसंख्या केली. भारताकडून युझवेन्द्र चहल (३), कुलदीप यादव(२), हार्दिक पंड्या(२), जसप्रीत बुमराह(१) आणि भुवनेश्वर कुमार (१) यांनी विकेट्स घेतल्या.\nतत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ७ विकेट्स गमावत २८१ धावा केल्या आहेत. पांड्याने दणदणीत अर्धशतक करत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ६६ चेंडूत ८३ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीने ८८ चेंडूत ७९ धावा केल्या. धोनीने आपली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १००वी अर्धशतकी खेळी केली.\nसलामीवीर फलंदाज आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर भारताचा डाव हार्दिक पंड्या आणि धोनीने सांभाळला. या दोघांनी ६ व्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. पंड्या बाद झाल्यानंतर धोनीने भुवनेश्वर कुमारला साथीला घेत अर्धशतकी भागीदारी केली.\nभारताला पहिला झटका संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या रूपाने लागला. त्यानंतर लगेचच कर्णधार विराट कोहलीही बाद झाला. विराटला तर भोपळाही फोडता आला नाही. मनीष पांडे ही शून्य धावा करून तंबूत परतला. केदार जाधव आणि रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत होते. पण स्टोयनिक्सच्या गोलंदाजीवर शर्मा बाद झाला. त्यानंतर केदार जाधव व माजी कर्णधार धोनीने संघाला सांभाळले व संघाची धावसंख्या २८०च्या पुढे नेली.\nऑस्ट्रेलियाकडून नॅथन कॉल्टर-नाइल आणि स्टोयनिक्सने सुरेख गोलंदाजी केली. नॅथन कॉल्टर-नाइलने ३ विकेट्स घेतल्या तर स्टोयनिक्स २ विकेट्स घेतल्या.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जान���वारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chintandhara-news/loksatta-chintan-dhara-part-174-1745199/", "date_download": "2019-01-21T20:23:33Z", "digest": "sha1:NZR4RWKBSERZYYLIAWYXKFGCT52LI7SN", "length": 14734, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Chintan Dhara Part 174 | १७४. निखारा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nआपणही चिंतेच्याच बाजूनं असल्यानं आपल्या अंतरंगातली भौतिकाची चिंता ही चिंतनाला भस्मसात करते\nसेना महाराज म्हणतात की, ज्या हृदयाला आजवर देहभावाचीच चिंता होती त्या हृदयात देवभावाचं चिंतन सुरू झालंय, हाच खरा शकुन आहे. मग आता ‘‘होईल तैसें हो आतां ‘‘होईल तैसें हो आतां काय वाहूं याची चिंता काय वाहूं याची चिंता’’ आता जे घडायचं ते घडो, मी त्याची चिंता कशाला करू’’ आता जे घडायचं ते घडो, मी त्याची चिंता कशाला करू थोडक्यात चिंतनाची वाट सापडताच माणसानं वेगानं चिंतन आणि मननानं भावभक्ती दृढ करण्यासाठी साधनाभ्यासात रमावं. त्यानं व्यर्थ चिंतेत रमू नये. हे सांगण्यामागे एक सूक्ष्म रहस्य आहे. ते असं की, या हृदयात एक तर चिंता व्याप्त होते किंवा चिंतन तरी नांदू शकतं. चिंता आणि चिंतन दोन्ही एकाच ठिकाणी फार काळ टिकू शकत नाही.\nआपणही चिंतेच्याच बाजूनं असल्यानं आपल्या अंतरंगातली भौतिकाची चिंता ही चिंतनाला भस्मसात करते तेव्हा अवचित चिंतनाचा निखारा गवसला असताना माणसानं त्यावर चिंतेची माती टाकून तो विझू देऊ नये, हेच संत सुचवत असतात. निखारा फुलला की हळूहळू आग वाढत जाते आणि मग हिणकस असेल ते जळून खाक होतं. तसाच चिंतनाचा निखारा फुलत गेला की ज्ञानाचा अग्नी फोफावू लागतो. मग अंतरंगातलं जे जे हिणकस आहे ते ते भस्मसात होऊ लागतं; पण चिंतेची माती टाकून चिंतनाचा तो निखारा दडपला, की नंतर चिंतेचा महापूर येतो. मन, चित्त आणि बुद्धी त्या चिंतेनंच भरून जाते. म्हणून सेना महाराज सांगतात की, ‘‘हाचि माझा शकुन तेव्हा अवचित चिंतनाचा निखारा गवसला असताना माणसानं त्यावर चिंतेची माती टाकून तो विझू देऊ नये, हेच संत सुचवत असतात. निखारा फुलला की हळूहळू आग वाढत जाते आणि मग हिणकस असेल ते जळून खाक होतं. तसाच चिंतनाचा निखारा फुलत गेला की ज्ञानाचा अग्नी फोफावू लागतो. मग अंतरंगातलं जे जे हिणकस आहे ते ते भस्मसात होऊ लागतं; पण चिंतेची माती टाकून चिंतनाचा तो निखारा दडपला, की नंतर चिंतेचा महापूर येतो. मन, चित्त आणि बुद्धी त्या चिंतेनंच भरून जाते. म्हणून सेना महाराज सांगतात की, ‘‘हाचि माझा शकुन हृदयीं देवाचें चिंतन होईल तैसें हो आतां काय वाहूं याची चिंता काय वाहूं याची चिंता’’ पुढचा चरण मोठा मनोहारी आहे. सेना महाराज म्हणतात, ‘‘पडियेली गांठी’’ पुढचा चरण मोठा मनोहारी आहे. सेना महाराज म्हणतात, ‘‘पडियेली गांठी याचा धाक वाहे पोटीं याचा धाक वाहे पोटीं’’ आता ज्याची गाठ पडली आहे त्याचा धाक पोटी वाहायला महाराज सांगत आहेत. ही गाठ दोन टोकाला असलेल्या दोन गोष्टींची आहे’’ आता ज्याची गाठ पडली आहे त्याचा धाक पोटी वाहायला महाराज सांगत आहेत. ही गाठ दोन टोकाला असलेल्या दोन गोष्टींची आहे यातली पहिली गोष्ट म्हणजे प्रारब्ध यात��ी पहिली गोष्ट म्हणजे प्रारब्ध आता चिंता नको चिंतनच कर, या सांगण्याच्या पाश्र्वभूमीवर हा चरण नीट जोडून घेतला तर समजतं की, सेना महाराज सांगत आहेत की, बाबा रे आता चिंता नको चिंतनच कर, या सांगण्याच्या पाश्र्वभूमीवर हा चरण नीट जोडून घेतला तर समजतं की, सेना महाराज सांगत आहेत की, बाबा रे चिंतन सोडू नकोस, कारण तुझी जन्मोजन्मीची खरी गाठ प्रारब्धाशीच आहे चिंतन सोडू नकोस, कारण तुझी जन्मोजन्मीची खरी गाठ प्रारब्धाशीच आहे प्रारब्ध म्हणजे काय तर मीच पूर्वी केलेल्या कर्माचं माझ्या वाटय़ाला आलेलं फळ ते कधी तत्काळ वाटय़ाला येतं, कधी काही काळानं वाटय़ाला येतं तर कधी काही जन्मांनीदेखील वाटय़ाला येतं. म्हणजे तहान लागली. पाणी पिण्याचं कर्म झालं आणि ते तहान शमण्याचं फळ तत्काळ देतं. मी परीक्षा दिली तर त्या कर्मानं परीक्षेत उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण होण्याचं फळ काही दिवसांनी सामोरं येतं. तर काही कर्माची फळं पुढच्या जन्मांमध्ये वाटय़ाला येतात; पण हे नेमकं कोणत्या कर्माचं फळ, हे माणसाला कळणं शक्य नसतं, मात्र ते फळ त्याला भोगावंच लागतं. मग माणसं म्हणतात, ‘मी कुणाचं कधी अहित केलं नाही, तरी माझ्या वाटय़ाला हे दु:ख का ते कधी तत्काळ वाटय़ाला येतं, कधी काही काळानं वाटय़ाला येतं तर कधी काही जन्मांनीदेखील वाटय़ाला येतं. म्हणजे तहान लागली. पाणी पिण्याचं कर्म झालं आणि ते तहान शमण्याचं फळ तत्काळ देतं. मी परीक्षा दिली तर त्या कर्मानं परीक्षेत उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण होण्याचं फळ काही दिवसांनी सामोरं येतं. तर काही कर्माची फळं पुढच्या जन्मांमध्ये वाटय़ाला येतात; पण हे नेमकं कोणत्या कर्माचं फळ, हे माणसाला कळणं शक्य नसतं, मात्र ते फळ त्याला भोगावंच लागतं. मग माणसं म्हणतात, ‘मी कुणाचं कधी अहित केलं नाही, तरी माझ्या वाटय़ाला हे दु:ख का’ एक पक्कं की, कर्म कसंही असो, ते चांगलं असो की वाईट; त्याचं चांगलं आणि वाईट फळ भोगूनच संपतं. ते भोगावंच लागतं.\nहे जे भोगल्यावाचून गत्यंतर नसणं जे आहे ना, त्याचाच धाक बाळगून जागं व्हायला सेना महाराज सांगत आहेत तो धाक बाळगून निराश व्हायचं नाही, खचून जायचं नाही; तर चिंतेऐवजी मनाला चिंतनात ठेवून अर्थात साधनेचं बोट न सोडता, प्रारब्ध भोगत असतानाच त्यातून वाट काढून परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न करायचे आहेत. अंतरंगातून सजग होत स्वसुधारणेच्या इच्छेनं तळमळा��चं तेवढं आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनारायण राणे काँग्रेसमध्ये परतणार अशी काँग्रेस नेतेच बोंब करतात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/scanners/canon-p-201-portable-scanner-price-pmp2Ma.html", "date_download": "2019-01-21T20:47:26Z", "digest": "sha1:3IKXE3P4ME63ZUMOCKBQSB34M3J3QNCN", "length": 14626, "nlines": 337, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर\nकॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर\nकॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर किंमत ## आहे.\nकॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर नवीनतम किंमत Sep 27, 2018वर प्राप्त होते\nकॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनरफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 7,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 45 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर वैशिष्ट्य\nऑपरेटिंग सिस्टिम Windows and Mac\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nकॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-01-21T19:36:39Z", "digest": "sha1:6AASM6GB7QPJVZAJZOQDSL5BXJ7X3GNC", "length": 7597, "nlines": 184, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "अबखाझिया", "raw_content": "\nअबखाझियाचे जागतिक नकाशावरील स्थान\nअधिकृत भाषा अबखाझ, रशियन\nइतर प्रमुख भाषा जॉर्जियन\nजॉर्जियापासून अंशत: मान्य स्वातंत्र्य\n- जॉर्जियाची सोव्हियेत संघापासून स्वातंत्र्याची घोषणा ९ एप्रिल १९९१\n- सोव्हियेत संघाचे विघटन २६ डिसेंबर १९९१\n- अभखाझियाचे संविधान २६ नोव्हेंबर १९९४\n- स्वातंत्र्य घोषणा १२ ऑक्टोबर १९९९\n- पहिली आंतरराष्ट्रीय मान्यता २६ ऑगस्ट २००८\n- एकूण ८,६६० किमी२\nआंतरराष्ट्रीय कालविभाग मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)\nअबखाझिया ���ा काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील व कॉकेशस भौगोलिक प्रदेशामधील एक वादग्रस्त भूभाग आहे. १९९९ साली जॉर्जिया देशापासून फुटून स्वातंत्र्याची घोषणा करणाऱ्या अबखाझियाला एक स्वतंत्र देश म्हणून सध्या केवळ रशिया, निकाराग्वा, व्हेनेझुएला, नौरू, तुवालू ह्या देशांनी तसेच दक्षिण ओसेशिया ह्या अंशत: मान्य देशाने मान्यता दिली आहे. जॉर्जियाचा ह्या स्वातंत्र्याला पूर्ण विरोध असून अबखाझिया आपल्याच देशाचा एक स्वायत्त भाग आहे अशी भुमिका त्याने घेतली आहे. युरोपियन संघ, नाटो व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र अबखाझिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत.\nजगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2017/02/09/kadegaon-health-camp-lupin-respira-renushe-hospital/", "date_download": "2019-01-21T20:14:17Z", "digest": "sha1:6F4F32IIAGJADSIBOQVB5GVKH4HIU4EY", "length": 8269, "nlines": 80, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "कडेगावमध्ये मोफत दमा व श्वसनविकार शिबीराचे उद्या आयोजन - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nकडेगावमध्ये मोफत दमा व श्वसनविकार शिबीराचे उद्या आयोजन0 मिनिटे\nकडेगाव (सागर वायदंडे ): कडेगाव येथील अद्ययावत डॉ. रेणुशे हॉस्पिटल व लुपिन रेस्पिरा ली. मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने येथे मोफत दमा व श्वसनविकार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत संपन्न होईल.\nशिबिराचे आयोजक डॉ. अभिषेक अरुण रेणुशे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की या शिबिरात दमा व श्वसनविकारांसंबंधी विस्तृत माहिती देण्यात येईल तसेच वेगवेगळ्या चाचण्या रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येतील.\nहे शिबीर कडेगाव बसस्थानकांजवळ डॉ. रेणुशे हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले आहे. रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.\n← पलूस-कडेगावमध्ये ‘मोदी फिव्हर’\nनाना पाटेकर यांना ‘गुरु बसव पुरस्कार’ प्रदान →\nआमच समाजकारण आणि आमचा विकास\nग्रामीण तरुण-तरुणींमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याची उत्तुंग क्षमता, कष्टाची तयारी हवी : जमीर लेंगरेकर\nपत्रकार हिराजी देशमुख यांना मातृशोक\nOne thought on “कडेगावमध्ये मोफत दमा व श्वसनविकार शिबीराचे उद्या आयोजन”\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल��या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nकडेगावमध्ये मोफत दमा व श्वसनविकार शिबीराचे उद्या आयोजन\nठळक बातमी\tनाना पाटेकर यांना &#…\nकडेगाव (प्रतिनिधी) : काँग्रेससारख्या बलाढ्य शत्रूशी नेहमीच अतिशय चुरशीची लढत देणाऱ्या माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी जिल्हा भाजपची धुरा हाती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2017/11/04/arya-shaliwan-lokhande-won-second-prize-in-state-level-abacus/", "date_download": "2019-01-21T19:36:09Z", "digest": "sha1:TJ2UQKLDK55YKXESTM462IYQ7ZKNCS4O", "length": 8660, "nlines": 76, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "राज्य पातळीवरील अबॅकस स्पर्धेमध्ये आर्या लोखंडे दुसरी - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nराज्य पातळीवरील अबॅकस स्पर्धेमध्ये आर्या लोखंडे दुसरी0 मिनिटे\nकडेगाव: नुकत्याच मुंबई मध्ये झालेल्या राज्य पातळीवरील अबॅकस स्पर्धेमध्ये कु. आर्या शालिवान लोखंडे हिने दुसरा क्रमांक मिळवला. मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर इथे ही स्पर्धा पार पडली.\nमूळची कडेगावकर आर्या सध्या कऱ्हाडच्या होली फॅमिली कॉन्व्हेंट मध्ये शिकत आहे.\nआर्या यापूर्वी अबॅकस स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर तृतीय क्रमांक मिळव���ला आहे. मुंबई इथल्या स्पर्धेमध्ये तिने ८-१२ या वयोगटामध्ये यश मिळवले.\nया अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेच्या तयारीसाठी तिला तिची आई सौ. रुपाली शालिवान लोखंडे व वडील प्राध्यापक शालिवान भालचंद्र लोखंडे तसेच शाळेतील शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन लाभले.\nआर्याच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.\n← इंग्लीश बोलायला शिकवणारा हुकमी ‘क्लास’ कसा निवडावा\nकॉ. कदम गुरुजी यांचा प्रथम स्मृतिदिन: पुरोगामी चळवळीचा बहुजन शिक्षण वाचवण्याचा निर्धार →\nAugust 27, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 4\nOne thought on “राज्य पातळीवरील अबॅकस स्पर्धेमध्ये आर्या लोखंडे दुसरी”\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nराज्य पातळीवरील अबॅकस स्पर्धेमध्ये आर्या लोखंडे दुसरी\nby कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min\nठळक बातमी\tकॉ. कदम गुरुजी यांच�…\nशिक्षण\tइंग्लीश बोलायला शि…\nइंग्लीश बोलायला शिकवणारा हुकमी ‘क्लास’ कसा निवडावा\nव्यावसायिक प्रगतीसाठी, नोकरीमध्ये यश मिळवण्यासाठी, शिक्षणासाठी अनेक जण अनेक वेळा अनेक प्रकारचे इंग्लीश बोलण्यासाठीचे क्लासेस लावतात आणि शक्य तितक्या ���ेगात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/chidrens-from-marathwada-visit-balewadi-sports-omple/", "date_download": "2019-01-21T20:04:30Z", "digest": "sha1:IEZJCBK62C4ALLC36AJVHFMEEMWZXXLD", "length": 11562, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मराठवाडयातील भाचेमंडळींची पुण्यात क्रीडा सफर...", "raw_content": "\nमराठवाडयातील भाचेमंडळींची पुण्यात क्रीडा सफर…\nमराठवाडयातील भाचेमंडळींची पुण्यात क्रीडा सफर…\nटेनिसच्या मैदानापासून ते स्विमिंग पूल आणि फ़ुटबाँलच्या मैदानापासून ते शूटिंगच्या रेंजपर्यंत मराठवाड्यातील वंचित मुलांना काल आंघोळीच्या गोळी या संस्थेने आयोजित केलेल्या चला मामाच्या गावाला जाऊया या उपक्रमात अनुभवायला मिळालं.\nआंघोळीची गोळी संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी चला मामाच्या गावाला जाऊया हा उपक्रम आयोजित केला आहे. त्यात प्रामुख्याने मराठवाड्यातील दुष्काळी भागातील अनाथ, गरीब आणि शेतकऱ्यांची मुले पुण्यात आणून त्यांना वेगवेगळी ठिकाणे दाखवणे, समाजातील मोठ्या व्यक्तींबरोबर संवाद साधने, ऐतिहासिक वस्तूंना भेट देणे तसेच खेळाची मैदाने तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूं यांची भेट घडवणे असे उपक्रम राबवले जातात.\nकाल या मुलांनी क्रीडा दिवस साजरा करताना सकाळी शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे विविध खेळाच्या मैदानांना भेट दिली. तसेच क्रीडाग्राम म्हणजे नक्की काय असत हे समजावून घेतलं. त्यावेळी या मुलांना सराव करत असलेल्या नवोदित खेळाडूंना भेटायची आणि त्यांचा सराव पाहायची संधी मिळाली.\nस्वप्न उद्याची …स्वप्न भारताची…#मामाचंगाव #मामाभाचे pic.twitter.com/eqcYxp66sf\nदुपारी ह्या भाचे कंपनीने सणस मैदान पुणे येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याचा आनंद घेतला. जगात क्रिकेटच संग्रहालय म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्लेड्स ऑफ ग्लोरीला या चिमुकल्यांनी दुपारी भेट दिली. त्यावेळी सचिन, विराट, धोनी यांच्या विक्रमी बॅट त्यांना पाहता आल्या. तसेच अनेक परदेशी खेळाडूंचे ग्लोव्हस, बॅट, टी शर्ट्स पाहता आले.\nकाल क्रिकेटचा खजिना मराठवाड्यातील गरीब, अनाथ भाच्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल @BladesOf_Glory आणि @rohanpate11 यांचे खूप खूप आभार\nगप्पा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींशी\nट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींशी संवाद साधने ही तर या भाच्यांसाठी पर्वणीच ठरली. विजयनेह��� दिलखुलासपणे भाच्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या.\nमराठवाड्यातील या चिमुकल्या भाच्यांना केलेल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद @WrestlerVijay भाऊ\nप्रेरणा मिळणं हा उद्देश\nया बद्दल बोलताना आंघोळीची गोळी संस्थेचे प्रमुख आणि मामाच्या गावाला जाऊया उपक्रमाचे आयोजक माधव पाटील म्हणाले, ” ह्या उपक्रमाचं हे दुसरं वर्ष आहे. आम्ही या सर्व भाच्यांना या उपक्रमाद्वारे एक स्वप्न, भविष्य दाखवत आहोत. जेणेकरून त्यांनी कुठेतरी प्रेरणा घेऊन एक मोठे व्यक्ती बनावे. समाजाला पुढे घेऊन जावे. या क्रीडा सफरमुळे त्यांना क्रीडाक्षेत्र काय असत हे कळेल. याचा उपयोग ते स्वतःसाठी किंवा इतर या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या त्यांच्या मित्रांना करू शकतात.”\nयावेळी या संस्थेचे अमोल बोरसे, ह्रिषीकेश आढाव, रुपाली पाटील, विकास उगले, विशाखा भालेराव आणि धनश्री कुंभार उपस्थित होते.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/krp-eleven-and-dadar-parsi-colony-enter-semis-of-santosh-kumar-ghosh-cricket-tournament/", "date_download": "2019-01-21T20:36:21Z", "digest": "sha1:P2P34O37BYZQGTGJPIQWD74DJTI6SITM", "length": 12938, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "संतोष कुमार घोष क्रिकेट स्पर्धेत के.आर.पी. इलेव्हन, दादर पारसी कॉलनी उपांत्य फेरीत", "raw_content": "\nसंतोष कुमार घोष क्रिकेट स्पर्धेत के.आर.पी. इलेव्हन, दादर पारसी कॉलनी उपांत्य फेरीत\nसंतोष कुमार घोष क्रिकेट स्पर्धेत के.आर.पी. इलेव्हन, दादर पारसी कॉलनी उपांत्य फेरीत\nशुभम खरात (२४/७) व अथर्व भोसले या डावखुऱ्या गोलंदाजांची कमाल\nमुंबई: दादर पारसी कॉलनीचा शुभम खरात (२४/७) आणि के.आर.पी. इलेव्हन संघाचा अथर्व भोसले (४७/५) या डावखुऱ्या गोलंदाजांनी यांनी ७व्या संतोष कुमार घोष १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतील उपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीत दुसऱ्या दिवशी धमाल उडवत आपल्या संघांना उपांत्य फेरीतील प्रवेश मिळवून दिला.\nस्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित या स्पर्धेत के.आर.पी. संघाने शिवाजी पार्क जिमखाना संघावर १५० धावांनी तर दादर पारसी कॉलनी संघाने माझगाव सी.सी. संघाला १५१ धावांनी पराभूत केले. त्यांच्यासह स्टायलो क्रिकेटर्स आणि न्यू ईरा या दोन संघांनीही उपांत्य फेरीत प्रवेश केला.\nशेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या ‘लो स्कोरिंग’ लढतीत स्टायलो क्रिकेटर्सने माहीम ज्युवेनाईल्स संघाला पहिल्या डावातील आघाडीवर पराभूत केले. स्टायलो संघाने पहिल्या डावात ३५ धावांची नाममात्र आघाडी मिळविल्यानंतर माहीम ज्युवेनाईल्स संघाने झटपट ७ बाद १२२धावांवर डाव घोषित करून स्टायलो समोर ३२ षटकात ८७ धावांचे आव्हान ठेवले.\nखेळ संपला तेव्हा स्टायलो संघाची ८ बाद ८१ अशी अवस्था होती. माहीमचा डावखुरा फिरकी गोलंदाज आयुष झिमरे याने २९/५ बळी मिळवत प्रयत्नांची शर्थ केली. पण संघाला मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.\nन्यू ईरा संघाच्या १८७ धावांच्या आव्हा���ाचा पाठलाग करताना बलाढ्य एम.आय.जी. संघाने एकावेळी बिनबाद १०५ धावा अशी चांगली सुरुवात केली होती. मात्र तेजस चव्हाण (३९) आणि अर्जुन दाणी (६६) लागोपाठ बाद झाले आणि २ बाद १०७ वरून बघता बघता त्यांचा डाव १६७ धावांत कोसळला. पुन्हा एकदा डावखुरा फिरकी गोलंदाज अमन मणिहार (६३/५) हा न्यू ईरा संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.\nके.आर.पी. इलेव्हनच्या ३०४ धावांच्या डोंगरासमोर शिवाजी पार्क जिमखाना संघाने सपशेल शरणागती पत्करली आणि त्यांचा डाव १५४ धावातच आटोपला. अथर्व भोसले (४७/५), सुमीत जोशी (१६/२) आणि गौरव कुमार (२६/२) या फिरकी गोलंदाजांनी ही कमाल केली.\nसंक्षिप्त धावफलक : के.आर.पी.इलेव्हन -७१ षटकात ३०४ (आयुष जेठवा १६१, गौरव कुमार ५७, आदित्य जाधव ८३/३,हर्ष साळुंखे ४२/३, रोहित जोशी ५७/२) वि.वि. शिवाजी पार्क जिमखाना ७२.२ षटकात सर्वबाद १५४ (राज देशमुख ४०, हर्ष साळुंखे २४, अथर्व चव्हाण २४, अथर्व भोसले ४७/५, सुमित जोशी १६/२, गौरव कुमार २६/२) सामनावीर – आयुष जेठवा\nदादर पारसी कॉलनी – ८७.५ षटकात सर्वबाद २७२ (आदित्य वारंग ४७, तन्मय भूरम ३१, रोनित ठाकूर ११६, करण सुरैया ३०, यश कृपाल ९१/५, आर्यन शेट्टी ७९/२, वरद शिंदे २५/२) वि.वि. माझगाव सी.सी. ५३.२ षटकात १२१ (अमर वर्मा २३, यश कदम ५७, शुभम खरात २४/७, जश गानिगा २८/२) सामनावीर- रोनित ठाकूर\nन्यू इरा – ४५.५ षटकात सर्वबाद १८७(अभिनव सिंघ ३९, मोहित तनवर २६, श्रेयस मांडलिक ४४, जय धात्रक ७४/३, झेद पारकर २१/२, जय जैन २८/२) वि.वि. एम.आय.जी. ७८.१ षटकात १६७ (तेजस चव्हाण ३९,अर्जुन दानी ६६, निलय पवार २५, अमन मणिहार ६३/५, अभिषेक जैस्वाल ३६/२, श्रेयस मांडलिक ३५/२) सामनावीर – श्रेयस मांडलिक\nमाहीम ज्युवेनाईल्स – ३०.४ षटकात सर्वबाद ११७ (वेदांत गढीया ४३, सूर्यांश शेडगे ४२, अरुण गुप्ता ३६/५, आदिल शेख २१/३) आणि १९ षटकात ७ बाद १२२ डाव घोषित (सूर्यांश शेडगे ४७, , मयंक तेओतीया ३३,फरहान शेख ३९/३, अनुराग सिंघ २१/२) पराभूत वि. स्टायलो क्रिकेटर्स – ५८.५ षटकात सर्वबाद १५४ (रोषण कनोजिया २१, आदिल शेख नाबाद ४४,मोईन खान १२/२,सूर्यांश शेडगे ६०/४,वेदांत गडिया १३/२) आणि ३२ षटकात ८ बाद ८१ (आयुष झिमरे २९/५, वेदांत गडिया ३८/२)सामनावीर – आदिल शेख.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2010/11/blog-post_23.html", "date_download": "2019-01-21T21:07:11Z", "digest": "sha1:UIWTGJ57NE4JJD3V7G3UFGYOESL7QZCT", "length": 4055, "nlines": 44, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "आजचा विचार ( १४)", "raw_content": "\nआजचा विचार ( १४)\nईश्वर म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे ईश्वर\nहा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2017/07/10/koyana-dam-water-level-status/", "date_download": "2019-01-21T20:56:00Z", "digest": "sha1:VSKWIYBBHOSQ4AERK5WPPCPHVLDD3WHB", "length": 11137, "nlines": 78, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "ये रे ये रे पावसा ! कोयना धरणाची आर्त हाक ! - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nये रे ये रे पावसा कोयना धरणाची आर्त हाक कोयना धरणाची आर्त हाक \nJuly 10, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम\nकोयनानगर (विजय लाड) : ५ जुलैपासून मुसळधार पावसासाठी प्रतीचेरापूंजी अशी ओळख असलेल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस गायब झाला आहे. यामुळे भरतीकडे आगेकूच करणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्याची वाढ ठप्प झाली आहे. कोयना धरणात केवळ ३६ % पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेने या वर्षी कोयना धरणात १२ टीएमसी पाणीसाठा जादा आहे. पावसाच्या पहिल्याच टप्प्यात धरण पाणलोट क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला असला तरी गायब झालेला पाऊस पुनरागमन कधी करणार, यावरच कोयना धरणाचे व राज्यातील जनतेचे भवितव्य आवलंबून आहे.\n१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात गत महिन्याच्या १५ जूनपासून मुसळधार पावसाने आगमन केले होते. धरणात केवळ १६ टीएमसी पाणीसाठा होता. धरणातील पाण्यावर चालणारे पश्चिमेकडील वीज प्रकल्प बंद होते. केवळ पंचवीस दिवसात १६ टीएमसी पाणीसाठ्याची वाढ कोयना धरणात झाली आहे. सध्या कोयना धरणाची जलपातळी २०९०.०९ फूट असून धरणात ३८.०�� टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी कोयना धरणातील जलपातळी २०१७०.०५ फूट होती तर धरणात२६.८४ टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी पावसाच्या पहिल्याच टप्प्यात मुसळधार पावसामुळे २४. ५५ टीएमसी पाण्याची आवक झाल्यामुळे कोयना धरण ३६ % भरले आहे.\nपाणलोट क्षेत्रात पावसाच्या पहिल्याच टप्प्यात पावसाचा जोर कमी आसला तरी गतवर्षीच्या तुलनेने समाधानकारक पाऊस झाला आहे. कोयनानगर येथे 1,443 मिमी ,नवजा येथे 1,648 मिमी तर महाबळेश्वर येथे 1,411 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे.गतवर्षी याच दिवशी कोयनानगर येथे 1,324 मिमी नवजा येथे 1,644 मिमी तर महाबळेश्वर येथे 1,399 मिमी पाऊसाची नोंद झाली होती.पावसाची आकडेवारी जवळपास शंभर मिमीने कमी असली तरी धरणातील पाणीसाठा 12 टीएमसीने जादा होता. पाच दिवसापासून धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस गायब झाला आहे. यामुळे धरणात पाण्याची वाढ ठप्प आहे.\n← कडेगावमध्ये दारूबंदीसाठी महिलांच्या सह्यांचे निवेदन उत्पादन शुल्क जिल्हा अधिक्षकांना\nसांगली जिल्हा बँकेसमोर शिवसेनेचं ढोलनाद आंदोलन →\nसात दिवसाच्या विश्रांतीनंतर कोयनेत पावसाचे आगमन\nJuly 13, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 0\n'बसव ब्रिगेड' च्या कडेगाव तालुका व शहर शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न\nJune 26, 2017 सागर वायदंडे Comments Off on 'बसव ब्रिगेड' च्या कडेगाव तालुका व शहर शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडीं��ाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nये रे ये रे पावसा कोयना धरणाची आर्त हाक \nby कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min\nराजकारण\tसांगली जिल्हा बँके…\nकडेगावमध्ये दारूबंदीसाठी महिलांच्या सह्यांचे निवेदन उत्पादन शुल्क जिल्हा अधिक्षकांना\nकडेगाव (दिपक कोकणे): ​ नगरपंचायत हद्दिमधील सर्व दारु दूकाने बंदी साठी कडेगाव मधील सर्व महिलांच्या सहीचे पत्र उत्पादन शुल्क जिल्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/procedures-for-obtaining-a-patent-right-1131388/", "date_download": "2019-01-21T20:23:54Z", "digest": "sha1:RV6V7RTN7COHVTQMMTIUNAQLFIHQJXFI", "length": 25587, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ही शर्यत रे अपुली..! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nकथा अकलेच्या कायद्याची »\nही शर्यत रे अपुली..\nही शर्यत रे अपुली..\n‘नावीन्य’ हा निकष संशोधनाने एकदा पार केला, की मग उरतात असाहजिकता आणि औद्योगिक उपयुक्तता हे आणखी दोन निकष.\n‘नावीन्य’ हा निकष संशोधनाने एकदा पार केला, की मग उरतात असाहजिकता आणि औद्योगिक उपयुक्तता हे आणखी दोन निकष. या तिन्ही निकषांवर खरे उतरले तर संशोधनाला पेटंट मिळते; पण यापकी कुठल्याही अडथळ्याला अडखळून संशोधनाचा कपाळमोक्ष झाला, तर पेटंट नाकारले जाते हे नक्की. पेटंट मिळवण्याची ही तीन अडथळ्यांची शर्यतच जणू\nमाझ्या लेकीच्या शाळेत मध्यंतरी एक विज्ञान खेळण्यांचे प्रदर्शन होते. वर्गातल्या तीन तीन जणांच्या गटाला एक एक खेळणे बनवून प्रदर्शनात मांडायचे होते. सर्वोत्कृष्ट खेळण्यांना भले मोठे बक्षीसही होते; पण बक्षीसपात्र ठरण्यासाठी एक अट होती. ती अशी की, त्या आधीच्या वर्षी प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या खेळण्यांपेक्षा या वर्षीची खेळणी वेगळी आणि नवीन असली पाहिजेत. तरच त्यांचा बक्षीस देण्यासाठी विचार केला जाईल. एका दुपारी लेकीच्या खोलीत त्यांच्या गटाची खेळणे बनविण्यासाठी चाललेली ���ुडबुड ऐकून त्यांचे काय चाललेय पाहायला गेले. सिग्नलवर चालणारी रेल्वे यंत्रणा बनविण्याचा उद्योग चालू होता. समोर एक आगगाडी ठेवून तिचा अभ्यास करणे चालू होते. ही आगगाडी तुम्ही बनवलीत का, असे विचारल्यावर कळले की, ती त्यांनी नव्हे, तर मागच्या वर्षीच्या एका गटाने बनविली होती आणि ती बघून काही तरी बनविण्याची यांची धडपड चालू होती.\n‘‘अगं पण तुम्हाला नवीन खेळणं बनवायचंय ना बक्षीस नाही का मिळवायचं तुम्हाला.’’ मी विचारले.\n‘‘मिळवायचंय ना..पण इतके सगळे जण दर वर्षी नवीन काय बनवणार आम्ही जुन्याच एका खेळण्याची कॉपी करतोय.’’ इति माझी मुलगी.\n‘‘पण मग याला बक्षीस कसं मिळेल’’.. माझा भाबडा प्रश्न.\n‘‘अगं, मागच्यापेक्षा वेगळं आणि नवीन खेळणं बनवायला लावलंय ना.. मग आम्ही बनवतोय की. ही ट्रेन मागच्या वर्षीच्या मुलांनी थर्मोकोलची बनवली होती. आम्ही ती पुठ्ठय़ाची बनवतोय. शिवाय त्यांची ट्रेन आकाराने जरा छोटी होती. आमची मोठी आहे. आमच्या ट्रेनला त्यांच्यापेक्षा जास्त डबे आहेत. मग आहे की नाही आमचं खेळणं नवीन’’.. इति माझी कन्या.\nहे ऐकून माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपआपल्या उत्पादनाला मक्तेदारी मिळावी म्हणून काहीही करून पेटंट मिळवण्यासाठी धडपडण्यासारखेच होते हे. या प्रदर्शनासाठी होता तसाच पेटंट मिळवण्यासाठीचाही पहिला निकष असतो ‘नावीन्य’. आणि आपले संशोधन नवे आहे की नाही हे कसे शोधायचे ते मागच्या लेखात आपण विस्ताराने पाहिले; पण माझी मुलगी आणि तिच्या मत्रिणींनी केले तसेच आपले संशोधन वेगळे भासविण्यासाठीचा प्रयत्न संशोधकही करतात. ज्यावर अगोदरच पेटंट मिळाले आहे किंवा शोधनिबंध लिहिले गेले आहेत अशा संशोधनात काही बदल करतात, जेणेकरून ही संशोधने ‘नावीन्याचा’ निकष पार पाडतील. असे काही थातूरमातूर बदल करून नावीन्याचा निकष पार पाडता येईलही; पण मग त्या त्या क्षेत्रातील थोडी फार माहिती असलेल्या कुणालाही हे बदल सुचणे जर साहजिक असेल, तर त्या व्यक्तीला असले बदल करण्यासाठी नवीन पेटंट द्यायचे का आणि मक्तेदारी निर्माण करायाची का आणि मक्तेदारी निर्माण करायाची का\nविजयचे टुथब्रशच्या एका डिझाइनवर पेटंट आहे आणि या पेटंटमध्ये ब्रशच्या आकाराबरोबरच त्याच्या मोजमापांचाही उल्लेख केलेला आहे. या ब्रशच्या तंतूंची लांबी समजा दीड सेंटिमीटर आहे. वापरायला लागल्यानंतर लक्षात येतं की, दातांच्या खाचखळग्यामध्ये हे तंतू पोहोचू शकत नाहीत. म्हणून अजय दोन सेंटिमीटर लांबीचे तंतू असलेला ब्रश बनवतो. याशिवाय विजयच्या आणि अजयच्या डिझाइनमध्ये काहीही फरक नाही. अजयला आता स्वत:च्या डिझाइनवरही पेटंट हवे आहे. म्हणून मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे अजय आपल्या संशोधनाचे नावीन्य तपासून पाहतो. त्यासाठी तो पेटंट आणि शोधनिबंधांचे निरनिराळे डेटाबेसेस तपासून पाहतो; पण २ सेंटिमीटर लांब तंतू असलेल्या ब्रशचे एकही डिझाइन अजयला सापडत नाही. १ सेंटिमीटर, सव्वा सेंटिमीटर, दीड सेंटिमीटर असे सगळे आहेत; पण २ सेंटिमीटर नाही. याचाच अर्थ अजयने बनविलेले ब्रशचे डिझाइन ‘नवे’ आहे आणि पेटंट मिळण्यासाठीची नावीन्य ही जी पहिली अट आहे, त्यात हे संशोधन पास होईल.\nपण खरं सांगा.. दीड सेंटिमीटर लांबीचे तंतू दातांपर्यंत पोहोचू शकत नाहीत म्हणून त्याची लांबी अध्र्या सेंटिमीटरने वाढविणे हे ‘नवीन’ असेलही; पण ब्रश बनविण्याच्या तंत्रज्ञानातील साधारण बुद्धिमत्ता असलेल्या कुणाही सर्वसामान्य माणसाला ही कल्पना सुचणे साहजिक नाही का तर अगदीच साहजिक आहे. मग जे उत्पादन शोधून काढण्यात संशोधकाच्या ‘संशोधन वृत्तीचा’ अजिबातच कस लागलेला नाही.. ते आधी अस्तित्वात असलेल्या संशोधनांत केलेला एक किरकोळ बदल आहे, जो कुणाही त्या क्षेत्रातील किमान कौशल्य असलेल्या व्यक्तीला सुचू शकेल.. तर असे संशोधन ‘साहजिक’ (ऑब्व्हियस) समजले जाते आणि ते पेटंट मिळण्यासाठीचा ‘असाहजिकता’ (‘नॉन ऑब्व्हियस’ किंवा ‘इन्व्हेंटिव्ह स्टेप’) ही जी दुसरी अट आहे ती पार पाडू शकत नाही.\nखरं तर पूर्णपणे नवीन संशोधन फार कमी वेळेला बाजारात येतात. जी येतात ती बरेचदा आधी अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानातच केलेले बदल असतात, जेणेकरून ते तंत्रज्ञान वापरणे अधिकाधिक सोपे होईल, उपयोगी होईल. अशा संशोधनांना म्हणतात सुधारित संशोधने (‘इन्क्रीमेंटल इन्व्हेन्शन्स’). मग अशा सुधारित संशोधनाला पेटंट्स मिळतच नाहीत का तर अर्थात मिळतात. कारण कुठलेही तंत्रज्ञान अशा प्रकारच्या लहान लहान सुधारणाने अधिकाधिक काटेकोर होत जाणेच अपेक्षित असते. पण हा जो बदल केला गेला आहे त्यात खरोखर काही सर्जनशीलता आहे का तर अर्थात मिळतात. कारण कुठलेही तंत्रज्ञान अशा प्रकारच्या लहान लहान सुधारणाने अधिकाधिक काटेकोर होत जाणेच ��पेक्षित असते. पण हा जो बदल केला गेला आहे त्यात खरोखर काही सर्जनशीलता आहे का की पेटंट मिळविण्यासाठी केला गेलेला तो एक किरकोळ बदल आहे हे या दुसऱ्या निकषामध्ये तपासले जाते. हे कसे तपासतात की पेटंट मिळविण्यासाठी केला गेलेला तो एक किरकोळ बदल आहे हे या दुसऱ्या निकषामध्ये तपासले जाते. हे कसे तपासतात तर पेटंट ऑफिसमधला पेटंट परीक्षक स्वत:ला त्या संशोधकाच्या जागी कल्पतो. म्हणजे संशोधन जर रसायनशास्त्रातील असेल तर तो हे संशोधन एखाद्या रसायनशास्त्रज्ञाचा चष्मा घालून तपासेल आणि मग हे संशोधन सुचणे त्या क्षेत्रातील एखाद्या तज्ज्ञ माणसासाठी ((A Person Having Skill In The Art याचे लघुरूप: PHOSITA), म्हणजे इथे एखाद्या रसायनशास्त्रज्ञासाठी, साहजिक आहे की असाहजिक हे ठरवेल. साहजिक असेल तर पेटंट दिले जाणार नाही आणि असाहजिक असेल तर मात्र संशोधन पेटंट मिळण्यासाठीचा दुसरा निकषही पार पाडेल.\nअसाहजिकता ठरविण्यासाठी अमेरिकन पेटंट कायद्यामध्ये ज्या खटल्याचे दाखले दिले जातात त्यातला पहिला म्हणजे हॉचकीस वि. ग्रीनवूड हा खटला. लाकडाची किंवा धातूची दार उघडण्याची हॅण्डल तेव्हा प्रचलित होती. हॉचकीसने अगदी तशाच प्रकारचे हॅण्डल पोस्रेलीनमध्ये बनविले आणि त्यावर पेटंटही मिळवले. ग्रीनवूडने या पेटंटला ‘असाहजिकतेच्या’ आधारावर आव्हान दिले. अस्तित्वात असलेल्या डिझाइनचे हॅण्डल फक्त लाकूड किंवा धातूमध्ये न बनविता पोस्रेलीनमध्ये बनविण्यात संशोधकाच्या सर्जनशीलतेची कुठलीच चमक दिसून आली नाही, असे ग्रीनवूडचे म्हणणे आणि म्हणून हे पेटंट रद्द करण्यात आले.\nसंशोधनाने नावीन्य आणि असाहजिकता हे दोन निकष पार पाडले, तर तिसरा निकष तपासला जातो तो म्हणजे औद्योगिक उपयुक्ततेचा (इंडस्ट्रिअल अ‍ॅप्लिकेशन किंवा युटिलिटी). एखादे संशोधन जर खरोखर अफलातून असेल, पण तरी जर ती एखादी अमूर्त कल्पना असेल किंवा वैज्ञानिक तत्त्व असेल, उदा. आइनस्टाइनचा सापेक्षतावाद.. तर त्याला काहीही औद्योगिक उपयुक्तता नाही. ते एखादे उत्पादन किंवा प्रक्रिया नाही, जी उद्योगात वापरता येऊ शकेल. म्हणून अशा संशोधनांना पेटंट मिळत नाहीत. उदा. हिऱ्यामधून क्ष किरणांचे विकिरण कसे होते हे शोधून काढल्यास त्यावर पेटंट नाही; पण याच संशोधनावर आधारित एक्स रे क्रिस्टालोग्राफ नावाचे उपकरण जर बनविण्यात आले, तर मात्र ते औद्योगिक उपयोग असलेले उत्पादन आहे आणि म्हणून त्यावर पेटंट मिळेल.\nपेटंट मिळवण्यासाठीची ही तीन अडथळ्यांची शर्यत नावीन्य, असाहजिकता आणि औद्योगिक उपयुक्तता हे ते तीन अडथळे. यापकी कुठल्या अडथळ्याला अडखळून संशोधनाचा कपाळमोक्ष झाला नाही तर पेटंट मिळणार हे नक्की\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेणी उत्पादन प्रक्रियेला पेटण्ट \nसाताऱ्यातील डॉक्टरने मिळवले शस्त्रक्रियेचे पेटंट\nविद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागास फेरो इलेक्ट्रिक संयुगाचे पेटंट\nब्रिटिश कंपनीकडून भारताच्या पारंपरिक औषधावर पेटंटचा प्रयत्न अयशस्वी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T19:34:32Z", "digest": "sha1:TZZD2ZQ6MWSRVNVD7SECJSYCOIYVV2QA", "length": 7615, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नीती आयोग- सॅपदरम्यान करार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनीती आयोग- सॅपदरम्यान करार\nनवी दिल्ली-नीती आयोगाच्या अटल नावीन्यता अभियान आणि सॅप यांच्यात आज सहकार्यासंदर्भात औपचारिक पत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. याअंतर्गत माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यता आणि उद्योजकते���ा चालना दिली जाणार आहे. भविष्यातल्या संकल्पना मुलांमधून उदयाला येतात, असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी यावेळी सांगितले. भारताला उद्योजकतेच्या क्षेत्रात प्रगती करावी लागणार आहे. त्याशिवाय रोजगारात आवश्‍यक त्या प्रमाणात वाढ होणार नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nरेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक\nकामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम\nउन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/elimination-rajesh-shringarpure-marathi-bigg-boss-118122", "date_download": "2019-01-21T20:52:20Z", "digest": "sha1:TRP6L6AOYJMRQ7SU4KS4OPZMC3CH2ZV4", "length": 12445, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "elimination of rajesh shringarpure from marathi bigg boss बिग बॉसच्या घरातून राजेश शृंगारपुरे बाहेर | eSakal", "raw_content": "\nबिग बॉसच्या घरातून राजेश शृंगारपुरे बाहेर\nसोमवार, 21 मे 2018\nया आठवड्यामध्ये जुई गडकरी, राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस हे डेंजर झोनमध्ये आले, आणि राजेशला घराबाहेर जावं लागलं.\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जातो. तसंच या आठवड्यामध्ये देखील कोणा एकाला घराबाहेर जावं लागणार होतं. ���ा आठवड्यामध्ये जुई गडकरी, राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस हे डेंजर झोनमध्ये आले, आणि राजेशला घराबाहेर जावं लागलं. राजेश घराबाहेर पडल्याचे दु:ख सगळ्यांच झाले.\nरेशम, उषा नाडकर्णी, सुशांत, आस्ताद, जुई, भूषण खूप भावुक झाले. नेहेमीप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडलेल्या सदस्याला महेश मांजरेकर घरातील सदस्यांबरोबर बोलण्याची संधी देतात ही संधी राजेशला देखील मिळाली तेव्हा राजेशने घरातील काही सदस्यांशी तर काही सदस्यांनी त्याच्याशी भावना व्यक्त केल्या.\nतेव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल कोण नवा कॅप्टन बनेल कोण नवा कॅप्टन बनेल कोणते टास्क सदस्यांना मिळणार हे बघणे रंजक असणार आहे.\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये विकेंडचा डावमध्ये सदस्यांनी एकमेकांना दिला फुलांचा आणि काट्यांचा मान. स्मिताने उषाजींना गुलाबाचे फुल दिले, उषाजींनी स्मिताची बरीच तारीफ देखील केली, तर राजेशला काटे म्हणजे निवडुंगाचे झाड दिले. उषाजींनी मेघाला ती खूप बोलते म्हणून प्रेमाने काट्यांचा मान दिला, तर त्यांच्या लाडक्या पुष्करला मिळाला फुलांचा मान. तर भूषणने सुशांतला तर हर्षदाने रेशमला फुलाचा मान दिला. रेशमने आणि भूषणने मेघाला काट्यांचा मान दिला. सईने राजेशला काटे तर मेघाला गुलाबाचा मान दिला.\nमतांच्या पिकांसाठी मोदींचे मागणे\nनवी दिल्ली : कोणाकडून काही घेण्यापेक्षा दुसऱ्याला देणे, हेच महत्त्वाचे मानणाऱ्या मराठी संस्कृतीत \"तिळगूळ घ्या, गोड गोड बोला,' या वाक्‌प्रचाराला...\nबालकुमार साहित्य संमेलन ग्रंथदिंडीने सुरू\nपु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते...\nअभ्यासाखेरीज सामाजिक भानही ठेवावे - प्रशांत पाटील\nजुनी सांगवी - ‘‘केवळ परीक्षा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करू नये. मला हे जमेल का, ही भीती मनातून काढून टाकावी. अभ्यासाबरोबरच सामाजिक...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी ���्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\nनव्या कलाकारांना शास्त्रीय संगीताची बैठक हवी\nलोकसंगीतातील भक्तिपर गीते गाणाऱ्या शिंदे घराण्याच्या चौथ्या पिढीतील आदर्श शिंदे तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. ते आणि ‘जादूची पेटी’ या लोकप्रिय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Pages/Index.aspx", "date_download": "2019-01-21T19:34:07Z", "digest": "sha1:6GBJ7XPLLRFCMR3GCS5EC7NVHPGTKUK4", "length": 4602, "nlines": 35, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "Welcome to Sadguruwani", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English घरपोच ग्रंथसेवा\nजीवनामध्ये सद्गुरु लाभणे फार महत्वाचे असते. त़्यात परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण सरस्वती (क्षीरसागर महाराज) यांसारखे सद्गुरु लाभणे फारच भाग्याचे आहे.\nकेवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाला भूषण ठरावं असं हे व्यक्तिमत्व अहमदनगरमधील सावेडी मार्गावरील वेदांत नगरात शक्तिरुपाने वास्तव्य करुन आहेत. आपल्या सगळ्यांचे सद्गुरु परमपूज्य श्रीरामकृष्ण सरस्वती (क्षीरसागर महाराज) हे आपणांस परमेश्वर स्वरूप आहेत. सद्गुरुंना त्यांच्या गुरुंनी वेदांचे कार्य हाती दिले, हे आपणा सर्वांना परिचित आहे.\nचला, तर मग फुल ना फुलाची पाकळी आपणही या कार्यात काही हातभार लाऊया. चिंतामणी पादूकांच्या रुपात भगवंतांचा प्रत्यक्ष वास असणारे श्रीदत्तात्रेय निवास, वेदाध्ययन आणि अध्यापनाची वेदांत इमारत, नीलवर्णकांतीने पावन महालक्ष्मी मंडप, तपोवन आणि श्रीदत्तक्षेत्र ह्यांचे महात्म्य तसेच सद्गुरुंनी आपल्यासाठी ज्ञानामृत व आशीर्वाद दिले आहेत. त्या ज्ञानगंगेने आपण पारमार्थिक प्रगती साधून सद्गुरु कृपेचा अनुभव घेऊ शकतो. परमपूज्य सद्गुरुंच्या \"दीपासी दीप लाविजे\", परंपरेस अनुसरुन, आपणही ह्या कार्यास हातभार लावूया. सद्गुरुंचे आशीर्वाद, उपदेश, गुरुभक्तांचे अनुभव आपण इतरांपर्यंत पोहचवू. तुम्ही आहात ना आमच्या बरोबर…\nही वेबसाईट अद्ययावत व परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या सूचना व सहकार्य यांचे स्वागत आहे.\nश्रीगुरुदेवांच्या विभूतिमत्त्वाचे विविध पैलू\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\nसद्गुरु सेवा प्रतीष्ठानची प्रकाशने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-west-indies-prithvi-shaw-to-make-debut-as-hosts-name-12-man-squad-for-1st-test-in%E2%80%89rajkot/", "date_download": "2019-01-21T20:07:13Z", "digest": "sha1:BUWMW7ZNKKQMZXLO45DGSGVK5K3VPAKK", "length": 7791, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राजकोट कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, पृथ्वी शाॅ करणार पदार्पण", "raw_content": "\nराजकोट कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, पृथ्वी शाॅ करणार पदार्पण\nराजकोट कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, पृथ्वी शाॅ करणार पदार्पण\nराजकोट | भारत विरुद्ध विंडीज दोन कसोटी सामन्यांतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी १२ खेळाडूंचा संघ आज घोषीत करण्यात आला. या सामन्यात १८ वर्ष ३२८ दिवस वय असलेला पृथ्वी शाॅ पदार्पण करणार आहे.\nत्याला सलामीवीर म्हणुन संघात स्थान देण्यात आले असुन मयांक अग्रवालला पदार्पणासाठी वाट पहावी लागणार आहे.\n१२ खेळाडूंच्या या संघात विराट कोहली, केएल राहुल, पृथ्वी शाॅ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.\nयात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला १२वा खेळाडू म्हणुन स्थान देण्यात आले आहे.\nइंग्लंडविरुद्ध झालेल्या ५ कसोटी सामन्यांपैकी शेवटच्या २ सामन्यांसाठी पृथ्वी शाॅ संघात स्थान देण्यात आले होते परंतू अंतिम ११ खेळाडूंमध्ये मात्र त्याचा सामावेश करण्यात आला नव्हता.\nकसोटी पदार्पणासाठी मोहम्मद सिराज आणि मयांक अग्रवाल यांना वाट पहाणी लागणार आहे.\n–एशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती\n–विराट कोहलीला अझरुद्दीनचा हा विक्रम मोडण्याची संधी\n–विजय हजारे ट्राॅफी: विदर्भाचा महाराष्ट्रावर 3 विकेट्सने विजय\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/30-cent-increase-railway-weight-gain-135053", "date_download": "2019-01-21T20:19:39Z", "digest": "sha1:FVLVBOHA3D3XZDKSFFJDQUSC3MC2HIOG", "length": 15442, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "30 per cent increase in Railway weight gain रेल्वे भारमानात 30 टक्के वाढ | eSakal", "raw_content": "\nरेल्वे भारमानात 30 टक्के वाढ\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nपिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यानच्या मार्गावर प्रवासी आणि मालवाहतुकीत वाढ झाल्यामुळे भारमान क्षमतेपेक्षा 30 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. त्यामुळेच खंडाळा परिसरात रुळाचा तुकडा पडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. असे धोके टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाल�� हा वाढणारा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. या मार्गावरील तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकचे काम प्रस्तावित आहे. त्यापैकी एक ट्रॅक लवकर उपलब्ध झाल्यास भार कमी होऊ शकेल.\nपिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यानच्या मार्गावर प्रवासी आणि मालवाहतुकीत वाढ झाल्यामुळे भारमान क्षमतेपेक्षा 30 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. त्यामुळेच खंडाळा परिसरात रुळाचा तुकडा पडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. असे धोके टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाला हा वाढणारा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. या मार्गावरील तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकचे काम प्रस्तावित आहे. त्यापैकी एक ट्रॅक लवकर उपलब्ध झाल्यास भार कमी होऊ शकेल.\nपुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लोहमार्गावर लोणावळ्यापर्यंत दोनच ट्रॅक उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांपासून रेल्वे वाहतुकीत दरवर्षी वाढ होत आहे. खंडाळा परिसरात कार्यरत असणाऱ्या गॅंगमनच्या ही बाब लक्षात आल्यामुळे मुंबई-पुणे इंटरसिटी एक्‍स्प्रेसचा अपघात टळला. रेल्वे प्रशासनाने या ठिकाणाची दुरुस्ती केली असून, या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.\nपुणे ते लोणावळा लोहमार्गावर वाढलेला भार कमी करण्यासाठी या मार्गावर उपनगरी रेल्वेसाठी प्रस्तावित असणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने या मार्गांचा तपशीलवार अहवाल तयार केला असून, तो केंद्रीय रेल्वे विभागाकडे पाठवण्यात आला आहे. दोन्ही मार्गांपैकी एका मार्गाचे काम लवकर सुरू होऊन पूर्ण झाले, तर सध्याच्या मार्गावरील भार कमी होणार आहे.\nरुळाला तडे का पडतात\nगाड्यांच्या भारमानामुळे रुळाला तडे पडण्याचे प्रमाण 90 टक्‍क्‍यांपर्यंत\nहवामानात होणाऱ्या बदलामुळे तडे पडण्याचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपर्यंत\nरुळाला काही ठिकाणी वेल्डिंग केले जाते. त्याला बारीक तडे जातात, ते लक्षात न आल्यामुळे रुळाचा तुकडा पडतो.\nखंडाळा परिसरात पाऊस जास्त होत असल्याने रुळाच्या काही भागाला गंज चढून तडे जाऊ शकतात.\nभारमान वाढल्यामुळे प्रशासनाने या मार्गावरील पेट्रोलिंगमध्ये वाढ केली आहे.\nदिवसभरातून तीन ते चार वेळा या मार्गाची देखभाल करण्यात येते.\nपावसाळ्यात आणि हिवाळ्यात रात्रीच्या वेळेत पेट्रोलिंग होते.\nपेट्रोलिंगदरम्यान ट्रॅकची स्थिती, रुळावर��ल प्लेट, फिश प्लेट, जोड याची बारकाईने तपासणी करण्यात येते.\nपुणे ते लोणावळा या मार्गावर रेल्वे वाहतूक वाढली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला महत्त्व देत असल्यामुळे या मार्गाची नियमितपणे देखभाल करण्यात येत असते. बऱ्याचदा देखभाल दुरुस्तीचे काम जास्त असते, त्यामुळे लोहमार्गावर ब्लॉक घेण्यात येतो.\n- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे\nपुणे शहरातील ३६ हजार महिला ‘बडीकॉप’च्या सदस्या\nपुणे - नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेचा भरधाव कार चालविण्याच्या कारणावरून कॅबचालकाबरोबर वाद झाला. कारचालकाच्या उद्धट वर्तनाबाबत महिलेने...\nपुणे - देशातच नव्हे, तर जागतिक पातळीवर नामांकित विद्यापीठाच्या यादीत स्थान मिळविलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या वर्षभरात...\nवांजळे पुलाला जोडून धायरीसाठी नवा उड्डाण पूल\nधायरी - धायरी गावाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धायरी फाटा येथे होणारी वाहतूक...\nश्री विठ्ठल मंदिर संरक्षित स्मारक व्हावे म्हणून प्रस्ताव पाठवणार\nपंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर केंद्र अथवा राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत नाही...\nविशेष प्राधिकरणाच्या विस्ताराचा विचार\nपुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणातील’ (एसपीव्हीए) सहभागासंदर्भात महाराष्ट्र...\nअधिकृत होर्डिंगवर माननीयांचा रुबाब\nपुणे - माननीयांचा ‘बर्थ डे’, त्यांनी दिलेल्या सण-उत्सवाच्या शुभेच्छा यांसाठी आमच्या अधिकृत जाहिरात फलकांवर-होर्डिंगवर अतिक्रमण केलं जातं. लोकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kathaaklechya-news/mrudula-bele-article-on-medicine-1150319/", "date_download": "2019-01-21T20:53:56Z", "digest": "sha1:65STVKJY2JBE66A2BCST7CIBGAUTG6GK", "length": 25481, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बुजगावण्याचा बागुलबुवा.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nकथा अकलेच्या कायद्याची »\nऔषधांवरील सक्तीचा परवाना ही १९७० मधल्या भारतीय पेटंट कायद्यातील आणखी एक अतिशय महत्त्वाची तरतूद.\nप्रा. डॉ. मृदुला बेळे and प्रा. डॉ. मृदुला बेळे | October 15, 2015 12:51 am\nएकदा एक शेतकरी आपल्या पिकाचा बचाव करण्यासाठी एक बुजगावणं उभं करतो.\nऔषधांवरील सक्तीचा परवाना ही १९७० मधल्या भारतीय पेटंट कायद्यातील आणखी एक अतिशय महत्त्वाची तरतूद. २०१२ पर्यंत ही तरतूद म्हणजे एक बुजगावणं होतं.. हात न उगारणारं पण तरी घाबरवणारं. २०१२ मध्ये मात्र भारताने या बुजगावण्यात प्राण फुंकले आणि औषधावरचा पहिला सक्तीचा परवाना जारी केला. पण तोपर्यंत या तरतुदीने औषधाच्या किमती काबूत ठेवायला मदत केली. या तरतुदीविषयी..\nएकदा एक शेतकरी आपल्या पिकाचा बचाव करण्यासाठी एक बुजगावणं उभं करतो. पण या बुजगावण्यात काही दम नाही हे पक्ष्यांना कळून चुकलेलं असतं. पक्षी त्याला न जुमानता दाणे टिपतच राहतात. शेवटी एक दिवस हा शेतकरी वैतागतो आणि रात्रीतून त्या बुजगावण्याच्या जागी स्वत:च जाऊन उभा राहतो. पक्षी त्याला बुजगावणं समजून बेफिकीरपणे येऊन चरू लागतात.. आणि शेतकऱ्याच्या हातून मारले जातात. भारताच्या १९७०च्या पेटंट कायद्यातल्या ‘सक्तीचा परवाना’ या एका महत्त्वाच्या तरतुदीबद्दल लिहायचं ठरवलं आणि मला लहानपणी वाचलेली ही गोष्ट आठवली.\nआपण १९७० च्या पेटंट कायद्यातील प्रक्रिया पेटंट ही खास औषधांसाठी केलेली तरतूद पाहिली. या कायद्यातील औषधांसंबंधित इतर तरतुदी नीट समजाव्यात म्हणून औषधाचा जन्म कसा होतो हेही पाहिलं. आता १९७० च्या कायद्यातल्या औषधांवरील सक्तीचा परवाना या आणखी एका महत्त्वाच्या तरतुदीबद्दल पाहू या. या कायद्याच्या निर्मितीपासून ते २०१२ सालापर्यंत ही तरतूद म्हणजे एक बुजगावणं होतं. कधीही हात न उगारणारं, पण तरी काही प्रमाणात घाबरवणारं बुजगावणं. २०१२ मध्ये मात्र या बुजगावण्यात प्राण फुंकले गेले आणि भारताने आपला ���हिला सक्तीचा परवाना म्हणजे ूेस्र्४’२१८ ’्रूील्ल२ी मंजूर केले. या घटनेबद्दल आणि त्यामुळे उठलेल्या वादळाबद्दल नंतर विस्ताराने पाहूच, पण मुळात सक्तीचा परवाना म्हणजे काय, हे आधी समजून घेऊ या.\nसमजा, एक इनोव्हेटर औषध कंपनी भारतात तिचं औषध विकू इच्छिते. भारतात पेटंट मिळालं आणि नियंत्रक संस्थेकडून विकण्याची परवानगी मिळाली की ती ते विकू शकते आणि बाजारात मक्तेदारीमुळे ती ते वाट्टेल त्या किमतीला विकू शकते. कधी कधी होतं असं की हे पेटंट देऊनही हे औषध ती कंपनी हव्या तितक्या प्रमाणात भारतात सगळीकडे उपलब्ध करून देऊच शकत नाही. किंवा कधी ते इतकं प्रचंड महाग असतं की, ९०% भारतीय ते विकत घेण्याचा विचारसुद्धा करू शकत नाहीत. पेटंट देण्यामागचा एक उद्देश हाही असतो की त्या औषधनिर्मितीसाठी कंपनीने इथे कारखाना उभारावा. त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी आणि हे तंत्रज्ञान भारताने शिकावं. पण पेटंट देऊन तीन र्वष उलटून गेली तरी ते औषध भारतात निर्माण करण्यासाठी ती कंपनी काहीही कष्ट करताना दिसत नाही. अशा वेळी वापरण्याचं एक शस्त्र म्हणजे हा औषधावरचा सक्तीचा परवाना\nअशी परिस्थिती जेव्हा उद्भवते, म्हणजे औषध बाजारात मिळत नाही किंवा मिळतं पण फार महाग असतं, तेव्हा आधी काय होतं तर एखादी स्थानिक भारतीय जेनेरिक कंपनी या इनोव्हेटर कंपनीकडे जाते आणि म्हणते की तुम्हाला हे औषध बाजारात उपलब्ध करायला जमत नाही किंवा स्वस्तात विकायला जमत नाही तर हे औषध बनवून विकण्याचा परवाना आम्हाला द्या. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला रॉयल्टी देतो. जेनेरिक कंपनीला जर इनोव्हेटर कंपनीने असा परवाना दिला तर त्याला म्हणायचं ऐच्छिक परवाना (५’४ल्ल३ं१८ ’्रूील्ल२ी). हा जर मिळाला तर उत्तमच तर एखादी स्थानिक भारतीय जेनेरिक कंपनी या इनोव्हेटर कंपनीकडे जाते आणि म्हणते की तुम्हाला हे औषध बाजारात उपलब्ध करायला जमत नाही किंवा स्वस्तात विकायला जमत नाही तर हे औषध बनवून विकण्याचा परवाना आम्हाला द्या. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला रॉयल्टी देतो. जेनेरिक कंपनीला जर इनोव्हेटर कंपनीने असा परवाना दिला तर त्याला म्हणायचं ऐच्छिक परवाना (५’४ल्ल३ं१८ ’्रूील्ल२ी). हा जर मिळाला तर उत्तमच पण अनेकदा जेनेरिक कंपनी आणि इनोव्हेटर कंपनी यांच्यातील बोलणी फिस्कटतात. ती फिस्कटण्याचं कारण बऱ्याचदा रॉयल्टीची टक्के���ारी हे असतं. बऱ्याचदा विनंती करूनही इनोव्हेटर कंपनी काही ऐच्छिक परवाना देत नाही असं लक्षात आलं की मग जेनेरिक कंपनी पेटंट ऑफिसकडे हे औषध बनवून विकण्याचा सक्तीचा परवाना मिळावा असा अर्ज करते. म्हणजेच कंपल्सरी लायसन्स- याला आपण सीएल म्हणू या. औषध बाजारात खरोखरच उपलब्ध नाही किंवा असलं तरी प्रचंड महाग आहे आणि जेनेरिक कंपनीने पुरेसे प्रयत्न करूनही इनोव्हेटर कंपनी ऐच्छिक परवाना देत नाही, हे जर पेटंट ऑफिसला पटलं तर मग या औषधावर सीएल दिले जाते. आता जेनेरिक कंपनीला इनोव्हेटर कंपनीचे पेटंट हक्क झुगारून देऊन औषध बनवायचा परवाना मिळतो. अर्थात हा परवाना मिळाला तरी इनोव्हेटर कंपनीला रॉयल्टी द्यावी लागतेच. पण ती किती द्यायची हे आता पेटंट ऑफिस ठरवतं.\nकिंवा कधी असं होतं की, एखाद्या रोगाची भयानक साथ येते. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत त्या रोगावरील औषधावर पेटंट असेल तर ते महाग असतं. पण तरी ते रुग्णांना स्वस्तात उपलब्ध करून देणं जरुरी असतं. अशा वेळी सरकार इनोव्हेटर कंपनीला किमती कमी करायची विनंती करतं. तिने ते ऐकलं नाही तर औषधावर सीएल द्यायचं अधिकृतपणे जाहीर करतं. मग ज्या जेनेरिक कंपन्या सीएल मिळण्यासाठी अर्ज करतील आणि जिची किंमत पटेल त्या कंपनीला हे सीएल दिलं जातं. मग औषध तातडीने बनवून स्वस्तात विकायला सांगितलं जातं.\nतर अशी ही सक्तीच्या परवान्याची तरतूद सर्वसामान्य जनतेला औषध स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय महत्त्वाची. १९७० च्या पेटंट कायद्याचा केंद्रिबदू औषधांची उपलब्धता (अ‍ॅक्सेस टू मेडिसिन्स) असल्यामुळे ही तरतूद मोठय़ा दूरदृष्टीने या पेटंट कायद्यात करण्यात आली होती. मात्र ही तरतूद भारताने कधीही वापरलेली नव्हती. तिने नेहमीच एक बुजगावण्याचं काम केलं होतं. म्हणजेच आपण जर औषध योग्य प्रमाणात योग्य दराने उपलब्ध करून दिलं नाही तर भारत सरकार ही तरतूद वापरू शकतं ही भीती इनोव्हेटर कंपन्यांना कायम दाखवली होती. १९७० नंतर आपला पेटंट कायदा तीनदा बदलला तरी ही तरतूद आपल्या कायद्यात कायम राहिली. मात्र २०१२ मध्ये भारताने आपला पहिला सक्तीचा परवाना जारी केला आणि तमाम प्रगत देश आणि तेथील औषध कंपन्या भारताच्या पेटंट कायद्याच्या नावाने शंख करू लागल्या.\nखरं तर पेटंटना किती किमान संरक्षण दिलं जावं हे सांगणारा जो ट्रीप्स करार आहे, तोसुद्धा व��कसनशील देशांना जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास औषधांवर सक्तीचा परवाना देण्याला मान्यता देतो. एवढंच काय, तर असा सक्तीचा परवाना देण्यालायक परिस्थिती कोणती हे ठरविण्याची मुभाही ट्रीप्स कराराने त्या त्या देशाला दिली आहे. दोहा घोषणेत याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. पण असं असलं तरी ट्रीप्स करार जिचं अपत्य आहे त्या जागतिक व्यापार संघटनेत (हळड) या प्रगत राष्ट्रांची अरेरावी आहे. ट्रीप्सने परवानगी दिली असली तरी कुठलाही गरीब देश आणीबाणीच्या परिस्थितीत एखाद्या औषधावर सक्तीचा परवाना देण्याची तयारी करू लागला की युरोप, अमेरिकेतील बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना आणि अर्थात त्या देशांच्या सरकारांना पोटशूळ उठतो. कारण उघड आहे. या परवान्याने त्यांचा नफा कमी होणार असतो. गरीब देशातील जनतेच्या आरोग्याशी अर्थातच या कंपन्यांना काहीही सोयरसुतक नसतं. अमेरिका तर या तरतुदीच्या विरोधात नेहमीच खडे फोडत आली आहे. गरीब देशांच्या जनतेच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी ट्रीप्समधील काही अटींचा पुनर्वचिार करणाऱ्या वाटाघाटी जेव्हा दोहा येथे चालू होत्या तेव्हाही अमेरिकेचं हे खडे फोडणं चालूच होतं. पण झालं असं की, ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत अ‍ॅन्थ्रॅक्स या रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला. या रोगावरचं औषध तेव्हा पेटंटेड असल्याने प्रचंड महाग होतं. हेही औषध बायरचंच होतं. बायर जेव्हा औषधाची किंमत कमी करेना तेव्हा अमेरिकन सरकारवरच या औषधावर सीएल जारी करण्यासाठी आरोग्यहितासाठी लढणाऱ्या संस्थांकडून दबाव येऊ लागला आणि पेच निर्माण झाला. बायरला कसंबसं किंमत कमी करायला राजी करून अमेरिकेने सीएल द्यायचं तेव्हा टाळलं आणि मग तिचा या बाबतीतला विरोध जरा कमी झाला.\n२०१२ पर्यंत या तरतुदीने नेहमीच औषधांचे दर काबूत ठेवण्याचं एक महत्त्वाचं शस्त्र म्हणून काम केलं. भारताने आपला पहिला सक्तीचा परवाना का आणि कुठल्या परिस्थितीत दिला आणि या तरतुदीच्या बुजगावण्यात कसे प्राण फुंकले, हे आपण लवकरच पाहणार आहोत. पण तोपर्यंत १९७० मध्ये मोठय़ा दूरदृष्टीने या तरतुदीचा अंतर्भाव आपल्या कायद्यात करणाऱ्या विधिज्ञांचे शतश: आभारी राहायला काय हरकत आहे\nलेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून\nबौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/bel-recruitment/", "date_download": "2019-01-21T20:23:18Z", "digest": "sha1:GQPSGQQG2MF423GFV3BBW2U5446DD26H", "length": 15221, "nlines": 176, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Bharat Electronics Limited, BEL Recruitment 2018 | www.bel-india.com", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारत���य हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘इंजिनिअर’ पदांची भरती\nपदाचे नाव: कॉन्ट्रैक्ट इंजिनिअर\nशैक्षणिक पात्रता: (i) प्रथम श्रेणी B.E / B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन) (SC/ST/अपंग: पास श्रेणी) (ii) 02 वर्षे अनुभव\nवयाची अट: 30 ऑक्टोबर 2018 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2018\nइंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स): 10 जागा\nइंजिनिअर (मेकॅनिकल): 10 जागा\nपद क्र.1: (i) B.E / B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन) (ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) B.E / B.Tech (मेकॅनिकल) (ii) 02 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 ऑक्टोबर 2018 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: पुणे & नागपुर\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:\nNext मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 70 जागांसाठी भरती\n(FACT) फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये अप्रेन्टिस पदांच्या 155 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भ���ती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-17-january-2018/", "date_download": "2019-01-21T19:50:25Z", "digest": "sha1:V6FIAVMS6HYVGW5R3MODYLRRTCPIDBV5", "length": 16725, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 17 January 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nव्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी वेस्टर्न नेव्हल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी वाइस अॅडमिरल रवींद्र सिंग यांची जागा घेतली आहे.\nमार्केट रेग्युलेटर सेबीने विजय कुमार यांना देशातील सर्वात मोठी अॅग्री-कमोडिटी एक्स्चेंज एनसीडीईएक्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.\nभारतातील सर्वात मोठ्या आयटी सर्व्हिसेस कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने M&G प्रुडेन्शियल, यूके आणि युरोपियन बचत व गुंतवणूक व्यवसाय युनिट ऑफ प्रुडेंशियल पीएलसी यासह 690 दशलक्ष डॉलर्सचा करार केला आहे. यामुळे त्यांच्या व्यवसायात डिजिटल रूपांतर आणि युके बचत आणि सेवानिवृत्तीच्या ग्राहकांसाठी वाढीव सेवा देण्यात आली आहे.\nअल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने अल्पसंख्यांकांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यास आणि शांतता नांवाच्या धोरणाचा एक भाग म्हणून या वर्षापासून हज अनुदान (सब्सिडी) समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इसरो) ने 12 ऑक्टोबर रोजी श्रीहरिकोटा येथून सुरू करण्यात आलेल्या कार्टोसॅट -2 या उपग्रह प्रक्षेपण केंद्राद्वारे ताब्यात घेण्यात येणारी पहिली प्रतिमा प्रदर्शित केली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाड़मेर जिल्ह्यातील पचपदरा या राजस्थान रिफायनरी प्रकल्पाची सुरुवात केली. राज्यातील हे पहिले ऑइल रिफायनरी आहे.\nअफगाणिस्तानच्या रहिवाशांनी दहशतवादावर हल्ले रोखण्यासाठी पाकिस्तानला फटकारण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पचा बहादुर पदक बहाल केले.\nआयआयटी कानपूर येथील रिमोट सेन्सिंग आणि ज्योग्राफिक इन्फर्मेशन सिस्टम (जीआयएस) वापरून NITI ने प्रथमच शहरी नियोजन कार्यक्रम चालू केला.\nकेंद्राने चांगल्या प्रतीच्या नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी पूर्व भागासाठी 10,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक प्रकल्प मंजूर केले आहेत. आसाम आ���ि अरुणाचल प्रदेशसह पूर्वोत्तरच्या भागांना संरक्षण देण्यासाठी दोन सामंजस्य करार केले गेले आहेत.\nटीव्ही अभिनेत्री चारू रोहतगी यांचे निधन झाले. त्यांनी ‘इश्कजादे’ आणि ‘1920: लंडन’ यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%B8%E0%A4%8D%E0%A4%AA", "date_download": "2019-01-21T20:29:14Z", "digest": "sha1:DCIZ5UI4VA3DQNF55DXLRTKGB4DDFJHD", "length": 27534, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (55) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (31) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (26) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (17) Apply सप्तरंग filter\nमुक्तपीठ (6) Apply मुक्तपीठ filter\nकाही सुखद (4) Apply काही सुखद filter\nक्रीडा (3) Apply क्रीडा filter\nग्लोबल (3) Apply ग्लोबल filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nव्हॉट्‌सऍप (140) Apply व्हॉट्‌सऍप filter\nसोशल मीडिया (95) Apply सोशल मीडिया filter\nमहाराष्ट्र (40) Apply महाराष्ट्र filter\nव्हिडिओ (27) Apply व्हिडिओ filter\nनिवडणूक (24) Apply निवडणूक filter\nव्यवसाय (24) Apply व्यवसाय filter\nप्रशासन (21) Apply प्रशासन filter\nमहापालिका (18) Apply महापालिका filter\nइन्स्टाग्राम (17) Apply इन्स्टाग्राम filter\nसोलापूर (17) Apply सोलापूर filter\nगुन्हेगार (15) Apply गुन्हेगार filter\nपुढाकार (15) Apply पुढाकार filter\nस्मार्टफोन (14) Apply स्मार्टफोन filter\nनरेंद्र मोदी (13) Apply नरेंद्र मोदी filter\nराजकारण (12) Apply राजकारण filter\nउच्च न्यायालय (11) Apply उच्च न्यायालय filter\nजिल्हा परिषद (11) Apply जिल्हा परिषद filter\nदहशतवाद (11) Apply दहशतवाद filter\nपर्यावरण (11) Apply पर्यावरण filter\nमुख्यमंत्री (11) Apply मुख्यमंत्री filter\nव्हॉट्‌सऍपवर निरोप टाकत युवकाची आत्महत्या\nसिन्नर - \"अखेर घेतला ना भो निरोप', असे स्टेट्‌स टाकत पंचाळे (ता. सिन्नर) येथील युवकाने घराच्या पाठीमागील झाडाला दोरीने गळफास घेत शुक्रवारी (ता. 18) मध्यरात्री आत्महत्या केली. संदीप साहेबराव सैंद्रे (वय 19, रा. पंचाळे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पंचाळेपासून एक किलोमीटरवर भोकणी...\n#युथटॉक प्रेम करण्याचा संकल्प\nनवीन वर्षाची सुरवात कुठल्या तरी संकल्पनेनं करावी, एक ध्येय ठेवून त्याचा पाठपुरावा करावा, असं दरवर्षी वाटतं. माझ्या डायरीत त्या संकल्पाची नोंद करून ठेवते. लिहिल्यावर स्वतःशीच हसते आणि स्वतःलाच सांगते, \"हा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी.' पण लिहून ठेवलं, मनाशी कितीही घोकलं, तरी तो पूर्ण होईलच...\nअन् चिमुकली आईच्या कुशीत\nपुणे : वाट चुकलेल्या दोन वर्षांच्या मुलीला वारजे पोलिसांच्या कार्यतत्परतेने अवघ्या दोन तासांत आईच्या कुशीत विसावा मिळाला. गणपती माथ्यालगत असणाऱ्या रस्त्यावर दोन वर्षांची सोनम रडत होती. नागरिकांनी तिला वारजे पोलिसांच्या स्वाधिन केले. तिला मम्मा सोडून काही बोलता येत नव्हते. त्यामुळे तिचा पत्ता व...\nमुंबई - मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांवर अवलंबून असलेल्या महापालिकेने यंदा स्वत:च कोल्डमिक्‍स बनवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन महापालिका या महिन्यात 1200 मेट्रिक टन कोल्डमिक्‍सचे उत्पादन करणार आहे. ...\nवटवृक्षासारखी विस्तारलेली या सात जणांची मैत्री\nपुणे - कथा, कादंबरी किंवा चित्रपटातली वाटावी अशी ही खरीखुरी गोष्ट आहे. गोष्ट कसली वर्तमान आहे. शाळकरी वयापासून त्या सात जणांमध्ये मैत्रीचे धागे इतके घट्ट विणले जात राहिले, की त्यांचे पालक, नंतर पत्नी आणि पुढे मुलंही त्यात आपसूक ओढली जाऊन एक व्यापक कुटुंब झालं. कुठल्याही नात्याचा जीव क्षणभंगूर होत...\nओळख इन्स्टाग्रामवर, शेवट व्हॉट्‌सऍपवर; तरुणीची आत्महत्या\nपुणे : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने प्रेमास नकार दिल्यामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे तरुणाने व्हॉट्‌सऍपवरील चॅटिंगमध्ये प्रेमास नकार दिला होता. ही घटना चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगर परिसरात घडली. सेजल विजय पावसे (वय 20,...\nसेक्‍स रॅकेटवर छापा, भाव झाले चौपट\nनागपूर : बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्‌दीतील एका पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात देहव्यापार करणाऱ्या एका महिलेची पोलिसांनी सुटका केली. तर महिलेला पैशाचे आमिष दाखवून शरीरविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या युगुलाला पोलिसांनी अटक केली. वैशाली राजू माकडे...\nऑनलाइन युझर्सची दुसरी दुनिया\n\"ऑनलाइन काय शोधलं जातं यावरून तुमच्या समाजाला काय हवं आहे, याची थोडी झलक पाहायला मिळते', असं हल्ली म्हणतात. \"गुगल' या जगविख्यात सर्च इंजिनद्वारे दरवर्षी डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केला जाणारा \"इयर इन सर्च' या अहवालातून नेमकं हेच सगळं दिसतं. समाजातल्या सध्याच्या ट्रेंड्‌सचा आरसाच यातून समोर येत असतो. ...\nमूत्र शिंपडण्यावरून नवा वाद\nनागपूर : अवनी वाघिणीची शिकार बेकायदेशीर केल्याचा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) आपल्या अहवालात ठेवल्याने सर्वत्र खळबळ उडाली असताना आता तिला आकर्षित करण्यासाठी वाघाचे मूत्र वापरासाठी दोन अधिकाऱ्यांनी फक्त व्हॉट्‌सऍपने संदेशाची देवाण-घेवाण झाली होती. त्यातही स्पष्ट होकार किंवा...\nमहिला पोलिसाला पुण्यात फ्लॅट, कार आणि एक कोटींची ऑफर\nनागपूर : शारीरिक संबंधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी एक कोटी रुपये रोख, पुण्यात चांगल्या परिसरातील इमारतीत प्रशस्त फ्लॅट, आलिशान कार देण्याची ऑफर महिला शिपायास दिली होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. ती धुडकावून महिलेने अधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे...\nव्हॉट्‌सऍपची पेमेंट सुविधा लवकरच \nनवी दिल्ली : फेक न्यूजप्रकरणी टीकेचा सामना केल्यानंतर \"व्हॉट्‌सऍप' आता भारतात आपल्या पेमेंट सुविधेचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे प्रमुख ख्रिस डॅनियल यांनी नुकतेच रिझर्व्ह बॅंकेला पत्र लिहून याबाबतची परवानगी मागितली आहे. भारतातील व्हॉट्‌सऍप वापरकर्त्यांची संख्या सुमारे 20 कोटी आहे....\nमहिलेला अश्‍लील गटात ऍड करणारा अटकेत\nमुंबई - मित्रांसोबत \"ट्रीपल एक्‍स' हा अश्‍लील ग्रुप बनवून त्यात एका महिलेला चुकून ऍड करणे 24 वर्षीय तरुणाला महागात पडले आहे. याप्रकरणी ग्रुप ऍडमिनला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. माटुंगा परिसरात राहणाऱ्या आशा मोरे (44, नाव बदलले आहे.) खासगी कंपनीत कामाला आहेत. 17 सप्टेंबरला व्हॉट्‌सऍप तपासत...\nएक धागा सुखाचा... (संदीप काळे)\nठरवलं तर एखाद्या एखाद्या शाळेचे-कॉलेजचे माजी विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संस्थेसाठी बरंच काही करू शकतात. तन-मन-धन अर्पून संस्थेचं रूपडं बदलू शकतात. नांदेडमधल्या \"प्रतिभा निकेतन' शाळेचं रूपडं असंच आमूलाग्र बदललं. हे कसं बदललं, त्याचीच ही गोष्ट... \"सकाळ'च्या कामानिमित्तानं सध्या माझं राज्यभर फिरणं...\n : ठग्ज, गॅंग्ज...आणि सोशल मीडिया\nगोष्टीत असते तसे एक आटपाटनगर होते. तेथील जनता गोष्टीतल्या प्रमाणेच रंजलेली आणि गांजलेली होती. त्यांचा सारा दिवस सोशल मीडियावर जात असे. तेथे (पक्षी : आटपाटनगरात...सोशल मीडियावर नव्हे) दोघा ठकसेनांनी धुमाकूळ घातला होता. आम्ही त्या ठकसेनांचे नाव सांगणार नाही, कां की ते साऱ्यांनाच ठाऊक आहे. दोघेही...\nगाण्यात इतरांची नक्कल नको (समीर अभ्यंकर)\nशास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण, श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. गाण्यात इतरांची नक्कल नसावी, स्वतःची अशी स्वतंत्र छाप असावी या मताचा मी आहे. एक वेळ गाणं थोडंसं असलं तरी हरकत नाही; पण जे असेल ते 101 टक्के आपलं स्वतःचं हवं, आपल्या स्वतःच्या विचारांमधून जन्मलेलं...\nदंगलीपूर्वीचे व्हॉटस्‌ऍप संदेश चौकशी आयोगासमोर सादर\nपुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसऍपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे या���नी सांगितले. त्यांनी ते संदेश आयोगासमोर सादर केले. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी उच्चस्तरीय न्यायालयीन समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील साक्षीला सोमवारी सुरवात झाली. न्या...\nव्हॉट्‌सऍप 'स्टिकर'चे बीटा व्हर्जन व्हायरल\nऔरंगाबाद : सणवार आले की, मोबाईलवर मेसेज धडकायचे. नंतर लाभ उठविण्यासाठी कंपन्यांनी \"ब्लॅक डे'ची टूम काढली. ही मक्‍तेदारी व्हॉट्‌सऍप मेसेंजरने आपोआपच मोडीत निघाली. यंदाच्या दिवाळीत शुभेच्छांसाठी व्हॉट्‌सऍप \"स्टिकर' धुमाकूळ घालीत आहे. स्टिकरचे बीटा व्हर्जन निवडक लोकांकडेच आहे. इतर वापरकर्ते केवळ...\nदिवाळीनिमित्त ऑनलाइन शुभेच्छांची धूम\nपुणे : व्हॉट्‌सऍपवरील नवे दिवाळी स्टिकर्स असो वा फेसबुकवरील जीआयएफ...इन्स्टाग्रामवरील माय स्टोरी असो वा हाइकवरील अनोखे स्टिकर्स...अशा विविध माध्यमातून नेटिझन्स आपल्या आप्तेष्टांना आणि मित्र-मैत्रिणी दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दिवाळीचा प्रकाशोत्सव सुरू झाल्याने शुभेच्छांचा वर्षावही सोशल...\n'डिजिटल अफेअर्स' (डॉ. श्रुती पानसे)\nनुकताच नवा मोबाईल डेटासकट हातात मिळालेल्या नव्या टीनएजर्सच्या भावविश्वात बदल झाले आहेत. त्यातून वेगळीच \"डिजिटल अफेअर्स' सुरू होतात. डीपी बघून आणि इन्स्टाग्रॅमवरच्या फोटोंचा पाऊस बघून प्रेम किंवा आकर्षण तयार होतं. हे एक प्रकारे \"मोबाईल-फोटो आकर्षण' असतं. चॅटिंगमधून अनेक गोष्टी सुरू होतात. \"डिजिटल...\n#mynewspapervendor वृत्तपत्रविक्रीतून मिळवले व्यावसायिक यश\nपुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20 भाषांमधील जवळपास 5 हजार वृत्तपत्रे, मासिके, पाक्षिके व स्पर्धा- परीक्षा, शाळा-महाविद्यालयीन शैक्षणिक पुस्तकांच्या विक्रीची दुकाने 25 सहकाऱ्यांसह ते सध्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2011/06/blog-post_23.html", "date_download": "2019-01-21T21:00:47Z", "digest": "sha1:NAINAEXVOJLO3RKYXHHGUY5QEOQSWQC3", "length": 7690, "nlines": 52, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "निसर्गचक्र आणि कर्म सिद्धांत", "raw_content": "\nनिसर्गचक्र आणि कर्म सिद्धांत\nनिसर्गचक्र आपण नाकारू शकत नाही किम्बहुना आपण ते प्रत्येक क्षणी अनुभवत असतो. ऊन - पाउस अणि हवामानात होणारे सगळे बदल.......आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग.\nआपण ईश्वराचे अस्तित्व मानू वा न मानू , पण निसर्ग चक्राला आव्हान देणे अशक्य. केवळ अशक्य\nआपले जीवन जर निसर्गाबाहेर असू शकत नाही, तर आपली कर्मे कशी असतील\nकर्मसिद्धांतानुसार आपल्याला प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागणार, शुभ असो वा अशुभ.मुद्दाम केलेले असो वा चुकून घडलेले. पण ते निसर्गात जी स्पंदने निर्माण करते, तीच आपल्याकडे परत नाही का येणार\nहा सिद्धांत व्यक्तिगत जीवनात आणि सामाजिक जीवनातही लागू आहे. आणि या निसर्गचक्रापासून कुणी स्वत:ला अलिप्त ठेवू शकत नाही.\nहा फक्त आध्यात्मिक सिद्धांत म्हणून विचारणीय नाही तर सामाजिक प्रश्न, राष्ट्रापुढील समस्या, त्यांची कारणे हे जाणण्यासाठी हि अतिशय आवश्यक आहे. हा सिद्धांत आपण स्वीकारला तरच समस्या समूळ उलगडतील आणि सुटतील हि.\nकुणी सत्ताधारी - तो केवळ सत्ताधारी आहे म्हणून किंवा VIP - अति महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे म्हणून जनतेवर अनन्वित अत्याचार करून त्या कर्मांपासून सुटू शकत नाही.\nकर्म सिद्धांत नैतिकतेचे मूळ आहे. नैतिकता शिकवून नाही तर स्वाभाविक असावी. एकदा आपली निसर्गाच्या शक्तीबद्दल खात्री झाली, कि आपल्याला प्रत्येक कर्म करताना याचे भान राहील कि हे माझ्याकडे परत येईल.\nस्वामी विवेकानंदाचे अमृतमयी दिव्य विचार आणि सतत सुरु असणारे विचार मंथन, हजारो प्रश्न - उत्तरे , या सगळ्यातून ईश्वराच्या कृपेने मला हे अमृत गवसले.....आपल्याला या विचारांबद्दल काय वाटते\nअध्यात्म आजचा विचार निसर्ग नेतृत्व नैतिकता राष्ट्रभक्ती व्यक्तित्व\nहा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/at-south-africa-are-2-wickets-182-runs/", "date_download": "2019-01-21T20:04:00Z", "digest": "sha1:YONCCND3L7BONXZ5KAXFETMVGKPUIIJZ", "length": 6954, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दुसरी कसोटी: दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या सत्र अखेर २ बाद १८२ धावा", "raw_content": "\nदुसरी कसोटी: दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या सत्र अखेर २ बाद १८२ धावा\nदुसरी कसोटी: दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या सत्र अखेर २ बाद १८२ धावा\n दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात २ बाद १८२ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करमने अर्धशतक झळकावले आहे.\nदक्षिण आफ्रिकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. मार्करम आणि डीन एल्गार यांनी ८५ धावांची सलामी भागीदारी केली. या दोघांनीही सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताच्या एकाही गोलंदाजाला बळी घेण्यात यश मिळू दिले नव्हते.\nदुसऱ्या सत्रात मात्र आर अश्विनने प्रथम एल्गारला ३१ धावांवर आणि नंतर मार्करमला १५० चेंडूत ९४ धावांवर असताना बाद करून भारताला यश मिळवून दिले. मार्करमचे शतक फक्त ६ धावांनी हुकले आहे.\nसध्या एबी डिव्हिलियर्स १६ धावांवर आणि हाशिम अमला ३५ धावांवर नाबाद खेळत आहेत.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/kvs-recruitment/", "date_download": "2019-01-21T19:46:37Z", "digest": "sha1:A3JHJVFZ3OHHFFLXVI6OKXRNBRHO7PX6", "length": 15020, "nlines": 187, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Kendriya Vidyalaya Sangathan, KVS Recruitment 2018 - 8339 Posts", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 8339 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\nशिक्षक पदव्युत्तर (PGT): 592 जागा\nप्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT): 1900 जागा\nप्राथमिक शिक्षक: 5300 जागा\nप्राथमिक शिक्षक (संगीत): 201 जागा\nपद क्र.1: (i) 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 05/08/15 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 06/10 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed\nपद क्र.4: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) CTET\nपद क्र.5: लायब्ररी सायन्स पदवी किंवा पदवीसह लायब्ररी सायन्स डिप्लोमा\nपद क्र.7: (i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (ii) संगीत विषयात पदवी\nवयाची अट: 30 सप्टेंबर 2018 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 35 ते 50 वर्षे\nपद क्र.2: 35 ते 45 वर्षे\nपद क्र.3: 35 ते 40 वर्षे\nपद क्र.4: 35 वर्षे\nपद क्र.5: 35 वर्षे\nपद क्र.6: 30 वर्षे\nपद क्र.7: 30 वर्षे\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nपरीक्षा: 22 & 23 डिसेंबर 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2018 23 सप्टेंबर 2018\nPrevious (IDEMI) इंस्टिट्यूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझरिंग इन्स्ट्रुमेन्ट्स, मुंबई येथे ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\nNext (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 333 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जाग��ंसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kathaaklechya-news/patent-issue-of-software-and-industrial-procedure-1137267/", "date_download": "2019-01-21T20:16:42Z", "digest": "sha1:DZMHWDVXR635JNJQ5SGKVXWZVHATUDSQ", "length": 26946, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "का रे भुललासी? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र ��रकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nकथा अकलेच्या कायद्याची »\nसंगणकीय सॉफ्टवेअर्स हा आजच्या जगण्याचा एक परवलीचा शब्द.. त्यावर प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते. पण या सॉफ्टवेअर्सना पेटंट द्यायची की नाही हा वर्षानुवर्षांपासून गोंधळाचा विषय\nचार्ल्स अ‍ॅलन गिल्बर्ट (जन्म ३ सप्टेंबर १८७३- मृत्यू १० एप्रिल १९२९) या अमेरिकी बोधचित्रकाराने वयाच्या १९ व्या वर्षी साकारलेले ‘ऑल इज व्हॅनिटी’ हे चित्र. (कॉपीराइटमुक्त, ‘विकिमीडिया’ वरून)\nसंगणकीय सॉफ्टवेअर्स हा आजच्या जगण्याचा एक परवलीचा शब्द.. त्यावर प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते. पण या सॉफ्टवेअर्सना पेटंट द्यायची की नाही हा वर्षानुवर्षांपासून गोंधळाचा विषय आहे. सॉफ्टवेअर्स ना गणिती प्रमेये म्हणायचे की एका यंत्राचा भाग ‘नुसत्या सॉफ्टवेअर्स’ना पेटंट नाकारायची.. आणि मग एखाद्या प्रक्रियेचा भाग असलेल्या सॉफ्टवेअर ला पेटंट्स द्यायची का ‘नुसत्या सॉफ्टवेअर्स’ना पेटंट नाकारायची.. आणि मग एखाद्या प्रक्रियेचा भाग असलेल्या सॉफ्टवेअर ला पेटंट्स द्यायची का आणि ‘औद्योगिक पद्धती’ना पेटंट्स द्यायची की नाही आणि ‘औद्योगिक पद्धती’ना पेटंट्स द्यायची की नाही आणि मग ही औद्योगिक पद्धत एखाद्या सॉफ्टवेअरचा वापर करत असेल तर मग आणखीच गोंधळ.. एकूणच हा मामला दृष्टिभ्रम निर्माण करणाऱ्या या गमतीशीर चित्रांसारखा आहे.. पण इथे या भ्रमामुळे करमणूक होत नाही, तर प्रचंड गोंधळ निर्माण होतो\nअलीकडे सोशल मीडियावर दृष्टिभ्रम करणारी अनेक चित्रे आपल्या सगळ्यांच्याच पाहण्यात येतात. म्हणजे एकाच चित्रात एका पद्धतीने पाहिले तर एक तरुण मुलगी असते आणि दुसऱ्या बाजूने पाहिले तर एक म्हातारी चेटकीण.. किंवा एक कवटी आणि एक साजशृंगार करणारी स्त्री वगरे. ही चित्रे भ्रम निर्माण करतात.. बघणाऱ्याला अगदी भुलवतात. वेळ घालवण्यासाठी छान असतात ही भ्रमचित्रे.. आणि करमणुकीसाठीसुद्धा. पण एखाद्या महासत्ता असलेल्या देशाचा व्यापारउदिमावर किंवा संशोधनावर दूरगामी परिणाम करणारा पेटंटबाबतीतला महत्त्वाचा कायदा जर असा भ्रम निर्माण करू लागला तर वर्षांनुवर्षे न्यायालयांना आणि न्यायाधीशांना असा भुलवू लागला तर वर्षांनुवर्षे न्यायालयांना आणि न्यायाधीशांना असा भुलवू लागला तर ..तर खरे तर तो दुरुस्त केला जायला हवा.. पण तो जेव्हा दुरुस्त केला जात नाही तेव्हा तो मुद्दाम तसा ठेवला जातो आहे की काय, अशी शंका येऊ लागते. म्हणजे आपल्या सोयीने त्याच्याकडे हवे तसे पाहता येते आणि हवा तसा त्याचा अर्थही लावता येतो.\nसॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटरसंबंधित बिझनेस मेथड्सना पेटंट द्यायची की नाही याबद्दल अमेरिकन न्यायालये अशी वर्षांनुवर्षे संभ्रमित झालेली दिसतात. खरे तर जगातल्या बहुतेक सगळ्या देशांत पेटंटयोग्य न समजली जाणारी संशोधने म्हणजे सजीव, सॉफ्टवेअर्स आणि औद्योगिक पद्धतीबद्दलची पेटंट्स. त्यापैकी सजीवांच्या पेटंट्सबद्दल अमेरिकन कायदा कसा उत्क्रांत झाला हे आपण पाहिले. सॉफ्टवेअर्स आणि बिझनेस मेथड्सच्या बाबतीत मात्र अमेरिकन न्यायालयात प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे आणि आíथक महासत्ता असलेल्या या देशातच हा गोंधळ असला की आपसूकच तो जगातल्या इतर देशांतही परावर्तित होणे साहजिक आहे.\nज्या चार प्रकारच्या संशोधनांवर अमेरिका पेटंट देऊ करते ती म्हणजे प्रक्रिया, यंत्रे, उत्पादन आणि ‘कम्पोझिशन ऑफ मॅटर’. यात कुठेही स्पष्टपणे कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा उल्लेख नाही, पण त्याप्रमाणेच जीन्स किंवा डीएनएचा किंवा जैवतंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या जिवाणूचाही उल्लेख नाही. पण अशा जिवाणू आणि डीएनएवर पेटंट्स दिली गेली आहेत हेही आपण पाहिले. कायद्यात अशी धूसरता असल्यामुळे न्यायालयांनी त्याचा अर्थ लावण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आणि चक्रवर्ती खटल्यात असा अर्थ लावताना म्हटले की,everything under the sun made by man is petantable in America. पण माणसाने शोधून काढलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे त्याचे संशोधन नसते आणि म्हणून न्यायालयांनी हे वारंवार सांगितले आहे की, निसर्गाचे नियम, नसíगक घडामोडी किंवा अमूर्त मूलतत्त्वे किंवा कल्पनांवर (उदा. आइनस्टाइनचे तत्त्व किंवा न्यूटनचे गुरुत्वाकर्षणाचे नियम) पेटंट्स दिली जाणार नाहीत. अमूर्त गणित किंवा गणिती कल्पनाही म्हणूनच पेटंट देण्यास अयोग्य समजल्या जातात.. गणित म्हणजेही शेवटी एक अमूर्त कल्पना आहे, हे कारण येथे लागू पडते.\nआता ही पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर सॉफ्टवेअर्सवर पेटंट द्यावे की नाही यातील गोंधळ लक्षात येऊ शकेल. संगणकाचे सॉफ्टवेअर हे एक गणिती सूत्र समजायचे की ते कॉम्प्युटर या उपकरणाचा एक भाग समजायचे कारण त्याला जर गणितातील सूत्र समजायचे झाले तर ती एक अमूर्त कल्पना आहे.. मग त्यावर पेटंट देता येणार नाही. पण त्याला जर कॉम्प्युटर या विजेवर चालणाऱ्या उपकरणाचा एक भाग समजायचे झाले तर मात्र त्यावर पेटंट देता येईल.\n१९७२ साली गॉट्सचॉक विरुद्ध बेन्सन या खटल्यात हा प्रश्न न्यायालयासमोर आला. यात बायनरी कोडेड डेसिमल नंबरचे रूपांतर खऱ्या अपूर्णाकांत करणाऱ्या एका गणिती प्रमेय असलेल्या सॉफ्टवेअरवर पेटंट नाकारण्यात आले. त्यानंतर १९७८ मध्ये पार्कर विरुद्ध फ्लूक खटल्यातही तेच झाले. एक रासायनिक प्रक्रिया चालू असताना त्या प्रक्रियेत तापमान एका विशिष्ट प्रमाणाच्या वर वाढले की एक गजर वाजत असे आणि या तापमानाच्या आकडय़ांनी एक विशिष्ट मर्यादा ओलांडली की गजर वाजण्यासाठी त्यात एक गणिती प्रमेय वापरण्यात आलेले होते. हे पेटंटसुद्धा नाकारण्यात आले.\nमग १९८१ मध्ये कोर्टासमोर आला डायमंड विरुद्ध डायर हा खटला. पेटंट होते नसíगक रबरपासून एक सेमिसिंथेटिक रबर बनविण्याची प्रक्रिया. इथे रबर गरम करण्यासाठी लागणारा वेळ एक कॉम्प्युटर सॉफ्टवेअर नियंत्रित करत होते. पण हे पेटंट काही फक्त या सॉफ्टवेअरवर नव्हते. तर रबर मोल्ड करण्याच्या प्रक्रियेवर होते. या वेळी मात्र हे पेटंट देण्यात आले. हे पेटंट देताना न्यायालय असे म्हणाले की, हे पेटंट फक्त सॉफ्टवेअरवर नव्हे तर रबर मोिल्डगच्या प्रक्रियेवर घेण्यात आले आहे आणि हे सॉफ्टवेअर या प्रक्रियेचा केवळ एक भाग आहे.\nझाले.. डायमंड विरुद्ध डायर खटल्याने आणखी एक नवा पायंडा पाडला. यानंतर अनेक संशोधकांनी सॉफ्टवेअर्सवर पेटंट्स फाइल केली. ‘नुसत्या सॉफ्टवेअरवर पेटंट न मागता ते एखाद्या प्रक्रियेचा भाग दाखविले किंवा एखाद्या उपकरणाचा भाग दाखवले तर त्यावर पेटंट मिळते,’ असा समज रूढ झाला आणि हा समज नव्वदचे संपूर्ण दशकभर कायम राहिला. याबरोबरच दुसरा एक वादाचा विषय होता औद्योगिक पद्धतीवरील पेटंट्सचा. औद्योगिक पद्धत म्हणजे काय तर कुठल्याही उद्योगाला मदत करणारी प्रक्रिया.. विमा किंवा आरोग्य, ई-शॉिपग, बँकिंग, बििलग या क्षेत्रांतील उद्योगासाठी वापरण्यात येणारी कुठलीही पद्धत.. मग ती पद्धत माणसांनी वापरण्याची असू शकेल (उदाहरणार्थ, अ‍ॅमवे किंवा टप्परवेअर वापरतात ती विक्रीची विशिष्ट पद्धत- ‘मल्टिलेव्हल मार्केटिं���’) किंवा मग ती सॉफ्टवेअरचा वापर करणारी पद्धत असेल. या पद्धतीही आधी सांगितलेल्या प्रक्रिया, यंत्र, उत्पादन किंवा ‘कॉम्पोझिशन ऑफ मॅटर’ या यादीत बसत नसल्याने पेटंटयोग्य समजल्या जात नसत. १९९७ मध्ये स्टेट स्ट्रीट बँक खटल्यात मात्र सॉफ्टवेअरचा वापर करून मोठय़ा माहितीवर प्रक्रिया करणाऱ्या एका बिझनेस मेथडवर न्यायालयाने पेटंट दिले. त्यानंतर अनेक सॉफ्टवेअर आणि बिझनेस मेथड्सना पेटंट्स देण्यात आली. पण २०१० मधल्या बिलस्की खटल्यात मात्र परत सॉफ्टवेअरचा वापर करणाऱ्या एका बिझनेस मेथडवर पेटंट नाकारण्यात आले.\nअमेरिकन न्यायालयांनी दिलेले अशा खटल्यांमधील उलटसुलट निर्णय बाकीच्या देशांतील अशा पेटंट्सवरही परिणाम करतातच. भारताच्या पेटंट कायद्यात मात्र ‘नुसत्या सॉफ्टवेअर’वर पेटंट देण्यात येऊ नयेत, असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे अमेरिकेपेक्षा इथे निर्णय देणे अर्थातच सोपे आहे.. पण ‘नुसती’ किंवा ‘केवळ’ सॉफ्टवेअर म्हणजे काय.. आणि हार्डवेअरचा किंवा इतर काही यंत्रांचा भाग असलेल्या सॉफ्टवेअर्सवर पेटंट द्यायचे की नाही, हा परत वादाचा मुद्दा आहेच.\nमुळात सॉफ्टवेअर्स हा एका कल्पनेची अभिव्यक्ती आहे.. एवढेच की, ही अभिव्यक्ती कॉम्प्युटरच्या बायनरी कोडमध्ये लिहिली जाते. कॉपीराइटच्या व्याख्यांत हे सर्व बसत असल्यामुळे ‘नुसत्या’ सॉफ्टवेअर्सना कॉपीराइटचे संरक्षण असतेच. पण कॉपीराइट हा तुलनेने दुबळा हक्कआहे. पेटंटइतके कॉपीराइटचे संरक्षण परिणामकारक समजले जात नाही आणि म्हणून सॉफ्टवेअर्स बनवणाऱ्या संशोधकांचा हट्ट त्यांना पेटंट मिळावे असा असतो आणि त्यांनी पेटंटसाठी अर्ज केला की, न्यायालये आणि पेटंट कार्यालये वर सांगितलेल्या गोंधळात अडकतात. या पेटंटकडे गणिती प्रमेय म्हणून पाहायचे की उपकरणाचा भाग म्हणून हे त्यांना कळेनासे होते आणि मग त्यांना कधी ती पेटंट्स देण्यायोग्य वाटतात तर कधी वाटत नाहीत.. न्यायालये या प्रश्नाने भ्रमू लागतात, भुलू लागतात.. अगदी या चित्रातल्याप्रमाणे.. पण इथे मात्र या भ्रमाने करमणूक होत नाही.. तर प्रचंड गोंधळ निर्माण होतो.\nलेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनारायण राणे काँग्रेसमध्ये पर��णार अशी काँग्रेस नेतेच बोंब करतात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2009/06/blog-post_6732.html", "date_download": "2019-01-21T19:38:33Z", "digest": "sha1:N5W2COATJYRCIC5SJBPSAHEPG4SG34EH", "length": 21979, "nlines": 79, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: मृगजळ-२", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, ३० जून, २००९\n\"न्हाय पोरी.. जे सांगते ते नीट ऐक्.. ह्यो आबा.. त्यो तुझा बा न्हाई... मी त्याची घरवाली बी न्हाई.. रखेली हाय. \" असं सांगून माय पुन्हा बांध फुटल्यासारखी रडायला लागली..\nराणीवर वीज कोसळली होती...\n\"माऽऽऽऽऽय... .. अगं काय सांगतियास ह्ये कोन हाय माझा बा कोन हाय माझा बा माऽऽय्..कोन हाय गं माझा बा माऽऽय्..कोन हाय गं माझा बा\" राणीने अकांत मांडला..\n\"माऽऽय बोल गं... ए माऽऽय\" राणीचं सर्वांग कापत होतं. रखेली या शब्दाचा अर्थ न समजण्या इतकी ती लहान नक्कीच नव्हती. \"आपली माय रखेली..\" राणीचं सर्वांग कापत होतं. रखेली या शब्दाचा अर्थ न समजण्या इतकी ती लहान नक्कीच नव्हती. \"आपली माय रखेली..\" कानात कोणीतरी शिशाचा उकळता रस ओतत आहे असं तिला वाटलं. पाखरांनी भरलेल���या झाडावर वीजेनं कोसळावं तसा \"रखेली\" हा शब्द तिच्यावर कोसळला होता. तिची माय... आणि रखेली\" कानात कोणीतरी शिशाचा उकळता रस ओतत आहे असं तिला वाटलं. पाखरांनी भरलेल्या झाडावर वीजेनं कोसळावं तसा \"रखेली\" हा शब्द तिच्यावर कोसळला होता. तिची माय... आणि रखेली छे त्यातून सावरायला तिला खूप खूप वेळ लागला. ती एकटक माय कडं बघत होती. मायच्या चेहर्‍यावर बदलणारे भाव ती टिपत होती. \"रखेली... रखेली... रखेली..\" या एका शब्दानं तिचा आत्मविश्वास, तिचा मायवरचा विश्वास, तिचा देवावरचा विश्वास.. या सगळ्यांना तडा दिला होता.\n\"पोरी.... माजा बा, दारूडा असला तरी चांगला व्हता. लई जीव होता माज्यावर त्याचा. एक दिवस सांच्याला पिऊन जो पड्ला तो उठलाच नाही. मला तर माजी माय आटवत बी नाय. ह्यो आबा अन त्याची माय दोगांची खानावळ व्हती. मी खानावळीत फरशी, भांडी घासायचं काम कराया लागले. आबाच्या मायनं खानावळीतच रहायला जागा दिली. दिवसभर काम करून रात्री हितंच झोपायची मी. आबाची माय मेली अन ह्यानं हित्तं दारूचा गुत्ता चालू केला. म्या हितंच राह्यले. दारूचे ग्लास अन भांदि धुवून हितंच र्‍हायले. \"\nएक मोठ्ठा श्वास घेतला मायनं आणि तीनं राणीकडं पाहिलं. राणी थोडीशी शांत झाली होती. मायलाही थोडं बरं वाटलं.\n\"आबाच्या राज्यात, तोंडवर करून बोलायची सोय न्हाई हे तर तुला म्हाईतंच हाय. मी मुकाट माजं काम करायची. एकदिवस \"त्यो\" भट्टीत कामाला आला. असंल माझ्यापेक्षा १-२ वर्सानी मोठ्ठा. ना कधी मी त्याचं नाव इचारलं ना त्यानं माजं पण माजं मन त्याच्यावर जडलं व्हतं. त्यो बी, भट्टी लावता लावता माज्याकडं बघायचा.. हसायचा. पर कद्धीसुदिक आमी बोल्लो न्हाय एकमेकाशी. आबाची लय भ्या वाटायची. त्याच्याकडं बघताना.. लई इश्वास वाटायचा त्याच्याबद्दल. आबाची आरडावरड चालूच असायची. आन् एकदिवस.. आबा लई चिडला व्हता. कोनाशी तरी भांडन करून आल्याला त्यो. \"त्यो\" भट्टीत गूळ घालत व्हता.. मी त्याच्याकडं बघत ग्लास उचलीत व्हते. माझ्या हातनं ४-५ ग्लास एकदम खाली पडले अन फुटले. आबा यकदम खवळला.... त्याच्या डोळ्यांत रगात उतरून आलं. \"तुझ्या मायला..... पण माजं मन त्याच्यावर जडलं व्हतं. त्यो बी, भट्टी लावता लावता माज्याकडं बघायचा.. हसायचा. पर कद्धीसुदिक आमी बोल्लो न्हाय एकमेकाशी. आबाची लय भ्या वाटायची. त्याच्याकडं बघताना.. लई इश्वास वाटायचा त्याच्याबद्दल. आबाची आरडावरड चा��ूच असायची. आन् एकदिवस.. आबा लई चिडला व्हता. कोनाशी तरी भांडन करून आल्याला त्यो. \"त्यो\" भट्टीत गूळ घालत व्हता.. मी त्याच्याकडं बघत ग्लास उचलीत व्हते. माझ्या हातनं ४-५ ग्लास एकदम खाली पडले अन फुटले. आबा यकदम खवळला.... त्याच्या डोळ्यांत रगात उतरून आलं. \"तुझ्या मायला..... फुक्कट र्‍हाती अन्..त्याच्याकडं बघत काम करतीस काय... थांब आज तुजं ते डोळंच फोडतो...\" असं म्हनत आबा एक फुटकी बाटली घ्यून माझ्या अंगावर आला. 'त्यो' तिथचं व्हता.. त्यानं लगोलग येऊन आबाचा हात धरला..त्याला मागं ढकलून मला एकदम जवळ ओढत्... मला घेऊन तो पळून गेला. आबा मागं आलाच पळत. आमी पळत पळत .. सिकंदरच्या भट्टीच्या गोदामात गेलो. पोरी.... .. घाबरून बसलो.. अन्.... आमच्याही नकळत आम्ही एकमेकाच्या इतकं जवळ आलो.. ती वेळ... अजूनपन तश्शीच येती डोळ्यापुढं. त्याच्या मिठीत मला जगातलं लई मोठं सुख मिळालं व्हतं. त्याच्या मिठीत आधार मिळाला होता. त्याच्या कुशित इस्वास मिळाला होता. माज्यावरचं त्याचं प्रेम समजलं व्हतं. वाटलं व्हतं.. वाळवंटामंदी खरंच पान्याचा झरा आला हाय आणि आता या वाळवंटाचं नंदनवन हुईल.\"......... बोलता बोलता मायच्या डोळ्यांत भूतकाळ तरळून गेला. राणी जीव कानांत एकवटून मायचं बोलणं ऐकत होती.\n\"पण पोरी... आम्ही सावरतोय तोवर आबाची माण्सं तिथं आली.. अन् त्याला ओढत घ्यून गेली.. हे सगळ इतकं भराभर झालं राणी.. .. काही विचार करायला थोडासुदिक टाईम न्हाय भेटला. पन त्या दिसानंतर \"त्यो\" कद्धीच दिसला न्हाय मला. दिनू म्हनाला आबानं त्याला चोरीच्या अरोपाखाली पोलिसात दिलं. मी कुटं जानार कोन व्हतं मला... त्योच तुरूंगातून सुटून येईल एकदिवस म्हणून वाट बघत राह्यले गुत्त्यावर काम करत. पण एकदिवस लक्षात आलं... मला दिवस गेलेत. मला लई आनंद झाला. पन .. त्याला ह्ये कोन सांगनार आबाला कळलं.. त्यानं अकांत तांडव केला.. \"आई असताना कामाला ठेवली म्हणून माजलीस काय.. आबाला कळलं.. त्यानं अकांत तांडव केला.. \"आई असताना कामाला ठेवली म्हणून माजलीस काय.. नंदाकडं नेऊन इकली तर पैकं तरी मिळतील... नंदाकडं नेऊन इकली तर पैकं तरी मिळतील... माद****द\" लई गयावया केली तेवा आबानं हितं र्‍हाऊ दिलं. पन त्यानं अट घातली..माज्या लेकराला म्हंजी तुला त्यो त्याचं नाव दील.. पन मी जन्मभर त्याची रखेली म्हनून र्‍हायचं. मला घर नव्ह्तंच. आणि हितं र्‍हायले तर \"त्यो\" एकदिवस मला न्यायला येईल असं वाटत व���हतं. आबानं त्याचा शब्द पाळला.. तुला नाव दिलं त्याचं , मी थोडं काम करून तुला शिकवीत व्हते. पन आता.. पोरी... आबाची तुझ्यावर वाईट नजर हाय पोरी... आबाची तुझ्यावर वाईट नजर हाय मी ही अशी... पोरी, तुझं तुला सांभाळयला हवं आता. ही माय न्हाय गं आता तुला पुरी पडनार... माजं सगळं संपलं गं आता... जप बाई स्वतःल जप.\" असं म्हणत माय एकदम रडायला लागली. यावेळी मायला शांत करावं असं राणीला वाटलं नाही. ती मायच्या या बोलण्याचा विचार करत होती. माय म्हणत होती त्यातही तथ्य होतं. पण मायला आपला बा कोण आहे त्याचं नाव काय आहे हे ठाऊक नसावं याचं तिला वाईट वाटलं. \"राणी.... सगळीचं मानसं वाईट नसतात गं. तुला सुद्धा तुला समजून घेनारा गावलंच कुनीतरी.. तुझ्या बा सारखा. तुजं समदं नीट व्हायला पायजे. ह्ये वाळवंटातलं जगनं तुझ्या वाटंला नगं गं बाय माजे....तू... तू निघून जा हितनं. लांब जा.. स्वत: वाघिन हो. ह्या आबापासनं आदी लांब जा. हितनं बाह्येर पड पोरी आदी या नरकातनं बाह्येर पड. न्हायतर त्या आबा तुला त्या चंदाला इकून मोकळा हुईल... तुला जायलाच पायजे हितनं.\" मायचा बांध पुन्हा फुटला. ती ज्या कळकळीनं सांगत होती.....त्यावरून राणीला अंदाज आला की आबा काय करू शकतो. तिच्या हेही लक्षात आलं की, माय रखेली असली तरी आपण ह्या आबाची औलाद नाही. आणि याचंच तिला खूप बरं वाटलं. रडून रडून थकलेल्या मायला मीठ्-भात भरवून राणी बाहेर ओट्यावर येऊन बसली. काहीतरी मनाशी ती निश्चय करत होती. 'काय करावं त्याचं नाव काय आहे हे ठाऊक नसावं याचं तिला वाईट वाटलं. \"राणी.... सगळीचं मानसं वाईट नसतात गं. तुला सुद्धा तुला समजून घेनारा गावलंच कुनीतरी.. तुझ्या बा सारखा. तुजं समदं नीट व्हायला पायजे. ह्ये वाळवंटातलं जगनं तुझ्या वाटंला नगं गं बाय माजे....तू... तू निघून जा हितनं. लांब जा.. स्वत: वाघिन हो. ह्या आबापासनं आदी लांब जा. हितनं बाह्येर पड पोरी आदी या नरकातनं बाह्येर पड. न्हायतर त्या आबा तुला त्या चंदाला इकून मोकळा हुईल... तुला जायलाच पायजे हितनं.\" मायचा बांध पुन्हा फुटला. ती ज्या कळकळीनं सांगत होती.....त्यावरून राणीला अंदाज आला की आबा काय करू शकतो. तिच्या हेही लक्षात आलं की, माय रखेली असली तरी आपण ह्या आबाची औलाद नाही. आणि याचंच तिला खूप बरं वाटलं. रडून रडून थकलेल्या मायला मीठ्-भात भरवून राणी बाहेर ओट्यावर येऊन बसली. काहीतरी मनाशी ती निश्चय करत होती. 'काय करावं आज रात���रीच किंवा उद्या रात्री. आबा झोपलेला असताना माय ला घेऊन बाह्येर पडायचं ... सकाळी साखर कारखान्याला ऊस घ्यून जानारे ट्र्क दिसतात हाय्वेला. त्यांतला एका ट्रक मधून लांब जायचं. पडेल ते काम कराय्चं. मायला सरकारी इस्पितळात घेऊन जायचं तिच्यावर उपचार करायचे... पुढं काय होईल ते होऊदे.. पण ह्या आबापास्नं मायची नी आपली सुटका करून घ्यायची. ' तिनं मनाशी हे अगदी पक्कं केलं. म्हंटलं तर थोडी भिती... म्हंटलं तर थोडा उत्साह.. अशी काहीतरी विचित्र अवस्था झाली होती तिच्या मनाची. आता आबा घरी आला की, त्याला जेवायला वाढायचं.. जेवन करून तो पुन्हा गुत्त्यावर गेला की, मायला हा आपला प्लॅन सांगायचा आणि मग मध्यरात्री दोघिनी घर सोडायचं... असं तिनं मनोमन ठरवलं होतं. ठरल्याप्रमाणे आबा रात्री आला तोच तणतणत आज रात्रीच किंवा उद्या रात्री. आबा झोपलेला असताना माय ला घेऊन बाह्येर पडायचं ... सकाळी साखर कारखान्याला ऊस घ्यून जानारे ट्र्क दिसतात हाय्वेला. त्यांतला एका ट्रक मधून लांब जायचं. पडेल ते काम कराय्चं. मायला सरकारी इस्पितळात घेऊन जायचं तिच्यावर उपचार करायचे... पुढं काय होईल ते होऊदे.. पण ह्या आबापास्नं मायची नी आपली सुटका करून घ्यायची. ' तिनं मनाशी हे अगदी पक्कं केलं. म्हंटलं तर थोडी भिती... म्हंटलं तर थोडा उत्साह.. अशी काहीतरी विचित्र अवस्था झाली होती तिच्या मनाची. आता आबा घरी आला की, त्याला जेवायला वाढायचं.. जेवन करून तो पुन्हा गुत्त्यावर गेला की, मायला हा आपला प्लॅन सांगायचा आणि मग मध्यरात्री दोघिनी घर सोडायचं... असं तिनं मनोमन ठरवलं होतं. ठरल्याप्रमाणे आबा रात्री आला तोच तणतणत दोघा मायलेकिंना भरपूर शिव्या घालतच आला तो. आबाला पाहताच राणीच्या कानांत पुन्हा तो शब्द घुमू लागला..\"रखेली.. रखेली...\" दोघा मायलेकिंना भरपूर शिव्या घालतच आला तो. आबाला पाहताच राणीच्या कानांत पुन्हा तो शब्द घुमू लागला..\"रखेली.. रखेली...\" त्याला वाढता वाढता तीचं लक्ष आबाकडं गेलं.. त्याची नजर तिच्या शरीरावरून फिरत होती. तिला त्याची किळस आली. कसंबसं त्याला वाढून ती मायपाशी जाऊन बसली. माय झोपली होती. चेहरा अतिशय शांत होता. मनातली खळबळ शांत झाल्यासारखा. आजारी असली तरी माय आज प्रसन्न दिसत होती. आणि कितीतरी दिवसांनी मायला शांत झोप लागली होती. ..याचं तिला बरं वाटलं. आधाशा सारखा जेऊन आबा परत गेल्या गुत्त्यावर.\nतिनं बाक���ची आवरा आवरी केली. मायचं पातळ, आपले पंजाबी ड्रेस..असं सगळं तिनं एका गाठोड्यात भरलं. मायला वस्तीवरच्या डॉक्तरनं दिलेली औषधं तीनं न विसरता गाठोड्यात बांधली. बरोबर असाव्या म्हणून २-३ भाकरी करून घेतल्या. हे सगळं बांधलेलं गाठोडं आबाला दिसू नये म्हणून तीनं ते मायच्या पलंगाच्या खालच्या खणात ठेऊन दिलं. आबा रात्री येऊन झोपला की आपण निघायचं..बस्स आपला हा सगळा प्लॅन माय ला सांगायला हवा. तिला जागीच रहा असं सांगायला हवं आणि त्याआधी तिला थोडं जेवायला घालायला हवं.. असा विचार करत ती उठली. तिला खूप उत्साह आला होता..\n उठ गं.. थोडं जेवून घे. आज रात्रिच हे वाळवंटातलं जगणं संपणार आहे.. बघ तू. हितनं लांब जायचंय आपल्याला. खूप लांब.\" ताट वाढता वाढता ती बोलत होती..\nमायचं ताट वाढून घेऊन ती माय जवळ आली..\"माय... ए माय... माय गं माऽऽऽऽऽऽऽऽऽय\" हातातलं ताट थाडकन् खाली पडलं. मायनं जगणं केव्हाच संपवलं होतं आणि ती खूप खूप लांब निघून गेली होती...........\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mouse/zebronics+mouse-price-list.html", "date_download": "2019-01-21T20:38:58Z", "digest": "sha1:BQKTAZUU4IDOMU2AQHQBZUC2BYPJKBQV", "length": 20325, "nlines": 493, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "झेब्रॉनिकस मौसे किंमत India मध्ये 22 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 झेब���रॉनिकस मौसे\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nझेब्रॉनिकस मौसे दर India मध्ये 22 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 27 एकूण झेब्रॉनिकस मौसे समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन झेब्रॉनिकस ऑप्टिकल उब मौसे Rabbit ग्रे बसे विथ व्हाईट स्त्रीपेस आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Amazon, Snapdeal, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी झेब्रॉनिकस मौसे\nकिंमत झेब्रॉनिकस मौसे आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन झेब्रॉनिकस 2 ४घझ वायरलेस ऑप्टिकल मौसे करुईसे ब्राउन Rs. 1,900 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.105 येथे आपल्याला झेब्रॉनिकस मॅक्रो उब ऑप्टिकल मौसे मौसे ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 27 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nझेब्रॉनिकस पेटलं औरंगे उब ऑप्टिकल मौसे औरंगे\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nझेब्रॉनिकस वायरलेस टोटेम 3 उब रेसिओव्हर ऑप्टिकल गेमिंग मौसे ब्लॅक\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nझेब्रॉनिकस ओम 1000 टोटेम वायरलेस ऑप्टिकल मौसे\nझेब्रॉनिकस ऑप्टिकल उब मौसे कँडी रेड\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nझेब्रॉनिकस 2 ४घझ वायरलेस ऑप्टिकल मौसे करुईसे ब्लॅक\nझेब्रॉनिकस मारबळे ऑप्टिकल मौसे प्स२\nझेब्रॉनिकस 2 ४घझ वायरलेस ऑप्टिकल मौसे सुरफेर रेड\nझेब्रॉनिकस मारबळे ऑप्टिकल मौसे उब\nझेब्रॉनिकस 2 ४घझ वायरलेस ऑप्टिकल मौसे करुईसे ब्राउन\nझेब्रॉनिकस मॅक्रो उब ऑप्टिकल मौसे मौसे ब्लॅक\n- ट्रॅकिंग मेथोड Optical Mouse\nझेब्रॉनिकस करुईसे 2 ४घझ वायरलेस ऑप्टिकल मौसे व्हाईट\nझेब्रॉनिकस करुईसे 2 ४घझ वायरलेस ऑप्टिकल मौसे ब्राउन\nझेब्रॉनिकस सुरफेर 2 ४घझ वायरलेस ऑप्टिकल मौसे ब्लॅक\nझेब्रॉनिकस पेटलं ब्लू उब ऑप्टिकल मौसे ब्लू\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nझेब्रॉनिकस पेटलं रेड उब ऑप्टिकल मौसे रेड\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nझेब्रॉनिकस ऑप्टिकल उब मौसे Rabbit ग्रे बसे विथ व्हाईट स्त्रीपेस\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nझेब्रॉनिकस ऑप्टिकल उब मौसे कँड��� ब्लू\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nझेब्रॉनिकस ऑप्टिकल उब मौसे कँडी येल्लोव\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nझेब्रॉनिकस सॅपफीरे उब ऑप्टिकल मौसे ब्लॅक\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nझेब्रॉनिकस पेटलं उब ऑप्टिकल मौसे ग्रीन\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nझेब्रॉनिकस अस्तो प्लस उब रेसिओव्हर ऑप्टिकल मौसे मौसे सिल्वर\n- ट्रॅकिंग मेथोड Optical Mouse\nझेब्रॉनिकस अस्तो प्लस उब रेसिओव्हर ऑप्टिकल मौसे मौसे ब्लॅक\n- ट्रॅकिंग मेथोड Optical Mouse\nझेब्रॉनिकस एर्रोव उब ऑप्टिकल मौसे ब्राउन\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nझेब्रॉनिकस एर्रोव उब ऑप्टिकल मौसे ब्लॅक\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2010/12/blog-post.html", "date_download": "2019-01-21T21:04:07Z", "digest": "sha1:7WE47IILNIFUBNUPYF6FT7LF3ODLZFO3", "length": 6210, "nlines": 61, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "मरण दिसले", "raw_content": "\nमरण दिसले आज माझे\nचित्त झाले भ्रांत माझे\nकाय हे ठाकले समोरी\nसंपले का स्वप्न माझे\nभय नव्हते मम ठायी\nसत्य मग हे उमगले\nभास तो तर मनाठायी\nमज बाधा त्याची नसे\nप्रकृती अस्वास्थ्यामुळे काही क्षण मनाची जी अवस्था झाली ती वरील शब्दांत व्यक्त झाली आहे.\nपुढचे लेख प्रसिद्ध करण्यात काही ना काही अडचणींमुळे उशीर होतोय, त्याबद्दल क्षमस्व\nआता वीजकपात पुन्हा सुरु झालीय. कधी संगणकाच्या तांत्रिक अडचणी असे चालू आहे. त्यातच प्रकृती अस्वास्थ्य (फारच जड जड शब्द होताय \nहा ब्लॉग सुरु होऊन अजून एक महिना ही झाला नाही, पण सद्गुरूंची कृपा आणि आपले सर्वांचे प्रेम यांमुळे खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय. आपल्याला वाट बघत ठेवणं, अजिबात आवडत नाही. पण काही ना काही अडथळे येत राहतात आणि विलंब होतो.\nआपण धैर्यपुर्वक वाट पाहता , आपले याबद्दल आभार मानणे म्हणजे आपल्या प्रेमाचा अपमानच होईल.\nमला माहीत आहे, आपण यापुढेही असेच सांभाळून घ्याल. इथे भेटत राहू.\nहा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2011/10/blog-post_2399.html", "date_download": "2019-01-21T19:38:40Z", "digest": "sha1:XROMVYQTP7KEEY2TV5COB3IJ3AXNZDWD", "length": 5576, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: ..कयास अजुनी", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, १९ ऑक्टोबर, २०११\nसुकल्या जीवास माझ्या, हिरवाच ध्यास अजुनी\nहा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी\nआला वसंत दारी घेऊन रंग हसरे\nपण पाकळ्या न राजी रंगावयास अजुनी\nआलाप घेत आली सर श्रावणी कितीदा\nजमले न चिंब भिजणे माझ्या मनास अजुनी\nसौख्यास गुंफ़ण्याला मी शब्द शोधले पण\nसुख शोधण्यास येथे, घेते प्रयास अजुनी\nकित्येक वादळांचे अवशेष खोल रुतले\nना सागरांस त्याचा आहे कयास अजुनी\nवर्षानुवर्ष केली, इतकी गुलामगिरि की\nपाहून रंग गोरा, होतात दास अजुनी\nगेलास तोडुनी तू अर्ध्यात डाव माझा\nविक्षिप्त का असेना.. होता हवास अजुनी\nहोऊन जीर्ण 'प्राजू' नातेच फ़ाटलेले\nघेतेस चिंधड्या का त्याच्या, उशास अजुनी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nय���ची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/suprimo-chashak-cricket-day-1/", "date_download": "2019-01-21T20:03:00Z", "digest": "sha1:BRCEYOAVFHLQX4PTHBBJRLUZCVTJ7A4S", "length": 9119, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सुप्रीमो चषक फुटबॉल स्पर्धेत कालिना-रायगड आणि ठाणे-विजयदुर्ग अशी अंतिम लढत", "raw_content": "\nसुप्रीमो चषक फुटबॉल स्पर्धेत कालिना-रायगड आणि ठाणे-विजयदुर्ग अशी अंतिम लढत\nसुप्रीमो चषक फुटबॉल स्पर्धेत कालिना-रायगड आणि ठाणे-विजयदुर्ग अशी अंतिम लढत\n कालिना-रायगड आणि ठाणे विजयदुर्ग या संघांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये अनुक्रमे बोरिवली-विशालगडचा 4-2 आणि नवी मुंबई पन्हाळगडचा 3-1 असा पराभव करून सुप्रीमो चषक विभागीय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.\nही स्पर्धा आमदार संजय पोतनीस आणि मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने खेळविली जात आहे. कालिनामधील एअर इंडिया कॉलनीच्या मैदानावर विद्युत प्रकाशझोतात विद्युतप्रकाशझोतांत चारही संघांना निर्धारित वेळेत केवळ दोनच गोल करता आले.\nकालिना आणि बोरिवली ही लढत 1-1 अशी तर ठाणे आणि नवी मुंबई ही लढत गोलशून्य अवस्थेत संपली.\nकालिना संघाने खेळाला धडाकेबाज खेळ करताना दुसऱयाच मिनीटाला जबरदस्त गोल चढविला.\nजॉन कुटिन्होच्या हवेत वळलेल्या फ्री किकचा अचूक अंदाज घेत पुढे सरसावणाऱया प्रमोद पांडेने एका अचूक हेडरच्या मदतीने चेंडू गोलमध्ये टोलविला. पण बोरिवलीने केवळ चारच मिनीटांत प्रत्युत्तर दिले.\nप्रतिस्पर्ध्यांच्या बचाव फळीचा पुरेपूर लाभ उठवत (एरन) डिकॉस्टाने पुढे सरसावत येणाऱया कालिना गोलरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गोलमध्ये पाठवला. त्यानंतर दोन्ही संघांनी प्रयत्न करूनही कोंडी फुटू शकली नाही.\nपेनल्टी शूटआऊटमध्ये कालीनाचे ऍलन डायस, प्रमोद पांडे आणि जॉन कुटिन्हो यांनी अचूक निशाणा साधला. कालिनाचा गोलरक्षक विक्रम सिंगने प्रतिस्पर्ध्यांच्या दोन पेनल्टी किक रोखल्या.\nत्याच्या शानदार बचावामुळेच कालिनाला आगेकूच करता आली. टायब्रेकमध्ये हीरो ठरलेला विक्रमच सामनावीर ठरला. बोरिवलीकडून तुषार पुजारीने आणि एरन डिकॉस्टा यांनी गोल केले.\nठाणे-नवी मुंबई यांच्यातील शूटआऊटमध्ये ठाण्याकडून श्रीकांत व्हरमाल्लू, निशांत राणा आणि रविश डिसूझा तर नवी मुंबईकडून आशिष लालगेन गोल केला. ठाणे संघाचा सिद्धात लवंदे सामनावीर ठरला.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/04/20/your-diet-should-be-as-consistent-with-your-blood-group/", "date_download": "2019-01-21T20:53:19Z", "digest": "sha1:T62KQDJTZQL3D53PTT74IW4E5RSIVUO7", "length": 10684, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "तुमचा आहार असावा तुमच्या रक्तागटाला अनुरूप - Majha Paper", "raw_content": "\nया अवलियाने बनवले वेळ लिहिणारे घड्याळ\nनक्षलग्रस्त भागात प्रथमच महिला कमांडो पथके तैनात\nतुमचा आहार असावा तुमच्या रक्तागटाला अनुरूप\nआपण स्वतःला फिट ठेवण्यासाठी जमेल त्याप्रमाणे आपल्या आहाराची काळजी घेत असतो, त्याला योग्य व्यायामाची देखील जोड देत असतो. पण ह्या दोन्ही गोष्टी सांभाळताना ह्याला आणखी एका गोष्टीची जोड मिळाली, तर आपल्या शरीराचे आरोग्य आणखी सुधारण्यासाठी वाव मिळेल असे आहारतज्ञांचे मत आहे. म्हणूनच फूड एक्स्पर्टस् चे मत विचारात घेता, आपल्याला केवळ संतुलित आहार घेणे आवश्यक नाही, तर आपल्या रक्तागटाला अनुरूप आहार आपण घ्यायला हवा.\nप्रत्येक रक्तगटाचा स्वतःचा असा एक खास ‘अँटीजेन मार्कर’ असतो. हा मार्कर आपण घेत असलेल्या आहाराला पचविण्यास सहायक असतो. विशेष गोष्ट अशी, की हा अँटीजेन मार्कर वेगवेगळ्या पदार्थांशी वेगवेगळा ‘ री अॅक्ट ‘ होत असतो. ह्या रिअॅक्श्न लक्षात घेऊन जर आपण आपला आहार योजिला, तर ह्याचे आपल्या आरोग्यासाठी बरेच फायदे होऊ शकतात. न्यूट्रीशनिस्टस् च्या मते प्रत्येक व्यक्तीच्या रक्तामध्ये काही खास गुण असतात. त्यामुळे त्या त्या रक्तगटाच्या व्यक्तींना त्या त्या रक्तगटाला साजेसा आहार दिला गेला, तर ते जास्त आरोग्यपूर्ण ठरते.\n‘ब’ रक्तगटाच्या लोकांसाठी अनेक प्रकारचे अन्नपदार्थ साजेसे आहेत. ह्यामध्ये अनेक तऱ्हेचे मांस, भाज्या, धान्ये यांचा समावेश आहे. पण तरीही या रक्तगटाच्या लोकांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे आहे. म्हणजेच दिवसा मांसाहारी भोजन केले असले, तर या व्यक्तींनी रात्रीच्या जेवणामध्ये शाकाहारी पदार्थ प्रामुख्याने खावेत. ‘अ’ रक्तगटाच्या व्यक्तींसाठी हिरव्या पालेभाज्या, धान्ये, अंकुरित कडधान्ये, फळे, सुकामेवा, ब्रेड, पास्ता, नूडल्स किंवा तत्सम पदार्थ, ह्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी ह्या व्यक्तींनी मांसाहारी पदार्थ, दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, गहू या पदार्थांचे सेवन कमी करावे.\nएबी रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनी ‘अ’ आणि ‘ब’ गटासाठी सुचविलेल्या आहाराचा सुवर्णमध्य साधावा. व्यायाम आणि आहार ह्या दोन्ही गोष्टी विचारात घेता, तुमचे आरोग्य हे तुमच्या आहारवर ऐंशी टक्के, तर उर्वरित वीस टक्के तुमच्या व्यायामावर अवलंबून असते. त्यामुळे संतुलित आहाराला जर रक्तगटाप्रमाणे आहार घेण्याची जोड दिली, तर आरोग्य निश्चितच उत्तम राहण्यास मदत होईल.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/62-students-infected-with-gastro/", "date_download": "2019-01-21T20:34:43Z", "digest": "sha1:F2G4DHZD2LLTK7AYVRIDGGH2CJ2YGP2Q", "length": 6535, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 62 विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › 62 विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण\n62 विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण\nअकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेत शिकणार्‍या 62 विद्यार्थ्यांना दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्यामुळे एकच घबराट पसरली आहे. या विद्यार्थ्यांना घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यातील 14 विद्यार्थ्यांची प्रक��ती खालावल्याने त्यांना तात्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.\nपिंपळदरी येेथील बाळनाथ रंधे यांच्या रामकृृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेत सुमारेे 65 मुले शिक्षण घेत आहेत. त्या सर्व मुलांना सोमवारी (दि.30) सायंकाळी अचानक जुलाब व उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे संस्थेतील शिक्षकांची एकच धावपळ उडाली. मुलांचे पालकही घाबरून गेले. या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले.\nसंगमनेर पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी घारगाव आरोग्य केंद्रात धाव घेवून डॉ. प्रल्हाद बाबंळे, डॉ. बी. एस. डामसे, डॉ. गजानन मोरे यांना उपचार सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. तपासणी केल्यानंतर या विद्यार्थ्यांना दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो सदृश आजाराची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले. संगमनेर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, घारगावचे पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांनी या विद्यार्थ्यांची भेट देऊन विचारपूस केली.\nघारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणार्‍या 62 विद्यार्थ्यांमधील काही मुलांना जास्त त्रास जाणवू लागल्यामुळे सकाळी प्रथमतः 8 मुलांना तसेच दुपारी पुन्हा 6 मुलांना पुढील उपचारासाठी लोणीच्या प्रवरा रुग्णालयात दाखल केले. त्यातील 2 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर 28 विद्यार्थ्यांवर उपचार करून तयांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच 18 विद्यार्थ्यांवर घारगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, या घटनेची एकाही राजकीय नेत्याने दखल न घेतल्याने पालकवर्गातून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/NCP-Leader-Jayant-Patil-Apologist-BJP-Governement-And-Devendra-Fadanvis/", "date_download": "2019-01-21T20:03:24Z", "digest": "sha1:JT5KZ5UN3MPJRGCEA2YTJ5UFM22WY6NE", "length": 5902, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘छत्रपतींच्या आशिर्वादाची मुख्यमंत्र्यांना गरज वाटत नाही’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘छत्रपतींच्या आशिर्वादाची मुख्यमंत्र्यांना गरज वाटत नाही’\n‘छत्रपतींच्या आशिर्वादाची मुख्यमंत्र्यांना गरज वाटत नाही’\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nभाजप सरकारला छत्रपती शिवाजी महाराज आणि रायगडाचा विसर पडला असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. अवघा महाराष्ट्र शिवभक्तांच्या घोषणांनी दुमदुमला असताना राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मात्र भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मागे-मागे करण्यातच धन्यता मानल्याचेही जयंत पाटील म्हणाले.\nशिवराज्याभिषेकासाठी गेलेल्या एका तरूणाचा गडावरील दगड डोक्यात पडल्याने मृत्यू झाला. यावरूनही जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस सरकारला धारेधर धरले. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शासनाने आवश्यक ती काळजी घेतली नाही, त्यामुळेच अशोक उंबरे या शिवभक्ताला प्राणाला मुकावे लागले. भाजपला रायगडाची आता आठवण होणार नाही, असे ते म्हणाले.\nनिवडणुकीच्यावेळी भाजप ज्या घोषणा देत होते. त्याचाही त्यांना आता विसर पडला आहे. शिवाजी महाराजांचे नाव फक्त निवडणुकीला वापरण्याची बाजपची ही जुनी सवय असल्याचेही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.\nजयंत पाटील यांचे ट्विट..जसेच्या तसे...\n'छत्रपतींचा आशीर्वाद,चला देऊ मोदींना साथ' या घोषणेचा भाजपाला विसर पडल्याने, शिवराज्याभिषेकाला रायगडावर जाण्याऐवजी अमित शहांसोबत मुंबईची सैर करण्यात धन्यता मानणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सध्या आपल्या छत्रपतींचा आशीर्वाद घेण्याची गरज वाटत नाही : जयंत पाटील\n‘रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शासनाने आवश्यक ती काळजी घेतली नाही, त्यामुळेच अशोक उंबरे या शिवभक्ताला प्राणाला मुकावे लागले. भाजपाला रायगडाची आता आठवण होणार नाही, कारण निवडणुकांपुरते महाराजांचे नाव वापरण्याची भाजपाची सवय जुनीच आहे’ : जयंत पाटील\nपंचवीस एकर उसाची झाली होळी\nसाई चरणी ७ लाखांचे सोन्याचे फुलपात्र अर्पण\nकिल्ला परिसरात 30 प्रजातींचे पक्षी\nशेतकरी बचाव कृती समितीचे रास्तारोको\nदिलीप गांधी हेच भाजपाचे उमेदवार : प्रा.राम शिंदे\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/central-minister-anant-gite-car-accident-injury-on-head/", "date_download": "2019-01-21T20:02:15Z", "digest": "sha1:7DHQ72DTCMOTAN7ONWBJAZ2JLQGRAUAR", "length": 5950, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला अपघात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला अपघात\nउद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला अपघात\nकेंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला पाली जवळ आज दुपारी साडेबारच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात गिते यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. गिते सुखरुप असल्याचे कळते.\nगिते हे खोपोलीकडून पालीकडे जात होते. त्यावेळी पालीजवळ हा अपघात झाला. अशी माहिती रायगड पोलिस नियंत्रण कक्षेने दिली. गिते यांच्या वाहनासमोरील पोलिसांच्या पायलट कारसमोर दुचाकीस्वार आडवा आला. त्यामुळे पोलिसांच्या गाडीचा अचानक ब्रेक दाबण्यात आला. यावेळी मागे असलेली गिते यांच्या गाडीने समोरील पायलट कारला धडक दिली. तर गिते यांच्या मागे असलेल्या दुसऱ्या एका पायलट कारने गिते यांच्या गाडीला मागुन धडक दिली.\nया अपघातात गिते यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. चिंते काही कारण नसल्याचे पोलिसांनी सांगितले.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून केली विचारपूस\nगीते यांच्या गाडीला आज अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. झालेल्या अपघाताबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनंत गीते यांची दूरध्वनीद्वारे चौकशी केली असून त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.\nदरम्यान गितेंना फार मोठी इजा झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी अनंत गिते पुढच्या प्रवासाला निघाले असल्याची माहिती दिली.\nउद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला अपघात\nन्यायालयाने सत्याच्या बाजूने निर्णय दिला - अशोक चव्हाण\nपनवेल : सराईट चोरट्‍यांकडून २१ लाखांचे सोने हस्तगत\nआमदार निवास कामाच्‍या घोटाळ्‍यांची चौकशी करु: चंद्रकांत पाटील\nआदर्श घोटाळा: अशोक चव्हाण यांना मोठा दिल��सा\nबक्षीस स्वरूपात मिळालेले चार कोटी वापरायचे कसे\nपंचवीस एकर उसाची झाली होळी\nसाई चरणी ७ लाखांचे सोन्याचे फुलपात्र अर्पण\nकिल्ला परिसरात 30 प्रजातींचे पक्षी\nशेतकरी बचाव कृती समितीचे रास्तारोको\nदिलीप गांधी हेच भाजपाचे उमेदवार : प्रा.राम शिंदे\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-muslim-women-silent-protest-against-the-triple-divorce-bill/", "date_download": "2019-01-21T20:02:30Z", "digest": "sha1:W7NQHZEA6RBM5SHNLTM4APZV4V27PTAE", "length": 9876, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुस्लिम महिला शरीयतच्या बाजूने; मालेगावात मोर्चा (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मुस्लिम महिला शरीयतच्या बाजूने; मालेगावात मोर्चा (Video)\nमुस्लिम महिला शरीयतच्या बाजूने; मालेगावात मोर्चा (Video)\nतिहेरी तलाक विधेयक घटनाविरोधी असल्याचा आरोप करत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत, मालेगावातील हजारो मुस्लिम महिलांनी गुरुवारी (दि.15) काढण्यात आलेल्या मूकमोर्चात सहभाग नोंदवला.\n‘इस्लामी शरियत हमारा सन्मान है’, ‘हम कानूने शरियत के बाध्य है’ असे फलक झळकवत देशातील दुसर्‍या क्रमांकावरील समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर करत हे विधेयक अन् त्याआधारे राष्ट्रपतींनी केलेले वक्तव्य मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तिहेरी तलाक विधेयकाला प्रखर विरोध दर्शविला आहे. त्यासाठी या मूकमोर्चाचे नियोजन केले होते. शहराच्या विविध भागातून मुस्लिम महिला किदवाई रोडजवळील एटीटी हायस्कूलच्या मैदानावर एकत्र आल्या. तर मुस्लिम तरुणांनी मानवी साखळी करत गर्दीचे नियोजन केले. जुन्या बसस्थानकापासून शिवाजी पुतळा, मोसमपूल मार्गे कॅम्प रोडने मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.\nआमदार आसिफ शेख, माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माइल यांच्या सूचनेवरून जुन्या तहसीलसमोरील रस्त्यावर महिलांनी ठाण मांडले. यानंतर महापौर शेख रशीद यांच्या पत्नी तथा माजी महापौर ताहेरा शेख, नगरसेविका शानेहिंद अन्सारी, जमियत उलमाच्या रफियाबिंत अब्दुल खालिक, आयेशा अब्दुल कादीर उस्मानी, जमात ए इस्लामीच्या शबाना शेख मुख्तार, शिया इन्सा अशराच्या नाजिम हुसैन, एमआयएमच्या अनिका फरिन अब्दुल मलिन, बुनकर बिदारी महाजच्या शाकेरा हाजी मो. युसूफ आदी महिला प्रतिनिधींनी ताहफुज ए शरियत कमिटीच्या पत्रकावर प्रांताधिकारी अजय मोरे यांना निवेदन दिले. विविध मुस्लिम संघटनांच्या शिष्टमंडळानेही निवेदन दिले.\nयाप्रसंगी माजी महापौर अब्दुल मालिक, एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेज, स्थायी समितीचे सभापती सलीम अन्वर, जनता दलाचे बुलंद एकबाल, मुश्तकिम डिग्निटी, काँग्रेसचे नगरसेवक असलम अन्सारी, अतिक कमाल आदी उपस्थित होते.\nएक को शिक्षा दुसरे को पंतप्रधान बनाऐंगे क्या\nमोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्याठिकाणी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव उमरैन महफूज रहमानी यांनी घणाघाती भाषण केले. काही महिलांना पुढे करून सरकारने तीन तलाक विधेयक आणून त्याचा गवगवा केला. परंतु, देशातील लाखो मुस्लिम महिला या शरियत कायद्याच्या पक्षात असल्याचे मोर्चाने अधोरेखित केले आहे. इस्लाममध्ये महिलांना योग्य सन्मानाची वागणूक दिली जाते, म्हणूनच त्या ‘शरियत’मधील हस्तक्षेपाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. लोकशाहीत जनमताला महत्त्व असल्याने या मूकमोर्चाची दखल घेऊन राष्ट्रपतींनी ‘तिहेरी तलाक’च्या मुद्द्यावरून केलेले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी केली.\nएका अहवालाचा दाखला देत त्यांनी, देशातील 23 लाख महिलांना त्यांच्या पतीने सोडले आहे. त्यातील 22 लाख पीडित महिला या हिंदूधर्मीय आहेत अशा परिस्थितीत मुस्लिमाने तलाक दिल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि दुसर्‍याने बायकोला सोडले म्हणून त्याला पंतप्रधान बनवायचे का असा तिरकस सवाल करताच एकच हशा पिकला. मुसलमान हा धर्म आणि देशाशी इमान राखून असल्याने त्यांच्या धार्मिक भावनांशी खेळू नये, असे आवाहनही त्यांनी केले.\nमहिलांचा मोर्चा असल्याने विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था, संघटनांनी मोर्चा मार्गावर सोयी-सुविधांची व्यवस्था केली होती. उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन ठिकठिकाणी थंड पाणी वाटप सुरू होते. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून वैद्यकीय पथक सज्ज होते.\nपंचवीस एकर उसाची झाली होळी\nसाई चरणी ७ लाखांचे सोन्याचे फुलपात्र अर्पण\nकिल्ला परिसरात 30 प्रजात��ंचे पक्षी\nशेतकरी बचाव कृती समितीचे रास्तारोको\nदिलीप गांधी हेच भाजपाचे उमेदवार : प्रा.राम शिंदे\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/8-percent-TDR-for-BDP-lands/", "date_download": "2019-01-21T20:12:36Z", "digest": "sha1:IZL3BEMASLUBLESFE2QC5A46XGKP2TKG", "length": 6089, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बीडीपी जमिनींसाठी 8 टक्के टीडीआर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बीडीपी जमिनींसाठी 8 टक्के टीडीआर\nबीडीपी जमिनींसाठी 8 टक्के टीडीआर\nपुणे : पांडुरंग सांडभोर\nमहापालिका हद्दीतील जैववैविध्य उद्यानाच्या आरक्षित (बीडीपी) जमिनीच्या मोबदल्यापोटी 8 टक्के इतका टीडीआर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समितीने प्रस्तावित केला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून राज्य शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे. या तुटपुंज्या मोबदल्यामुळे जागा मालकांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.\nमहापालिका हद्दीत समाविष्ट 23 गावांमध्ये 978 हेक्टरांवर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यातील कोथरूड येथील चांदणी चौकालगतच्या पन्नास एकर बीडीपी आरक्षित जागेवर महापालिकेची शिवसृष्टी उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारीत मंजुरी दिली. शिवसृष्टीसाठी आवश्यक जागेबरोबरच एकूणच बीडीपी आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी किती मोबदला दिला जावा, याचा निर्णय पुण्यातील लोकप्रतिनिधींनी घ्यावा व त्यासंबंधीचा अहवाल शासनाला पाठवावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती.\nत्यानुसार बापट यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व खासदार, आमदार व पालिकेतील गटनेते यांची बैठक घेण्यात आली होती. काही लोकप्रतिनिधींनी आरक्षित जमिनीचा शंभर टक्के मोबदला द्यावा, अशाही सूचना केल्या होत्या. या सर्वांच्या सूचनांचा एकत्रित विचार करून, पालकमंत्र्यांच्या समितीने बीडीपीत 8 टक्के टीडीआर प्रस्तावित केला आहे. आयुक्तांनी शासनाकडे पाठविलेल्या या प्रस्तावावर आता नगरविकास खात्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री अंतिम शिक्कामोर्तब करणार आहेत.एकीकडे आरक्षित जमिनींना शंभर टक्के मोबदला दिला जात असताना, बीडीपीसाठी केवळ 8 टक्के टीडीआरमुळे या जागा ताब्यात घेताना मोठा विरोध होण्याची शक्यता असून, त्यामुळे बीडीपी आरक्षणाला खीळ बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पालिकेच्या शिवसृष्टीचा प्रकल्पसुद्धा कागदावरच राहण्याची भीती आहे.\nकृषी वीज बिल सवलतीचा ३१ पर्यंत आदेश : महसूलमंत्री\nशालिनी सिनेटोन हेरिटेजमध्ये समाविष्ट करा : आयुक्‍तांचा शासनाला अहवाल\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन\nजन्म-मृत्यू नोंदीसाठी पाच जण\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही\nपोलीस दलातील सात अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश\nओबीसी आरक्षणविरोधी याचिकेला राज्याचा आक्षेप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/hair-treatment/khadi+hair-treatment-price-list.html", "date_download": "2019-01-21T20:23:42Z", "digest": "sha1:34CSZTONU2D6QINYV4DNZYNPXLABJH42", "length": 15143, "nlines": 349, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "खाडी हेअर ट्रीटमेंट किंमत India मध्ये 22 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nखाडी हेअर ट्रीटमेंट Indiaकिंमत\nIndia 2019 खाडी हेअर ट्रीटमेंट\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखाडी हेअर ट्रीटमेंट दर India मध्ये 22 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 6 एकूण खाडी हेअर ट्रीटमेंट समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन खाडी हर्बल अँटी डॅन्डरफ क्रीम 100 ग आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Purplle, Flipkart, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी खाडी हेअर ट्रीटमेंट\nकिंमत खाडी हेअर ट्री��मेंट आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन खाडी ऑरगॅनिक पुरे आमला हेअर पावडर ट्वीन पॅक 300 G Rs. 380 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.181 येथे आपल्याला खाडी ऑरगॅनिक रिठा पावडर 150 ग उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nकुलसुम स काय कल्प\nबेलॉव रस 2000 200\nशीर्ष 10खाडी हेअर ट्रीटमेंट\nखाडी हर्बल अँटी डॅन्डरफ क्रीम 100 ग\nखाडी ऑरगॅनिक रिठा पावडर 150 ग\nखाडी ऑरगॅनिक शिकेकाई पावडर ट्वीन पॅक\nखाडी ऑरगॅनिक पुरे आमला हेअर पावडर ट्वीन पॅक 300 G\nखाडी ऑरगॅनिक रिठा पावडर ट्वीन पॅक 300 ग\nखाडी ऑरगॅनिक शिकेकाई पावडर ट्वीन पॅक 300 G\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/maha-cid-recruitment/", "date_download": "2019-01-21T19:46:20Z", "digest": "sha1:56EG5BR42SJQHMEHIPLRMQZ2XXSO6QV7", "length": 14978, "nlines": 184, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Maha CID Recruitment 2018 for 07 Law Officer Posts - mahacid.com", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Maha CID) महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागात ‘विधी अधिकारी’ पदांची भरती [मुदतवाढ]\nविधी अधिकारी (गट-अ): 05 जागा\nविधी अधिकारी (गट-ब): 02 जागा\nशैक्षणिक पात्रता: i) कायदा पदवी ii) 05 वर्षे अनुभव\nगट-अ: 31 डिसेंबर 2017 रोजी 45 वर्षांपर्यंत\nगट-ब: 30 नोव्हेंबर 2017 रोजी 60 वर्षांपर्यंत\nनोकरी ठिकाण: औरंगाबाद, कोल्हापूर,नाशिक,नांदेड & पुणे\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य,पुणे विद्यापीठ चौक,पाषाण रोड, मॉर्डन लॉ कॉलेज शेजारी, चव्हाणनगर,पुणे-411008\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख:\nगट-अ: 25 जानेवारी 2018\nगट-ब: 22 जानेवारी 2018\nतपासणीस/पोलीस उपनिरीक्षक : 47 जागा\nसहाय्यक शासकीय दस्तऐवज परिक्षक : 10 जागा\nपद क्र.1: i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) संगणक प्रमाणपत्र\nपद क्र.2: i) रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र पदवीधर ii) संगणक प्रमाणपत्र\nवयाची अट: 15 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2017\nNext (CMC) चंद्रपूर शहर महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 70 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित���त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3001", "date_download": "2019-01-21T21:24:18Z", "digest": "sha1:JEHU5C4GZSVXA33W2VJCVV4P7MGTNKUJ", "length": 26582, "nlines": 111, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "जागृतिकार भगवंतराव पाळेकर यांच्या मागावर! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nजागृतिकार भगवंतराव पाळेकर यांच्या मागावर\nमाणसाचे आयुष्य अनिश्चिततेने भरलेले असते. मी संशोधनाच्या क्षेत्रात काही करू शकेन असे माझ्या दोन-तीन कुंडल्या बनवणाऱ्यांनाही सांगता आले नसते. मी शिपाई म्हणून ‘साने गुरुजी शिक्षण मंडळा’च्या बारागाव पिंप्री (तालुका सिन्नर) येथील माध्यमिक शाळेत नोकरीला 1984 मध्ये लागलो, तेव्हा मी बार बार बारावी नापास झालेला होतो मी पुढे शिक्षणाची आणि सेवेची एकेक पायरी चढत गेलो. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रकिया आहे यावर माझा विश्वास ना मी पुढे शिक्षणाची आणि सेवेची एकेक पायरी चढत गेलो. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रकिया आहे यावर माझा विश्वास ना ‘साधने’चे संपादक यदुनाथ थत्ते यांनी ‘नवनिर्माणकारी बेचैनी’ असा एक सिद्धांत म��ंडला आहे. माझे शिक्षण-वाचन-लेखन बेचैनीतूनच होत गेले आणि मी झाडू ते खडू असा प्रवास सुरू केला, तो पुढे संशोधनापर्यंत पोचला\nपीएच.डी.ची पदवी मिळवली म्हणजे संशोधन झाले असे होत नाही. संशोधनासाठी रूची असणाऱ्या विषयाची निवड केली, तर संशोधनकार्य पूर्ण होताना समाधानही मिळते.\nमी मराठी विषयात एमए होऊन ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’च्या ‘बिटको महाविद्यालया’त कादंबरीकार वि.वा. हडप पारितोषिकाचा मानकरी ठरलो होतो. मी शिक्षणाचा एकेक गड सर करत माध्यमिक शिक्षक म्हणून स्थिरावलो होतो. मी शिक्षकांच्या पतसंस्थेत संचालक म्हणून काम करत असतानाच ‘रयत शिक्षण संस्थे’च्या दहिवडी कॉलेज येथे अधिव्याख्याता म्हणून माझी निवड झाली. एनडीएसटी (Nashik District Secondary Teachers Society) सोसायटीच्या गुणवंत शिक्षक निवडीच्या कमिटीवर दिलीप धोंडगे हे सदस्य होते. धोंडगेसर हे माझे मित्र. माझा ‘मरणगाथा’ कवितासंग्रह 1985 मध्ये प्रसिद्ध झाला तेव्हा एकनाथ पगार, धोंडगे हे दोघे पाठीवर थाप देण्यासाठी सिन्नरला आले होते. त्यांच्या बरोबरच्या भेटीत गप्पा होत. काय वाचले काय लिहिले हे गप्पांचे सूत्र असे.\nएकदा, धोंडगे व मी, आम्ही दोघे वर्टी कॉलनीतील एका झाडाखाली उभे होतो. त्यावेळी गप्पांत पीएचडीचा विषय निघाला. ते म्हणाले, काम कशावर करणार माझ्या डोक्यात मराठी तमाशातील सोंगाडया हा विषय होता. कारण आमच्या घरातच तमाशा आणि सोंगाडया होता. ‘तमासगिराचे प्वॉर’ ही माझी पहिली ओळख. दुसरा विषय पत्रकारिता हे सूत्र घेऊन काही करावे असा होता. सेवा दलात जात असल्याने सामाजिक चळवळी माहीत होत्या आणि बडोद्यात राहून मराठी वृत्तपत्र चालवणारे ‘जागृति’कार भगवंतराव पाळेकर यांच्याविषयी ऐकून होतो. भगवंतरावांचे नातू सुभाष पाळेकर यांच्याशी परिचयदेखील झालेला होता. पाळेकरांचा परिचय संदर्भ-साधने मिळण्यासाठी उपयोगी ठरणार होता.\nदिलीप धोंडगे यांनी तेव्हा ब्राह्मणेतर चळवळीच्या पत्रकारितेवर पुण्याच्या ‘रानडे इन्स्टिटयूट’मध्ये शोधनिबंध सादर केला होता. त्यांना ‘जागृति’कार पाळेकरांवर काम होऊ शकेल असे वाटले. त्यांनीच सदानंद मोरे यांनी संपादित केलेल्या पाळेकरांच्या पुस्तकाचा संदर्भही दिला. ‘जागृति’कार भगवंतराव पाळेकर हे मूळ कळवण तालुक्यातील पाळ्याचे. पाळेकरांच्या वृक्षाची एक फांदी बडोद्याला गेली, तर दुसरी भालूरला स्थला���तरित झाली.\nविषय तर नक्की झाला. धोंडगे नुकतेच पीएचडीचे गाईड झाले असल्याने मार्गदर्शकाचा शोधही संपला आणि मी प्रवेशप्रकियेतून पुढे गेलो. ललित लेखन, वृत्तलेखन, स्तंभलेखन आणि संशोधन हे वेगवेगळे असते याची जाणीव त्या काळात झाली. पुण्यात जाऊन मराठी वृत्तपत्रांचा इतिहास (रा.के.लेले), ‘‘जागृति’कार पाळेकर\" (संपादक सदानंद मोरे ), ‘दिनकरराव जवळकर समग्र वाड़मय’ ( य. दि. फडके ) अशी पुस्तके जमवण्यास सुरुवात केली. धोंडगे प्रत्येक भेटीत नवनवीन संदर्भसाधनांविषयी बोलत आणि मी त्यामागे लागत असे. एकदा कवी विलास शेळके, अमोल बागूल व मी, असे आम्ही तिघे निळू फुले यांना भेटण्यासाठी गेलो. निळू फुले यांचा चळवळींचा अभ्यास असल्याने ते सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळींविषयी भरभरून बोलले आणि पुढील पंधरा दिवसांत निळूभाऊंकडून ‘जागृति’कार पाळेकर आणि केशवराव विचारे यांची पुस्तके कुरियरने हजर झाली आश्चर्य म्हणजे त्यात पुस्तके पाठवण्यास उशीर झाल्याबद्दल दिलगिरीचे पत्र होते. मला निळू फुले यांच्यामुळे पाळेकर बडोद्याला जाऊन पाळेकर झाले, पण ते मूळ पाळ्याचे आहेत हा शोध लागला.\nसंशोधन ग्रंथालयात, महाविद्यालयात बसून करायचे काम नाही. त्यासाठी संदर्भ साधनांचा शोध आणि अभ्यासविषयाशी संबंधित माणसांशी संवाद महत्त्वाचा असतो.\nमी अहमदनगरच्या ‘राधाबाई काळे महिला महाविद्यालया’तून फेलोशिप घेऊन तेव्हाच्या पुणे विद्यापीठात दाखल झालो. सहा नंबर होस्टेलमधील रूम नं 11 हे माझे दोन वर्षें अभ्यासाचे स्थान. मराठी विभागात राजन गवस होते. होस्टेलमध्ये नारायण भोसले यांच्यासारखे अभ्यासक होते. राजन गवस यांनी गंभीरपणे विषयाची व प्रबंधलेखनाची अंगोपांगे सांगितली. मी ‘लोकमान्य ते महात्मा’ हे स्तंभलेखन अधूनमधून वाचले होते. सदानंद मोरे यांचे ते लेखन पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. त्याची प्रसिद्धीपूर्व नोंदणी करून ते मिळवले. मोरे यांच्याशी चर्चा संशोधनाला दिशा देणारी ठरली. सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर या चळवळींचे मूळ दस्तऐवज हे बाबा आढाव यांच्या ‘महात्मा फुले समता प्रतिष्ठान’ने जतन केले आहेत. बाबांनी पाळेकरांचे समग्र वाङ्मय जतन, संवर्धन, संपादनाचे कामही केले आहे. तेथे अनेक दुर्मीळ कागदपत्रे पाहण्यास मिळाली. संदर्भ साधनांची माहिती ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’च्या ग्रंथालयात बसून घेतली. संशोधकाला संदर्भाविषयी खूप काळजी घ्यावी लागते. तेथे एका संशोधकाने पाळेकर यांना एका ग्रंथाच्या लेखनाचे श्रेय दिल्याचे पाहिले, पण तो ग्रंथ पाळेकर यांचा नसल्याचे छाननीत लक्षात आले.\nधोंडगे म्हणाले, की बडोद्याला चक्कर मारून या. बडोदा गाठले. सुभाष पाळेकर यांनी साधने उपलब्ध करून दिली. सयाजीराव विद्यापीठात पाळेकर यांच्याविषयी अनास्था दिसून आली. पाळेकर यांच्या संदर्भात य.दि. फडके यांच्या ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र’ या खंडात्मक लेखनात विपुल संदर्भांची नोंद आढळली. पुण्यात संदर्भ साधनांची दोन वर्षांत विपुल सामग्री जमा झाली, वाचनही झाले, पण प्रबंधलेखन काही झाले नाही. पुन्हा नगरला कॉलेजमध्ये नोकरीवर जॉईन झालो. तेथे मराठीतील ज्येष्ठ संशोधक र.बा. मंचरकर होते. त्यांनी प्रबंधलेखनासाठी काही तंत्र आणि मंत्र सांगितले. महाविद्यालयात स्थिरस्थावर होता होता वर्ष सरले. मला मे महिन्याची सुटी प्रबंधलेखनासाठी उपयुक्त ठरली. रात्रीचा दिवस करणे ही लोकोक्ती खरी ठरली. बोऱ्हाडे रात्री लिहिण्यास बसत- कधी कधी पहाटेपर्यंत लेखन सुरू असे. दिवसा झोप. दीड महिन्यांत प्रबंधलेखनाचा आनंद अनुभवला आणि सुटी संपल्यानंतर कॉलेज पुन्हा जॉईन केले. बदलीची ऑर्डर हातात पहिल्याच दिवशी मिळाली. श्रीगोंदा-नगर परतीचा प्रवास. दीड महिन्यांत पनवेल कॉलेजला पुन्हा बदली. ‘रयत शिक्षण संस्थे’त महाराष्ट्र दर्शनाची संधी मिळाली, पण प्रबंधलेखनात अडथळा आला.\nदरम्यान, महाविद्यालयीन प्राध्यापकांचा संप सुरू झाला. मी थेट नाशिक गाठले आणि रात्रीचा दिवस पुन्हा सुरू केला. संप ही मला पर्वणी ठरली. प्रबंधाचा खर्डा पूर्ण झाला. संपाचाही कंटाळा आला. आठ दिवस नाशकात काही उलाढाली करत फिरलो आणि संप यशस्वी झाल्याचे संकेत मिळताच कॉलेज जॉईन केले. प्रबंधलेखन हा तांत्रिक भाग असतो. संदर्भसूची, विषयसूची, व्यक्तिनामसूची, मुद्रितशोधन हे तांत्रिक काम. त्याला मदत नसेल तर ते कंटाळवाणे ठरते. त्यावेळी रवींद्र मालुंजकर मदतीला धावून आला. मी पनवेल ते नाशिक असा परतीचा प्रवास दोन महिने रोज केला. तांत्रिक भाग संपवून धोंडगे यांना प्रंबध वाचण्यास दिला. धोंडगे यांच्यासारख्या समीक्षकापासून काही मंडळी दूर राहते. त्यांचा लौकिक झटपट पीएच डी असा नाही. त्यांनी ते बहुप्रसवा मार्गदर्शकांच्या पंगत��तील नसल्याने निवडक विद्यार्थी घेतले. मी धोंडगे यांच्याकडे संशोधन करतो असे म्हटल्यावर ‘अरेरे अरेरे’चे सुरही कानावर येत. पण तो काळ माझ्यासाठी संपन्नतेचा होता. सरांनी वाचन-लेखनाची शिस्त लावली. अभ्यासाची दिशा दाखवली आणि उत्तम काम व्हावे याची काळजी घेतली. नाशिक ते सटाणा हा परतीचा प्रवास म्हणजे नवे काही शिकल्याचा असायचा. सरांनी प्रबंध वाचला आणि एक अक्षरही न बदलता विद्यापीठाला सादर करण्यास सांगितले\nमला सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ, चळवळीची साधने, पत्रकारिता, वृत्तपत्रांचा इतिहास- त्यातील पाळेकर यांनी बडोद्यात राहून 1917ते 1948 या काळात चालवलेले ‘जागृति’ नावाचे मराठी पत्र, ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात असलेली पाळेकर यांची भूमिका, परिवर्तनवादी चळवळीतील ताणेबाणे, ब्राह्मणेतर पत्रकारांची दृष्टी आणि सृष्टी या गोष्टी समजावून घेता आल्या आणि वाङ्मय इतिहासातील उणिवाही लक्षात आल्या. मला आपल्याकडील इतिहास लेखनाने गौरवीकरणाला महत्त्व दिले, पण वंचितांचा इतिहास लिहिला नाही हे तथ्य समजले. सकाळचे वृत्तपत्र सायंकाळी शिळे होते का पाळेकर म्हणतात, “वृत्तपत्रातील बरेचसे लेखन तात्पुरत्या स्वरूपाचे असते, यात संशय नाही. तसे असणे अपरिहार्य आहे. तथापि विचार जागृत करण्यात आणि भाषेला वळण लावण्यात वृत्तपत्रे महत्त्वाची कामगिरी बजावतात. नियतकालिकांतील निवडक लेख गोळा करून प्रसिद्ध केले तर वाङ्मयात खरोखर भर पडेल. असे लेखसंग्रह अनेक गचाळ पुस्तकांपेक्षा नि:संशय संग्राह्य होतील.” (6 जानेवारी 1945) मी वृत्तपत्रीय लेखनाकडे पाळेकर यांच्यामुळेच नीरक्षीर विवेकाने पाहू शकतो. विद्यापीठीय विद्वानांच्या शोधनिबंधांपेक्षा मला वृत्तपत्रातील लेखन अधिक जवळचे वाटते आणि मी लिहितो.\nसुनिता पाटील यांची स्मशानसेवा\nसंदर्भ: अंत्‍यसंस्‍कार, नाशिक तालुका, स्मशानभूमी, नाशिक शहर\nमराठा समाजाचा आक्रोश मराठी साहित्याला का ऐकू येत नाही\nगेले लिहायचे राहून - विनायकदादा पाटील यांची अनुभवगाथा\nनामवंत लेखकांना अध्यक्षपदापासून दूर का ठेवले जाते\nसंदर्भ: साहित्यसंमेलन, लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य संमेलनाची निवडणूक, बडोदा\nत्रिकोणातील वादळ पेलताना - बाईच्या जगण्याची चित्तरकथा\nसंदर्भ: कादंबरी, लतिका चौधरी\nसंजय क्षत्रिय - सूक्ष्म मुर्तिकार\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, सिन्‍नर शहर, गणपती, सूक्ष्‍म मूर्तीकार, संग्रह, प्रदर्शन, Ganpati, Miniature, sinnar tehsil, Sinnar city\nदेवपूरला बाबा भागवत आणि राणेखान यांचा अजब इतिहास\nसंदर्भ: देवपूर गाव, सिन्‍नर तालुका, पानिपतची लढाई, महादजी शिंदे, राणेखान, समाधी, sinnar tehsil, Nasik, Devpur Village, Panipat war, संत बाबा भागवत महाराज\nसिन्नरचा उद्धार सहकारी औद्योगिक वसाहतीत\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, sinnar tehsil, सिन्‍नर शहर\nसंदर्भ: गावगाथा, sinnar tehsil, सिन्‍नर तालुका\nसंदर्भ: नवरात्र, देवी, सिन्‍नर तालुका, वडांगळी गाव, Nasik, sinnar tehsil, Wadangali Village\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kathaaklechya-news/dispute-between-company-and-govt-1161321/", "date_download": "2019-01-21T20:26:04Z", "digest": "sha1:QTLJKTNZQBDTWRUZZ73A3P2EY3K3KW7K", "length": 26606, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तुझं माझं जमेना.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nकथा अकलेच्या कायद्याची »\nभारताची अवस्था त्या नवरा-बायकोसारखी आहे.. ज्यांचे एकमेकांशी जमत नाही; पण एकमेकांवाचून ज्यांना करमतही नाही.\nभारताच्या पेटंट कायद्यातल्या कलमांपैकी बलाढय़ बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना न आवडणाऱ्या तीन गोष्टी म्हणजे कलम ३ ड, सक्तीचे परवाने आणि प्री ग्रॅण्ट अपोझिशन. आणि ज्या गोष्टी भारतात नाहीत पण या कंपन्यांना असायला हव्या आहेत त्या म्हणजे डेटा एक्स्लुझिव्हिटी आणि पेटंट िलकेजेस. या कारणांमुळे भारताचे पेटंट कायद्यातल्या या चुकांवरून सतत कुरबुरणे तर चालू असते.. पण तरीही भारताशी त्यांना काडीमोड घेता येत नाही. त्याचे कारण म्हणजे इथली प्रचंड उलाढाल असलेली बाजारपेठ. त्यामुळे या कंपन्या आणि भारताची अवस्था त्या नवरा-बायकोसारखी आहे.. ज्यांचे एकमेकांशी जमत नाही; पण एकमेकांवाचून ज्यांना करमतही नाही.\nबायकोच्या सतत चुका दाखवणारा एखादा नवरा.. आज काय भाजीत मीठच कमी.. उद्या काय माझ्या आईशी वाईटच का वागलीस.. प��वा काय घरी उशिराच आलीस.. अशा एक ना दोन कारणांनी सारखा बायकोशी भांडणारा.. पण बायकोशी काडीमोड मात्र घेत नाही. तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना, असेच हे नाते.. बहुराष्ट्रीय औषध कंपन्या आणि भारताच्या पेटंट कायद्याचे नातेही आज अगदी असेच झाले आहे.. भारताशी जमत नाही कारण भारताच्या पेटंट कायद्यात चुकाच चुका दिसतात पण भारतावाचून करमतही नाही, कारण इथली प्रचंड मोठी बाजारपेठ खुणावत असते\nभारताच्या पेटंट कायद्यातील कलम ३ ड आणि सक्तीच्या परवान्याशिवाय आणखी एक गोष्ट बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना आवडत नाही, ती म्हणजे इथल्या कायद्यातली ‘पेटंट मिळण्याआधीच त्याला विरोध करता येण्याची सुविधा.’ सहसा पेटंट आधी दिले जाते.. आणि मग त्याबद्दल कुणाला काही हरकत घ्यायची असेल तर ती घेता येते, विरोध करता येतो. आणि या विरोधकाने पेटंट कसे चुकीने दिले गेले आहे हे सिद्ध करून दाखवले तर ते पेटंट मागे घेतले जाते. याला म्हणतात ‘पोस्ट ग्रॅण्ट अपोझिशन.’\nजगातल्या बहुतेक सगळ्या देशांत हीच पद्धत आहे. भारतात पोस्ट ग्रॅण्ट अपोझिशनची तरतूद तर आहेच, पण त्याशिवाय इथे पेटंट ग्रॅण्ट होण्याआधी प्रकाशित होते.. आणि ते वाचून जर चुकीचे पेटंट दिले जात आहे असे कुणाला वाटले तर ती व्यक्ती तसा अर्ज पेटंट ऑफिसकडे करून पेटंट ग्रॅण्ट होण्यापासून थांबवू शकते. याला म्हणतात ‘प्री ग्रॅण्ट अपोझिशन.’ या प्री आणि पोस्ट ग्रॅण्ट अपोझिशन अशा दोन्ही तरतुदी भारतात उपलब्ध असल्याने होते असे की एखाद्या औषध कंपनीने इथे पेटंट फाइल केले रे केले की अनेक स्वयंसेवी संस्था आणि जेनेरिक कंपन्या या पेटंटला विरोध करणारे अर्ज दाखल करतात. काही विरोधकांचे विरोधाचे मुद्दे बरोबर असतात तर काही चुकीचेही असतात. आणि या सर्व अर्जावर निर्णय घेतल्याशिवाय पेटंट ग्रॅण्ट केले जात नाही. या पद्धतीमुळे पेटंट ग्रॅण्ट व्हायला उशीर होत असला तरी चुकीची पेटंट्स आणि त्यामुळे उगीचच मिळणारी मक्तेदारी देणे टाळता येते. भारतातली ही पेटंटला दुहेरी विरोध करता येण्याची तरतूद एकमेवाद्वितीय आहे (ती ‘ट्रिप्स’संमतही आहे) आणि आपण ती फार परिणामकारक पद्धतीने वापरली आहे.. बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना ही तरतूद अर्थातच आवडत नाही हे अलाहिदा.\nतर अशा प्रकारे भारताच्या पेटंट कायद्यातील तीन गोष्टी- ज्या युरोप-अमेरिकेतील औषध कंपन्यांन��� आवडत नाहीत- त्या म्हणजे कलम ३ ड, सक्तीचे परवाने आणि प्री ग्रॅण्ट अपोझिशन. याशिवाय आणखी दोन गोष्टी भारताने कराव्यात असाही दबाव आहे.. त्या म्हणजे ‘डेटा एक्स्क्लुझिव्हिटी’ आणि ‘पेटंट िलकेजेस’. डेटा एक्स्क्लुझिव्हिटी म्हणजे काय फायझर ही इनोव्हेटर कंपनी आणि सिपला या जेनेरिक कंपनीचे अमेरिकेतील उदाहरण पाहू या. फायझर जेव्हा नवे औषध शोधून काढते तेव्हा तिला चार चार टप्प्यांत चाचण्या (क्लिनिकल ट्रायल्स) कराव्या लागतात, आणि त्यांचे निकाल औषध नियंत्रक संघटनेला द्यावे लागतात. समजा फायझरचे या औषधावरचे पेटंट संपल्यावर सिपलाला याचे जेनेरिक औषध बाजारात आणायचे असेल, तर त्यासाठी सिपला ही फायझरचे औषध बाजारात आल्या आल्या तयारी सुरू करते. कारण सिपलाला वितरण परवाना मिळवण्यासाठी आपले औषध फायझरइतक्याच प्रमाणात उपलब्ध होतेय हे सिद्ध करावे लागते आणि त्यासाठी आपल्या औषधाची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी फायझरच्या औषधाशीच तुलना करून दाखवावी लागते. ही तुलना करण्यासाठी फायझरचे निष्कर्ष सिपलाला मिळणे गरजेचे असते. नाही तर सिपला आपल्या औषधाची तुलना मूळ औषधाशी करणार कशी फायझर ही इनोव्हेटर कंपनी आणि सिपला या जेनेरिक कंपनीचे अमेरिकेतील उदाहरण पाहू या. फायझर जेव्हा नवे औषध शोधून काढते तेव्हा तिला चार चार टप्प्यांत चाचण्या (क्लिनिकल ट्रायल्स) कराव्या लागतात, आणि त्यांचे निकाल औषध नियंत्रक संघटनेला द्यावे लागतात. समजा फायझरचे या औषधावरचे पेटंट संपल्यावर सिपलाला याचे जेनेरिक औषध बाजारात आणायचे असेल, तर त्यासाठी सिपला ही फायझरचे औषध बाजारात आल्या आल्या तयारी सुरू करते. कारण सिपलाला वितरण परवाना मिळवण्यासाठी आपले औषध फायझरइतक्याच प्रमाणात उपलब्ध होतेय हे सिद्ध करावे लागते आणि त्यासाठी आपल्या औषधाची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी फायझरच्या औषधाशीच तुलना करून दाखवावी लागते. ही तुलना करण्यासाठी फायझरचे निष्कर्ष सिपलाला मिळणे गरजेचे असते. नाही तर सिपला आपल्या औषधाची तुलना मूळ औषधाशी करणार कशी पण बलाढय़ औषध कंपन्यांचे म्हणणे असे आहे की, क्लिनिकल ट्रायल्सच्या निष्कर्षांतून ही माहिती मिळवण्यासाठी त्यांनी इतका प्रचंड पसा खर्च केलेला असतो की, जेनेरिक कंपन्यांनी ही माहिती त्यांच्या औषधाची तुलना करण्याकरिता वापरता कामा नये.. ती दडवून ठेवली पाहिजे. म्हणून युरोप आणि अमेरिकेत यासाठी डेटा एक्स्क्लुझिव्हिटीची तरतूद आहे. म्हणजे इनोव्हेटर कंपनीच्या क्लिनिकल ट्रायल्सच्या चाचण्यांतून मिळालेली माहिती काही वर्षांपर्यंत जेनेरिक कंपन्यांना वापरताच येत नाही. हा कालावधी अमेरिकेत पाच वर्षांचा तर युरोपात आठ वष्रे इतका आहे.\n तर औषधावरील पेटंट संपल्या संपल्या जेनेरिक औषध बाजारात येऊ शकत नाही आणि म्हणून इनोव्हेटर कंपन्यांची मक्तेदारी पेटंट संपले तरी चालू राहते. कधी कधी तर एखाद्या औषधावर पेटंट नसतेच. पण तरी डेटा एक्स्क्लुझिव्हिटीमुळे जेनेरिक औषध बनवले जाऊ शकत नाही. ‘ट्रिप्स’ नियमांनुसार सर्व देशांना ही सोय बंधनकारक नाही; पण तरीही बलाढय़ औषध कंपन्यांना आता भारतात ही सोय हवी आहे.\nतिसरा प्रश्न आहे पेटंट िलकेजेसचा. अमेरिकेत एखादी इनोव्हेटर औषध कंपनी जेव्हा औषध नियंत्रक संस्थेकडे औषध वितरणाचा परवाना मिळायला अर्ज करते तेव्हा तिला त्या औषधावरल्या आपल्या पेटंट्सची माहिती द्यावी लागते. म्हणजे समजा फायझरला एका नव्या औषधाच्या वितरण परवान्यासाठी ‘यूएसएफडीए’कडे (अमेरिकी अन्न-औषध प्रशासनाकडे) अर्ज करायचा आहे. यासाठी औषधाच्या क्लिनिकल ट्रायल्सच्या निष्कर्षांबरोबरच त्या औषधावर फायझरकडे जी जी पेटंट्स असतील त्या सगळ्यांची माहिती फायझरला यूएसएफडीएकडे द्यावी लागते. म्हणजे समजा या औषधावर एकूण पाच पेटंट फायझरकडे आहेत. तर या पाचही पेटंट्सची माहिती, ते ग्रॅण्ट झाल्याची तारीख, ते संपण्याची तारीख हे सगळे तपशील यूएसएफडीएकडे द्यावे लागतात.. ऑरेंज बुक या नावाने प्रसिद्ध असलेल्या एफडीएच्या पुस्तकात ही माहिती उपलब्ध असते. एखादी जेनेरिक कंपनी जेव्हा फायझरच्या या औषधाचे जेनेरिक रूप विकण्यासाठी यूएसएफडीएकडे अर्ज करते तेव्हा फायझरच्या ऑरेंज बुकमधल्या पेटंट्सच्या संदर्भात जेनेरिक औषधाची परिस्थिती काय आहे हे तिला सांगावे लागते. आणि जेनेरिक कंपनीचे औषध हे फायझरच्या पाचपकी कुठल्याही एका पेटंटचे उल्लंघन करते आहे असे जर यूएसएफडीएला वाटले तर जेनेरिक कंपनीला या औषधाच्या वितरणाचा परवाना दिला जात नाही.\nथोडक्यात म्हणजे औषध-नियंत्रक संघटनेने दिलेला परवाना पेटंट ऑफिसने दिलेल्या पेटंटशी िलक केला जातो. खरे तर पेटंट उल्लंघन होतेय की नाही हे पाहणे हे काही औषध नियंत्रण संस्थेच्या कक्षेतील काम ���व्हे. ते करण्यासाठी औषध नियंत्रण संघटनेला वेगळी यंत्रणा उभारावी लागते. भारतात ही पद्धत अस्तित्वात नाही (अतिप्रगत अशा युरोपातही ती नाही). त्यामुळे एखाद्या जेनेरिक कंपनीला इनोव्हेटरचे पेटंट असतानाही विक्री परवाना दिला जाऊ शकतो. आणि त्यामुळे आपले पेटंट उल्लंघन होतेय, असे इनोव्हेटर कंपनीला वाटले तर तिला त्यासाठी कोर्टात जावे लागते.. यात वेळ जातो\nम्हणजे एकीकडे पेटंट्सचे पुनरुज्जीवन टाळणे, औषधे वाट्टेल त्या किमतीला विकू न देणे, चुकीची पेटंट्स मिळू न देणे, जेनेरिक औषधे लवकरात लवकर बाजारात येऊ देणे हे भारताचे प्राधान्य आहे.. कारण ते भारतीय जेनेरिक औषध कंपन्यांच्या फायद्याचे आहे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे गरीब भारतीय जनतेसाठी आवश्यक आहे. तर दुसरीकडे – तुमचे कलम ३ ड, सक्तीचे परवाने आणि प्री ग्रॅण्ट अपोझिशन कायद्यातून काढून टाका.. आणि डेटा एक्स्क्लुझिव्हिटी आणि पेटंट िलकेजेसची सुविधा द्यायला लागा.. जेणेकरून आमच्या पेटंट्सचे पुनरुज्जीवन करून, औषधे वाट्टेल त्या किमतीला विकून, जनेरिक औषधे बाजारात येणे पुढे ढकलून आम्हाला जास्तीत जास्त नफा कमावता येईल, असा या प्रगत देशांचा.. विशेषत: अमेरिकेचा हट्ट आहे.. या कारणांमुळे त्यांचे भारताशी जमत नाही.. पण भारताशी काडीमोड घेणेही शक्य नाही.. कारण इथल्या प्रचंड उलाढाल असलेल्या बाजारपेठेवाचून त्यांना करमतही नाही\nलेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसातत्यपूर्ण कामगिरीची ‘अमेरिकी’ हमी\n‘मिलीबग’ कीटकांपासून मरणाऱ्या झाडांसाठी तातडीने उपाययोजना करा\nठाणे पालिकेला दरवर्षी ४०० कोटींचा फटका\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचा��\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2012/01/swami-vivekananda-gyanprakash.html", "date_download": "2019-01-21T21:08:38Z", "digest": "sha1:ZMLCK5IDZZEHC4V57C6BAEAWIQMH4GWB", "length": 19299, "nlines": 232, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "स्वामी विवेकानंद - 'ज्ञानप्रकाश'", "raw_content": "\nस्वामी विवेकानंद - 'ज्ञानप्रकाश'\n आपण ज्ञानप्रकाश आहात. ज्ञानसूर्य नाही तर केवळ प्रकाश\nजिथे केवळ प्रकाश असतो ते परमधाम या पृथ्वीवर आले विवेकाचे – आनंदाचे स्वामी बनून\nआपण या विश्वास अंधारातून ज्ञानाच्या सनातन वैदिक धर्माच्या, अद्वैताच्या प्रकाशात अक्षरशः प्रकाशच बनविले.\nआपण या भौतिक जगास जे भौतिक वासना इच्छांच्या मागे वेडे झाले होते, अविचल शांती प्रदान केली.\nत्या पूर्वेकडील जगास जे आनंदाचा सागर असलेले अद्वैत विसरून निराशेच्या गर्तेत फसले होते,\nत्या पश्चिमी जगास जे आधुनिकतेच्या भ्रमाने अंधारात चाचपडत होते.\nत्या पूर्वी जगास जे ज्ञानी होते परंतु अंधश्रद्धांच्या जाळ्यात फसले होते.\nआपण अनंत त्याग केला...\nखूप छळ सहन केला...स्वकीयांकडून आणि परकियांकडून ही\nपण आपल्याला काय स्वकीय आणि परकीय\nआपण तर वैश्विक बंधुभाव जगलात\nआपल्याला तर सर्व बंधू आणि भगिनी\nआपण प्रेम, शांती आणि अद्वैत यासाठीच जगलात,\nआपले डोळे म्हणजे मूर्तिमंत प्रेम – मूर्तिमंत शांती...\nशांतीचा – प्रेमाचा अखंड स्रोतच ...झराच\nआपण कधीही थकला नाहीत\nकधी विश्रांती, कधी प्रकृतीचा विचारही केला नाही\nआपण अविश्रांत या विश्वास विश्रांती देत फिरलात ...अजूनही देत आहात\nआपली अमृतवाणी ...माणसास देव बनवीत आहे\nविकारांस शांती बनवीत आहे\nआपण अनंत वेदना सहन केल्यात ...या विश्वाची या मानवतेची वेदना मिटवण्यासाठी\nआपण सगळ्या समस्यांची उत्तरे दिलीत\nउत्तरेच नाहीत तर,...., आत्मिक शांती आपल्या अमृतवाणीने दिली\nप्रकाश प्रकाश केवळ चिरकाल प्रकाश\nसगळे विश्व आपल्या प्रकाशमयी वाणीने उजळून टाकले\nआपण सगळ्या दु:खांचा आणि अगदी मनाचाच अंत केलात\nआपण मला दुर्बळ राहू दिले नाहीत,\nसगळे भ्रम मिटवले�� आणि शक्तीचे स्वरूपच बनविले.\nआपण सदाच माझे पथप्रदर्शक राहिलात\nएखाद्या खऱ्या ....अगदी खऱ्या मित्राप्रमाणे\nमला या भौतिक जगाची या भ्रमजालाची, या माये ची खूप भीती वाटायची.\nअनंत भौतिक इच्छा, मुर्ख वासनांचे व्यसन.खूप भीती वाटायची\nमी या भौतिक जगाच्या जंजाळातून दूर पळून आले\nआपली भेट होत राहिली पुन्हा पुन्हा\nआपली चिरंतन अमृतवाणी या विश्वाचा प्राण, या विश्वाचा आधार आहे\nजिथे अध्यात्म हा व्यवसाय होता, पैसे अजून पैसे कमविण्याचा एक धंदा होता,\nतिथे आपण – एका अग्नीसम तेजस्वी तपस्व्याने – संन्याशाने असहाय, निराश, उध्वस्त जीवांचा उद्धार केला, त्यांना अद्वैताचे – गहन अद्वैताचे अमृतपान करविले अगदी सहज ....स्वत: कष्ट सोसून.\nत्यांनी आपल्याला फसविले ही,\nपण आपण आपले नि:स्वार्थ अमृतपान थांबविले नाही.\nआपण मला कर्मयोग शिकविला...\nनि:स्वार्थ कर्मचा महान योग.\nगीतेत भगवंतांनी सांगितलेला महान योग.\nआपण मला भक्तीमार्ग शिकविला\nशाश्वत – चिरंतन प्रेम...कृष्णावर\nआपण मला ज्ञानयोग शिकविला\nसर्वोच्च सनातन ज्ञान अद्वैताचे अमृत पान\nआपण माझे सर्व प्रश्न नष्ट केलेत\nआपली दिव्य वाणी, आपली दिव्य प्रवचने\nआपल्याला काळाचे ते कसले बंधन\nकाळालाही गुलाम बनविणारी आपली दिव्य वाणी\nआपण खरोखर कालातीत आहात\nआपले विचार – आपले शब्द म्हणजे आशीर्वादच\nदिव्य भव्य आशीर्वाद सत्य सनातन अद्वैताचे मूर्त आशीर्वाद.\nआपली दिव्य वाणी म्हणजे आपलेच रूप\nआपली दिव्यं वाणी मज सदा आशीर्वाद देणारी\nआपण नि:स्वार्थ खरे सन्यासी\nआपण दीपस्तंभ या भवसागरात\n आपण खरेच कोण आहात\nआपण किती दुःख भोगलीत,\nपण कधीही थांबला नाहीत.\nआपण मार्गारेटला दिव्यं बनविलेत, पूर्ण बनविलेत\nत्या या भारतमातेच्या भक्त झाल्या\nमाझा हर श्वास माझ्या मातृभूमी साठी\nशांतीसाठी, प्रेमासाठी आणि अद्वैतासाठी\nया अद्वैताने मला वेडच लावलेय हो\nआता आपल्या बांधवांचे अश्रू बघवले जात नाहीत\nआपण साक्षात गुरुमाउली आहात\nमी आपले लहान बाळच नाही का\nमी खरंच काहीही नाही\nआपण आशीर्वाद दिलेत तर,\nअद्वैताचे अमृत साऱ्या विश्वात पुन्हा एकदा पसरवू शकेल.\nमी काही महान सन्यासी होऊ शकत नाही\nजसे माताजी आपल्याला सर्वांना द्यायच्या\nआपण आशीर्वाद द्याल ना\n आपल्याला माहित नाही असे ते काय\nमी तासन्तास आपल्याला बघत बसायचे\nज्ञान, विवेक आणि विशुद्धता अनुभविण्यासाठी\nसर्व इच्छांतून मुक्त होण्यासाठी\nआपले दिव्य दर्शनच तसे आहे\nआपले तेच दिव्यं दर्शन अचानक प्राप्त झाले\nआणि जीवन धन्य झालेलेच आहे, याचा अनुभव आला\nया भौतिक जगाच्या जंजाळात मी फसले होते.\nमी या सगळ्यांतून वाचले आणि मी जिंकले केवळ आपल्याचमुळे\nमी खोट्या अध्यात्माच्या भ्रमातून वाचले\nआणि सगळ्याचं भ्रमातून मुक्त झाले.\nकधी कधी मला आपला रागही यायचा,\nमाझा छोटासा मेंदू आपले गहन ज्ञान कसे बरे समजणार\nआपल्याला माहित आहे, आपल्यावर माझी श्रद्धा ....\nकुठल्या शब्दांत व्यक्त करू\nआपण नेहमी एका खऱ्या मित्राप्रमाणे माझ्याशी बोललात,\nआपले शब्द शाश्वत आहेत...कालातीत आहेत, आपले विचार सदाच आहेत.\nया मानवतेस आशीर्वाद आपली अमृतमयी दिव्य वाणी\nआता पुन्हा इतक्या वर्षानंतर आपले तेच दिव्य दर्शन ...\nपुन्हा डोळ्यांत अश्रू दाटून आलेत.\nआपल्याला काय सांगावे, आपण तर सर्वच जाणता\nआता मी पूर्ण झाले\nघाबरलेले नाही, गोंधळलेले नाही,\nहे अश्रू त्या जीवनमुक्तीचे आहेत\nजी आज सहज आहे.\nहा दिव्य भाव सर्व भावांच्या पलीकडला\nआपले दिव्य शब्द खरे झालेत\nजो प्रकाश मी बाहेर शोधला, बाहेर पाहिला\nत्या महान आत्मज्ञानापासून मी भिन्न नाही\nमी भक्तीपासून भिन्न नाही\nकर्म करता करता कर्मात ‘मी’ केव्हा विरून गेला कळलेच नाही.\nआता मी पूर्ण झाले...\nबस् मी पुर्णच होते हे मला समजले\nसगळे अध्यात्म मार्ग, सगळे योग आता ‘एक’ झालेत\nयोग म्हणजे अद्वैत ...\nयोगाची पूर्ण प्राप्ती अद्वैत\nअद्वैत – ते एकत्व प्रकटले\nतरीही सगळे नियतीच्या निश्चित गती ने घडत आहे...\nतरी सगळे इथेच आहे\nअहंकार, मी, तू भेद\nतरीही इथे काहीही नाही\nआपल्याला खूप आनंद वाटला असेल ...\nहे लहान निरागस बाळ,\nआपल्याला शोधायचे आपल्या शब्दांत\nआपण मला सगळी उत्तरे द्यायचा...\nतरी सगळे बदलले आहे\nअद्वैताचा प्रकाश पसरतो आहे...\nचिरंतन प्रेम, ज्ञान आणि सत्य\nह्या अनुदिनीचे नवीन पान सुरु झाले ...\nअद्वैत अध्यात्म स्वामी विवेकानंद\nआभार फोलो केल्या बद्दल ही :) इन्द्रधनु जी.\nहा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-21T20:47:26Z", "digest": "sha1:D7E42DFOV5CI5SKUJFADUM4JNOHPI3RM", "length": 10825, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रवींद्र पाटील- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nVIDEO : श्रेयस तळपदे म्हणतोय, विठ्ठला विठ्ठला\nअवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आणि स्फूर्तिस्थान असलेल्या श्री विठ्ठलावर आधारित 'विठ्ठल ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nJalgaon Election 2018: एकनाथ खडसेंनी ज्याचा केला प्रचार,तो भाजप उमेदवार पराभूत\nJalgaon Election 2018: उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन भाजपचे 'किंग', खडसे पडद्याआड \nआजपासून मुंबई पोलिसांची ड्युटी 8 तासच\nतुम्हाला रिटायर व्हायचंय की करिअरची दुसरी इनिंग सुरू करायची, कसं ते जाणून घ्या...\nसलमानची निर्दोष मुक्तता, सर्व आरोपांमधून सुटका\nसलमानला दिलासा की शिक्षा कायम \nफुटपाथ अपघात प्रकरणाचा उद्या हायकोर्टात लागणार निकाल\nसलमान सुटला, पण कोर्टात काय घडलं \nLIVE : फैसला दिग्गजांचा : कोकणात कोण जिंकणार \nकाँग्रेसची दुसरी यादी : संजय देवतळेंचा पत्ता कट\nअशी आहे काँग्रेसच्या पूर्ण 118 उमेदवारांची यादी\nकाँग्रेसची राष्ट्रवादीवर कुरघोडी, पहिली यादी झळकावली\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेब��' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/wwe-superstar-triple-h-kept-his-promise-and-gifted-a-special-wwe-championship-belt-to-mumbai-indians-for-winning-the-10th-season-of-the-ipl-rohit-sharma-replied-thanking-the-wwe-coo-and-also-posing-w/", "date_download": "2019-01-21T20:01:05Z", "digest": "sha1:2N265PWSZCSQTI3IQDVOOPRFXOEDZ5U2", "length": 7378, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोहित शर्माने मानले ट्रिपल एचचे आभार", "raw_content": "\nरोहित शर्माने मानले ट्रिपल एचचे आभार\nरोहित शर्माने मानले ट्रिपल एचचे आभार\nमुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने डब्लूडब्लूईचा खेळाडू आणि सीओओ ट्रिपल एचचे आभार मानले आहे. ट्रिपल एचने मुंबई इंडियन्स संघासाठी खास गिफ्ट पाठवल्यानंतर रोहितने त्याचे आभार मानले आहे.\nयावर्षी मुंबई इंडियन्स हा आयपीएलचा विजेता ठरला. त्यानंतर २-३ दिवसांनी ट्रिपल एचने मुंबई इंडियन्सला एक खास गिफ्ट पाठवणार असल्याचं ट्विट केलं होत. दिलेल्या शब्दाप्रमाणे ट्रिपल एचने चॅम्पिअन्सचा बेल्ट मुंबई इंडियन्स संघासाठी पाठवला.\nत्याबरोबर एक ट्विटसुद्धा केले. त्यात ट्रिपल एच म्हणतो, ” मी दिलेल्या शब्दाप्रमाणे डब्लूडब्लूइ टायटल मुंबई संघाला देत आहे. अभिनंदन. ”\nरोहीतनेही ट्रिपल एचचे मानले आहे. रोहित आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ” माझा यावर विश्वास बसत नाही की मी डब्लूडब्लूइ चॅम्पिअनशिपचा बेल्ट हातात घेतला आहे जो की स्वतः चॅम्पियनने पाठवला आहे. धन्यवाद. ”\nरोहितने या बेल्ट बरोबर छायाचित्र घेताना खास मुंबई इंडियन्सचा टीशर्ट सुद्धा घातला आहे.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/243", "date_download": "2019-01-21T21:18:52Z", "digest": "sha1:OAUSUW4ZDRGQ24ZIH4JOJTOYHTMFP5IS", "length": 28315, "nlines": 125, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ग्रामदेवता | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमाझे गाव - सकळात भारी; नाव असे तयाचे कुंभारी\nमाझे कुंभारी हे गाव अकोला शहराच्या पूर्वेस दहा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे आणि माझा अकोला जिल्हा म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागातील 20-17 अंश ते 21.16 अंश उत्तर व 76.07 अंश ते 77.04 अंश पूर्व पसरलेला भूभाग होय. जिल्ह्यात पूर्णा नदी वाहते. ती पुढे तापीला मिळते. म्हणून या भागाला तापीखोरे असेही म्हटले जाते. दक्षिणेकडील बालाघाट, उत्तरेकडील गाविलग, मध्यवर्ती अजिंठ्यांच्या रांगा तर पूर्व-पश्चिम सातपुडा पर्वताच्या रांगा असे निसर्गाचे कवच या जिल्ह्याला बहाल झाले आहे. माझ्या गावची जमीन दोन भागांत विभागली गेली आहे. उत्तर अन् पूर्व याकडील भाग सुपीक, काळा कसदार, तर दक्षिण अन् पश्चिम दिशेचा भाग बरड, खडकाळ असा आहे. लोणार नदी गावाजवळून वाहते. गावाच्या पूर्वेला उत्तर-दक्षिण असा कमी उंचीचा डोंगर पसरला आहे. निसर्गाने जणू ती भिंतच घालून दिलेली आहे\nकोल्हा��ची भगवती - नवे शक्तिस्थळ\nकोल्हार-भगवतिपूर हे अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील गाव. नगर-मनमाड राज्यमार्गावरील मध्यवर्ती ठिकाण. ते प्रवरा नदीच्या तीरावर वसले आहे. प्रवरा नदीच्या डाव्या तीरावर कोल्हार बुद्रुक व उजव्या तीरावर कोल्हार खुर्द हे गाव आहे. कोल्हार-भगवतिपूरची लोकसंख्या मोठी आहे. ती आसपासच्या छोट्या-मोठ्या खेड्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे.\nकोल्हार-भगवतिपूर हे गाव ‘आध्यात्मिक केंद्र’ म्हणूनसुद्धा सर्वदूर माहीत आहे. कोल्हारचे ग्रामदैवत भगवती हे आहे. ते ग्रामदैवत नवा लौकिक प्राप्त करून राहिले आहे. लोक त्यास शक्तिस्थळ म्हणून समजतात. त्याचे कारण, कोल्हार-भगवतिपूर या एकाच ठिकाणी तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका आणि अर्धें पीठ सप्तशृंगी या साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन एकच होते असा समज गेल्या काही वर्षांत झपाट्याने पसरत गेला आहे. समाजातील भाविकतेचे प्रमाण गेल्या चार-पाच दशकांत वाढत असल्याने ते सहज घडत गेले आहे. त्यामुळे भाविकांची संख्या वर्षानुवर्षें वाढत चालली आहे.\nनवरात्राला गणेशोत्सवासारखे स्वरूप येत चालले आहे, पण आमच्या लहानपणी तसा प्रकार नव्हता; तरीही आम्ही नवरात्राची वाट कितीतरी आतुरतेने बघत असू घटस्थापनेला घरोघरी घट बसवले जात. पहिली माळ, दुसरी माळ असे करता करता दहाव्या माळेला दसर्‍याचा, आनंदाला तोटा नसणारा सण दारात हजर होई.\nताई स्वयंपाकघरात जेथे दिवा विझणार नाही अशा कोनाड्यात घट बसवत असे. घराच्या भोवतीने काळ्या मातीत गहू पेरले जात. देवही त्या नऊ दिवसांत घटी बसत अन् ताईचे नवरात्राचे नऊ दिवसांचे उपवास सुरू होत. आम्हाला ओढ असे ती मात्र वडजाईच्या दर्शनाची.\nवडजाई देवीचे मंदिर वडांगळी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. गंगावाटेला तामसवाडीकडे जाताना जुन्या पांढरीवर एका शेतातील चबुतर्‍यावर घरवजा धाब्याचे छत असलेले ते मंदिर दहा बाय दहापेक्षाही छोटे. कळसाचा तोरा नसलेले.. दहा बाय दहापेक्षाही छोटे. कळसाचा तोरा नसलेले.. (तोरा मिरवत नसलेले मंदिर) शेतात वस्ती करून राहणार्‍या एखाद्या शेतकर्‍याच्या घरासारखे. देवीच्या साधेपणाबद्दल कल्पना (मंदिर साधे) त्यावरून यावी. त्याच ठिकाणी जुने गाव वसलेले होते असे म्हणतात. त्यामुळे त्या ठिकाणाला पांढरी असे नाव पडले आहे. रस्त्याच्या पलीकडे जुन्या पांढरीवरील मारु��ीचे छोटेसे मंदिर लक्ष्मण मास्तरांनी साकारलेले.\nवडजाईची आठवण गावाला होते, ती नवरात्रात. एरवी, ती गावापासून दुर्लक्षित असते. देवीची छोटीशी दगडी मूर्ती, मंदिरासमोर चबुतर्‍यावर दगडी पादुका, देवीसमोर अखंड नऊ दिवस तेवणारा दगडी दिवा. घट मांडलेले. घटाभोवती हिरवे धने अन् आजुबाजूचा हिरवा शिवार. मुख्य रस्त्यापासून शे-दोनशे फूटांवर असलेल्या मंदिरात पीकांमधून वाट हुडकत जावे लागते.\nजोतिबाची वाडी - शाकाहारी गाव\nजोतिबाची वाडी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. सतराशे लोकसंख्या असलेले ते गाव तब्बल दोनशे वर्षांपासून शाकाहारी आहे गावातील रहिवासी मांसाहार करत नाहीत.\nसातारा जिल्ह्यातील वाईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर धोम धरणाच्या निसर्गरम्य परिसरात त्याच नावाच्या गावी साधारणपणे पेशवेकाळात उभारले गेलेले 'लक्ष्मीनृसिंह मंदिर' आहे. धोम धरण आणि आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे, की तेथे आले, की पाय निघण्याचे नाव घेत नाहीत.\nवाईमधील सर्व लोक त्या भागाला महाभारतात फार महत्त्व होते असे सांगतात 'विराट राजाची' 'विराट नगरी' म्हणून 'वाई' अशी आणि अनेक वेगवेगळ्या आख्यायिका आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहेत. वाळकी आणि कृष्णा या दोन नद्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या संगमावर धोम नावाचे टुमदार निसर्गरम्य गाव आहे. ते सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले आहे. एका बाजूला पांडवगड, एका बाजूला केंजळगड, तर धरणाच्या जवळ परंतु पलीकडील बाजूला हाकेच्या अंतरावर उभा ठाकलेला 'कमळगड'... ह्या सर्व किल्यांच्या कुशीमध्ये हे धोम गाव लपलेले आहे. 'कमळगडा'च्या पोटामध्ये कावेची विहीर हे वैशिष्ट्यपूर्ण पाषाणशिल्प आहे. मुळातच धोम आणि परिसर यांवर निसर्गाची एवढी कृपा आहे, की साऱ्या बाजूंनी डोंगररांगा आणि हिरवागार परिसर. पर्यटकाचे गावाच्या बाजूने वाहणारी कृष्णा नदी- त्यावर बांधलेले धरण हे सारे काही पाहूनच मन भरते.\nरवळनाथ - लोकदेव व क्षेत्रपाळ\nयक्षदेवता व वीरयक्ष हेच दक्षिण कोकणात प्रामुख्याने ग्राम व नगर संरक्षक देव मानले जातात, ते गावाचे संरक्षण करतात ही लोकांची श्रद्धा आहे. यक्षोपासनेची चिवट परंपरा पिढ्यान् पिढ्या सातत्यपूर्ण चालू आहे. म्हणूनच भैरव (गस्ती करणारा) हा लोकप्रिय क्षेत्रपाल देव प्रसिद्ध आहे. त्याच्या कौल, नवस, गाऱ्हाणे, बळी या उपासनेतून गाव बांधिलकी असणे, अरिष्टापासून संरक्षण, कोपापासून कृपा, सुखसमृद्धी ही अपेक्षा नसते. त्याचा भर सौम्य रूपापेक्षा उग्र रूपावर अधिक असतो. त्याची उपासना आणि भक्तीसुद्धा भीतीतून अधिक होते. निसर्गाचे गूढ, पंचमहाभूतांचे वाटणारे भय आणि त्यांची अवकृपा होऊ नये म्हणून करण्याच्या उपासना... या प्रक्रियेमधून झटकन् पावणाऱ्या ग्रामदेवता, यक्षदेवता या दक्षिण कोकणात प्रसिद्ध पावल्या. शाक्तांनी त्यांच्या पंथात मूळ यक्षदेवास कोणताही बदल न करता सामील करून घेतले. द.ग. गोडसे म्हणतात, यक्षपूजेपासून शिवोपासना आणि शिवोपासनेतून त्यांच्या अनुचर देवता - भैरव, मल्हारी, खंडोबा, ज्योतिबा, रवळनाथ - यांच्या पूजा शिवकालात रूढ होत्या. यक्षपूजा ही तर आर्यपूर्वकालीन आहे. शिवदैवत हे आर्येतरांचा पशुपती व आर्यांचा रुद्र यांचे एकत्रित केलेले स्वरूप आहे. शिवाचे पशुपती हे स्वरूप पाच हजार वर्षांपूर्वी सिंधुनदीच्या खोऱ्यात दिसून येते. रुद्र व शीव यांची उपासना ही मूळ आर्यांची नव्हे. त्यांनी ती लोकसंस्कृतीतून स्वीकारली. आर्यांचे देव ब्रह्मा, विष्णू, महेश, रुद्र, इंद्र, वरुण यांची मंदिरे त्या ठिकाणी दिसत नाहीत. मंदिरे आहेत ती यक्षदेवांच्या परिणत झालेल्या रूपांच्या देवांची\nनातेपुते हे गाव सोलापूर, सातारा व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. पूर्वेला अकलूज, पश्चिमेला फलटण, दक्षिणेला दहिवडी, उत्तर दिशेला बारामती ही सरासरी चाळीस किलोमीटर अंतरावरची शेजारची मोठी गावे आहेत. नातेपुते हे पुणे-पंढरपूर या किंवा जुन्या महाड-पंढरपूर या रस्त्यावर आहे. तसेच ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर या महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. ते सातारा जिल्ह्यात 1930 पर्यंत होते. त्यापुढे पूर्वीचा माणदेशी परिसर. बोलीभाषा, संस्कृती, चालीरीती, परंपरा तशाच. गाव पर्जन्यछायेच्या प्रदेशात. वार्षिक सरासरी पाऊसमान चारशे ते पाचशे मिलिमीटर. परंतु सध्या नीरा उजव्या कालव्यामुळे पाण्याची परिस्थिती चांगली आहे.\nसंगम माहुली या गावी मराठा इतिहासाच्या खुणा आढळतात. ते ठिकाण साता-यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. ते कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर असल्यामुळे त्या गावाचे दोन भाग पडतात - अलीकडे 'संगम माहुली' आणि पलीकडे 'क्षेत्र माहुली'.\nछत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत. त्याशिवाय, प्रतिनिधी घराण्याने अठराव्या शतकात तेथे एकूण दहा मंदिरे बांधली. ती सर्व नदीच्या काठावर आहेत. त्यातील विश्वेश्वराचे मंदिर वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर, कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमस्थानावर आहे. ते मंदिर सातारा गॅझेटिअरनुसार १७३५ मध्ये श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी बांधले. मंदिराचे बांधकाम दगडी आहे. नदीच्या बाजूने प्रवेश असलेल्या मंदिराला प्रशस्त दगडी पायऱ्या आहेत. तारकाकृती असणाऱ्या त्या मंदिराची गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे. गर्भगृहातील शिवपिंडीवर पितळेचे आवरण आहे. गर्भगृहाच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख कोरलेले आहे.\nअंतराळ चार स्तंभांवर आधारलेले असून दोन अर्धस्तंभ व दोन पूर्णस्तंभ आहेत. सभामंडप तिन्ही बाजूंनी मोकळा आहे. देवकोष्टकात डाव्या बाजूस गणपती आणि उजव्या बाजूस महिषासुरमर्दिनी यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात मोठी घंटा आहे. मुख्य मंदिरावर विटांचे शिखर असून त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे. शिखराला अनेक देवकोष्टके आहेत. मंदिरासमोर नंदीमंडप आहे, त्यावर अष्टकोनी शिखर आहे.\nपंकज विजय समेळ 03/11/2017\nमहाराष्ट्रात भटकंती करताना बऱ्याच गावांच्या वेशीजवळ, मंदिरांजवळ किंवा किल्ल्यांवर युद्धप्रसंग कोरलेल्या स्मृतिशिळा आढळून येतात. त्या शिळा कोणाच्या आहेत, कशासाठी कोरल्या गेल्या आहेत हे सांगता येत नाही. त्यांना वीरगळ म्हणतात असे कळाले.\nवीरगळ हा शब्द वीरकल्लू (कल्लू = दगड) या कानडी शब्दापासून तयार झाला आहे. वीरकल्लू म्हणजे वीराचा दगड. थोडक्यात, वीरगळ कोरून वीराच्या स्मृती जिवंत ठेवल्या गेलेल्या असतात. वीरगळ आकाराने दोन-अडीच फुट उंचीचे असून त्याच्या चारही बाजूंना तीन-चार चौकटी कोरलेल्या असतात. तळच्या चौकटीत आडवा पडलेला वीर असतो. कधीकधी त्या मेलेल्या वीराजवळ गाई कोरलेल्या असतात. त्याच्या वरील चौकटीमध्ये युद्धाचा प्रसंग असतो. त्यांवरील चौकटीत अप्सरा त्या वीराला स्वर्गात घेऊन जात असल्याचे शिल्पांकन असते. सर्वात वरील चौकटीमध्ये वीर त्याच्या पत्नीबरोबर शिवपूजा (लिंग स्वरूपात) करत असल्याचे कोरलेले असते. तसेच सूर्य-चंद्रसुद्धा कोरलेले असतात. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत वीराचे स्मरण लोकांना राहील असा त्य���चा अर्थ\nपुण्याचे अपरिचित त्रिशुंड गणपती मंदिर\nपंकज विजय समेळ 30/10/2017\nपुण्यातील त्रिशुंड गणपती हे मंदिर समाधी व हठयोगींचे साधनास्थळ यांच्यामुळे महाराष्ट्रात अद्वितीय ठरते. मात्र, ते त्यांचे महात्म्य व त्यांतील शिल्पकाम यांमधील असामान्यता यांच्या तुलनेने दुर्लक्षित आहे. ते एकेकाळी महाकाल रामेश्वर व दत्त यांच्याकरता प्रसिद्ध होते. ते नंतर त्रिशुंड गणपती या नावाने ओळखले जाते. त्रिशुंड गणपती पुण्याच्या सर्वात जुन्या कसबा पेठेजवळ आणि नागझिरा ओढ्याच्या काठावर आहे. मंदिर भरवस्तीत असूनसुद्धा ते पुणेकरांसाठी अपरिचित आहे समाधी मंदिर, सुबक कोरीव काम, विष्णू मूर्ती व विविध अवतारशिल्पे, शिवाचे अवतार, गणेशयंत्रे, तळघर आणि वेगळ्या धाटणीची त्रिशुंड गणेशाची मूर्ती यांमुळे मंदिर शिल्पदृष्ट्या व धर्मभावदृष्ट्या असाधारण आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/world-heritage-place-tajmahal-lal-killa-government-114375", "date_download": "2019-01-21T20:39:56Z", "digest": "sha1:B5Y7WBWXOHXIYHVZPOIO3S4KNMTSK3HI", "length": 27855, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "world Heritage place Tajmahal Lal Killa government 'बेदखल' वारसा... | eSakal", "raw_content": "\nरविवार, 6 मे 2018\nजगातील सात आश्‍चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालाचा रंग पिवळट पडतो आहे आणि त्याची सरकारला काहीही काळजी नसल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने या आठवड्यात केली. त्याच वेळी दिल्लीतील लाल किल्ल्याचे व्यवस्थापन एका खासगी कंपनीला दिल्याने गदारोळ उठला. देशातील वारसास्थळांबद्दल सरकारबरोबरच स्थानिक नागरिक आणि पर्यटकही आस्था बाळगत नसल्याने ती ‘बेदखल’ ठरत आहेत. या स्थितीची कारणे आणि उपायांचा हा ऊहापोह.\nजगातील सात आश्‍चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालाचा रंग पिवळट पडतो आहे आणि त्याची सरकारला काहीही काळजी नसल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने या आठवड्यात केली. त्याच वेळी दिल्लीतील लाल किल्ल्याचे व्यवस्थापन एका खासगी कंपनीला दिल्याने गदारोळ उठला. देशातील वारसास्थळांबद्दल सरकारबरोबरच स्थानिक नागरिक आणि पर्यटकही आस्था बाळगत नसल्याने ती ‘बेदखल’ ठरत आहेत. या स्थितीची कारणे आणि उपायांचा ��ा ऊहापोह.\nताजमहालाचे ‘फेशियल’ करा, ताजमहालाचा रंग बदलतोय, सरकारने यासंदर्भात काही करायला पाहिजे अशा आशयाची वाक्‍ये दर तीन-चार वर्षांनी वर्तमानपत्रात येतात आणि काही काळ एकदम खळबळ माजते. मूळचा हस्तिदंती रंगाचा असलेला संगमरवर आता पिवळा किंवा तपकिरी होतो आहे, त्याचा मूळचा सुंदर रंग नाहीसा झाल्यास त्याला जबाबदार कोण, अशा प्रकारच्या चर्चेला उधाण येते. त्यामुळे वारसास्थळांची परिस्थिती, त्यांच्या जतन आणि संवर्धनाची जबाबदारी कोणाची हा प्रश्नसुद्धा परत परत विचारला जातो. खरे तर वारसास्थळांची मालकी आणि त्यांच्या जतन व संवर्धनाची जबाबदारी ही संपूर्णपणे सरकारची असते. त्यामुळे त्यात सामान्य नागरिकांना काहीही हस्तक्षेप करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयात पर्यावरण रक्षकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ताजमहालाच्या आजच्या अवस्थेवरून सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. एक गोष्ट खरी, की जे काही करायचे आहे ते सरकारच्या व्यवस्थाच करतील. मात्र जे काही झाले आहे त्यासाठी त्या परिसरातल्या नागरिकांना आणि येणाऱ्या पर्यटकांनाही मोठ्या प्रमाणात जबाबदार धरले पाहिजे.\nभारतामध्ये सुमारे तीस हजारांपेक्षा जास्त राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेली वारसास्थळे आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे या स्मारकांच्या जतनाची आणि संवर्धनाची जबाबदारी असते. भारतभर पसरलेल्या या वारशाची काळजी घेण्यासाठी या विभागात सुमारे दहा हजारांच्या आसपास कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. त्यामुळे या राष्ट्रीय स्मारक असलेल्या वारसास्थळांकडे पाहण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही, हे उघड आहे. काही वेळेस कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जागा भरून हे काम करायचा प्रयत्न केला जातो. यामध्ये जागतिक वारसास्थळेही आहेत. त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे त्या ठिकाणांवर जास्त कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असते. या स्मारकांकडे लक्ष देण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत हे अगदी स्पष्ट आहे. त्यातही काही वेळेस काही स्थळे वनविभाग आणि त्या त्या राज्याचे पर्यटन विकास महामंडळ यांच्याही कार्यक्षेत्रात येत असतात. या तीनही विभागांनी एकत्र येऊन काम करणे अपेक्षित असते. पण बरेचदा (किंबहुना नेहमीच) असे होत नाही. याचे एक उत्तम उदाहरण म्हणून ���हाराष्ट्रातील प्रसिद्ध जागतिक वारसास्थळ असलेले वेरूळ आहे. या ठिकाणी बौद्ध, हिंदू आणि जैन लेणी आहेत. त्या मोठ्या परिसरात विखुरलेल्या असल्यामुळे जैन लेण्यांना जायला तसेच लेणे क्रमांक २१ व २९ येथे जाण्यासाठी वाहनांची जरुरी भासते. प्रदूषण वाढते म्हणून फक्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संचालित एक बस या परिसरात जाते. ही बस डिझेलवर चालते, त्यामुळे तीही प्रदूषणात भर घालते. यामध्ये एक व्यवस्थित वेळापत्रक करून सीएनजीवर चालणारी बस आणणे अवघड नाही, पण या दृष्टीने स्थानिक लोकांनी निषेध करूनही कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे पर्यटक आणि त्यापेक्षाही अभ्यासकांचे हाल होतात. अशा प्रकारच्या परिस्थितीला जबाबदार कोण खरे तर जागतिक वारसास्थळ असल्यामुळे या ठिकाणाची उत्तम निगराणी होणे आवश्‍यक आहे, सोयी-सुविधा असणे गरजेचे आहे, पण त्याकडे दुर्लक्षच होते.\nअशाच प्रकारचे वारसाप्रेमी आणि अभ्यासक यांना व्यथित करणारे अजून एक मोठे उदाहरण म्हणजे जुन्नर येथील लेणी. जुन्नर हा भारतातील एका गावात असणारा सर्वांत मोठा लेणीसमूह आहे. येथे १८०पेक्षा जास्त बौद्ध लेणी पाच ते सहा टेकड्यांमध्ये विखुरल्या आहेत. याच गावातील शिवनेरी किल्ल्यावर सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र याच किल्ल्यात असणाऱ्या बौद्ध लेणी किंवा पलीकडे असणाऱ्या मानमोडी लेणी यांच्याकडे मात्र कायम दुर्लक्ष केले जाते. या जवळपास दोन हजार वर्षे जुन्या असलेल्या लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपीत आणि प्राकृत भाषेतील अनेक शिलालेख आहेत. भारताच्या प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मोठ्या प्रमाणात साक्षीदार असलेला नाणेघाटही याच परिसरात आहे. या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी अनेकदा देशातील आणि परदेशातील अभ्यासक या वारसास्थळांना भेट देतात, पण त्या लेण्यांमध्ये जाण्यासाठी पायऱ्या नाहीत. शिवनेरीप्रमाणेच येथेही मोठ्या प्रमाणावर पर्यटन होऊ शकते, मात्र सोयी-सुविधांअभावी लेण्या दुर्लक्षित आहेत.\nही उदाहरणे पाहता खासगी उद्योजकांना या वारसास्थळांची काळजी घेण्यास उद्युक्त करणे, हा एक चांगला उपाय ठरू शकतो. केंद्र सरकारने मध्यंतरी वारसा दत्तक योजना हा उपक्रम सुरू केला होता. त्याअंतर्गत नुकताच दिल्लीचा लाल किल्ला दालमिया या उद्योग समूहाने दत्तक घेतला. त्यावरून गदारो�� उठला. हा प्रस्ताव गेली अनेक वर्षे (मागचे सरकार असतानाही) विचाराधीन होता. परदेशामध्ये अशा प्रकारच्या योजनांना मोठे यश आलेले पाहायला मिळते. या योजनेचा अभ्यास केल्यावर लक्षात आले, की उद्योजकांना याचा काहीही फायदा होणार नाही. तिकिटांचे पैसेही सरकारच्या तिजोरीतच जाणार आहेत. किंबहुना, या स्थळांवर पाणी, बसायला बाके, स्वच्छतागृहे आदी सुविधा निर्माण करण्यासाठी बराच खर्च करावा लागणार आहे. या सुविधा सरकारला देता येत नाहीत का, असा प्रश्न विचारला असता पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्स म्हणाले, ‘‘हा वारसा भारतीय लोकांचा आहे. त्यांना त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला हवा, म्हणून त्यांचा सहभाग वाढण्यासाठी अशा प्रकारची योजना पुढे आली आहे.’’ भारतभरातून एकूण ९२ स्थळांच्या बाबतीत हे ‘दत्तकविधान’ केले जाणार आहे.\nसंकल्पनात्मक पातळीवर ही योजना अतिशय चांगली आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीमध्ये (सीएसआर) कला आणि वारसा यांचा समावेश झाल्यामुळे अनेक उद्योजक यामध्ये रस घेत आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे, की अशा योजनांमध्ये त्या उद्योजकांना वारसास्थळात कोणताही बदल करायचा अधिकार नाही. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या परवानगीशिवाय कोणतेही बदल करता येणार नाहीत. त्यामुळे ही योजना व्यवस्थित राबविली गेल्यास अनेक फायदे आहेत, मात्र पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला सतत जागरूक राहून योग्य त्या गोष्टीच घडत आहेत ना हे पाहणे गरजेचे आहे.\nया विभागाकडून काही बाबतीत अनेकदा काणाडोळा केला जातो किंवा त्यांच्यावर स्थानिक पातळीवर दबाव आणला जातो. त्यामध्ये वारसास्थळांचे नुकसान होण्याची भीती असते. नुकतेच पाहण्यात आलेले उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूरचे प्रसिद्ध मंदिर. या मंदिरावर गावकऱ्यांनी कलश बसवला. त्या वेळेस मंदिराच्या शिखरापाशी जाण्यासाठी जिना उभारताना मंदिराच्या भोवतीच्या मूर्तींचाच आधार घेतला गेला. मूर्तींच्या पायाला दोर बांधले होते. सर्व भक्तांना शिखरावर जाता येईल अशी सोय मंदिर संस्थानने केली होती. या प्रकारात एखाद्या मूर्तीला हानी पोचली असती. मंदिर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे असूनही हा प्रकार कसा घडला, असा प्रश्न विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाली.\nवारसास्थळे नेमकी कोणाची, हीच गोष्ट सामान्य लोकांना माहित�� नसते. देशातील कित्येक महत्त्वाच्या वास्तूंची ही दुरवस्था होण्यामध्ये बहुतांश योगदान हे स्थानिक नागरिकांचे आणि पर्यटकांचे असते. त्यांच्या मनावर ही गोष्ट नीट ठसल्यास सर्वोच्च न्यायालयाला लक्ष घालायची गरजच पडणार नाही. सरकारचे कामही खूप सोपे होईल. हा दिवस भारतात कधी येईल हे मात्र सांगता येत नाही...\n३,७०० - भारतामधील एकूण स्मारके\n१२०० कोटी रुपये भारतीय पुरातत्त्व विभागाचा वार्षिक अर्थसंकल्प\n३६ - भारतातील जागतिक वारसास्थळे\n५ - महाराष्ट्रातील जागतिक वारसास्थळे\n१ कोटी भारतात दरवर्षी येणारे विदेशी पर्यटक\nवास्तू दिमाखदार; पण पर्यटक बेजार\nमुंबई - ब्रिटिश वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेले मुंबईचे प्रवेशद्वार अर्थात ‘गेटवे ऑफ इंडिया’ची दिमाखदार भव्यदिव्य वास्तू पाहून पर्यटक सुखावून जातो...\nताजमहाल बघायला जा ; \"हायब्रिड एरो' नौकेतून\nनवी दिल्ली : दिल्लीपासून आग्र्याचा ताजमहाल पाहण्यासाठी जाणाऱ्यांना आता यमुना नदीतून जाणे हे केवळ स्वप्न राहणार नसून एका \"हायब्रीड एरो'...\nस्वातंत्र्य अन्‌ जबाबदारी (विभावरी देशपांडे)\nमी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या...\nबंदिशींच्या रचनांमध्ये विषयांचं नावीन्य हवं (विजय बक्षी)\nपारंपरिक बंदिशरचना सुंदर आहेत, यात शंकाच नाही; पण माणसाला नावीन्याची ओढ असतेच. पारंपरिक बंदिशींमधले विषय व शब्दरचना पाहिली तर बऱ्याचदा तोच तोचपणा...\nहे चित्र आणि ते चित्र\nइतिहास म्हटला, की अलीकडे आपल्याकडे अनेकांचे बाहू फुरफुरू लागतात, छाती अभिमानाने फुलून येते वगैरे. परंतु याच इतिहासाच्या, संस्कृतीच्या खुणा जपण्याबाबत...\n...तर ताजमहालच बंद करा : सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली : जगातील सात आर्श्चयांपैकी एक असलेल्या ताजमहालबाबत आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण मत नोंदविले. न्यायालयाने सांगितले, की...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मि���विण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2014/10/jevha-deepawali-yete-poem.html", "date_download": "2019-01-21T21:08:27Z", "digest": "sha1:WIYEZASB6YCQDAAIFSF5D3C6JF5OITQZ", "length": 7051, "nlines": 64, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "जेव्हा दीपावली येते....", "raw_content": "\nअमावस्येची काळीकुट्ट रात्र सुद्धा प्रकाशाने झगमगते\nअशुभता अमावस्येची पावन लक्ष्मीपूजन होते\nउजळत्या दीपांचा प्रकाश स्मित गाली खुलवतो\nप्रेमाचा प्रकाश आनंद बनून दुमदुमतो\nप्रेमबंध दृढ होतात आणि चैतन्य दीप्तीमान होते\nसहजच ओठी प्रकाशाचे गीत उमलते\nरांगोळ्यांचे रंग जीवनी रंग भरतात\nआनंदाचे वैभव चोहीकडे सजते\nशुभविचारांचे काव्य पुष्प उमलते\nजेव्हा दीपावली येते, अशी ही दिवाळी आपल्या सगळ्यांच्या जीवनात प्रकाश आणि प्रेमाचा आनंद घेऊन येणारी ठरो...ती आलेलीच आहे आता विचारयज्ञ परिवाराच्या सर्व मित्र मैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा विचारयज्ञ परिवाराच्या सर्व मित्र मैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा येणारे नववर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जाओ हीच ईश्वरास प्रार्थना\nआज आपला विचारयज्ञ चार वर्षांचा झाला. मी चार वर्ष लिहितेय, ते केवळ तुमच्यामुळेच. विचारयज्ञास आपले प्रेम आणि प्रोत्साहन ब्लॉग, फेसबुक, ट्विटर, पिंटरेस्ट अशा सगळ्याच माध्यमातून मिळत आहे. आपल्या सर्वांच्या हृदयात वसलेल्या ईश्वराच्या कृपेशिवाय, माझ्या गुरुमहाराजांच्या कृपेशिवाय हे सगळे शक्य नव्हते.\nअसेच प्रेम ठेवा, नाही नाही ते वाढू द्या... :-)\nआपण यापुढे ही विचारांचे कोटी कोटी दीप जगी लावूयात...कायम..सतत निरंतर\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका वि��िष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/india-vs-england-ravichandran-ashwin-and-ravindra-jadeja-1-and-2-on-icc-bowling-chart/", "date_download": "2019-01-21T21:20:55Z", "digest": "sha1:RAOFEHORKEQMKZXTF2FQCFQEMCO6GTPS", "length": 6882, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत रवीचंद्रन अश्विन पहिल्या स्थानावर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत रवीचंद्रन अश्विन पहिल्या स्थानावर\nइंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे. भारताच्या यशस्वी फिरकी जोडीने आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले आणि दुसरे स्थान पटकावले आहे.पहिल्या स्थानावर अश्विन, दुसऱ्या स्थानावर जाडेजा आहेत. अश्विनने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २८ गडी बाद केले , तर जडेजाने २६ गडी बाद केले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर अश्विनच्या नावावर ८८७, तर जाडेजाच्या नावावर ८७९ गुण आहेत.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nडेल स्टेन- साऊथ आफ्रिका\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nप्रजासत्ताक दिन चित्ररथ स्पर्धेत कृषी विभागास प्रथम पारितोषिक\nमुंबई : राज्य शासनाच्या वतीने गेल्या वर्षी २६ जानेवारी २०१८ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यातील…\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/ganesh-chaturthi-festival-ganeshotsav-2018-article-3-1750010/", "date_download": "2019-01-21T20:21:54Z", "digest": "sha1:IWBRWM4J6XMHZWI3M733V4QORGIKMBIE", "length": 19624, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ganesh Chaturthi Festival Ganeshotsav 2018 Article 3 | बाप्पा मोरया : सर्वव्यापी श्रीगणेश | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nबाप्पा मोरया : सर्वव्यापी श्रीगणेश\nबाप्पा मोरया : सर्वव्यापी श्रीगणेश\nदेवघरात त्याची एकटय़ाची किवा त्याच्याच आठ रूपांची अष्टविनायक म्हणून पूजाअर्चा करणेही शक्य आहे.\nहिंदू धर्मामध्ये असंख्य देवदेवता आहेत. असंख्य असे मोघम म्हणण्यापेक्षा त्यांची संख्या ३३ कोटी सांगितली जाते. परंतु इतक्या कोटय़वधी देवदेवतांमध्ये सर्वसमावेशकता गजाननाइतकी कोणालाच मिळालेली नाही. भक्ताला ज्याप्रमाणे त्याला साकार करावा किंवा त्याचे पूजन करावे असे वाटेल त्या प्रमाणे ज्याला त्याला त्या बाबतीत पूर्ण मुभा आहे. त्याचा आकार असो किंवा त्याचे स्तवन असो. त्याला भाषेचे बंधन नाही आणि प्रांताच्या सीमा नाहीत. मनात भक्तिभाव असला की भक्ताला त्यासाठी कोणासाठी थांबायची किवा विचारत बसण्याची आवश्यकता नाही.\nसूक्ष्मदर्शक यंत्रामधून पाहावा लागणारा तांदुळावर कोरलेला गणपती असो किवा अगदी मलभर अंतरावरून सहज दिसू शकणारी महाकाय गणपतीची मूर्ती असो. त्याची म��र्ती साकार करण्यासाठी परंपरागत वापरात असणारी शाडूची माती तर आहेच, शिवाय वेगवेगळी धान्यं, कडधान्यं, भांडीकुंडी, नाना प्रकारची फुले, फळे, यंत्राचे पार्ट, कापड, वेगवेगळ्या कारणांसाठी लागणारी विविध हत्यारे.. कुठल्याही माध्यमाचे त्यासाठी बंधन नाही. त्यासाठी माणसाकडे कल्पकता असणे तेवढे मात्र गरजेचे आहे. त्यासाठी कलेचे वरदान मात्र श्रीगजाननाकडून प्राप्त करून घ्यायला हवे.\nकशातूनही त्या कलेच्या देवतेला तुम्ही मूर्त स्वरूप देऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य मूर्तीचा संग्रह फक्त याच देवाचा तुम्हाला पाहायला मिळेल. सुलेखनकार, चित्रकार आणि मूर्तिकारांनी तर त्याला आकार देण्यासाठी जगातली कुठलीही संकल्पना शिल्लक ठेवलेली नाही. त्याचे अधिकृत वाहन उंदीरमामा पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला, कोणत्याही प्राण्यावर आरूढ झालेला पाहू शकता. त्याची परंपरागत वस्त्रे म्हणजे पितांबर आणि उपरणे पण तुम्हाला त्याला फेटा, कोट टोपी, बाल मूर्ती असल्यास झबले, कुठलेही वस्त्र प्रावरण नेसावयाचे असेल तर तशीही तुम्हाला मुभा आहे. पण त्याचे पावित्र्य आणि मांगल्य जपले गेले पाहिजे.\nजे वस्त्र प्रावरणाचे तेच त्याच्या रूपरंगाचे. आसन मांडी घातलेला, उभा, सिंहासनारूढ, एका पायावर तोल सांभाळत नृत्याविष्कार करणारा नटराज, एका कुशीवर, मस्तकाला हाताचा आधार देऊन स्वस्थपणे पहुडलेला, अशा कुठल्याही पोजमध्ये तुम्हाला तो दर्शन देतो.\nतुमच्यात त्याची शिस्त पाळण्याची हिंमत असेल तर तुम्ही उजवीकडे सोंड असलेली मूर्ती पुजू शकता किवा त्याच्याशी जास्तच जवळीक साधायची इच्छा असेल तर मात्र डाव्या सोंडेची मूर्ती हवी. पण त्याच्या पोटाचा आकार मात्र खूप मोठा ठेवणे तुमच्या फायद्याचे. कारण ‘अन्याय किवा अपराध माझे कोटय़ांनी कोटी मोरेश्वरा तू घाल पोटी’ अशी तुमची त्याला विनंती कायम असते. त्यासाठी पोटाच्या आकारात जरादेखील कमी करता येण्याची शक्यता तुम्हीच संपवून टाकली आहे.\nतुमच्या देवघरात रोजच्या पूजेसाठी तो विराजमान आहेच, पण वर्षांत काही काळासाठी म्हणजे वर्षभरात दोनदा, म्हणजे माघ महिन्यात आणि भाद्रपद महिन्यातही त्याचा उत्सव म्हणून खास पूजा करू शकता. त्यातही परत दोन पंचांगानुसारही म्हणजे टिळक पंचांगानुसार किवा निर्णयसागर पंचांगानुसार तुम्हाला त्याची प्रतिस्थापना ���रता येऊ शकते. एक दिवस, दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, एकवीस दिवस किवा अगदी वर्षभरदेखील त्याचा सण म्हणून साजरा करता येतो.\nझोपडीपासून महालापर्यंत कुठेही त्याची प्रतिष्ठापना करता येते. इतकेच काय, भिन्न धर्मीयातदेखील तो मनोमीलन घडवून आणतो. टेबलावरच्या काचेखाली किंवा भिंतीवर कुठेही त्याचे दर्शन सहज साध्य असते. तो नाटकात आहे. सिनेमात आहे, तमाशात आहे. नाटय़संगीतात, भावगीतात, सिने संगीतात, लावणीत, शास्त्रीय संगीतात आणि नृत्यामध्ये सर्व प्रकारच्या सादरीकरणात अग्रभागी आहे.\nतुम्ही त्याची पूजा अगदी एकटय़ाने घरात करू शकता किवा प्रचंड जनसमुदाय जमवून त्याची आरती करू शकता. देवघरात त्याची एकटय़ाची किवा त्याच्याच आठ रूपांची अष्टविनायक म्हणून पूजाअर्चा करणेही शक्य आहे.\nभारतातच नव्हे तर इतर कितीतरी देशामध्ये त्याची साग्रसंगीत पूजा होत असते. त्यामुळेच जेव्हा परमेश्वराचे अस्तित्व, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्व चराचर व्यापून राहिले आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इतके अनंत कोटी देव असूनही मला तरी त्याच परमेश्वरी रूपाचीच आठवण येते. मला खात्री आहे तुम्हालाही त्याच विघ्नहर्त्यां श्री गजाननाच्याच रूपाची प्रचीती येत असणार.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nGanesh utsav recipe : घरच्या घरी असे बनवा चॉकलेट मोदक\nVIDEO: त्यांच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला भारतीयांचे ‘गणपती बाप्पा मोरया’ने उत्तर\nबहरिनमध्ये असे झाले गणेशोत्सव सेलिब्रेशन\nविसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील सतरा प्रमुख रस्ते बंद\nएकाच मंडपात बाप्पाची आरती आणि अजान, मुंब्राच्या एकता मंडळाचा अनोखा आदर्श\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांच��� अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/02/20/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%A3/", "date_download": "2019-01-21T20:58:52Z", "digest": "sha1:LF6ATMJRUJPXNWB2ZIKNCZNEOAC7HNRC", "length": 8962, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चिनी सैन्य वेगळ्याच अडचणीत - Majha Paper", "raw_content": "\nमुलींना सोशल मीडियाचा अतिरेक डिप्रेशनसाठी कारणीभूत\nचिनी सैन्य वेगळ्याच अडचणीत\nजगातील सर्वात मोठी सेना गणल्या जाणार्‍या चीनसमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. गेल्या २० वर्षांच्या तुलनेत चीनी सैनिकांची उंची आणि जाडी वाढल्याने सध्या वापरात असलेली अनेक वाहने आणि हत्यारे त्यांच्यासाठी निरूपयोगी ठरत आहेत. परिणामी रडगाड्यासारख्या वाहनांत हे चिनी सैनिक मावेनासे झाले आहेत. अर्थातच त्यासाठी आता नवीन हत्यारे आणि नवीन वाहने यांची तातडीची गरज निर्माण झाली आहे.\nपिपल्स लिबरेशन आर्मीच्या रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ जनरल आर्ममेंट विभागाने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. या सर्वेक्षणासाठी सर्व वयोगटातील २० हजार सैनिकांची तपासणी केली गेली. तेव्हा असे आढळले की गेल्या २० वर्षात चीनी सैनिकांची सरासरी उंची २ सेंमीने तर कमरेचा घेर सरासरी ५ सेंमी ने वाढला आहे. असे २३ लाख सैनिक सेनेत आहेत.\nपूर्वीपासून वापरात असलेल्या बंदुकींचे दस्ते या सैनिकांसाठी फारच छोटे पडतात व परिणामी गोळ्या झाडताना निशाणा बरोबर लागत नाही. तसेच रणगाड्यांसारख्या वाहनांत या सैनिकांना कोंबून बसावे लागते व त्यामुळे तेथली त्यांची कामगिरीही चांगली होत नाही. हत्यारांची बनावट करताना सैनिकांची शारीरिक रचना आणि हत्यारे यांचा ताळमेळ बसावा लागतो. त्यावेळी त्यांचा हाताची ताकद, मांसपेशी यांचाही अभ्यास करावा लागतो. त्यामुळे ट्रीगर दाबयची त्यांची क्षमता लक्षात येत असते.\nलष्करी संस्थेच्या सर्वेक्षणानुसार तोफखाना, इंजिनिअरिंग कॉर्प्स , केमिकल डिफेन्स कॉर्प्स या द���ांतील सैनिकांसाठी नवीन हत्यारे आणि वाहने बनविणे तातडीचे आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/in-karnataka-yeddyurappa-still-hopefull-to-form-govt-45554/", "date_download": "2019-01-21T20:44:31Z", "digest": "sha1:5C62SDD6HLVBVM7X6HOMP2QC2AHQ45EQ", "length": 7910, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कॉंग्रेसच्या नाराज आमदारांना भाजपमध्ये घेऊन या; येडियुरप्पांचे कार्यकर्त्यांना आदेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकॉंग्रेसच्या नाराज आमदारांना भाजपमध्ये घेऊन या; येडियुरप्पांचे कार्यकर्त्यांना आदेश\nबंगळुरु : कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेत भाजपला अपयश आलं, मात्र भाजप अजूनही कर्नाटक मध्ये सत्ता स्थापन करण्याच्या सर्व मार्गाची चाचपणी करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून कॉंग्रेस आणि जेडीएसचं सर्व नाराज आमदारांना भाजपमध्ये घेऊन या असे आदेश कर्नाटकातील भाजप नेते बी.एस.येडियुरप्पा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत\nते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. कर्नाटकच्या जनतेने भाजपाला कौल दिला होता. त्यामुळे आपण पुन्हा सत्तेमध्ये येऊ अशी लोकांना अपेक्षा आहे. पक्ष आणि २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची दावेदारी अधिक बळकट करण्यासाठी मी पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो कि, त्यांनी काँग्रेस-जेडीएसमधील जे नाराज आमदार आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना भाजपामध्ये आणावे. ज्यांना कर्नाटक आणि देशाच्या विकासाची काळजी आहे त्याचे आम्ही स्वागत करु असेही यावेळी येडियुरप्पा म्हणाले.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nदरम्यान भाजपा संयम दाखवेल. सरकार अस्थिर करण्याचा कोणताच प्रयत्न करणार नाही असेही त्यांनी सांगितले. अर्थसंकल्प सादर होईपर्यंत वाट पाहू त्यानंतर पुढचे पाऊल उचलू असे येडियुरप्पा म्हणाले. काँग्रेस-जेडीएस आघाडीमध्ये वाद वाढले असून याचा फायदा भाजपला होणार का हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.\nKarnataka Election : काँग्रेसचे ते दोन आमदार सापडले\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nमहाराष्ट्र इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केला ‘शिव संस्कार’\nटीम महाराष्ट्र देशा/प्रा.प्रदीप मुरमे : लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील महाराष्ट्र इंग्लिश स्कुलच्या बालकलाकारांनी…\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ;…\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/muslim-community-should-come-out-of-a-self-evident-cell-dr-shamsuddin-tamboli/", "date_download": "2019-01-21T20:34:19Z", "digest": "sha1:QNRG2L4ZACIGY3OYISXGPNXKQIORFTCA", "length": 7691, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुस्लिम समाजाने स्वरचित कोशातून बाहेर पडावे - डॉ. शमशुद्दीन तांबोळी.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुस्लिम समाजाने स्वरचित कोशातून बाहेर पडावे – डॉ. शमशुद्दीन तांबोळी.\nमुस्लिम महिलांनी खरा इस्लाम समजून घ्यावा\nटीम महाराष्ट्र देशा: तोंडी तिहेरी तलाक प्रथा घटनाबाह्य आणि अवैध असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला तसेच येत्या ६ महिन्यात तसा कायदा करण्याचा आदेश सुद्धा केंद्र सरकारला दिला आहे. जगात २२ हून अधिक इस्लामिक देशांत तोंडी तलाक प्रथेला कायदेशीर मनाई आहे. परंतु आपल्या देशातील जमातवादी मुस्लिम आणि अखिल भारतीय मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळ या विषयावर समाजाची आणि मुस्लिम महिलांची दिशाभूल करत आहे. तेव्हा त्यांनी खरा इस्लाम\nसमजून घ्यावा आणि मुस्लिम समाजाने स्वरचित कोशातून बाहेर पडावे अशी अपेक्षा मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केली.\nमुलींना संपत्तीत वाटा मिळावा यासाठीही लढा देणार : शिया वक्फ…\n‘तिहेरी तलाक’ दिल्यास शिक्षा, अध्यादेशाला मंत्रिमंडळाची…\nहुंडा विरोधी चळवळीच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने चळवळीच्या महासचिव आशा कुलकर्णी यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीत ते बोलत होते. माजी कार्यकारिणी सभासद मेहेरुन्निसा दलवाई यांच्या स्मरणार्थ या वर्षी ३७ व्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेसाठी तोंडी तिहेरी तलाक प्रथा स्त्रीत्वाचा अपमान आहे हा विषय देण्यात आला होता. डॉ. तांबोळी यांचे हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली आणि चळवळीचा ४५ वा वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला.\nमुलींना संपत्तीत वाटा मिळावा यासाठीही लढा देणार : शिया वक्फ बोर्ड\n‘तिहेरी तलाक’ दिल्यास शिक्षा, अध्यादेशाला मंत्रिमंडळाची मंजुरी\n‘तिहेरी तलाकविरोधात आम्ही कायदा करणारच’- मोदी\nरामानेही सीतेला दिला होता तिहेरी तलाक; कॉंग्रेस नेत्याची मुक्ताफळे\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष उमेदवारी जाहीर करत आहे त्याप्रमाणेच भारिप बह��जन…\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nलिंगायत समाजाचे गुरू महंत शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या वर्षी निधन\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी …\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nitin-gadkaris-letter-to-raj-thackeray-gadkari-gave-reply-to-raj-thackerays-criticism/", "date_download": "2019-01-21T20:17:45Z", "digest": "sha1:IPP43RNUT4WHJEAU7MO2YOHOMCMYFVP6", "length": 8279, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज ठाकरेंची टीका गडकरींना झोंबली;‘कृष्णकुंज’वर पाठवली रस्ते विकास कामांची यादी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज ठाकरेंची टीका गडकरींना झोंबली;‘कृष्णकुंज’वर पाठवली रस्ते विकास कामांची यादी\nमुंबई: गुढीपाडव्याला मुंबईत शिवाजी पार्कमध्ये झालेल्या जाहीर भाषणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर केलेली टीका गडकरींना चांगलीच झोंबली आहे. राज ठाकरेंना त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच ‘कृष्णकुंज’वर राज्यात केलेल्या रस्ते विकास कामांची एक यादीच पाठवली आहे.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी नितीन गडकरींची खिल्ली उडवली होती. शिवाय गडकरी फक्त घोषणा करतात, कामं करत नाही, असा आरोप केला होता. त्याला आता गडकरींनी लेखी उत्तर पाठवलं.आतापर्यंत मी ज्या ज्या प्रकल्पांच्या घोषणा केल्या, त्याची कागदपत्र सभेच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंना पाठवण्याल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं. याबाबतचा 25 पानी सविस्तर अहवाल गडकरींनी राज ठाकरेंना पाठवला.यामध्ये महाराष्ट्रात आतापर्यंत कुठं कुठं किती किलोमीटरचे रस्ते तयार केले, त्यासाठी किती निधी मंजूर झाला, किती दिवसात रस्ता तयार झाला, याची सगळी माहिती देण्यात आली आहे.\nगडकरी���च्या रस्ते विकास कामांच्या घोषणांची ‘साबणाचे बुडबुडे’ म्हणत राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली होती. रविवारी झालेल्या या भाषणानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी गडकरी यांनी कृष्णकुंजवर ही यादी पाठवली .महाराष्ट्रात रस्त्याच्या कामांसाठी 2 लाख 82 हजार कोटी, बंदरविकासासाठी 70 हजार कोटी तसंच सिंचन प्रकल्पांसाठी 75 हजार कोटी रुपये मंजूर झाल्याचं, गडकरींनी राज ठाकरेंना पाठवलेल्या अहवालात म्हटलं आहे.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nनवी दिल्ली - पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर योग्य तोडगा…\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\n‘संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं…\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/nanded-police-recruitment-written-exam-chandrakishor-meena-113653", "date_download": "2019-01-21T21:16:07Z", "digest": "sha1:2JLT5HYAIAGI35HBWTLYOOHSEIGPRLXE", "length": 13516, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "nanded police recruitment written exam chandrakishor meena नांदेडला पोलिस भरतीची लेखी परीक्षा - चंद्रकिशोर मीना | eSakal", "raw_content": "\nनांदेडला पोलिस भरतीची लेखी परीक्षा - चंद्रकिशोर मीना\nगुरुवार, 3 मे 2018\nनांदेड - येथे पोलिस शिपाई भरतीसाठीची लेखी परीक्षा पुन्हा होणार असून तारीख, वेळ लवकरच निश्‍चित होणार आहे. गैरप्रकार झाल्याचे उघड झाल्यानंतर यापूर्वी घेतलेली लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्याची माहिती जिल्हा ��ोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिली.\nनांदेडमधील पोलिस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याने महाराष्ट्र पोलिस आणि गृह विभागातर्फे अतिरिक्त पोलिस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी प्रसिद्धिस पत्रक दिले आहे. येथे एक एप्रिलला घेण्यात आलेली लेखी परीक्षा रद्द करण्यात आली असून नव्याने परीक्षा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nनांदेड - येथे पोलिस शिपाई भरतीसाठीची लेखी परीक्षा पुन्हा होणार असून तारीख, वेळ लवकरच निश्‍चित होणार आहे. गैरप्रकार झाल्याचे उघड झाल्यानंतर यापूर्वी घेतलेली लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिली.\nनांदेडमधील पोलिस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याने महाराष्ट्र पोलिस आणि गृह विभागातर्फे अतिरिक्त पोलिस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी प्रसिद्धिस पत्रक दिले आहे. येथे एक एप्रिलला घेण्यात आलेली लेखी परीक्षा रद्द करण्यात आली असून नव्याने परीक्षा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nलेखी परीक्षेसाठी उत्तरपत्रिका पुरवणे, त्या ‘ओएमआर’वर स्कॅन करून देण्याचे काम सोपविण्यात आलेल्या एस. एस. जी. सॉफ्टवेअर सोल्युशन्स (पुणे) या कंपनीस परीक्षेचे काम देण्यासाठी कायमस्वरूपी बाद ठरवण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, परीक्षेदरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, पेपर तपासणीचे काम वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करावे, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, लेखी परीक्षेत काही न लिहिता अनेकांना भरपूर गुण मिळाल्याचे कळताच श्री. मीना यांनी चौकशी केली आणि हा गैरप्रकार उघडकीस आणला होता. याप्रकरणी आतापर्यंत पंधरा जणांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने सर्वांना पोलिस कोठडी सुनावली आहे.\nही लोकशाही, हुकुमशाही नव्हे : कोळसे पाटील\nपुणे : 'मला प्राध्यापकांनी पत्र पाठवून कार्यक्रमाला आमंत्रण दिले होते. राज्यघटनेवर बोलण्याची त्यांनी मला विंनती केली आहे. माझे भाषण रद्द झाल्याचे मला...\n...म्हणून कोळसे पाटील यांना आम्ही बोलू दिले नाही\nपुणे : महाविद्यालयाने भाषणाची परवानगी नाकारली असताना बी.जी. कोळसे पाटील यांनी भाषण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर महिला पत्रकाराचे...\nसमुद्रात 20 जण बुडाले; 8 जण ठार, इतरांचा शोध सुरु (व्हिडिओ)\nकारवार- गोव्याच्या दक्षिणेला कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात असलेल्या कुडूमंगड या बेटावर नरसिंहाच्या जत्रेसाठी गेलेले भाविक परतताना होडी बुडाल्याने 8 जण...\n'फर्ग्युसन महाविद्यालयावर कोणाचा दबाव हा प्रश्न'\nपुणे : ''संविधान बचाव'चा जागर पुकारला असताना विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात येते हे अत्यंत चुकीचे...\nसंदीप कोतकरच्या पोलिस कोठडीत वाढ\nनगर - केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने दोन दिवस वाढ केली. केडगाव येथे सात...\nपोलिसाची अडीच कोटी रुपयांत फसवणूक\nजळगाव - पतसंस्था, वनजमीन आणि अन्य घोटाळ्यांमध्ये पोलिस दलातील भूखंड घोटाळाही समोर आला आहे. यात पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची फसवणूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/reading-culture-1050650/", "date_download": "2019-01-21T20:28:21Z", "digest": "sha1:WJXEUENTTUNCUUTZRR5SJB25IZN4XFCJ", "length": 30874, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पर्यायांच्या शोधात – : वाचनसंस्कार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nपर्यायांच्या शोधात – : वाचनसंस्कार\nपर्यायांच्या शोधात – : वाचनसंस्कार\nमुलं न वाचण्याची अनेक कारणं. पण एककारण आपण नेहमीच दुर्लक्षित करतो. सरावाचा अभाव, अध्ययन अक्षमता. या मुलांना मग शिक्षा केली जाते वा दुर्लक्षित केलं जातं.\nमुलं न वाचण्याची अनेक कारणं. पण एककारण आपण नेहमीच दुर्लक्षित करतो. सरावाचा अभाव, अध्ययन अक्षमता. या मुलांना मग शिक्षा केली जाते वा दुर्लक्षित केलं जातं. मग ती मुलं अभ्यासात मागे पडतात. म्हणूनच मुलांवर वाचन-लेखनसंस्कार व्हावेत यासाठी अनेकांनी पर्यायी उत्तरे शोधण्यास सुरुवात केली. खरंतर पैसा वा साधनांची उपलब्धता नसणं ही असते केवळ सबब. कमी असते इच्छाशक्तीची.\nनमस्कार. या वर्षांतील या सदराचा हा शेवटचा लेख. मला माहीत आहे की प्रचलित शिक्षण व्यवस्थेत दर्जात्मक बदल घडवून आणणाऱ्या, विविध पर्यायी व्यवस्था निर्माण करणाऱ्यांची संख्या खूप प्रचंड मोठी आहे. कारण १५ जानेवारीला प्रसिद्ध झालेला या सदरातील पहिला लेख म्हणजे बहुसंख्य मराठी शाळांचा आरसा होता. अनेकांच्या ही गोष्ट पूर्वीच लक्षात आली. त्यांनी मुलांवर वाचन-लेखनसंस्कार व्हावेत म्हणून प्रयत्नांना सुरुवात केली त्यांची ही तोंडओळख.\nएकदा मूल वाचायला लागलं की अनेक गोष्टी सोप्या होतात. पण हे संस्कार खाली झिरपायला हवेत. म्हणून ‘वाचक दिन’, ‘कुसुमाग्रज दिन’ सुरू झाले. वाचक मंडळं, पुस्तक भिशी सुरू झाली. ‘ग्रंथाली’ ही वाचक चळवळ दूरवरच्या शहरां-खेडय़ांपर्यंत पुस्तकं पोहोचवणं आणि नवनवीन लेखकांकडून वेगवेगळय़ा विषयांवरच्या पुस्तकांचं लिखाण करून घेणं या कामी उतरली. पुढे जाऊन या पुस्तकांचं प्रकाशन करू लागली. हुशार मुलांसाठीची शाळा ज्ञानप्रबोधिनी, वाचनवेगावर प्रयोग करू लागली. डॉ. मेघमाला राजगुरू यांनी याच विषयावर डॉक्टरेट केलं. आजही मोठय़ा सुटय़ांत असा छोटेखानी अभ्यासक्रम इथे राबवला जातो. त्याचं वाचनवेगावरचं पुस्तक म्हणजे असं काम करू इच्छिणाऱ्यांचा दीपस्तंभ\nरवींद्रनाथ टागोर, कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या लेखनासारखे अपवाद वगळता बाल किंवा किशोरांसाठी पूर्वी वाङ्मयच निर्माण होत नव्हतं. हे लक्षात येताच अनेकांनी या कामाला वाहून घेतलं. चित्रमय पुस्तकं, जोडाक्षरंविरहित पुस्तकं बाजारपेठेत आली. ‘किशोर’, ‘छात्रप्रबोधन’, ‘पासवर्ड’, ‘चंपक’, ‘वयम्’ अशी अनेक मासिके आणि टाइम्स ग्रुपचं वृत्तपत्रं निघू लागलं. बहुसंख्य वृत्तपत्रांनी मुलांसाठी एखादं पान वा कॉलम राखून ठेवला. नवनीत, अनमोल, जोत्स्ना ही या क्षेत्रातली नामवंत प्रकाशनं. ‘जोत्स्ना प्रकाशका’नं अत्यंत मेहनतीनं मुलांचं वय आणि क्षमतांनुसार वाचण्याजोगी पुस्तकांची यादीच प्रसिद्ध केली.\nअनेक वाचनालयांनी बदलत्या काळाची पावलं ओळखत म���ाठीबरोबर इंग्रजी पुस्तकांची खरेदी केली. संस्कृती संवर्धन संस्थेने रामायण, महाभारत, स्वातंत्र्य योद्धे यांच्या जीवनावर पुस्तके तयार करून अगदी अल्प किमतीत हजारो शाळांपर्यंत पोहोचवली. याच विषयावर आधारित स्पर्धा सुरू केल्या. शेकडो कार्यकर्ते आणि हजारो विद्यार्थी जोडले गेले. किमान काही मोजक्या शाळांनी पुस्तकांच्या बंदिस्त पेटय़ा वर्गात नेण्याऐवजी ग्रंथालयाची दारं मुलांसाठी खुली केली. वाचनासाठी प्रोत्साहन, प्रेरणा म्हणून काचपेटय़ा, एवढे तरी वाचाच, काव्यपूर्ती, कथाकथन स्पर्धा, काव्यगायन स्पर्धा, प्रश्नमंजूषा, वाङ्मयीन पुरस्कार सुरू केले. खरंतर पैसा वा साधनांची उपलब्धता नसणं ही असते केवळ सबब. कमी असते इच्छाशक्तीची. खारच्या अनुयोग विद्यालयात वृत्तपत्रांच्या कात्रणांचा खूप छान उपयोग करून घेतलेला आठवला. ही शाळा तसेच डोंबिवलीची टिळक विद्यालय या शाळा खास विद्यार्थ्यांसाठीच्या व्याख्यानमालेचे आयोजन करतात. सांताक्रुझच्या राजाराम पोतदार शाळेत अनेक उतारे, पुस्तके मुलांना उपलब्ध करून दिली. मुलं वाचनालयापर्यंत पोहोचतील. पुस्तकं हाताळतील याची कटाक्षाने काळजी घेतली गेली. मुलं वाचू लागली. काही शाळांनी क्रमिक पुस्तकांबरोबरच किमान काही पूरक पुस्तकांचं वाचन आणि क्षमता चाचण्या सक्तीच्या केल्या.\nमा. दत्ता टोळ कित्येक वर्षे गावोगावी फिरून वाचन प्रसार, पुस्तकांचं वितरण हे काम आनंदाने करीत आहेत. मोठय़ांसाठी ‘पुस्तक तुमच्या दारी’ वा ‘हक्काचे’ उपक्रम राबवणाऱ्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने आता बाल वाचकांसाठीही पुस्तक पेटी योजना सुरू केली आहे. ५००० रुपये देऊन आपण त्याचे स्पॉन्सर होऊ शकता. समकालीन प्रकाशनही देणगीदारांमार्फत पुस्तकं खरेदी व वितरणाचं काम करते ‘क्वेस्ट’ हे दर्जेदार शिक्षणासाठी काम करणारं आणखी एक नाव. टाटा फाऊंडेशन, अझीम प्रेमजी विद्यापीठ आणि ट्रस्ट याचं आर्थिक साहाय्य आणि नीलेश निमकर यांच्यासारखे झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते यामुळे त्यांचं काम तीन जिल्ह्य़ांत पसरलं आहे. मुलाचं शिक्षण, वाचन, लेखन प्रक्रिया यावर संशोधनात्मक काम इथे चालतं. क्षमता चाचण्या, शिक्षक प्रशिक्षण या उपक्रमाबरोबर दूरवर पसरलेल्या आश्रमशाळांसाठी फिरती वाचनालयं, अॅक्टिव्ह वाचनालयं असे उपक्रमही संस्था चालवते. पालिकेच्या शाळा किं���ा जिल्हा परिषदांच्या शाळांत खास करून हे काम चालतं.\n‘गाव तिथे बालवाडी आणि छंदवर्ग’ असं काम करणाऱ्या ‘वनस्थळी’ ग्रामीण विकास केंद्रानं मुलांची अभिव्यक्ती, लेखन वाचनाचा सराव यासाठी ‘नेटके लिहावे’ हा पुस्तक संच प्रकाशित केला आहे. माधुरी पुरंदरे लिखित हे पुस्तक अनेकांना उपयोगी पडणार आहे.\n‘नेटके लिहावे’ मराठी मातृभाषा असणाऱ्यांना व्याकरण, शुद्धलेखन हे पक्के करायला शिकवते तर मराठी मातृभाषा नसणाऱ्यांना मराठी शिकवण्याची सोय झाली आहे ऑडिओ, व्हिडीओ आणि My Marathi या पुस्तक संचाने. मुंबई विद्यापीठाचा ‘जर्मन भाषा’ विभाग आणि ग्रंथाली यांचा हा संयुक्त उपक्रम अगदी तसाच ग्राममंगलचा ‘लिहूया वाचूया’ हा पुस्तक संच. पॉप्युलर प्रकाशन, नॅशनल बुक ट्रस्ट, मराठी विज्ञान परिषद यांनीपण प्रचंड मेहनतीनं मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारी असंख्य दर्जेदार पुस्तकं बाजारात आणली आहेत.\nवरील सर्वच संस्था/ व्यक्ती नामवंत. पण वैयक्तिक पातळीवरही तळमळीनं, अभ्यासपूर्वक काम करणारेही अनेक. मिथिला दळवी त्यांच्यापैकी एक. स्वत: मेरिट होल्डर, इंजिनीअर, अमेरिका रिटर्न असणाऱ्या मिथिला- मुलांच्या अनेक समस्या, विकासाचे टप्पे यावर शास्त्रीय दृष्टिकोनातून काम करतात. मुलं, पालक यांच्यासाठी कार्यशाळा घेतात. त्यांची स्वत:ची वेबसाइट आहे आणि ती काही हजार जणांशी जोडली गेली आहे.\nमुलांना लिहिणं-वाचन करावं, यासाठी धडपडणारं आणखी एक नाव ‘मंथन.’ राहुल कोकील आणि त्यांचे तरुण सहकारी यांनी चालवलेली ही संस्था. वाचनावर कालबद्ध कार्यक्रम शाळा-शाळांत नेऊन राबवते. सुट्टीच्या कालावधीत वाचन आणि सॉफ्टस्किल्स मुलांना शिकवते. याचं आणखी एक वेगळेपण म्हणजे स्वातंत्र्योत्तर लढायांवर पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या साहाय्याने त्यांनी तयार केलेला अभ्यासक्रम. काही निवृत्त शिक्षकांनी काव्य, लेखन, गोष्टी यावर ८-१० दिवसांचे छोटे अभ्यासक्रम तयार केले होते. त्यांची सुरुवात व्यवस्थित झाली मात्र प्रतिसादाअभावी ती चळवळ थंडावली. ‘बदल खूप झपाटय़ानं होत आहेत. ते पचवणं आपल्याला कठीण जातंय’ हे त्यांनी मान्य केलं. ‘पुस्तक तुला’ करून ती पुस्तक शाळा-शाळांत पोहोचवणारेही अनेकजण आहेत.\nप्रत्यक्ष शिक्षक नाहीत, शिक्षणाशी जोडलेले नाहीत तरी मुलांनी वाचावं म्हणून धडपडणारे काही सच्चे शिक्षणप्रेमी आहे��. त्यांच्यापैकी एक सतीश कोळवणकर. पर्यावरणप्रेमी, योगासनाचे अभ्यासू, व्यवसायाने आर्किटेक्ट त्यांचा फॅमिली ट्रस्ट आहे. शिकण्याची इच्छा आहे पण परवडत नाही अशांना ट्रस्ट मदत करतो. शिक्षणाला पूरक सर्व गोष्टींचा खर्च ट्रस्ट करतो अट एकच मुलांनी वाचावं. यासाठी त्यांनी चोखंदळपणे पुस्तकं निवडली आहेत. ग्रामीण वा शहरी भागातल्या शाळांत तो पुस्तक संच दिला जातो. मुख्याध्यापक व एखादे शिक्षक जबाबदारी स्वीकारतात. मुलं ती पुस्तकं वर्षभर वाचतात. वाचलेल्या पुस्तकाचं परीक्षण करतात. किमान १५ पुस्तकांचं वाचन करणं गरजेचं असतं आणि वर्षांच्या शेवटी त्याचं सादरीकरण करतात. मुलांच्या आवडीची, त्यांनी सुचवलेली पुस्तके ट्रस्ट आवर्जून खरेदी करतो. आजपावेतो शेकडो विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.\nअॅड्. गणपुले हे पण दिल्लीच्या उच्च न्यायालयात वकिली करीत. त्यांच्या वाचनात कोकणातील चाकरमान्यांनी आपल्या गावांच्या मदतीकरता स्थापन केलेल्या ट्रस्टची माहिती आली. त्यांच्या मूळगावाचं नावही त्या गावांच्या यादीत होतं. त्यांनी गावकऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना जाणवलं की त्यांची इच्छा प्रामाणिक आहे, पण त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांनी गावकऱ्यांना समजावलं की आपल्याला घेणारे नाहीत तर देणारे हात तयार करायला हवेत. मग शाळांना संगणक पुरवणं, त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवणं सुरू झालं. त्यात त्यांनी पुस्तकं वाचावी, त्यावर विचार करावा, त्यातून त्यांच्यात वर्तन बदल घडावा हा हेतू होता. यंदाच त्यांनी माजी सेनाधिकाऱ्यांचे अनुभव सांगणारं ‘गाऊ तयांना आरती’ हे पुस्तक शाळांना दिलं. पुढच्या वर्षी यावर आधारित निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा असे कार्यक्रम शाळा-शाळांतून घेतले जातील. त्यातून आपण केलेली मदत योग्य होती ना याचा त्यांना अंदाज येईल.\nमुलं न वाचण्याची अनेक कारणं. पण एककारण आपण नेहमीच दुर्लक्षित करतो. सरावाचा अभाव, अध्ययन अक्षमता. या मुलांना मग वेगवेगळी लेबल्स लावली जातात, शिक्षा केली जाते वा दुर्लक्षित केलं जातं. मग ती मुलं अभ्यासात मागे पडतात. यावर उपाय म्हणून हल्ली अनेक शाळांत स्पेशल टीचर्स, समुपदेशक यांची नेमणूक झाली आहे. अशांपैकी एक डॉ. मुग्धा. त्यांचं स्वत:चं क्लिनिक आहेच, पण त्या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनबरोबरही काम करतात. त्या सां��तात जितक्या लहान वयात अशा समस्यांवर उपाय सुरू केले जातील तितके उत्तम. मात्र त्यात सातत्य हवं. पालक आणि शिक्षकांची साथ हवी. खाण्याच्या चुकीच्या सवयी, मुलांना त्या त्या वयात योग्य असं चालणं, धडपडणं, रांगणं, आईच्या कामात लुडबुड करणं असं करू न देणं हेसुद्धा मुख्य कारण असू शकतात. त्यांना घरातली छोटी छोटी कामं करू द्या. शारीरिक मेहनतीचे खेळ खेळू द्या. त्यांचं निरीक्षण, कुतूहल, प्रश्न विचारणं, त्यांनी थोडी मस्ती करणं हे सारं स्वाभाविक असतं हे स्वीकारायला हवं. अतिकाळजी करणंही वाईट. मुलांवर खरंखुरं प्रेम, आंधळं नव्हे, असेल तर या अध्ययन अक्षमतांवर उपाय सापडतो. शिस्तीचे प्रश्न सुटतात. मुलांना व्यक्त व्हायला आपण संधी पुरवायला हवी.\nअसो. ही यादी आणखीही लांबवता येईल. पण आपला निरोप घेत आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आभार. या पर्यायांच्या शोधयात्रेतील आपण वारकरी व्हा, अशी नम्र विनंती. धन्यवाद. (समाप्त)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘बोटांच्या डोळ्यांनी’ त्यांनी नभोवाणीवर वाचल्या बातम्या\nवाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याचे ध्येय\nमाझ्या लेखकांच्या छायेत मी सुखावलो, नावाजलो\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/14223", "date_download": "2019-01-21T20:30:59Z", "digest": "sha1:OMHI7CWWOPM5334B226QHFOD2HYC55SY", "length": 8697, "nlines": 177, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बोलगाणी- प्रवेशिका १७ - (नमुसी) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बोलगाणी- प्रवेशिका १७ - (नमुसी)\nबोलगाणी- प्रवेशिका १७ - (नमुसी)\nवय: २ वर्ष ११ महिने\nराहण्याचे ठिकाण : आर्कान्सा, USA\nमराठी भाषा दिवस स्पर्धा\nआवाज गोड आहे ओमचा आणि ओमच्या\nआवाज गोड आहे ओमचा आणि ओमच्या आईचा.\nबाळांची चांदोबा चांदोबा गाणी फारच मस्त झालीत.\nमस्त... मृ ला मोदक\nमस्त... मृ ला मोदक\nबाळांची गाणी गोड आहेत.\nशेवटची ओळ म्हण म्हटल्यावर पहिल्यापासून सुरुवात.\nसुरेख. किती गोड आहे बाळाचा\nसुरेख. किती गोड आहे बाळाचा आणि आईचा आवाज.\nएवढ्या एवढ्याश्या पिल्लांकडन हे रेकॉर्ड करून घेणा-या आयांचच कौतुक कराव आता\nहसतोय यासाठी की त्या बालकास,\nहसतोय यासाठी की त्या बालकास, या दुहेरी भाषा शिकण्याचा/बोलण्याचा काही ताण जाणवतो आहे का\nजो काय ताणतणाव, तो आयेच्या स्वरात दिस्तोय(ऐकु येतोय) पोर मात्र इमानेइतबारे इश्वरदत्त उच्चारान्ची जीभेची देणगी व्यवस्थित प्रयत्नपूर्वक वापरतय\nमूल अन पालक, दोघान्ना सलाम\nमस्त खूप छान, आईचा आणि बाळाचा\nमस्त खूप छान, आईचा आणि बाळाचा आवाज खूप गोड\nएकदम गोड . अरुषचा विडीओ\nएकदम गोड :-). अरुषचा विडीओ पाहील्या पासुन या सगळ्या गोंडस मुलांचे हावभाव पण पहावेसे वाटतायत.\nआईचा आणि ओमचा आवाज खूप गोड\nआईचा आणि ओमचा आवाज खूप गोड\n (उशीर झालाय जरा, फिर भी...)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस स्पर्धा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/if-ashish-nehra-can-make-a-comeback-at-36-why-not-yuvi-sehwag-questioned/", "date_download": "2019-01-21T20:06:12Z", "digest": "sha1:ZKFMCIXKQRB6JPIHY3YMDKAOWBBIIKVV", "length": 10282, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "'जर नेहरा ३६ व्या वर्षी पुनरागमन करू शकतो तर युवी का नाही?' माजी क्रिकेटपटूचे वक्तव्य", "raw_content": "\n‘जर नेहरा ३६ व्या वर्षी पुनरागमन करू शकतो तर युवी का नाही’ माजी क्रिकेटपटूचे वक्तव्य\n‘जर नेहरा ३६ व्या वर्षी पुनरागमन करू शकतो तर युवी का नाही’ माजी क्रिकेटपटूचे वक्तव्य\nभारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने युवराज सिंग भारतीय संघात पुनरागमन करू शकतो असे म्हटले आहे. आयपीएलच्या प्रमोशनल ���व्हेंटमध्ये सेहवाग बोलत होता.\nसेहवाग या कार्यक्रमादरम्यान असेही म्हणाला की आगामी आयपीएल लिलाव प्रक्रियेच्या आधी किंग्स इलेव्हन पंजाब संघासाठी युवराज आणि हरभजन सिंग या दोन खेळाडूंची नावे आयपीएलच्या चहात्यांच्या इच्छायादीत आहेत. आयपीएल २०१८ चा लिलाव २७ आणि २८ जानेवारीला होणार आहे.\nसध्या युवराज भारतीय संघाच्या बाहेर आहे. याबद्दल सेहवाग म्हणाला, “तो भारतीय संघात सध्या नाही, पण युवराज अजूनही उत्तम खेळाडू आहे. त्याची गुणवत्ता अजूनही पहिल्यासारखी आहे. सध्या भारतीय संघात असलेल्या खेळाडूंचाही फॉर्म जाऊ शकतो. मला नाही वाटत त्याच्यासारखा खेळाडू आपल्याला परत भेटेल. जर तो चांगल्या फॉर्ममध्ये असेल तर तो एकहाती सामना जिंकून देणारा खेळाडू आहे.”\nयुवराजने काही दिवसांपूर्वीच भारतीय संघात निवड होण्यासाठी आवश्यक असलेली योयो टेस्ट यशस्वी पार केली आहे. त्यामुळे तो संघात पुनरागमन करू शकतो हे सांगताना सेहवागने आशिष नेहराचे उदाहरण दिले आहे.\nयाबद्दल टाइम्स ऑफ इंडियाने म्हटल्याप्रमाणे सेहवाग म्हणाला, “हे सगळे निवड समितीवर अवलंबून आहे. जर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आणि योयो टेस्टही पास झाला तर तो पुनरागमन का नाही करू शकत जर आशिष नेहरा ३६ व्या वर्षी पुनरागमन करू शकतो तर युवी का नाही”\nआयपीएल आर्थिकदृष्ट्या खेळाडूंना मदत करते हे सांगताना सेहवाग म्हणाला, “आयपीएलने मला आर्थिक मदत केली. कारण जेव्हा मी भारतीय संघासाठी खेळायचो तेव्हा मला प्रत्येक सामन्यासाठी २ लाख रुपये मिळायचे. कसोटी सामन्यासाठी ५ लाख मिळायचे आणि अचानक आयपीएलमध्ये तुम्हाला १० करोड ते १२ करोड कराराप्रमाणे मिळतात. यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होता. तुम्ही तुमच्या फिटनेसवर चांगले काम केले तर तुम्ही भारतासाठी आणि आयपीएलमध्ये चांगले खेळू शकता.”\nयुवराज, गौतम गंभीर आणि हरभजन यांच्या आयपीएल भविष्याबद्दल सेहवाग म्हणाला, “जेव्हा तुम्हाला भारतीय संघातून वगळले जाते, तेव्हा तुमची किंमत कमी होते. युवराज, गौतम गंभीर आणि हरभजन भारतासाठी सध्या खेळत नाहीत. त्यामुळे त्यांना १० किंवा १२ करोड रुपये मिळणार नाहीत.”\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मो���ा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/sin-virtue-strategies-1138673/", "date_download": "2019-01-21T20:16:20Z", "digest": "sha1:XVCD7DWSLJOZSPGPBWU5HYE43VSU22JS", "length": 30308, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पाप-पुण्य-नीती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nमुंबई उपनगरात माझ्या घरापासून जवळ रस्त्यावरच एक लहानसे शिवमंदिर आहे.\nआपल्याला ईश्वराप्रति काही कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर देवाने ज्या दुर्दैवी लोकांना उपकृत केलेले ���ाही, त्यांना आपण मदत करणे हीच देवाप्रति व समाजाप्रति खरी कृतज्ञता होय.\nमुंबई उपनगरात माझ्या घरापासून जवळ रस्त्यावरच एक लहानसे शिवमंदिर आहे. तिथे रोज सकाळी एक भटजी काहीतरी मंत्र पुटपुटत, पूजाअर्चा करीत बसलेला असतो. तो पंचांग व हात बघून भविष्यही सांगतो म्हणे. अनेक स्त्री-पुरुष तिथे लहान तांब्याभर दूध आणि पूजेचे साहित्य घेऊन येतात. पिंडीवर दूध ओततात. गंभीर चेहऱ्याने व मनोभावे शंकराची पूजा करून देवाला व भटजीला नमस्कार करून, काही दक्षिणा ठेवून शांतपणे निघून जातात. त्याच वेळी त्या देवळाच्या बाहेर भिकाऱ्यांची मुले (की भिकाऱ्यांनी भीक मागण्यासाठी पळवून आणलेली मुले, कोण जाणे) ती भुकेली, उपाशी मुले, पिंडीवर ओतल्या जाणाऱ्या त्या दुधाकडे आशाळभूत नजरेने पाहात असतात. आता मला सांगा, पूजा करणारी ती माणसे पुण्य करीत असतात की पाप) ती भुकेली, उपाशी मुले, पिंडीवर ओतल्या जाणाऱ्या त्या दुधाकडे आशाळभूत नजरेने पाहात असतात. आता मला सांगा, पूजा करणारी ती माणसे पुण्य करीत असतात की पाप दुधाच्या थेंबाथेंबासाठी तडफडणारी ती मुले समोर आणि देशभर असताना, शंकराच्या पिंडीवर लोटीभर दूध ओतून भक्ताला पुण्य मिळेल का दुधाच्या थेंबाथेंबासाठी तडफडणारी ती मुले समोर आणि देशभर असताना, शंकराच्या पिंडीवर लोटीभर दूध ओतून भक्ताला पुण्य मिळेल का काय या आपल्या पुण्यप्राप्तीच्या कल्पना काय या आपल्या पुण्यप्राप्तीच्या कल्पना रोज अशा पूजा करणारे काही जण, भिकाऱ्यांच्या त्या पोरांना काही बिस्किट वगैरे खायला देतात हे जरी खरे आहे, तरी भुकेल्या पोरांसमोर दूध पिंडीवर ओतण्याचे, त्यामुळे समर्थन होते का\nबहुतेक लोकांना असे वाटते की देवाची पूजा-प्रार्थना किंवा परंपरेनुसार काही धार्मिक विधी करणे हे पुण्यकारक असते व ते न करणे हे पाप असते. त्यापेक्षा संतांनी सांगितलेली ‘परोपकार हे पुण्य व परपीडा हे पाप’ ही कल्पना योग्य वाटते. आम्हाला असे वाटते की आपण जर देवाची पूजा-प्रार्थना केली तर त्यासाठी (देव असला तरी) आपल्याला पुण्य का देईल आपल्या पूजा-प्रार्थनांचा व नैवेद्याचा त्याला काय उपयोग आपल्या पूजा-प्रार्थनांचा व नैवेद्याचा त्याला काय उपयोग आणि त्याला हव्यातच कशाला आपल्या पूजा-प्रार्थना आणि त्याला हव्यातच कशाला आपल्या पूजा-प्रार्थना आपल्याला ईश्वराप्रति काही कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर देवाने ज्या दुर्दैवी लोकांना उपकृत केलेले नाही, त्यांना आपण मदत करणे हीच देवाप्रति व समाजाप्रति खरी कृतज्ञता होय. कुठलाही धार्मिक विधी करण्यामुळे, न पापनिरसन होईल, न पुण्यप्राप्ती, न त्यामुळे तुम्ही धार्मिक ठराल, न नीतिमान ठराल, न समाजाला त्याचा काही उपयोग. एक मोठे वकीलसाहेब, धार्मिक वृत्तीचे व पूजापाठ करणारे आहेत. भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशा लोकांच्या केसेस घेऊन, स्वकौशल्याने व कायद्यांतील पळवाटांच्या ज्ञानाने ते त्यांच्या अशिलांना शिक्षा होण्यापासून वाचवतात व भरपूर पैसा कमवतात. त्यांचा व्यवसाय ‘ईश्वर कृपेने’ चांगला चाललाय असे ते म्हणतात. खरे तर तो ‘भ्रष्टाचाऱ्यांच्या कृपेने’ नीट चाललेला आहे. तुम्ही काय म्हणाल आपल्याला ईश्वराप्रति काही कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर देवाने ज्या दुर्दैवी लोकांना उपकृत केलेले नाही, त्यांना आपण मदत करणे हीच देवाप्रति व समाजाप्रति खरी कृतज्ञता होय. कुठलाही धार्मिक विधी करण्यामुळे, न पापनिरसन होईल, न पुण्यप्राप्ती, न त्यामुळे तुम्ही धार्मिक ठराल, न नीतिमान ठराल, न समाजाला त्याचा काही उपयोग. एक मोठे वकीलसाहेब, धार्मिक वृत्तीचे व पूजापाठ करणारे आहेत. भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशा लोकांच्या केसेस घेऊन, स्वकौशल्याने व कायद्यांतील पळवाटांच्या ज्ञानाने ते त्यांच्या अशिलांना शिक्षा होण्यापासून वाचवतात व भरपूर पैसा कमवतात. त्यांचा व्यवसाय ‘ईश्वर कृपेने’ चांगला चाललाय असे ते म्हणतात. खरे तर तो ‘भ्रष्टाचाऱ्यांच्या कृपेने’ नीट चाललेला आहे. तुम्ही काय म्हणाल हे पाप, पुण्य की व्यवसाय\nमानवी इतिहासात वेगवेगळ्या स्थळीकाळी ज्या नीतिकल्पना प्रचलित होत्या, त्याच कल्पना त्या त्या काळी निर्माण झालेल्या धर्मानी, धर्म-नियम व देवाच्या अपरिवर्तनीय आज्ञा म्हणून सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ, भारतात ऋग्वेदरचनाकाळी निसर्ग व निसर्गनियमांना देवत्व दिले गेले होते व त्यांच्या उपासना ते काटेकोर नियमबद्ध यज्ञांनी करत असत. त्यामुळे निसर्गानुनय व यज्ञानुनय हे त्या वेळी पुण्य व त्याविरुद्ध वर्तन हे पाप मानले जाई. अर्थात तेव्हासुद्धा कुठलेही दुष्कृत्य हे निसर्गविरुद्ध कृत्य म्हणून अनीतिमय व पापच मानले जाई. त्या काळी ब्रह्मा, विष्णू, महेश असे देवही नव्हते व त्यांची देवळे, मूर्तिप���जाही नव्हत्या; व्रतवैकल्ये, प्रायश्चित्ते व तीर्थयात्राही नव्हत्या. फक्त नदीच्या पवित्र जलात स्नान करून पाप धुतले जाते असे मात्र ते साधारणत: मानीत असत असे दिसते. भटकंती करीत आलेल्या आर्याना अफगाणिस्तानमार्गे भारतप्रवेश करीपर्यंत नद्याच माहीत नव्हत्या हे त्याचे कारण असू शकेल. भारतात वेदसंहितेच्या रचना काळानंतर, प्राचीन उपनिषदे (वेदान्त) व त्यांच्यानंतर धर्मसूत्रांच्या रचना झाल्या. येथपर्यंतसुद्धा देव, देवळे, मूर्तिपूजा, व्रतवैकल्ये अशा गोष्टी वैदिक धर्मात नव्हत्या. शिवाय वेदान्ताने यज्ञांना ‘फुटक्या होडय़ा’ असे संबोधून त्यांची उपयुक्तता नाकारलेली होती. शिवाय त्या काळात तपश्चर्येला यज्ञाहून श्रेष्ठ स्थान दिले जाऊ लागले होते. तरीही उपनिषदांत आणि पुढील काळांतील धर्मसूत्रांमध्येसुद्धा ‘पापाचे कर्मफळ भोगल्याशिवाय कुणाचीही सुटका नाही’ असा पूर्वीचा कडक नियम मात्र कायमच ठेवलेला दिसतो. मला विशेष सांगायचे आहे ते हे की त्यापाठोपाठ आलेल्या ‘स्मृतिपुराणकाळात’ मात्र, या कडक नियमाला अनेक फाटे फोडले गेले. जप, तप, उपोषणे, व्रते इत्यादी केल्याने आणि ‘पुरोहितांना’ विविध प्रकारची दाने दिल्याने, दुष्कर्माचे वाईट फळ भोगावे लागत नाही असे ‘नवीन नियम’ घालून दिले गेले. अशा या कालपरिस्थितीनुसार होणाऱ्या बदलांवरून असे म्हणता येते की सर्व धर्मग्रंथीय ‘पाप-पुण्य प्रायश्चित्तादी कल्पना’ या तत्कालीन परिस्थितीची प्रतिबिंबे असून, त्या ‘ईश्वराज्ञा’ वगैरे काही नव्हेत.\nविविध स्मृतींमध्ये सांगितलेल्या पातकांचा (पापांचा) व त्यावरील प्रायश्चित्तांचा, स्मृतींच्या कालानुक्रमे अभ्यास केला तर असे दिसते की (१) काही पातकांना, प्राचीन ग्रंथांनी फार कठोर, अगदी देहान्तसुद्धा घडविणारी प्रायश्चित्ते सांगितली होती. त्या पातकांना नंतरच्या काळांतील स्मृतींनी, सौम्य प्रायश्चित्ते सांगितली, जसे गायत्री मंत्राचा जप, ब्राह्मण भोजन घालणे, ब्राह्मणाला गाईचे किंवा सुवर्णाचे दान देणे वगैरे. यावरून असे दिसते की ही प्रायश्चित्ते कुणा देवाने, ईश्वराने नव्हे तर ग्रंथकर्त्यां ब्राह्मणांनी, पुरोहितांनी सांगितलेली आहेत. (२) काही स्मृतिपुराणांनी सांगितले की, पुरोहिताला इतके दान दिले म्हणजे त्या प्रमाणात इतके पाप माफ होते किंवा इतके दान दिले की स��वर्गात इतके काळ सुख मिळते वगैरे. याच्या मुळाशी पुरोहितांची धंदेवाईक वृत्ती दिसून येते. (३) म्हणजे ‘धार्मिक प्रायश्चित्ते’ ही देवाने दिलेली पापाची माफी नसून, पुरोहितांनी दिलेली पापाची माफी आहे. त्यांना मिळणारी दक्षिणा व दान जेवढे मोठे व घसघशीत असेल, तेवढी मोठय़ात मोठय़ा पापालाही जास्त माफी मिळत असे. असे हे निष्कर्ष माझ्यासारख्या निरीश्वरवाद्याचे नसून ते भारतरत्न महामहोपाध्याय काणे यांनी काढलेले निष्कर्ष आहेत. (प्र.स.सा.सं.मं. प्रकाशित ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ सारांशरूप ग्रंथ, उत्तरार्ध खंड ४ विभाग १ मधील सर्व प्रकरणे). स्मृतिपुराणकारांनी प्रायश्चित्ते सांगताना आणखी एक मोठे पाप केलेले आहे. त्यांनी सांगितलेल्या प्रायश्चित्तांची तीव्रता/सौम्यता ही ते पातक करणारा ‘चातुर्वर्णापैकी कुठल्या वर्णाचा आहे’ आणि त्याने ते पातक ‘कुठल्या वर्णाच्या माणसाविरुद्ध केले’ त्यावर अवलंबून आहे. म्हणजे हे कायदे उघडपणे एकाला एक नियम व दुसऱ्याला दुसरा असे आहेत. स्मृतिपुराणकारांना समाजात जन्माधारित विषमता हवी होती म्हणून त्यांनी असे केलेले आहे. प्रत्यक्षात जरी कुणी ईश्वर असला तरी तो स्वत: सामाजिक विषमतेचा व अन्यायाचा पुरस्कर्ता असणे काही शक्य नाही. हे तुम्हाला पटते ना\nप्रायश्चित्त या संकल्पनेतील ‘वाईट कर्म करणाऱ्याला शिक्षा होणे’ व ‘त्यांच्यात सुधारणा घडवून आणणे’ हे मूळ हेतू स्तुत्यच आहेत. पातक करणाऱ्याच्या मनावर उपचार होणे व त्याने पुन्हा ते पातक न करण्याचा निश्चय करणे हे मानसिकदृष्टय़ा आणि सामाजिक हिताच्या दृष्टीनेही आवश्यक आहे यात काही संशय नाही. परंतु कुणा लोभी ढोंगी माणसाने अगदी काशीरामेश्वरासह भारतातील सर्व पवित्र तीर्थामध्ये जरी अगदी शास्त्रोक्त विधिवत स्नान केले तरी त्याची पातके धुतली जातील का कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या मुहूर्तावर गंगा-गोदावरी स्नान करणाऱ्यांना देव खरेच पापमुक्त करील का कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या मुहूर्तावर गंगा-गोदावरी स्नान करणाऱ्यांना देव खरेच पापमुक्त करील का किंवा त्या बदल्यात त्याला काही पुण्य देईल का किंवा त्या बदल्यात त्याला काही पुण्य देईल का त्याच्या विकारग्रस्त मनावर अशा स्नानामुळे काही उपचार होतील का त्याच्या विकारग्रस्त मनावर अशा स्नानामुळे काही उपचार होतील का संत तुकारामानेसुद्धा सांगितलेले आहे की तीर्थस्नानाने आपली फक्त कातडी धुतली जाईल. भारतातील तीर्थस्थळे ही सर्व सौंदर्यस्थळे आहेत. त्यामुळे तीर्थस्थळी जायचे तर अवश्य जा. पण मुहूर्ताची गर्दी व धक्काबुक्की टाळून जा. (उदाहरणार्थ कुंभमेळा). पाणी स्वच्छ असेल (खात्री करून घ्या) तर त्यात स्नानही करा. पण तसे करून व काही कर्मकांड करून पापक्षालन होईल किंवा पुण्य, स्वर्ग, मोक्ष मिळेल या आशा मात्र निर्थक आहेत. तसेच कुठलेही व्रताचरण हे साधे सत्कृत्यसुद्धा नसून, तो वेळेचा व पैशाचा अपव्यय मात्र आहे. कारण त्यातून दुर्बलांना, रोगपीडितांना, संकटग्रस्तांना काहीही मदत होत नाही. व्रते व कर्मकांडे करून तुम्हाला खोटेच कृतकृत्य झाल्यासारखे वाटेल. शुभाशुभ, मुहूर्त, सोवळे-ओवळे पाळून तुम्ही स्वत:ला धार्मिक समजाल. पण तेही खरे नव्हे. व्रते व दैवी उपाय विसरून, फक्त सत्कृत्ये करा. कारण प्रत्येकाने जमेल तेवढी सत्कृत्ये करणे हीच सामाजिक गरज आहे.\nमानवाच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात, नीतिमत्तेचे महत्त्व सर्वोच्च आहे यात काही शंका नाही. ईश्वराचे अस्तित्व न मानणारे लोकसुद्धा, सत्य व नीती यांनाच जीवनात सर्वोच्च स्थान देतात. मानवाने अत्यंत प्राचीन काळी जेव्हापासून ‘सामाजिक जीवन’ सुरू केले तेव्हापासूनच नीतिमत्ता ही त्याची सर्वात महत्त्वाची सामाजिक गरज ठरली आहे व तीच पाप, पुण्य, धर्म इत्यादी मानवी संकल्पनांचा मजबूत पाया आहे. हे खरे आणि योग्यच आहे. पण काही लोक मानतात त्याप्रमाणे धर्मग्रंथीय नीतिकल्पना या ‘ईश्वरीय किंवा अपरिवर्तनीय’ मात्र मुळीच नव्हेत. आता समजा तुम्ही हिंदू आहात व तुमच्या मुलीला तुम्ही पदवीपर्यंत शिक्षण दिलेत आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी तिचे योग्य वराशी लग्न लावून दिलेत, तर तुम्ही हे कर्तव्य केलेत की दुष्कृत्य अहो, तुम्ही जर एकोणिसाव्या शतकात हेच केले असते तर देवाच्या दफ्तरी त्याची ‘महत्पाप’ म्हणून नोंद झाली असती असे तत्कालीन मोठमोठे पंडित व पुरोहित आम्हाला सांगत होते. त्या काळी स्त्रीला शिक्षण देणे व मासिक पाळी येण्यापूर्वी तिचे ‘लग्न न करणे’ ही ‘आईबापांसाठी नरकाची साधने’ मानली गेली होती. मग कुठे आहे ती सर्वकालीन नीती अहो, तुम्ही जर एकोणिसाव्या शतकात हेच केले असते तर देवाच्या दफ्तरी त्याची ‘महत्पाप’ म्हणून नोंद झाली असती असे तत्कालीन मो���मोठे पंडित व पुरोहित आम्हाला सांगत होते. त्या काळी स्त्रीला शिक्षण देणे व मासिक पाळी येण्यापूर्वी तिचे ‘लग्न न करणे’ ही ‘आईबापांसाठी नरकाची साधने’ मानली गेली होती. मग कुठे आहे ती सर्वकालीन नीती आज आपण स्त्रीशिक्षण आवश्यक मानतो हे काय पाप आहे काय आज आपण स्त्रीशिक्षण आवश्यक मानतो हे काय पाप आहे काय आणि मुलीचे लहानपणीच लग्न लावून देणे हे पुण्य आहे काय आणि मुलीचे लहानपणीच लग्न लावून देणे हे पुण्य आहे काय नीतिकल्पना आपणच त्या त्या कालपरिस्थितीत तयार करतो व त्यांना अपरिवर्तनीय मानणे चूक आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनारायण राणे काँग्रेसमध्ये परतणार अशी काँग्रेस नेतेच बोंब करतात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/turadal-corruption-case-defamation-case-on-nawab-malik-has-been-taken-back-by-girish-bapat-1750722/", "date_download": "2019-01-21T20:20:31Z", "digest": "sha1:GGHCY3KFI7FLUQH3NE6324GWUQHMG34H", "length": 11552, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Turadal corruption case: defamation case on nawab malik has been taken back by Girish Bapat | तूरडाळ भ्रष्टाचार प्रकरण : नवाब मलिकांवरचा मानहानीचा दावा गिरीश बापट यांनी घेतला मागे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nतूरडाळ भ्रष्टाचार प्रकरण : नवाब मलिकांवरचा मानहानीचा दावा गिरीश बापट यांनी घेतला मागे\nतूरडाळ भ्रष्टाचार प्रकरण : नवाब मलिकांवरचा मानहानीचा दावा गिरीश बापट यांनी घेतला मागे\nगिरीश बापट यांनी दावा मागे घेतला असला तरीही भ्रष्टाचारासंदर्भातले मी केलेले आरोप कायम आहेत असे मलिक यांनी स्पष्ट केले\nअन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावरचा मानहानीचा दावा मागे घेतला आहे. गिरीश बापट यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. वर्षभर हा खटला सुरु होता. मात्र या खटल्याच्या सुनावणीसाठी गिरीश बापट उपस्थित राहू शकत नव्हते. त्याच पार्श्वभूमीवर बापट यांनी स्वतःहून हा दावा मागे घेतला. बापट यांनी दावा मागे घेतला असला तरीही तूरडाळ गैरव्यवहाराबाबत त्यांच्यावरचे आरोप आजही कायम असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.\nअन्न औषध प्रशासन मंत्री गिरिश बापट @GirishBapat यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक @nawabmalikncp यांच्यावरील मानहानीचा दावा मागे घेतला. पाहा काय म्हणाले आहेत याबद्दल नवाब मलिक https://t.co/ZfyIjgJO7V pic.twitter.com/fqT1gZzw8Z\nतूरडाळ गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी गिरीश बापट यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. बापट यांनी तूरडाळीवरचे निर्बंध शिथील केले ज्यामुळे दरवाढ झाली आणि जवळपास २ हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप मलिक यांनी केला होता. यानंतर गिरीश बापट यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला होता जो आता मागे घेण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनारायण राणे काँग्रेसमध्ये परतणार अशी काँग्रेस नेतेच बोंब करतात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती ��ाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/daily-rashifal-116110200023_1.html", "date_download": "2019-01-21T20:22:00Z", "digest": "sha1:DXTLCNGGB65KWDWKUIG2NZQ2QXBEBQU2", "length": 16126, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दैनिक राशीफल | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : धन- संपत्ती मिळण्याची शक्यता. घरचं वातावरण सुखद राहील. लाभाचे सौदे होण्याचे योग. धार्मिक यात्रा घडू शकते.\nवृषभ : जवळच्या एखाद्या व्यक्तिच्या आरोग्याची काळजी राहु शकते. मनोरंजनामध्ये पैसा खर्च होईल. आत्मविश्वासात कमी येईल. लापरवाही हानीकारक सिद्ध होईल.\nमिथुन : घराची समस्या सुटण्याच्या योग. घूमण्या फिरण्यात व्यय होईल. नोकरीत हालत सुधरतील. साचलेले धन वापस मिळेल. आरोग्य उत्तम राहील.\nकर्क : मित्र आणि जवलच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवू नये. मेहनतीचं पूर्ण फळ आज मिळू शकणार नाही. वेळ साधून घ्या.\nसिंह : मनात असलेले काम पूर्ण होतील. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील पण त्याच बरोबर आय पण वाढेल.\nकन्या : सामाजिक सीमा वाढेल. व्यवसायाचे स्वरूप पण वाढेल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. कष्टाळू कामांपासून लांबचं रहा.\nतूळ : व्यवसायात विचाराप्रमाणे फळ मिळतील. धन- संपत्तीच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील.\nवृश्चिक : धार्मिक कामांमध्ये वेळेचं लक्ष ठेवा. जोडीदार जवळ असल्याने संबंध मधुर होतील. हवी वाटते अशी प्रत्येक गोष्ट शक्य होणे अशक्य असते.\nधनु : साचलेला पैसा मिळेल. व्यवसाय सुरळीत चालेल. नवीन योजनांना वाव मिळेल. ज्याच्या लाभ भविष्यात मिळेल. काम करण्याची क्षमता वाढेल.\nमकर : व्यवसायाच्या समस्यांना आपणचं आपल्या बुद्धि लढऊन दूर करू शकतो. आपल्याला प्रत्यनांनी स्थिती अनुकूल राहील. धैंर्य ठेवावे.\nकुंभ : जोडीदाराबरोबर संबंध प्रगाढ होतील. कामात यशसाठी प्रयत्नात रहा. व्यवसायात विस्तार होईल. हीच वेळ साधण्यासारखी आहे.\nमीन : काही दिवसांपासून साचलेली कामं आज पूर्ण होतील. महत्वाकांक्षा वाढतील. घरात सुखद वातावरण राहील.\nसाप्ताहिक भविष्यफल 27 मे ते 2 जून 2018\nशनिवारी जोडे चपला चोरी जाणे उत्तम असते\nयावर अधिक वाचा :\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता य���ईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\nहे कायमचे लक्षात ठेऊया\nकेवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...\nपौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...\nसोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव\nपौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2014/12/blog-post_91.html", "date_download": "2019-01-21T20:36:25Z", "digest": "sha1:HDELKX6TZSJAUSA6IEL73AMTFQ6TMYBY", "length": 4729, "nlines": 74, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: असेच काहीबाही...", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम ��� कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, ३० डिसेंबर, २०१४\nजगात अवघ्या तेज भारले, आज पाहू\nपुन्हा नव्याने हृदयामधले, प्रेम जागवू\nप्रकाशवाटा चालत जाऊ, शांततेचे स्वप्न शोधू\nसूर्य होऊनी जरा लाघवी, शरदचांदणे हाती धरु\nअनंताच्या वाटेवरती, होऊन वाटसरू\nआयुष्याचे बाळ म्हणूनी, प्रवास आपला सुरु\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-13-corp-orators-entered-bjp-121591", "date_download": "2019-01-21T20:38:21Z", "digest": "sha1:I37G4TYSV6I4CIK4Q2PZ3JE2UMPFGA2C", "length": 12440, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News 13 corp-orators entered in BJP मिरजेतील आजी-माजी १३ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश | eSakal", "raw_content": "\nमिरजेतील आजी-माजी १३ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश\nमंगळवार, 5 जून 2018\nमिरज - महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले १३ आजी-माजी नगरसेवकांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.\nमिरज - महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले १३ आजी-माजी नगरसेवकांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.\nप्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यामध्ये माजी महापौर व काँग्रेसचे नगरसेवक विवेक कांबळे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरेश आवटी, त्यांचे चिरंजीव नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी, नगरसेवक शिवाजी दुर्वे यांच्यासह माजी नगरसेवक आनंदा देवमाने, महादेव कुरणे, विठ्ठल खोत, ‘मनसे’चे दिगंबर जाधव, शेतकरी संघटनेचे संभाजी मेंढे, उद्योजक गणेश माळी, भीमराव बुधनाळे, महेंद्र पाटील (कुपवाड) आणि अमोल सूर्यवंशी यांच्यासह अन्य वजनदार\nकार्यकर्त्यांचाही यात समावेश आहे.\nसांगलीत होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीवेळी या सगळ्यांचा हा पक्षप्रवेश निश्‍चित होता; पण ही बैठक रद्द झाल्यान�� हा कार्यक्रम मुंबईत करण्याचे ठरले.\nआधी पक्षप्रवेश; मगच उमेदवारी\nमहापालिकेच्या येत्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांना अधिकृत पक्षप्रवेश केल्याशिवाय उमेदवारी द्यायची नाही, अशी भूमिका आमदार सुरेश खाडे यांनी घेतली. परिणामी ‘मिरज पॅटर्न’ मधील इच्छुक कोंडीत सापडले. त्यापैकी काहींनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे.\nसोलापूर : उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी औज बंधाऱ्यात पोचले. आज (सोमवार) दुपारी दोन वाजेपर्यंत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी तीन...\nजिल्हा न्यायालयास जागेसाठी पाठपुरावा सुरू : न्यायमूर्ती गंगापूरवाला\nजळगाव ः जिल्हा न्यायालयासाठी जागा अपूर्ण पडते, यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. जागा देणे माझ्या अधिकारात नाही, मात्र याबाबत शासनाला विनंती करेल,...\n#BanManja मांजाने गळा कापलेल्या प्रिया शेंडे म्हणतात, चिलखत घालून फिरायचे काय\nपुणे - हवेत तरंगणाऱ्या मांजाने कोणत्याही क्षणी गळा कापण्याची भीती दिवसेंदिवस वाढत असल्याने, आता आम्ही काय चिलखत घालून फिरायचे काय, असा सवाल गळ्याला...\nभोसरीत सुपर स्पेशालिटी रुग्णसेवा\nपिंपरी - शहरातील नागरिकांना सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महापालिकेने भोसरीत सुसज्य रुग्णालयासाठी प्रशस्त इमारत उभारली आहे...\n\"सॅनटरी पॅड'चा वापर दुप्पट, विल्हेवाट शून्य\nनागपूर : सध्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका गुंतले असले तरी गेल्या काही वर्षात वाढलेल्या सॅनिटरी पॅड व डायपरच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याचे...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये ��ाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/actress/ketaki-mategaonkar/", "date_download": "2019-01-21T20:43:56Z", "digest": "sha1:SI4HQVY6DNEGCEBRYXXIGLJKUXCUQOTI", "length": 12932, "nlines": 133, "source_domain": "www.marathi.tv", "title": "Ketaki Mategaonkar Hot, Age, Biography, Boyfriend, Wiki - Marathi.TV", "raw_content": "\nकेतकी माटेगावकर ….. मराठी सिने सृष्टीच्या नभावर नुक्तीच अवतरलेली तारका.\nसुंदर लोभस चेहऱ्याची, गोड गळ्याची इनोसंट लुक असणारी हि तारका आज मराठी सिनेसृष्टीतील भावी सुपर स्टार म्हणून पाहिली जात आहे.\nकेतकी माटेगावकर हिचा जन्म २२ फेबृवारी १९९४ साली झाला. नागपुरात जन्मलेली केतकी ला संगीटाचा आणि\nगोड गळ्याचा वारसा तिच्या आई कडून…सुवर्णा माटेगावकर कडून मिळाला आहे. सुवर्ण माटेगावकर स्वतः उत्तम गातात व केतकीला तिच्या बालवयातच संगीताची आवड वाटू लागली ते तिच्या आईमुळेच. आई हाच प्रथम गुरु असतो हे केतकीच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरले. लहानपणापासूनच आई सुवर्णा व वडील पराग माटेगावकर यांनी केतकी वर संगीताचे संस्कार घडवले.\nसुरुवातीला छोटी केतकी अनेक कार्यक्रमातून आई सुवर्णा माटेगावकर बरोबर लहान मुलांची गाणी गात असे. पुढे तिने झी मराठीच्या सा रे ग म प लिटील चॅम्प्स या संगीताच्या स्पर्धात्मक कार्यक्रमात भाग घेतला आणि ती जगातील मराठी प्रेक्षांसमोर आली आणि छोट्या पडद्यावरून घरा घरात पोचली. दुर्दैवाने ती या स्पर्धेतून काही कारणाने अंतिम फेरीपर्यंत न पोचता लवकरच बाहेर पडली. तिचे अनेक चाहते त्या वेळेस हळहळले होते. तिने जर अंतिम फेरी गाठली असती तर ही स्पर्धा तिनेच जिंकली असती असे त्याही वेळेस प्रेक्षकांना वाटत होते.\nकेतकीने २०१२ मध्ये शाळा या मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटात मुख्य भूमिका केली. मिलिंद बोकिलांची अतिशय गाजलेली ही कादंबरी असल्याने त्यावरील हा चित्रपट ही तुफान गाजला. शाळकरी विद्यार्थ्यांच्या समस्या व त्यांच्यात त्या पौगंडावस्थेत होणारे शारीरिक व मानसिक बदल हा या चित्रपटाचा विषय. वयात एणारी मुलं आणि त्यांच्या मनात उमलणार्या नाजूक भावना अतिशय हळुवार पणे या चित्रपटात चित्रित झाल्या आहेत .\nया पाठोपाठ केतकी आरोही… गोष्ट तिघांची या चित्रपटात मृणाल कुलकर्णी व किरण करमरकर या कलाकारांसमवेत रुपेरी पडद्यावर झळकली. हा एक कौटुंबिक सामाजिक चित्रपट होता. यात केतकीने एका बाल गायिकेची भूमिका केली होती. एका कुटुंबावर आलेल्या कठीण प्रसंगात त्या कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात.\nत्यानंतरचा तानी हा चित्रपट सर्वस्वी केताकीचाच चित्रपट होता. एका निम्न वर्गातील हुशार मुलगी विपरीत परिस्थितीत ही आपले शिक्षण पूर्ण करते व कलेक्टर च्या पदावर पोहोचते, या कथानकात केतकीच्या भूमिकेला शाळकरी मुलीपासून ते कलेक्टर झालेल्या तरुणीची अशी अनेक रूप दाखवायची संधी मिळाली व तिने तिचे सोने केले.\nयानंतरचा महेश मांजरेकर यांच्या काकस्पर्ष या चित्रपटात केतकीने नायिकेच्या …प्रिया बापट हिच्या लहानपणीची भूमिका रंगवली आहे. या चित्रपटाचा काळ साधारणपणे विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा आहे त्यामुळे त्य्काल्ची वेशभूषा आणि त्याकाळचे एकूण राहणीमान दर्शवणारया या चित्रपटात इतर कलाकारांसोबत केतकी नऊ वार साडीत फारच सुंदर दिसली आहे. अभिनयाच्या दृष्टीने ही हा चित्रपट केताकीसाठी फारच महत्वपूर्ण ठरला आहे.\n२०१४ मध्ये आलेला टाईमपास केतकीचा सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. यात तिच्या सोबत आहे प्रथमेश परब हा नवोदित कलाकार. किशोरवयातील प्रेम कथा हे कथानक असलेला हा चित्रपट प्रेमात पडलेल्या किशोरवयातील मुला मुलीं विषयी सांगतो. अल्लड प्रेमाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला.\nमीना नेरुरकर लिखित अवघा रंग एकचि झाला या नाटकात केतकीने मध्यवर्ती भूमिका केली आहे. संगीत प्रधान या नाटकात प्रसाद सावकार सारख्या उत्तम गायकांबरोबर केतकीने अभिनय केला. शास्त्रीय संगीतावर आधारित अशी काही गाणी ही केतकीने या नाटकात सादर केली आहेत. ज्यांनी हे नाटक बघितले असेल ते सर्वच केतकीच्या अभिनयाची प्रशंसा करतील.\nकेतकीने अनेक चित्रपटात पार्श्व गायन हि केले आहे. तिच्या स्वतःच्या सर्व चित्रपटातील स्वतः ची गीते तिनेच गायली आहेत. या शिवाय काही हिंदी व काही मराठी चित्रपटात हि तिने आपला स्वर दिला आहे. अशी ही गुणी मुलगी उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहो हीच शुभेच्छा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://krushnarpanmastu.com/2017/01/28/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-21T21:10:10Z", "digest": "sha1:PNZ6WHBDT4WLMO2MHM7M7DU6LQLWMJGQ", "length": 24283, "nlines": 321, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "मास्तर | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nलढवय्ये सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील यांची जामिनावर सुटका...\nसंजीव जयस्वाल बदल���प्रकरणी उच्च न्यायालयाची राज्य शासनाला तंबी...\nम.टा. मधील फारच मनोरंजक बातमी… बातमीचं अंतरंग प्रथम...\nघुग्घूस येथील युवकांचा ‘धर्मराज्य पक्षात’ प्रवेश\nनोटाबंदी भयानक धक्का मोदींच्या आर्थिक सल्लागाराची पश्चातबुद्धी\nकळवा-पारसिक प्रवासी संघटना यांच्या कथा व व्यथा\n“शेतकरी-शेतमजूर-कामगारकारण आणि पर्यावरण”, हाच राजकारणाचा सर्वात महत्त्वाचा भाग…...\nअॅड. जेन काॅक्स, अॅड. संजय संघवी आणि अॅड....\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जानेवारी 28, 2017 2 प्रतिक्रिया\nडॉ. रोहिणी वळसे पाटील या संवेदनशील कवयित्री म्हणून परिचित आहेत. त्यांची ‘मास्तर’ ही कविता त्याचं थेट उदाहरण म्हणता येईल. पुणे विद्यापीठातून इंग्रजी साहित्यातील विषयावर डॉक्टरेट मिळविलेल्या डॉ. रोहिणी वळसे पाटील यांना, मराठी आणि इंग्रजी साहित्याची प्रचंड आवड आहे. त्यांचं ‘बिनभिंतींचं आयुष्य’ हा कवितासंग्रह ‘प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे’ यांच्या माध्यमातून नुकताच प्रकाशित झाला आहे. ‘मास्तर’ ही कविता त्यांच्या दुसऱ्या कवितासंग्रहातील असून, प्रकाशनाच्या वाटेवर आहे, सध्या त्याबाबतची तयारी सुरू असल्याचे, डॉ. रोहिणी वळसे पाटील यांनी ‘कृष्णार्पणमस्तु’शी बोलताना सांगितले.\nमास्तर दमला असालतुम्ही शतकामागून शतकं\nचालतचं राहिलात तुम्ही …\nतुमच्या पायातील वेदना भेगाळून\nतिचं आता खिंडार झालयं\nअन् अज्ञानात पेरीत आलात\nमास्तर दुनिया बघा कुठे चाललीयमार्क्सवाद उलटा टांगून\nआता रस्त्यावरच्या धुळीलाही घाबरत नाही. …\nबर्गर पिझ्झात आजची पोरं\nआता झेंडा हातात घेऊन\nकाय होणार मास्तर या पिढीचं \nत्याहून बरा लसणीचा ठेचा\nमास्तर, माणसं माणसांना विसरत\nहातात जेव्हापासून आलाय फोनपडतात झडतात तरी\nलवकर उठा, लवकर निजा\nमास्तर त्यांना हेही शिकवा\nमातीचेच असतात आपले पाय\nशिकवा त्यांना गुड मॉर्निंग\nमास्तर याल ना परतून\nतुमची गरज आहे, आजच्या पिढीला\nया बेफाम दुनियेला लगाम घालण्यासाठी\nमास्तर तुम्ही याल ना\nतुमचा तो काळा कोट\nआणि पांढरी टोपी घालून…..\nमास्तर was last modified: जानेवारी 28th, 2017 - कृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त\n‘चीज सॅन्डविच’ हा खाद्यप्रकार खूप आवडला\nबघा एकविसावं शतक आलं…\nनाम मिट गया है उसका भा.ज.पा के पटल से\nस्कोर काय झाला सांगा\nपावसाचं आणि धरणीचं, झालं एकदा ब्रेकअप…\nगांधी एका युगमुद्रेचे चित्र\nतुमची प्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nया मध्यमवर्गीय, ‘‘ब्लॅक फ्रायडे नव्हे…. ड्राय डे’’ मानसिकतेचं काय करायचं देविका, शक्य झाल्यास तू आम्हाला माफ कर…..\n२६ नोव्हेंबर, २००८… स्थळ: मुंबई, छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस (CST) रेल्वे स्टेशन… पुण्यातील मोठ्या भावाला ...\nलढवय्ये सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील यांची जामिनावर सुटका ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने जाहीर सत्काराचे आयोजन लोकमान्य नगर-चैतीनगरवासीयांनी केले जल्लोषात स्वागत\nठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा लज्जास्पद म्हणून ओळखला जाणारा रस्ते घोटाळा माहितीच्या ...\nसंजीव जयस्वाल बदलीप्रकरणी उच्च न्यायालयाची राज्य शासनाला तंबी चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश विक्रांत कर्णिकांच्या याचिकेवर झाली सुनावणी\nठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिकेचे वादग्रस्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीप्रकरणी, मुंबई उच्च न्यायालयाने ...\nम.टा. मधील फारच मनोरंजक बातमी… बातमीचं अंतरंग प्रथम पाहूया\nम.टा. मधील फारच मनोरंजक बातमी… बातमीचं अंतरंग प्रथम पाहूया राफेल करारामधील भारतीय सहयोगी कंपनीच्या निवडीमधील ...\nना काम ना धंदा… शिकार करायची कंदमुळे खायची… जंगलात फिरायचं… गुहेमध्ये फेरी मारायची आणि तिथेच आराम ...\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांची बातमी देणारे पत्रकार ठरले खोटारडे माहिती अधिकारातूनच उघड झाले सत्य\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (98)\nडॉ. दीपक पवार (31)\nअॅड. गिरीश राऊत (27)\nडॉ. नागेश टेकाळे (8)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nअॅड. गिरीश राऊत कंत्राटी-का��गार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०१७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : ठामपा भ्रष्टाचार विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक���षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपादनानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-21T20:04:43Z", "digest": "sha1:FCVFDKWCDAUNQDT6ARDD3FYWMODXCFYA", "length": 12438, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मायक्रो स्क्रीन्स : माझा हनिमून | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमायक्रो स्क्रीन्स : माझा हनिमून\nलग्न अरेंज्ड असो की लव्ह, ‘हनिमून’ किंवा ‘मधुचंद्र’ हा कोणत्याही जोडप्याच्या वैवाहिक प्रवासातला अतिशय रोमॅंटिक, गुलाबी टप्पा असतो, कारण ते दिवस फक्‍त आणि फक्‍त त्या दोघांचे असतात. एकमेकांना समजून घेण्याचे, एकमेकांच्या सहवासात रूजण्याचे, नात्यांच्या नव्या बंधनांना हळुवार उलगडण्याचे बिलिव्ह इट ऑर नॉट, पण स्वतःच्या हनिमूनचं स्वप्न प्रत्येकाने किमान एकदा तरी पाहिलेले असते. त्याच प्लॅनिंग, टुरिस्ट पॅकेज, भारतातले किंवा परदेशातले ठिकाण ठरवणे हे असे उद्योगही प्रत्येकाने किमान एकदा तरी नक्कीच केलेले असतात. अशावेळी मुंबईत राहिलेल्या, वाढलेल्या एखाद्या मुलीनं ‘मला माझ्या हनिमूनसाठी मुंबईला जायचंय’ असं सांगितले तर बिलिव्ह इट ऑर नॉट, पण स्वतःच्या हनिमूनचं स्वप्न प्रत्येकाने किमान एकदा तरी पाहिलेले असते. त्याच प्लॅनिंग, टुरिस्ट पॅकेज, भारतातले किंवा परदेशातले ठिकाण ठरवणे हे असे उद्योगही प्रत्येकाने किमान एकदा तरी नक्कीच केलेले असतात. अशावेळी मुंबईत राहिलेल्या, वाढलेल्या एखाद्या मुलीनं ‘मला माझ्या हनिमूनसाठी मुं���ईला जायचंय’ असं सांगितले तर काय वाटेल त्याच शहरात राहून, तिथेच हनिमून करण असनानी या दिग्दर्शकाची ‘माझा हनिमून’ ही पाच मिनिटांची गोष्ट आपल्याला हाच मुंबईतल्या मुंबईतला प्रवास उलगडून दाखवते.\nही गोष्ट आहे, ऋजुताची (मिथिला पालकर). ती वीस वर्षांची आहे आणि तिचे नुकतेच लग्न ठरलंय. खरंतर तिला हे लग्न अजिबात करायचं नाहीये, पण आई बाबा सांगताहेत, म्हणून ती या लग्नाला तयार झाली. पण फक्‍त एवढं एकचं कारण तिच्या या होकारामागे नाही. महत्त्वाचे कारण आहे ते, तिचा ‘मुंबई मधला हनिमून’. पण ही सगळी गोष्ट आपल्या समोर येते ती एका कॅमेरा रेकॉर्डिंगमधून.\nओढणीची शोधाशोध करताना, ऋजुताला कपाटात तिच्या दादाचा जुना कॅमेरा सापडतो. ती तो टेबलावर ठेवून सुरू करते, आणि त्या कॅमेरासमोर बसून स्वतःबद्दल बोलायला सुरुवात करते. तिच्या आईबाबांनी तिला कधीच कुठे बाहेर जाऊ दिलं नाही. शाळा, कॉलेजमध्ये असतानाही तिला मुंबईत राहूनही कधी मुंबई अनुभवायला मिळाली नाही. तिचा दादा याच कॅमेऱ्यात त्याच्या भटकंतीची सगळी ठिकाणं तिच्यासाठी रेकॉर्ड करून आणायचा.\nऋजुता त्यामधून मुंबई अनुभवायची. पण आता तिचा दादाही सोबत नाही. तिला मुंबई अनुभवायचीये, मुंबईत मनसोक्‍त हिंडायचंय. फक्‍त चित्रपटातून, दादाच्या कॅमेऱ्यातून पाहिलेली मुंबई तिला स्वतःच्या डोळ्यांनी न्याहाळायचीये. तिला दादरचा वडापाव खायचायं सुक्‍या चटणीसोबत, शिवाजी पार्कला बसून गप्पा मारायच्यात, जुहू बीचला जाऊन आइस गोळा खायचायं, शाहरुख खानचा “मन्नत’ बंगला बॅंडस्टॅंडवरून बघायचाय. बास.. तिच्या हनिमूनच्या कल्पना आणि स्वप्नं ही एवढीच आहेत. ती त्या कॅमेऱ्यासमोर बसून स्वतःशीच त्या स्वप्नांची उजळणी करते आणि आपणही तिच्या या स्वप्नामध्ये गुंतत जातो.\nही शॉर्ट फिल्म संपते तीही एका अनपेक्षित शेवटासोबत. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या मायानगरीत, ऋजुताला मात्र घरी स्वतःच्या खोलीत बसून, स्वतःची स्वप्नं\nस्वतःला सांगण्याचीही मुभा नाही हे सहज स्वीकारणं आपल्यालाही जमत नाही. मिथिला तिची स्वप्नं उलगडत जाते आणि आपण त्या स्वप्नांचा एक भाग होऊन जातो. छोट्या स्वप्नांमध्ये आयुष्य शोधण्याची ऋजुताची ही गोष्ट किमान एकदा अनुभवावी आहे मात्र नक्की.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nटीचकी : ‘रोड��ओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nविज्ञानविश्‍व : मंगळाचा आसरा\nप्रासंगिक : जीवघेणी पतंगबाजी \nसोक्षमोक्ष : ब्रेक्‍झिट – ब्रिटनची अब्रू पुरती गेली\nविविधा : चिं. वि. जोशी\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-21T20:15:27Z", "digest": "sha1:P35W3R74MAK5MZ6T67CERUOB2J634TZP", "length": 10760, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शब्दाचे मोल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकहे गये दास कबीर…\nशब्द बराबर धन नहीं, जो कोय जानै बोल\nहीरा तो दामों मिले, शब्दहीं मोल न तोल\nशब्दा सम ना धन ते दुसरे, जो जाणे शब्दाचे मोल\nहिरे मिळती विकत धनाने, शब्द परि ते हो अनमोल\nआपण जर खरंच द्रष्टेपणाने पाहिले तर आपल्याला असे दिसते की- या जगात काही माणसे ही पैशाने, धनाने, संपत्तीने नाही तर मनाने मोठी असतात. अशा मनाने मोठ्या असणाऱ्या लोकांच्याकडे असते ती लाख मोलाच्या शब्दांची संपत्ती. तेच त्यांच लोकांना जोडण्याच, त्यांना आपलंस करण्याचं मोठं भांडवल असतं. अशा माणसांचे विश्‍वास दर्शवणारे, धीर देणारे, आपलं कोणीतरी पाठीराखं आहे. हा दिलासा देणारे शब्दच अनेकांना लाख मोलाचा आधार देऊन जातात. केवळ शब्दाच्या आधारावरच अनेक निराधार जीव हे नवी जगण्याची उमेद घेऊन उभे राहतात. तू लढ… मी आहे, असं म्हणून पाठीवर टाकलेली थाप ही प्रचंड बळ देऊन जाते.\nशब्दांच्या अभिवचनावरच जन्मोजन्मीची अतूट नाती जोडली जातात. माणसं माणसांच्या जवळ येतात आणि एका अनामिक अशा प्रेमधाग्यात घट्ट बांधली जातात, तीसुद्धा दिल्या घेतल्या शब्दानेच. कोणी कोणी तरी दिल्या शब्दासाठी, कार्यासाठी, व्यक्‍तीसाठी, देशासाठी, मानवतेसाठी, आपलं जीवनही अर्पण करतात. त्यामुळेच असं म्हणावसं वाटत की खरोखरच शब्द ही एक संपत्ती आहे. तिचा वापर हा धनाइतकाच तोलून मोलून करायला हवा. जे मोलाचं आहे ते तेव्हढंच जपून आणि हातच राखूनच वापरायला हवं नाही का उगाच मागचा पुढचा विचार न करता शब्द संपत्ती कवडीमोलांनी वाया घालविण्यात काय अर्थ आहे उगाच मागचा पुढचा विचार न करता शब्द संपत्ती कवडीमोलांनी वाया घालविण्यात काय अर्थ आहे या दोह्यात कबीर आपल्याला शब्दाचे महत्त्व स्पष्ट करून सांगत आहेत.\nते म्हणतात- शब्दासारखे दुसरे धन नाही. त्यामुळेच प्रत्येकाने त्याचा वापर हा विचारपूर्वकच करायला हवा. ज्याला शब्दाचे मोल आहे तो प्रत्येक शब्द तोलूनमापून बोलतो. आपले साधू संत आणि सदगुरू हे पाहा. ते फार कमी बोलतात. त्यांनी उच्चारलेल्या शब्दांमागे एक अलौकिक शक्‍ती असते. कबीर असं ही सांगतात की बाबाहो एक वेळ हिरे, मोती या सारख्या किमती वस्तू या पैशाच्या तराजूत तोलून विकत घेता येतात. पण शब्द इतके अनमोल आहेत की ते असे कोठेही विकत घेता येत नाहीत. त्यांचा वापर हा संयमितच करावा लागतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nटीचकी : ‘रोडिओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nविज्ञानविश्‍व : मंगळाचा आसरा\nप्रासंगिक : जीवघेणी पतंगबाजी \nसोक्षमोक्ष : ब्रेक्‍झिट – ब्रिटनची अब्रू पुरती गेली\nविविधा : चिं. वि. जोशी\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2014/01/swami-vivekananda-shabdkavynaman.html", "date_download": "2019-01-21T21:03:27Z", "digest": "sha1:46BLXC55BIR7DBZSNE42JTQSIGKMVBLZ", "length": 9243, "nlines": 73, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "स्वामी विवेकानंदासी नमन - शब्दकाव्यपुष्पमाला", "raw_content": "\nस्वामी विवेकानंदासी नमन - शब्दकाव्यपुष्पमाला\nस्वामी विवेकानंदांच्या १५१ जयंतीनिमित्त व राष्ट्रीय युवा दिनाच्या विचारयज्ञाच्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा\nहिंदू पंचांगाप्रमाणे स्वामी विवेकानंद जयंती यावर्षी २३ जानेवारीला असेल. स्वामीजींची जयंती १९८५ पासून राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी होते आणि हा दिवस सरकारने ग्रेगोरीअन दिनमानाप्रमाणे स्वामीजींची जयंती ज्या दिवशी तो १२ जानेवारी हा निवडला आहे. त्यामुळे आपण स्वामीजींची जयन्त्ती आज साजरी करीत आहोत.\nस्वामी विवेकानंदांना समर्पित एक छोटीशी ‘शब्दकाव्यपुष्पमाला’. हे ‘स्वामी विवेकानंदासी नमन’ त्यांच्या जीवनामृताचे छोटेसे चिंतनरूपी नमन आहे.\nस्वामी विवेकानंदासी नमन - शब्दकाव्यपुष्पमाला -\nस्वार्थ निरत जगा उपदेश देण्या नि:स्वार्थ सेवेचा\nमीलन पूर्व – पश्चिमेचे घडविण्या ज्ञानयोगी जन्मला\nविवेकसागर ऋषी हा आधुनिक भारताचा\nवेचुनि कण अध्यात्माचे अद्वैत प्रसार विश्वी केला\nकारण तो तम भेदुनि उदय ज्ञानगभस्ती करण्या\nनंदनंदन कृष्ण जणू कलियुगी अवतरला\nदायक जो सकल अभीष्ट अद्वैत ज्ञानकुंभाचा\nसीतल मधुर ज्ञानप्रकाश याचा तापहीन सूर्यच हा साचा\nन जाणे जो भेदाभेद अमंगळ विश्वी पसरलेले\nमते पंथ भिन्न त्याने अद्वैती एकत्र आणिले\nनमन स्वामी विवेकानन्दासी आज पूर्ण जाहले\nस्वामी विवेकानंद ज्ञानाचा शोध घेत होते. त्यावेळी भारतात अनादी काळापासून असलेले अद्वैतज्ञान काहीसे लुप्त झाल्यासारखे झाले होते. ज्ञान कधी नष्ट होत नाही, पण काळाच्या प्रभावाने आवरण आल्यासारखे होते. त्यावेळीही तसेच होते. स्वामीजी त्या ज्ञानाचाच प्रकाश पुन्हा जगात पसरविण्यासाठी आले होते. भगवान रामकृष्ण परमहंस सद्गुरू म्हणून मिळाल्यावर स्वामीजींचा शोध संपला आणि त्यांनी ज्या कार्यासाठी जन्म झाला होता, ते पुढे पूर्ण केले. या संदर्भात वेचुनि कण – लुप्त झालेले ज्ञान मिळविण्यासाठी घेतलेला शोध हा उल्लेख वरील काव्यात आलेला आहे.\nया अनुदिनीवर उजवीकडे लोकप्रिय पोस्ट मध्ये आजही दोन वर्षानंतर जी पोस्ट सर्वाधिक वाचली जात आहे. ती स्वामी विवे��ानंदांवरच आहे - स्वामी विवेकानंद -'ज्ञानप्रकाश' , अवश्य वाचा.\nअद्वैत अध्यात्म प्रेरणास्पद भावकाव्य भावस्पंदन स्वामी विवेकानंद\nहा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/tree-for-jyotish-118103100008_1.html", "date_download": "2019-01-21T19:48:29Z", "digest": "sha1:YBOKSY4IQIPCSKENYTQZT6XAVYSY4S5J", "length": 14158, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हा चमत्कारी रोप लावा आणि घरात बरकत आणा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहा चमत्कारी रोप लावा आणि घरात बरकत आणा\nतंत्रक्रियेत वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करतात. काही वनस्पती खूपच चमत्कारी असतात. या वनस्पतींचा उपयोग करून गरीब माणूस सहज श्रीमंत बनू शकेल. तुम्हीही श्रीमंत होऊ इच्छित असाल तर खालील उपाय करा.\nतुम्हाला एखाद्या वडाच्या झाडाखाली उगवलेले कोणेत्याही जातीचे रोप दिसले तर ते रोपटी निरोगी असल्याची खात्री करा. चांगले टवटवीत दिसत असल्यास हे रोप मुळापासून काढून घ्या आणि आपल्या घराच्या अंगणात लावा. नियमितपणे या रोपाला पाणी घाला आणि पूजा करा. या रोपाची वाढ होईल त्याप्रमाणे घराला बरकत येईल. घरची आर्थिक स्थिती सुधारेल. घरात पैसा येऊ लागेल.\nपुष्य नक्षत्र: कोणत्या मुहूर्तावर काय खरेदी करावे\nजॉब इंटरव्हयूला जाताना म्हणा हा मंत्र, नक्की यश मिळेल\nग्रह नक्षत्रांचा संबंधांवर प्रभाव\nसाप्ताहिक राशीफल 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2018\nयावर अधिक वाचा :\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधि��� होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\nहे कायमचे लक्षात ठेऊया\nकेवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...\nपौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...\nसोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव\nपौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6-%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-21T20:53:49Z", "digest": "sha1:FGQ7QEMHBE5ETDYB554RZTZCAQHDAPO3", "length": 6708, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नवनाथ गाढवे यांना आदर्श लिपीक पुरस्कार जाहीर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनवनाथ गाढवे यांना आदर्श लिपीक पुरस्कार जाहीर\nखेड – कर्जत तालुक्‍यातील नवनाथ गिरजा गाढवेयांना राज्यस्तरीय आदर्शलिपीक पुरस्कार जाहीर झाल��. मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 5 सप्टेंबर 2018 रोजी शिक्षकदिनी पुणे येथे गाढवेयांना सन्मानित करण्यात येईल. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेत 1994 पासून नवनाथ गाढवेकार्यरत आहेत. विविध प्रशिक्षणे, शिबिरे, चर्चासत्रात ते सहभागी झाले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत कुळधरण ग्रामविकास संघटनेने गेल्या वर्षी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या उपस्थितीत त्यांना आदर्श लिपीक पुरस्कारानेसन्मानित केले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nनागेश्‍वरराव संबंधीत खटल्याच्या सुनावणीतून सरन्यायाधिश मुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.jetwayamenities.com/mr/", "date_download": "2019-01-21T20:38:42Z", "digest": "sha1:EXCSM632JWWQ7L4XYMTNXAEAGTX66YRK", "length": 5234, "nlines": 174, "source_domain": "www.jetwayamenities.com", "title": "हॉटेल सुविधा सेट, बांबू दात घासण्याचा ब्रश, हॉटेल सोप, हॉटेल Comb - Jetway", "raw_content": "\nबांबू दात घासण्याचा ब्रश\nशॉवर उपलब्ध आहे, टोपी\nनिरर्थक उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्टार सेट करा 037\nBottle027 मध्ये हॉटेल सौंदर्यप्रसाधन\nनिरर्थक उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच 018\nशिवणकाम उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच 001\nहॉटेल दात घासण्याचा ब्रश 017\n2001 मध्ये स्थापना, आमच्या कंपनी Yangzhou, Jiangsu प्रांत, चीन मध्ये स्थित आहे. आमची उत्पादने ह्या प्रसाधनगृह अॅक्सेसरीज, बेडरूम अॅक्सेसरीज सौंदर्यप्रसाधन अॅक्सेसरीज, इ पासून 16years विकास केल्यानंतर, आमच्या वार्षिक उलाढाल 12 दशलक्ष डॉलर्स ओलांडली आहे विविध आहेत. याशिवाय, आपल्याला सर्वोत्तम ग्राहक सेवा आणि विलक्षण उत्पादने ऑफर आम्ही व्यावसायिक उत्पादन प्रक्रिया, कच्चा माल,, पूर्ण गुणवत्ता नियंत्रण प्रणाली तस��च शक्तिशाली कारखाना क्षमता कठोर नियंत्रण प्रदान करते.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nआमच्या नवीन शाखा सेट बीजिंग मध्ये\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/04/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A6/", "date_download": "2019-01-21T20:59:36Z", "digest": "sha1:PGKETVU3X7KKAS7OQLTPLKG5B5XUKXVE", "length": 8831, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मॅगी टेस्टी असेल पण हेल्दी नाही- कोर्टाचा दणका - Majha Paper", "raw_content": "\n‘छम्मक छल्लो ‘ म्हणणे आता कायद्याने गुन्हा\nआता डोळ्यांच्या आतही दागिने घालण्याची फॅशन\nमॅगी टेस्टी असेल पण हेल्दी नाही- कोर्टाचा दणका\nJanuary 4, 2019 , 11:12 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: खाद्य सुरक्षा ब्युरो, दंड, नेस्ले इंडिया, मॅगी नुडल्स, शिसे धातू\nटेस्टी भी हेल्दी भी अशी जाहिरात करून नुडल्स बाजारात लोकप्रियतेच्या शिखरावर चढलेल्या नेस्लेच्या टू मिनिट नुडल मॅगीला सुप्रीम न्यायालयाने चांगलाच झटका दिला असून कंपनीला ६४० कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारला द्यावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नेस्ले इंडिया समोरच्या अडचणीत वाढ झाली आहे.\n२०१५ मध्ये अनेक राज्यातील मॅगीचे नमुने अन्न औषध प्रशासनाने तपासले तेव्हा त्यात शीशे या धातूचे प्रमाण धोकादायक पातळीवर असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर मॅगी वर खाद्य सुरक्षा ब्युरोने बंदी घातली होती. त्यानंतर कंपनीने उत्पादनात सुधारणा केल्याचे सांगून पुन्हा हे उत्पादन बाजारात आणले आणि नेस्लेने सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाविरोधात याचिका दाखल केली. मात्र कंपनीच्या वकिलांनी मॅगी मध्ये शीशे प्रमाण थोडे जास्त असल्याची कबुली दिली. खाद्य सुरक्षा आयोगाने यामुळे कंपनीने ६४० कोटी रु. नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.\nआहारात शिसे धातूचे प्रमाण अधिक झाल्यास त्यामुळे मूत्रपिंडे आणि नर्व्हस सिस्टीम खराब होऊ शकते. त्यामुळे मॅगीने हेल्दीभी, टेस्टी भी असा जाहिरातीत केलेला दावा खोटा ठरला आहे. यामुळे सरकारने खोटी जाहिरात करणे, खोटे लेबलिंग आणि अनुचित व्यापार पद्धत याविरोधात नुकसान भरपाई मागितली आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद क��जरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/ajit-wadekar-passes-away-in-mumbai-300741.html", "date_download": "2019-01-21T20:48:28Z", "digest": "sha1:EB2IFNLGLZNS7ZHSPTF7QSHXWNBOL2CW", "length": 2514, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं मुंबईत निधन–News18 Lokmat", "raw_content": "\nज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं मुंबईत निधन\nमाजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं बुधवारी मुंबईत रात्री निधन झालं.\nमुंबई,ता.15 ऑगस्ट : माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं बुधवारी रात्री मुंबईत निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. कॅन्सरने ते गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. परदेशात पहिली कसोटी मालिका त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होती. त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करण्यात येतंय. (सविस्तर बातमी लवकरच)\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nVIDEO : 'कुण्��ा गावाचं आलं पाखरू...' हॉस्पिटलमध्येच परिचारिकांचा तुफान डान्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/mazagon-dock-recruitment/", "date_download": "2019-01-21T20:52:35Z", "digest": "sha1:JXKTEUJEGAO72GBX3I7MGRQRT7L33U7B", "length": 19256, "nlines": 227, "source_domain": "majhinaukri.in", "title": "MDL- Mazagon Dock Recruitment 2018 - www.mazagondock.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 798 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. ट्रेड जागा\n1 कंपोजिट वेल्डर 228\n2 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 28\n3 इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर 28\n5 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 12\n8 पाईप फिटर 08\n9 प्लानर एस्टीमेटर (M) 01\n10 प्लानर एस्टीमेटर (E) 01\n11 QC इंस्पेक्टर (M) 07\n12 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर 187\n13 सेफ्टी इंस्पेक्टर 05\n14 यूटिलिटी हैंड (स्किल्ड) 06\n15 कंप्रेसर अटेंडंट 02\n19 मास्टर 1st क्लास 01\n20 मास्टर 2nd क्लास 01\n21 इंजिन ड्राईव्हर SPLक्लास 01\n22 इंजिन ड्राईव्हर 1st क्लास 01\n23 सिक���योरिटी सिपोय 01\n24 यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) 141\n25 अग्निशामक (फायर फाइटर) 31\nपद क्र.1: (i) 08 वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर)\nपद क्र.2: (i) SSC (ii) ITI (ड्राफ्ट्समन)\nपद क्र.4: (i) SSC (ii) ITI (इलेक्ट्रिशिअन)\nपद क्र.5: (i) SSC (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)\nपद क्र.9: (i) SSC/HSC (ii) 55 % गुणांसह मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.\nपद क्र.10: (i) SSC/HSC (ii) 55 % गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.\nपद क्र.11: (i) SSC (ii) 55 % गुणांसह मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.\nपद क्र.12: (i) SSC (ii) ITI (स्ट्रक्चरल फिटर/फॅब्रिकेटर)\nपद क्र.13: (i) मेकॅनिकल/ इंडस्ट्रियल/प्रोडक्शन/मरीन/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.16: (i) SSC (ii) वाहन चालक परवाना\nपद क्र.17: (i) 08 वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)\nपद क्र.18: (i) SSC/HSC (ii) 55 % गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/E &TC/इंस्ट्रुमेंटेशन/कॉम्पुटर इंजिनिअरिंग डिप्लोमा.\nपद क्र.19: (i) मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र (ii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.20: (i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र (ii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.21: (i) इंजिन ड्राईव्हर 1st क्लास प्रमाणपत्र (ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.22: (i) इंजिन ड्राईव्हर 1st क्लास प्रमाणपत्र (ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.23: (i) SSC किंवा भारतीय सैन्याच्या श्रेणी – I ने नौसेना किंवा वायुसेनातील परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि सशस्त्र सेनांमध्ये किमान 15 वर्षे सेवा.\nपद क्र.25: (i) SSC (ii) फायर फाइटिंग डिप्लोमा (iii) हेवी ड्यूटी वाहन परवाना.\nवयाची अट: 01 नोव्हेंबर 2018 रोजी 18 ते 38 वर्षे, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2018 25 डिसेंबर 2018\nPrevious (PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत शिक्षक पदांच्या 175 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(FACT) फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये अप्रेन्टिस पदांच्या 155 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महाम��डळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/peoples-agitation-water-aurangabad-114578", "date_download": "2019-01-21T20:28:05Z", "digest": "sha1:726YDPYNC5WVBCVH7MEJF3TQ7DLSS33L", "length": 12082, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "peoples agitation for water in Aurangabad औरंगाबाद: पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांचे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद: पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांचे आंदोलन\nसोमवार, 7 मे 2018\nगेल्या सहा दिवसांपासून या भागात नळाला पाणी आलेले नाही. तसेच रात्री बारानंतर पाणी दिले जाते, असा आरोप करत महिला व पुरुष पाण्याच्या टाकीवर चढले. महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या वेळी करण्यात आली.\nऔरंगाबाद : पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश सुरूच असून, सोमवारी (ता. सात) भवानीनगर वॉर्डातील महिला, पुरुषांनी क्रांती चौक वॉर्ड कार्यालयाशेजारील पाण्याच्या टाकीवर चढून जोरदार आंदोलन केले. हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, महापालिकेचे करायचे काय... अशा जोरदार घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.\nशहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक गेल्या दोन महिन्यांपासून कोलमडले आहे. दोन दिवसाआड पाणी देण्याचा दावा प्रशासन करत असले तरी प्रत्यक्षात चार-पाच दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. गुलमोहर कॉलनी, मथुरानगर येथील नागरिकांनी सिडको एन-पाच येथील पाण्याच्या टाकीवर दोन दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर सोमवारी दादा कॉलनी, दत्तनगर न्यू संजयनगर येथील नागरिकांनी सकाळीच क्रांती चौकातल्या पाण्याच्या टाकीवर धाव घेतली.\nगेल्या सहा दिवसांपासून या भागात नळाला पाणी आलेले नाही. तसेच रात्री बारानंतर पाणी दिले जाते, असा आरोप करत महिला व पुरुष पाण्याच्या टाकीवर चढले. महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली मात्र त्यांचे समाधान झाले नाही.\nतुरुंग अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nऔरंगाबाद - हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात शनिवारी (ता. १९) रात्री मृत्यू झाला....\nहार्दिक पटेल अडकणार आता 'या' बंधनात\nअहमदाबाद : गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल हे त्यांची लहानपणीची मैत्रीण किंजल पटेल सोबत 27 जानेवारी रोजी विवाहबद्ध होत आहेत, अशी माहिती...\nफेडरेशन आॅफ घरकुलचे नामकरणाविरोधात आंदोलन\nपिंपरी - महापालिकेने चिखली येथे उभारलेल्या घरकुल प्रकल्पाचे ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडेनगर’ असे नामकरण करण्याच्याविरोधात फेडरेशन ऑफ घरकुलने रविवारी (ता....\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nगांधी म्हणतात, 'भाजपने माझा आणि आईचा सन्मान केला'\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने माझा आणि माझी आई मनेका गांधी यांचा कायम सन्मान केला आहे. त्यामुळे भाजपाबद्दल माझी कोणतीच तक्रार नाही, असे भाजपचे...\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nरिफ���ड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/medical-entrance-dispute-109743", "date_download": "2019-01-21T21:24:14Z", "digest": "sha1:ZR5LVPPIOOYBBXOBA6WCOGV7GCLEUGDB", "length": 12957, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Medical Entrance Dispute वैद्यकीय प्रवेशाचा वाद कायम | eSakal", "raw_content": "\nवैद्यकीय प्रवेशाचा वाद कायम\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nमुंबई - खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाच्या वादावर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आयोजित बैठकीत तोडगा निघालेला नाही. परिणामी या महाविद्यालयांनी प्रवेश नाकारलेल्या २५० विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत संधी दिली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाचे (डीएमईआर) संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली.\nमुंबई - खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाच्या वादावर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आयोजित बैठकीत तोडगा निघालेला नाही. परिणामी या महाविद्यालयांनी प्रवेश नाकारलेल्या २५० विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत संधी दिली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाचे (डीएमईआर) संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली.\nखासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून फीच्या माध्यमातून होणारी विद्यार्थ्यांची लूट थांबविण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सर्व कोट्याच्या प्रवेशासाठी एकसमान फी आकारण्याची सूचना फी नियत्रंण समितीकडून करण्यात आली होती. राज्य सरकारच्या शुल्क नियंत्रण समितीकडून देण्यात आलेल्या समान शुल्क आकारणी निर्णयाला खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी विरोध केला.\nजादा फी आकारणीचा मुद्दा कायम\nपहिल्या फेरीतील २५० विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश मिळालेला नाही. यासंदर्भात बुधवारी राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभाग आणि खासगी वैद्यकीय कॉलेज प्रशासनाबरोबर विश���ष बैठक गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालयात घेण्यात आली होती. दोन्ही बैठकींत खासगी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून जादा फी आकारणीचा मुद्दा कायम राहिल्याने चर्चा फिस्कटली. खासगी महाविद्यालयांनी नाकारलेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या प्रवेश फेरीमध्ये संधी देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी स्पष्ट केले.\nआगरकरांचे म्हणणे आज टिळकांनाही पटलं असतं- राज\nमुंबई- आज जर लोकमान्य टिळक असते तर ते गोपाळ गणेश आगरकरांना म्हणाले असते, की आजची परिस्थिती पाहता मला तुमचंच म्हणणं पटतंय; प्रथम समाज सुधारणा हव्यात...\n'श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरीब' होतोय\nनवी दिल्ली: गेल्या वर्षभरात देशभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत दरदिवशी तब्बल 2200 कोटींची भर पडली आहे. विशेष म्हणजे फक्त 10 टक्के श्रीमंतांकडे देशातील...\nसख्ख्या तीन बहिणी बनल्या पोलिस\nशेलुबाजार - समाजात मुलापेक्षा मुलगी बरी, असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात मुलाचाच हट्ट धरला जातो. हे वास्तव नाकारता येत नाही. असे असतानाही तऱ्हाळा...\nमहाविद्यालये बेरोजगार निर्मितीचे कारखाने - तावडे\nपुणे/गोखलेनगर - ‘‘देशाला कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता असताना आपण पारंपरिक शिक्षणव्यवस्थेत अडकून पडलो आहोत. पदवी व पदव्युत्तर या प्रस्थापित व्यवस्थेमुळे...\nदिव्यांग असूनही केली परिस्थितीवर मात\nपुणे - पोलिओमुळे पाचव्या वर्षीच दोन्ही पायांना आयुष्यभराचे अपंगत्व आले. यामुळे शिक्षणासाठी अडचणी यायला लागल्या. प्रत्येक पावलावर समाजातील...\nहार्दिक पटेल अडकणार आता 'या' बंधनात\nअहमदाबाद : गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल हे त्यांची लहानपणीची मैत्रीण किंजल पटेल सोबत 27 जानेवारी रोजी विवाहबद्ध होत आहेत, अशी माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/article-on-intellectual-property-rights-1125320/", "date_download": "2019-01-21T20:18:56Z", "digest": "sha1:HE7ECWDQNPFFDHMFPFMELZUO6WL5AJDN", "length": 28002, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कथा अकलेच्या कायद्याची असून अडचण नसून खोळंबा.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nकथा अकलेच्या कायद्याची »\nकथा अकलेच्या कायद्याची असून अडचण नसून खोळंबा..\nकथा अकलेच्या कायद्याची असून अडचण नसून खोळंबा..\nपेटंट्सच्या अर्थकारणाबद्दल बोलायला लागलं, की हमखास हत्ती आणि तीन आंधळ्यांची गोष्ट आठवते. पेटंट्स एकाच वेळी अत्यावश्यक वाटतात\nपेटंट्सच्या अर्थकारणाबद्दल बोलायला लागलं, की हमखास हत्ती आणि तीन आंधळ्यांची गोष्ट आठवते. पेटंट्स एकाच वेळी अत्यावश्यक वाटतात.. अतिशय प्रोत्साहित करणारी वाटतात आणि ती घाबरवतातही.\nअत्यावश्यक; कारण त्याशिवाय नवनवे शोध लागत नाहीत.. प्रोत्साहित करणारी; कारण त्यामुळे छोटय़ा संशोधकाचा रंकाचा राव बनू शकतो आणि ती घाबरवतात याचे कारण, त्यांनी जीवनावश्यक वस्तूही प्रचंड महाग होतात. पेटंट हा एक ‘नेसेसरी एव्हिल’.. ‘उपयुक्त सतान’ वाटू लागतो..\n‘‘मॅडम, मला एक फारच सुंदर कल्पना सुचलीय आणि त्यावर मी लवकरच पुस्तक लिहिणार आहे. या कल्पनेवर पेटंट घेता येईल का’’ (नाहीऽऽ) ‘‘माझ्या एका उत्पादनाला मी एक फारच भन्नाट नाव दिलंय त्यावर मला पेटंट घ्यायचंय, मला मदत कराल का’’ (नाहीऽऽ) ‘‘माझ्या एका उत्पादनाला मी एक फारच भन्नाट नाव दिलंय त्यावर मला पेटंट घ्यायचंय, मला मदत कराल का’’ (तुम्हाला कुणीही मदत करू शकत नाहीऽऽ) ‘‘माझ्या कंपनीत बनवल्या जाणाऱ्या टोमॅटो केचअपसाठी मी एक टोमॅटोच्या आकाराची बाटली बनवली आहे, तिचं पेटंट रजिस्टर करायचंय.’’ (हे पेटंट कधीही मिळणार नाहीऽऽ) ही लेखमाला वाचून मला आलेल्या ई-मेल्सचे हे काही नमुने आहेत आणि कंसात आहेत ती मी त्यांना दिलेली उत्तरं\nसाहित्यातील कलाकृतींवर मिळेल कॉपीराइट (तोही कल्पनेवर नव्हे.. प्रत्यक्ष पुस्तकावर मिळेल.), उत्पादनांच्या नावावर, लोगोवर मिळतो ट्रेडमार्क. ट्रेडमार्कने वस्तू आपण ज्या नावाने विकणार आहोत ते फ��्त संरक्षित होते, वस्तू कशी बनवली ते नव्हे. तुमच्या उत्पादनाच्या सौंदर्यविषयक अंगाला (केचअपच्या बाटलीला) मिळेल इंडस्ट्रियल डिझाइन; पण कोणत्याही बौद्धिक संपदेला ‘पेटंट’ म्हणायची आपल्याला सवयच लागली आहे. पण मग पेटंट नक्की मिळते कशावर पेटंट आणि इतर बौद्धिक संपदांमध्ये फरक काय\nकुठल्याही गोष्टीवर पेटंट मिळण्यासाठी एक तर ते उत्पादन असले पाहिजे नाही तर उत्पादन बनविण्याची प्रक्रिया असली पाहिजे आणि हे उत्पादन किंवा प्रक्रिया नवी असावी, तिच्यातील नावीन्य हे अगदी उघड किंवा कुणालाही सहज सुचेल असे नसावे आणि त्याला औद्योगिक स्तरावर उपयुक्तता असावी या तीन पेटंट मिळण्यासाठीच्या अटी आहेत. याबद्दल आपण विस्ताराने पाहूच.\nपण मुळात हे समजून घेतले पाहिजे की, पेटंट हा एक करार आहे.. संशोधक आणि सरकार या दोघांमधला. असा करार करण्यात या दोन्ही बाजूंचा फायदा काय तर संशोधकाला मिळते मक्तेदारी. एकदा पेटंट मिळाले की संशोधक आपले संशोधन इतरांना आपल्या परवानगीशिवाय वापरण्यापासून रोखू शकतो. आणि सरकारला काय मिळते तर संशोधकाला मिळते मक्तेदारी. एकदा पेटंट मिळाले की संशोधक आपले संशोधन इतरांना आपल्या परवानगीशिवाय वापरण्यापासून रोखू शकतो. आणि सरकारला काय मिळते एक तर वेगवेगळ्या तंत्रज्ञानांवर सतत संशोधन चालू राहते.. आणि ते चालू राहणे हे सामान्य जनतेसाठी गरजेचे असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मिळते ती म्हणजे संशोधनाची संपूर्ण माहिती. पेटंट मिळण्यासाठी संशोधकाला आपल्या संशोधनाची इत्थंभूत माहिती पेटंटच्या मसुद्यात लिहावी लागते.. त्यातील काहीही दडवून चालत नाही. ही माहिती मिळाल्याने काय होते एक तर वेगवेगळ्या तंत्रज्ञानांवर सतत संशोधन चालू राहते.. आणि ते चालू राहणे हे सामान्य जनतेसाठी गरजेचे असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मिळते ती म्हणजे संशोधनाची संपूर्ण माहिती. पेटंट मिळण्यासाठी संशोधकाला आपल्या संशोधनाची इत्थंभूत माहिती पेटंटच्या मसुद्यात लिहावी लागते.. त्यातील काहीही दडवून चालत नाही. ही माहिती मिळाल्याने काय होते पेटंटचे आयुष्य असते २० वर्षांचे. हे आयुष्य संपले की त्याच्या मालकाची मक्तेदारी संपुष्टात येते.. मग हे उत्पादन किंवा प्रक्रिया संशोधकाने पेटंटमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे कुणीही बनवू शकतो आणि त्यासाठी त्या संशोधनाची सर्व माहिती संशोधकाने आधीच दिलेली असते.\nसमजा, मी एक शैक्षणिक संशोधक आहे आणि माझ्या प्रयोगशाळेत माझ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने मी काही शोध लावले आहेत. यातील एक संशोधन हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि मोठय़ा प्रमाणावर त्याचे उत्पादन केले तर ते आम जनतेच्या अतिशय फायद्याचे ठरणार आहे; पण ते करण्यासाठी माझ्याकडे ना काही भांडवल आहे.. ना कारखाना.. मग मी काय करीन एखाद्या भांडवल असलेल्या, कारखाना असलेल्या उद्योजकाला गाठीन.. त्याला माझ्या संशोधनाबद्दल सांगीन.. आणि त्याला जर त्याचे महत्त्व पटले तर तो त्याचे उत्पादन करायला तयार होईल आणि त्याबदल्यात मला भरमसाट पसे देईल; पण माझ्या संशोधनाचे महत्त्व त्या उद्योजकाला पटवून देण्यासाठी मला ते काय आहे हे त्याला आधी नीट सांगावे लागेल आणि ते सांगून झाल्यावर जर उद्योजकाला ते आवडले नाही, असे त्याने मला सांगितले.. मग मी ठीक आहे म्हणून गप्प बसले.. आणि नंतर त्या उद्योजकाने ते माझ्या नकळत बनवायला सुरुवात केली तर एखाद्या भांडवल असलेल्या, कारखाना असलेल्या उद्योजकाला गाठीन.. त्याला माझ्या संशोधनाबद्दल सांगीन.. आणि त्याला जर त्याचे महत्त्व पटले तर तो त्याचे उत्पादन करायला तयार होईल आणि त्याबदल्यात मला भरमसाट पसे देईल; पण माझ्या संशोधनाचे महत्त्व त्या उद्योजकाला पटवून देण्यासाठी मला ते काय आहे हे त्याला आधी नीट सांगावे लागेल आणि ते सांगून झाल्यावर जर उद्योजकाला ते आवडले नाही, असे त्याने मला सांगितले.. मग मी ठीक आहे म्हणून गप्प बसले.. आणि नंतर त्या उद्योजकाने ते माझ्या नकळत बनवायला सुरुवात केली तर म्हणजे ते उत्पादन बनविले जाण्यासाठी मला ते सांगणे आवश्यक आहे.. आणि मी ते सांगितले रे सांगितले की ते चोरीला जाईल याची मला भीती वाटायला लागणार आहे. थोडक्यात काय.. तर सांगायचे आहे आणि तरी लपवूनही ठेवायचे आहे असा गोंधळ संशोधकाच्या मनात. न सांगितले तर ते व्यापारी तत्त्वावर बनवले जाणार नाही.. आणि सांगितले तर ते चोरीला जायची भीती आहे. ज्ञान किंवा संशोधन हे उघड करण्यातील हा विरोधाभास आहे.. संशोधकाची द्विधा मन:स्थिती आहे. अ‍ॅरो नावाच्या अर्थतज्ज्ञाने याला म्हटले आहे ‘माहिती देण्यातील विरोधाभास’ किंवा अ११६’२ कल्लऋ१ें३्रल्ल ढं१ं७ि.\nमग ही द्विधा मन:स्थिती संपविण्यासाठी काय करता येईल कारण हे संशोधन उघडकीला येणे सामान्य जनतेच्या हिताचे आहे, म्हणजे अर्थात सरकारला ते हवे आहे. मग काय करायचे कारण हे संशोधन उघडकीला येणे सामान्य जनतेच्या हिताचे आहे, म्हणजे अर्थात सरकारला ते हवे आहे. मग काय करायचे तर अशा वेळी सरकारने संशोधकाला एक संरक्षण देऊ करायचे ते म्हणजे हे पेटंट. संशोधकाने एकदा का हे पेटंट घेतले, की मग त्याची ही द्विधा मन:स्थिती संपेल. कारण कुणी जर ते चोरले तर त्यावर आता त्याच्याकडे कायदेशीर उपाय असेल आणि आधी सांगितल्याप्रमाणे सरकारचाही फायदा होईलच.. तो म्हणजे संशोधन चालू राहील आणि ते सर्वाना माहिती होईल.\nपेटंटमुळे संशोधकाला तीन गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.. (१) संशोधन करण्यासाठीचे प्रोत्साहन (इन्सेन्टिव्ह टु इन्व्हेन्ट): कारण पेटंटमुळे मक्तेदारी मिळते आणि त्यामुळे संशोधनावर घालवलेला वेळ, खर्च केलेले पसे, केलेले कष्ट या सगळ्याचा मोबदला मिळतो. संशोधन करणे अतिशय महाग आणि वेळखाऊच असल्याने हे प्रोत्साहन मिळणे अतिशय जरुरी असते. (२) संशोधनाचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करण्यासाठीचे प्रोत्साहन (इन्सेन्टिव्ह टु इनोव्हेट): कारण आपले संशोधन घेऊन तो निर्धास्तपणे उद्योजकाकडे जाऊ शकतो आणि ते चोरीला जाण्याची भीती उरलेली नसते आणि (३) संशोधन उघड करण्यासाठीचे प्रोत्साहन (इन्सेन्टिव्ह टु डिस्क्लोज): कारण संशोधन पूर्णपणे प्रकट करणे ही पेटंट मिळवण्यासाठीची अटच असते.\nपेटंट दिल्यामुळे सतत संशोधन चालू राहते, हे समाजाच्या हिताचे असते आणि त्याबरोबरच संशोधकालाही भरपूर आíथक फायदा मिळतो. हे झाले पेटंटचे फायदे; पण त्याबरोबरच येतात ते भरपूर तोटेही. पेटंटमुळे मक्तेदारी निर्माण होते.. मक्तेदारी आली की बाजारपेठेतील स्पर्धाच संपते आणि स्पर्धा संपली की किमती भरमसाट वाढतात आणि त्यामुळे समाजातला एक मोठा वर्ग ती वस्तू विकत घेण्याला मुकतो. म्हणजे समजा, एक अतिशय उत्तम टीव्ही बाजारपेठेत आलाय.. पण त्याची किंमत दीड लाख रुपये आहे. ज्यांच्यासाठी पसा हा विचार करण्याचा विषयच नसेल असा वर्ग वाट्टेल ती किंमत घेऊन तो विकत घेईल. दुसऱ्या एका वर्गासाठी ही किंमत खिशाला जरा गरमच.. पण तरी तो टीव्ही विकत घेईल; पण एक भला मोठा वर्ग असा असेल ज्याला टीव्ही घ्यायची इच्छा खूप होती.. पण किंमत चाळीस हजार रुपयांनी कमी असती तर त्यांनी तो घेतला असता.. आणि म्हणून असा एक मोठ्ठा वर्ग हा टीव्ही घेत नाही.. किंवा हा टीव्ही घेण्यापासून मुकतो. (अर्थशास्त्रीय भाषेत अशा मुकणाऱ्या वर्गाला म्हणतात ‘डेड वेट लॉस’) आता इथे असे वाटू शकेल की, मुकला तर मुकला.. दीड लाखाचा टीव्ही नाही बघितला तर काय बिघडेल बरोबर, काहीही बिघडणार नाही- कारण टीव्ही ही एक ऐषारामाची वस्तू आहे; पण आता कल्पना करा की, टीव्हीच्या जागी एक कर्करोगावरचे अतिशय उपयोगी, गुणकारी औषध आहे, पण औषधावर पेटंट असल्याने महिन्याचा औषधोपचारचा खर्च आहे दीड लाख रुपये.. ज्यांना परवडते ते घेतील.. पण ज्यांना परवडत नसेल ते बरोबर, काहीही बिघडणार नाही- कारण टीव्ही ही एक ऐषारामाची वस्तू आहे; पण आता कल्पना करा की, टीव्हीच्या जागी एक कर्करोगावरचे अतिशय उपयोगी, गुणकारी औषध आहे, पण औषधावर पेटंट असल्याने महिन्याचा औषधोपचारचा खर्च आहे दीड लाख रुपये.. ज्यांना परवडते ते घेतील.. पण ज्यांना परवडत नसेल ते.. त्यांना जीव गमावू द्यायचा का.. त्यांना जीव गमावू द्यायचा का औषध बाजारात असूनही, केवळ पेटंटपायी निर्माण झालेल्या मक्तेदारीमुळे ते महाग आहे, म्हणून लोक मरू द्यायचे औषध बाजारात असूनही, केवळ पेटंटपायी निर्माण झालेल्या मक्तेदारीमुळे ते महाग आहे, म्हणून लोक मरू द्यायचे आणि मग देश जितका गरीब तितके दरडोई उत्पन्न कमी.. म्हणून हे असलं औषध न परवडणारे लोक अधिक.. आणि म्हणून मरणारे लोकही अधिक. हाच पेटंटमुळे निर्माण होणाऱ्या मक्तेदारीचा तोटा आहे. पण मग म्हणून औषधावर पेटंट्स द्यायची नाहीत का आणि मग देश जितका गरीब तितके दरडोई उत्पन्न कमी.. म्हणून हे असलं औषध न परवडणारे लोक अधिक.. आणि म्हणून मरणारे लोकही अधिक. हाच पेटंटमुळे निर्माण होणाऱ्या मक्तेदारीचा तोटा आहे. पण मग म्हणून औषधावर पेटंट्स द्यायची नाहीत का तसं केलं तर औषधांवर कुणी संशोधनच करणार नाही आणि मग नवनवी औषधे बाजारातच येणार नाहीत आणि मग तरीही रुग्ण मरायचे ते मरतीलच..\nथोडक्यात म्हणजे पेटंट ही असून अडचण आणि नसून खोळंबा अशी एक मक्तेदारी आहे. ते दिले तर संशोधनाला चालना मिळणार, प्रगती वाढणार, पण वस्तूंच्या किमतीही वाढणार आणि बुडत्या समाजाचा पाय अधिकच खोलात जाणार.. आणि न दिली तर प्रगती खुंटणार. म्हणूनच हा कमालीचे तारतम्य बाळगण्याचा विषय आहे. अगदी ‘३ ुी १ ल्ल३ ३ ुी’ एवढाच गंभीर यक्षप्रश्न आहे हा\n६ लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्य���तील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा उपचारास नकार; महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म\n‘नोटाच मोजल्या नाहीत, मग ३ लाख कोटी मिळाल्याचा दावा पंतप्रधान कसा करतात’\nMarathi Actor Vijay Chavan : विजय चव्हाण यांची ही इच्छा अपूर्णच राहिली\nसुनील गावस्कर यांना ‘मास्टर ब्लास्टर’कडून मराठमोळ्या शुभेच्छा\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/former-chief-minister-narayan-rane/", "date_download": "2019-01-21T20:23:02Z", "digest": "sha1:ULR6GWNOCCF5ASY53WAXWU6TRNJ26W56", "length": 10053, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राणेंच्या भाजपप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराणेंच्या भाजपप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थकांनी राणेंच्या भाजप प्रवेशाला पाठिंबा व्यक्त केला आहे. राणे समर्थकांना भाजपमध्ये कोणते स्थान मिळेल, हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. मात्र राणे भाजपमध्ये गेल्यानंतर ��र्षानुवर्षे काँग्रेसचे काम करणार्‍या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी मिळण्याची शक्यता आहे.\nराणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे समर्थक काँग्रेसमध्ये दाखल झाले. जिल्ह्याची काँग्रेस राणेंच्या इशार्‍यावर चालू लागली. काँग्रेसच्या काही जुन्या लोकांनीही राणेंचे नेतृत्व स्वीकारले. मात्र काही जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून नव्या कार्यकर्त्यांना पदे दिली गेली. त्यातून जुना-नवा वादही निर्माण झाला. अनेक जुन्या आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना तत्कालीन खासदार नीलेश राणे यांच्याकडून मानहानीकारक वागणूकही मिळाली. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांनी संघटनेपासून बाजूला राहण्याचा निर्णय घेतला.\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून…\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nदरम्यान, काँग्रेसमध्ये राणेंचे महत्त्व वाढू नये यासाठी प्रयत्न सुरू झाले. तत्कालीन जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांना प्रदेश कार्यकारिणीवर घेण्यात आले. त्यानंतर चिपळूणचे राणे समर्थक मंगेश शिंदे यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले होते. ते माजी खासदार नीलेश राणेंनी सुचविले म्हणून शिंदेंच्या नावावर प्रदेश कार्यकारिणीकडून फुली मारण्यात आली. राज्य पातळीवरही राणेंचे महत्त्व कमी होऊ लागले.\nत्यानंतर आता श्री. राणे काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांचे समर्थक कार्यकर्ते पुन्हा काँग्रेसची सूत्रे हाती घेण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाप्रभारी म्हणून विश्‍वनाथ पाटील यांची नेमणूक करून तसा संदेशच देण्यात आला आहे. राणे यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाल्याचे वृत्त आल्यानंतर त्यांच्या प्रवेशानंतर नेमके काय काय घडेल काँग्रेसमध्ये कोण राहील सध्याच्या काँग्रेसमधील कोण कोण त्यांच्यासोबत जातील अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या आशा मात्र पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nस���ा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार\nशिर्डी लोकसभेसाठी कॉंग्रेस करू शकते या तरुण चेहऱ्याचा विचार \n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nकोल्हापूर : अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेला राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्ष पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत…\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\n‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/once-again-the-lamp-of-the-high-court-lamp/", "date_download": "2019-01-21T20:23:16Z", "digest": "sha1:PKSX54IBUDFCOCOKNI7KWQWD2ZHDYLUG", "length": 10632, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुन्हा एकदा हायकोर्टाचा दीपक मानकरांना दणका !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुन्हा एकदा हायकोर्टाचा दीपक मानकरांना दणका \nमुंबई : पुण्यातील कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील तिसऱ्या खंडपीठाने मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला.न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी बुधवारी या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. यापूर्वी देखील मानकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.\nमानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला झाल्यापासून मानकर गायब आहेत. पुणे पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येतोय. काल पुण्यातील दोन्हीही घरी तो पोलिसांना ते भेटले नाहीत.\nमानकर यांच्या राजकीय कारकिर्दीला हा मोठा धक्का मानला जात आहे. मानकर यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने दीपक मानकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.\nनेमकं काय आहे प्रकरण \nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा…\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे…\nजितेंद्र जगताप यांच्या ताब्यात रास्ता पेठेत समर्थ पोलिस ठाण्यासमोर असलेली 481 रास्ता पेठ येथील जमीन आहे. या जमीनीबाबत दिपक मानकर व त्यांचे व्यावसायिक भागीदार सुधीर कर्नाटकी यांच्या ताब्यात असलेल्या व देखभाल करत असलेल्या या जमीनीबाबत मागील दहा ते बारा वर्षांपासून व्यवहार सुरु आहेत. दरम्यान या जमिनीचा ताबा मिळावा म्हणून जगताप यांच्यासोबत मानकर व कर्नाटकी यांच्यात दोन तीन वेळा बैठक झाली. त्यांना ही जागा ताब्यात देण्यासाठी व कोऱ्या कागदावर सह्या करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. मात्र या जमीनीच्या देखभालीसंदर्भात आजपर्यंत केलेल्या मेहनतीचा व देखभालीचा योग्य मोबदला दिल्यास आपण या कागदपत्रांवर सह्या करू असे जगताप यांनी सांगितले होते.\nत्यानंतर शुक्रवारी जगताप यांनी जयेश जगताप यांना या बैठकांतील सर्व हकिकत सांगितली. तसेच या जागेचा ताबा तू भविष्यात दिला नाही तर कागदांवर सह्या करून कसा ताबा घ्यायचा आहे हे मला माहित आहे. यात माझा लौकीक आहे. तू घरी जाऊन विचार कर असे धमकावले. त्यानंतर शनिवारी सकाळी जगताप नेहमीप्रमाणे त्यांच्या रास्ता पेठेतील या जागेवर गेल्यावर तेथे विनोद भोळे व इतर सहा ते सात जण तेथे आले. त्यांच्यात तेथे बोलणे झाले. त्यामुळे ते घाबरलेल्या स्थितीत बाहेर आले. काही कामानिमित्त ते तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी घोरपडी येथे आत्महत्या केली. त्यांच्यासोबत गेलेल्या रिक्षाचालकाजवळ त्यांनी लखोटा दिला होता. तो पाहिला त्यावेळी त्यात दिपक मानकर व सुधीर कर्नाटकी व फोटीतील व्यक्तींमुळे मी आत्महत्या करत असल्याचे त्यात लिहिले होते. असे फिर्यादीत म्हटले आहे.\nफडणवीस, कृषिमंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल करणार का\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nभाजप जेथून सांगेल तेथून लढणार : सुभाष देशमुख\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nटीम महा���ाष्ट्र देशा -(प्रवीण डोके) आगामी लोकसभेला माढा मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते…\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली : सुभाष देशमुख\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/udayanraje-criticises-ramaraje-nimbalkar/", "date_download": "2019-01-21T20:58:37Z", "digest": "sha1:IXRXQKCHZTFANRKR6MU7UVNNQCKLIIH2", "length": 7162, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फलटणकरांच्या बांडगुळपणामुळे नको त्यांचं फावलंय : खा. उदयनराजे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nफलटणकरांच्या बांडगुळपणामुळे नको त्यांचं फावलंय : खा. उदयनराजे\nटीम महाराष्ट्र देशा: फलटणकरांच्या बांडगुळपणामुळे नको त्यांचं फावलंय, असा टोला रामराजे निंबाळकर यांना खा. उदयनराजे भोसले यांनी फलटण येथे बोलताना लगावला. फलटण मधल्या एका माणसामुळेच जिल्ह्याला कीड लागली असून तो माणूस माझं नाव घेत असेल तर त्याचं चॅलेंज मी स्वीकारत आहे असल्याचं देखील उदयनराजे यांनी जाहीर केलं आहे.\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका –…\nनेमकं काय म्हणाले उदयनराजे \nखा. उदयनराजे म्हणाले, देशात लोकशाही आहे त्यामुळे खासदारकीसाठी कोणीही उभा राहू शकतो. जनतेने संधी दिल्यास कोणीही आमदार, खासदार होऊ शकतो, पण टिकाटिप्पणी करताना प्रत्येकाने आत्मपरिक्षण केले पाहिजे. जिल्ह्यात माझ्यावर बिनबुडाचे आरोप होत असतील तर ते मी सहन करून घेणार नाही. आतापर्यंत मी सहन करत आलो आहे, पण सहनशक्तीलाही मर्यादा आहेत. लबाडी मी केली नाही, सडेतोड उत्तर द्यायला मी तयार आहे. समोरासमोर कुठेही, केव्हाही, कोणत्याही व्यासपीठावर बोलवा, माझी तयारी आहे. पण फलटणकरांनी बांडगुळपणा सोडला पाहिजे. फलटणकरांनी हाक द्यावी, कोणताही ��्रश्न हाताळायला मी तयार आहे, पण मला साथ द्यायला हवी. फलटणला गतवैभव प्राप्त करुन देऊ शकतो.\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध\nसोलापूर : ग्रामीण भागाचा विकास झाला तरच या राष्ट्राची प्रगती होणार आहे, हा राष्ट्र वैभवशाली बनणार आहे. त्यासाठी…\n‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही…\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rush-last-ritual-m-karunanidhi-136382", "date_download": "2019-01-21T20:48:09Z", "digest": "sha1:RBSQNEODPAFL6G6BQIEVRRG77SAIOO4U", "length": 14501, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "rush for the last ritual of M Karunanidhi करूणानिधींच्या अंत्यदर्शनाला गर्दी; दिग्गजांची उपस्थिती | eSakal", "raw_content": "\nकरूणानिधींच्या अंत्यदर्शनाला गर्दी; दिग्गजांची उपस्थिती\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच चेन्नईत दाखल झाले असून, ते थोड्याच वेळात पार्थिवाचे दर्शन घेतील. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे ही अंतिम दर्शनासाठी चेन्नईत येतील. नुकतेच राजकारणात उतरलेले अभिनेते कमल हसन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी, तमिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित, केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी, अभिनेते रजनीकांत अशा दिग्गज नेत्यांनी राजाजी हॉल येथे करूणानिधींनी श्रद्धांजली अर्पित केली.\nचेन्नई : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी (वय 94) यांचे काल (ता. 7) संध्याकाळी चेन्नईतील कावेरी रूग्णालयात निधन झाले. त्यानंतर आज (ता. 8) करूणानिधींच्या अंतिम दर्शनासाठी चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. कार्यकर्ते, राजकारणी व सामान्य जनतेला येथे अंतिम दर्शन घेता येईल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच चेन्नईत दाखल झाले असून, ते थोड्याच वेळात पार्थिवाचे दर्शन घेतील. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे ही अंतिम दर्शनासाठी चेन्नईत येतील. नुकतेच राजकारणात उतरलेले अभिनेते कमल हसन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी, तमिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित, केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी, अभिनेते रजनीकांत अशा दिग्गज नेत्यांनी राजाजी हॉल येथे करूणानिधींनी श्रद्धांजली अर्पित केली.\nनिधनानंतर काल (ता. 7) संध्याकाळी त्यांच्या गोपालपूरम येथील निवासस्थानी आणण्यात आले. तिथून त्यांचे पार्थिव त्यांची मुलगी व डीएमकेच्या नेत्या कनिमोळी यांच्या सीआयटी कॉलनीतील निवासस्थानी नेण्यात आले. आज (ता. 8) पहाटे चार वाजता करूणानिधी यांचे पार्थिव चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. राजाजी हॉल येथे करूणानिधींचे समर्थक, कार्यकर्ते यांच्या रांगा लागल्या असून शोकाकूल वातावरणात त्यांना निरोप देण्यात येईल.\nकरूणानिधींनी पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले. करूणानिधी हे कला, संगीत, गायन, लेखन असे गुणसंपन्न व्यक्तिमत्त्व होते. तमिळनाडूच्या राजकारणात त्यांचा मोलाचा वाटा होता. मरीना बीचवरील जागेत अंत्यसंस्काराच्या मुद्यावरून मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे.\nदिल्लीसह सर्व राज्यातील राजधानीतील राष्ट्रध्वज हा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे, तसेच देशभरात राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने आज एक दिवसाची सुट्टी दिली आहे. तर तमिळनाडूमध्ये सात दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.\nडिफेन्स कॉरिडॉरचे तमिळनाडूत उद्‌घाटन\nतिरुचिरापल्ली : संरक्षणमंत्री निर्मला सीताराम यांनी आज तमिळनाडू डिफेन्स इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचे उद्‌घाटन केले. स्वदेशी बनावटीची संरक्षण सामग्री...\nपुणे विद्यापीठाला जगात पहिल्या शंभरीत स्थान\nपुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर केलेल्या ‘इमर्जिंग इकॉनॉमिक्‍स युनिव्हर्सिटी रॅंकिंग’मध्ये जागतिक स्तरावर सावित्रीबाई फुले पुणे...\nलोहगाव विमानतळाचा जगात पाचवा क्रमांक\nपुणे - लोहगाव विमानतळावरून जगभरात भरारी मारणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या नऊ महिन्यांच्या तुलनेत यंदा सुमारे १४ टक्‍...\nपुणे : मुंबईकरांना प्रत्येक पंधरा मिनिटाला हवामानात झालेले बदल मोबाईलवर मिळणार आहेत. त्यासाठी हवामान विभागाने \"वेदर लाइव्ह' हे ऍप विकसित केले...\n'या' आहेत काँग्रेसच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी\nनवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी म्हणून अप्सरा रेड्डी यांची मंगळवारी (ता. 8) नियुक्ती करण्यात आली आहे. एका...\n‘फायजर’ने औरंगाबादेतून गाशा गुंडाळला\nऔरंगाबाद - औषधनिर्माण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या फायजरने चेन्नई, औरंगाबादेतून आपला गाशा गुंडळण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही शहरांतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-dodamarg-taluka-tree-cutting-issue-113769", "date_download": "2019-01-21T20:23:39Z", "digest": "sha1:7G5EFMWOFTRZHU6GZLCBUY4P2BYVZR6P", "length": 16212, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Dodamarg Taluka tree cutting issue दोडामार्ग तालुक्यातील 52 गावात वृक्षतोडीस वनविभागाचा हिरवा कंदील | eSakal", "raw_content": "\nदोडामार्ग तालुक्यातील 52 गावात वृक्षतोडीस वनविभागाचा हिरवा कंदील\nगुरुवार, 3 मे 2018\nसावंतवाडी - याचिकेतून वगळण्यात आलेल्या सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील 52 गावामध्ये वृक्षतोड करण्यास आज येथे वनविभागाने हिरवा कंदील दिला आहे, याबाबत सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी लेखी आश्‍वासन दिले.\nसावंतवाडी - याचिकेतून वगळण्यात आलेल्या सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील 52 गावामध्ये वृक्षतोड करण्यास आज येथे वनविभागाने हिरवा कंदील दिला आहे, याबाबत सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी लेखी आश्‍वासन दिले.\nवृक्ष तोडीला परवागनी देण्यात यावी आणि आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी आज येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर दोन्ही तालुक्यातील व्यावसायिक व शेतकर्‍यांनी माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. यावेळी जोपर्यत आपल्या मागण्या पुर्ण होणार नाहीत, तोपर्यत आपण माघार घेणार नाही असा इशारा दिला.\nतपासणीच्या नावाखाली अधिकारी त्रास देत आहेत, परवान्यासाठी व्यावसायिक आणि शेतकर्‍यांची पिळवणूक केली जात आहे. वेळेत काम पूर्ण करुन दिले जात नाही. तपासणीच्या नावाखाली चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावला जातो ही चुकीची प्रकीया राबविणे बंद करण्यात यावी तसेच व्यावसायिकांसह शेतकर्‍यांना सहकार्य करावे उगाच कायद्याचा बाऊ करण्यात येवू नये, अशा विविध मागण्या करण्यात आल्या\nत्याच बरोबर तालुक्याच्या ठिकाणी काम करणार्‍या वनमजुरांना बदलण्यात यावे. सहहिस्सेदारांच्या संम्मतीशिवाय परवानगी मिळत नाही. त्यामुळे हमीपत्रावर नुकसान भरपाई देण्यात यावी, गाडी तपासल्यानंतर खासगी किंवा सरकारी जंगलातील माल आहे. याची चौकशी झाल्यानंतर वाहतूक करण्यात येणारी गाडी सोडुन द्यावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या\nश्री चव्हाण यांनी उपस्थितांशी चर्चा केली तत्पुर्वी माजी आमदार राजन तेली यांनी वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांच्याशी चर्चा करुन शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली. त्यानुसार आंदोलकांनी मांडलेल्या तेरा ही मागण्या आपण मान्य केल्याचे श्री चव्हाण यांनी सांगितले\nयावेळी गंगाराम कोळेकर, शिवाजी गवस, बाबी बोर्डेकर, अजित चांदेलकर, समिर शेख, दत्ताराम शेटकर, अरुण घाडी, शकील शेख, अजय शेंडेवाले, बाळकृष्ण गवस, कृष्णा साईल, दिलीप गावडे, मशहुर करोल, याकुब शेख, अशोक गावडे, दत्तात्रय गवंडे आदी उपस्थित होते\nअन त्यांना रडू कोसळले\nआंदोलना दरम्यान तावडे नामक ग्रामीण भागातील शेतकरी त्या ठिकाणी आले होते. पासकामासाठी आपण तब्बल दोन महीने खेपा घालत आहे, मात्र संबधित अधिकारी आपल्याला तारखा देत आहे. सहा मे रोजी माझ्या मुलींची लग्ने आहेत लाकुड तोडलेले आहे पण आपल्याकडे पैसा नाही आता काय करावे हा प्रश्‍न आहे, असे सांगुन त्यांना रडू कोसळले. यावेळी उपस्थित आंदोलकांनी त्यांची बाजू अधिकार्‍यांकडे मांडली\nआत्महत्या झाल्यास वनविभाग जबाबदार\nआंदोलनाचे नेतृत्व करणारे श्री तळवणेकर म्हणाले, काही अधिकार्‍यांकडून आम्हाला नाहक त्रास दिला जात आहे सर्वसामान्य व्यावसायिक आणि शेतकर्‍यांना नाहक त्रास देण्याचे काम काही लोकांकडुन सुरु आहे. हा प्रकार सुरूच राहील्यास एखाद्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्यास त्याला सर्वस्वी वनविभागाचे अधिकारी जबाबदार असतील.\nमहामार्ग चौपदरीकरणास पूर्णविराम नाहीच\nगेल्या दहा वर्षांपासून महामार्ग चौपदरीकरणाचे कवित्व सुरू आहे, ते अद्यापही संपलेले नाही. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील महामार्गांच्या चौपदरीकरणास...\nजैवविविधतेवरील संकटामुळे मानवी जीवन धोक्यात\nसोलापूर : सोलापूर परिसरातील माळरानावर हमखास दिसणारा धाविक पक्षी आता सहज दिसेनासा झाला आहे. लांगड्यांची संख्याही कमी होत आहे. वेगवेगळ्या...\nपक्षी आश्रयस्थानाच्या कुंपणाचे काम सुरू\nकलेढोण - राज्यात पक्षी आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायणी (ता. खटाव) येथील पक्षी आश्रयस्थानात चंदनतस्करी होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध...\nभिलार - निसर्ग संपदेच्या जतनासाठी केंद्रीय मंत्रालयाने २००१ मध्ये महाबळेश्वर- पाचगणीत ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ जाहीर केला. परंतु, या झोनमधील सगळे नियम...\nकवडीपाटला वैविध्यपूर्ण पक्षांची मांदीयाळी\nमांजरी - उत्तरेत वाढू लागलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिणेकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील विविध...\nअवैध वृक्षतोडीमुळे बिबट्याचा अधिवास संपुष्टात\nअंबासन (नाशिक) : बागलाण तालुक्यात सध्या अवैधरित्या अमर्याद वृक्षतोड सुरू असून जंगले नष्ट होत आहेत. यामुळे वन्यप्राण्यांचा मूळ अधिवास नामशेष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://hypnoclinic-dc.com/faq.html", "date_download": "2019-01-21T19:33:52Z", "digest": "sha1:GHEKKGOCA4RAH252XU4WLBRCEXXVMZNF", "length": 19310, "nlines": 119, "source_domain": "hypnoclinic-dc.com", "title": "Dr. Dhansing Chaudhari, Chaudhari Hypnoclinic and Research Institute, www.drdhansingchaudhari.com", "raw_content": "\nमला संमोहन उपचार करून घ्यावयाचे आहेत; पण संमोहनाविषयी भीती वाटते.\nसंमोहन ही शुद्ध नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यात भीती वाटण्यासारखं असं काहीही नाही. संमोहन उपचारक मात्र जाणकार असावा.\n: संमोहनशक्तीनं इतरांच्या मनातील जाणता येतं का \n: याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. ते शक्य नाही.\n: संमोहित व्यक्तीला अंतर्मनाच्या शक्तीनं लांबच्या गावातील, शहरातील, घरातील दिसू शकतं का \n: नाही. त्या थापा असतात.\n: संमोहनाविषयीची शास्त्रीय माहिती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोचण्यासाठी आपण आणखी काय-काय उपक्रम हाती घेत आहात \nत्यासाठी ठिकठिकाणी ‘संमोहन उपचार - एक वरदान’ या विषयावर मी व्याख्यानं\nआणि प्रात्यक्षिकं आयोजित करीत असतो. संमोहनशास्त्रावर आधारित ‘कामयाबी की ओर’ हा आश्चर्य, विज्ञान आणि मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम असणारा स्टेज शोसुद्धा मी सादर करीत असतो.\n: संमोहन उपचारांचे परिणाम कायम टिकून राहतात का \n मात्र त्यासाठी, आम्ही कार्यशाळेत आपणास दिलेलं होमवर्क घरी काही दिवस (आम्ही सांगू तसं) नियमित करणं गरजेचं असतं.\n: रुग्णाला आजार घालविण्यासाठी किती वेळा यावं लागतं \n एकाच दिवसाची कार्यशाळा करावी लागते; मात्र घरी नंतर स्वयंसूचना\nनियमितपणे घेणं व दिलेली ऑडिओ सी.डी. नियमितपणे ऐकणं (ठराविक दिवस) गरजेचं असतं. परत यायची गरज पडत नाही.\nसंमोहनानं शारीरिक व्याधीसुद्धा ब-या होतात का \nसंमोहनानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे औषध-गोळ्या रुग्णास अधिक प्रमाणात लागू पडतात, म्हणून आजार पटकन बरा होण्यास मदत होते. शारीरिक आजारसुद्धा संमोहन उपचारानं बरे होतात.\n: संमोहनानं खरोखरच स्मरणशक्ती वाढते का \nस्मरणशक्ती निसर्गानं प्रत्येकाला वेगवेगळी दिलेली नाही. स्मरणशक्ती म्हणजे माहिती, ज्ञान साठविण्यासाठी निसर्गानं प्रत्येकाला दिलेलं एक अमर्याद असं भांडार असतं. त्यात काय-काय साठवायचं, हे तुमच्या एकाग्रतेवर अवलंबून असतं. पुन्हा स्मरणशक्तीच्या भांडारातून ते आठवण्यासाठी म्हणजे ते रिकॉल होण्यासाठी एकाग्रतेची आवश्यकता असते. संमोहनानं एकाग्रता वाढविता येते, म्हणजेच स्मरणशक्ती आपोआपच वाढते.\n: मला हस्तमैथुनाची प्रमाणापेक्षा जास्त सवय आहे. डॉक्टर म्हणतात, ‘ते नैसर्गिक आहे. त्यात कुठलंही नुकसान नाही; पण माझी एकाग्रता, स्��रणशक्ती, आत्मविश्वास, झोप, जेवण सगळंच कमी-कमी होत चाललं आहे. संमोहन उपचारांचा फायदा होईल का \n: प्रमाणापेक्षा जास्त हस्तमैथुनाची सवय असल्यास वरीलप्रमाणे त्रास होणं साहजिकच आहे. तुम्हाला माझ्या संमोहन उपचारांनी अवश्य फायदा होईल. हस्तमैथुनाचा अतिरेक टाळून मानसिक, शारीरिक आरोग्याचं स्वास्थ्य परत मिळेल.\n: मला कुठलाही आजार नाही. मग संमोहन उपचारांचा काय फायदा \n: निरोगी असाल, तर कायम निरोगी राहण्यासाठी संमोहन उपचार आपल्यासाठीही फायदेशीर ठरतील. संमोहनानं एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास, आकलनशक्ती, रोगप्रतिकारशक्ती, इच्छाशक्ती वाढते. हे सर्व आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.\n: माझे पती नेहमी चिडचीड करतात. त्यामुळे घरातील सगळी मुलं व मी कायम\nतणावाखाली असतो. मी काय करू \n: तुमच्या पतींना क्लिनिकमध्ये घेऊन या. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या चिडचिडेपणानं त्यांना व तुम्हाला होणारा त्रास त्यांच्या लक्षात आणून देऊन संमोहन उपचारांनी त्यांच्या स्वभावात बदल घडवून आणता येईल.\n: आत्मसाक्षात्कार खरोखर होतो का \nनाही. ते स्वसंमोहन असतं. माझ्या ‘कामयाबी की ओर’ या कार्यक्रमात मी स्टेजवर\nप्रेक्षकांतील काहींना बोलावून त्याविषयीची प्रात्यक्षिकंसुद्धा दाखवीत असतो. त्यानंतर बरेच जण मला भेटून त्यांचे त्याविषयीचे गैरसमज दूर झाल्याचं सांगत असतात. ‘संमोहन उपचार - एक वरदान’ या माझ्या व्ही.सी.डी.त सुद्धा याबाबतची वैज्ञानिक प्रात्यक्षिकं आपणास बघता येतील.\n: पूजाअर्चा-प्रार्थना यांचा फायदा होतो का \n: तुम्ही आस्तिक असाल, तर अवश्य फायदा होतो. त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास,\nपॉझिटिव्ह थिंकिंग वाढतं व त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. म्हणून मानसिक व शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होते.\n: आपण आस्तिक आहात की नास्तिक \nमी आस्तिक आहे; मात्र देवाच्या नावावर चालणा-या बुवाबाजीला माझा तीव्र विरोध आहे.\n: माझे पती दारू पितात. दारू सोडण्याची त्यांची इच्छाच नाही. प्रयत्न, इलाज करूनही दारू सुटली नाही, म्हणून ते कुठलाही इलाज करून घ्यायला आता तयार नाहीत.\n: त्यांना क्लिनिकमध्ये घेऊन या. आधी त्यांची दारू सोडण्याची इच्छा आपण निर्माण करू. त्यानंतर संमोहन उपचारांनी दारूसुद्धा कायमची सोडवता येईल.\nमला एड्सची लागण होईल, अशी भीती वाटते. कधी कधी तर मला एड्स झालाय, असंच\nवाटायला लागतं. तशी लक्षणंही जाणवू लागतात. दर तीन महिन्यांनी मी एच.आय.व्ही. टेस्ट करून घेत असतो. दर वेळी रिपोर्ट नॉर्मल असतात; पण मनातील भीती जात नाही. आपल्या संमोहन उपचारांनी ही भीती घालविता येईल का \n: माझ्या संमोहन उपचारांनी सर्वच आजारांबद्दलची, सर्वच प्रकारची भीती घालविता येते.\nमाझा एक मित्र सहा महिन्यांपूर्वी हार्ट अॅटॅकनं वारला. त्या दिवसापासून ‘ मलाही हार्ट अॅटॅक येईल की काय ’ , असेच विचार नेहमी मनात सुरू असतात व मला सारखी भीती वाटत असते. खूप पैसा खर्च केला, औषधोपचारांनी फायदा झाला नाही. असं का \nजसे आपले विचार, तसे आपले अनुभव. हार्ट अॅटॅकचे विचार असेच सुरू राहिले, तर\nतुम्हाला निश्चितच हार्ट अटॅक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या या समस्येची मुळं तुमच्या अंतर्मनात असल्यामुळे तुम्हाला औषधोपचार लागू पडले नाहीत. त्यासाठी तुम्ही माझी संमोहन उपचारांची कार्यशाळा करणंच गरजेचं आहे.\n: व्हेरीकोज-व्हेन्स, पॅरालिसिस, कॅन्सर, एड्स.... अशा प्रकारच्या समस्यांमध्ये आपल्या संमोहन उपचारांचा फायदा होतो का \n: संमोहन उपचारांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढते, त्यामुळे वैद्यक क्षेत्रातल्या उपचारांसोबतच संमोहन उपचार एक पूरक उपचार पद्धती म्हणून वापरल्यास रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.\n: मला बरेच मानसिक; तसेच विविध शारीरिक त्रास आहेत. औषधं सुरु आहेत परंतु फायदे मात्र होत नाहीत. संमोहन उपचारांच्या एकाच कार्यशाळेत सगळेच त्रास दूर होतील का \n तुमच्या अंतर्मनात तेवढं सामर्थ्य आहे. तुमचं अंतर्मन तुम्हाला निश्चितच सगळ्या त्रासांमधून बाहेर काढेल, मी फक्त तुमच्या अंतर्मनात योग्य पद्धतीनं योग्य त्या सूचना पोचविण्याचं काम करेल. मात्र तुमची औषधं सुरुच ठेवा. माझ्या कार्यशाळेचा तुम्हाला फायदा होऊ लागल्यावर तुमच्या संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं कमी करत जा. काही औषधं पुर्णपणे बंद होतील, तर वयोमानानुसार काही औषधांचे थोडेफार डोस कदाचित सुरु राहतील.\n: माझ्या एका मित्राला आपल्या संमोहन उपचारांच्या कार्यशाळेचा खूप फायदा झाला. माझीसुद्धा आपल्या कार्यशाळेत भाग घेण्याची इच्छा आहे; परंतु आमचे फॅमिली डॉक्टर संमोहनाबाबत नकारात्मक बोलतात.\nतुमचे फॅमिली डॉक्टर संमोहनतज्ज्ञ आहेत का संमोहनावर त्यांचा कुठलाही अभ्यास नसताना त्यांची संमोहनाबा���तची भूमिका नकारात्मक असली, तरी संमोहनाचं ज्ञान नसणा-या व्यक्तीला संमोहनाबाबत माहिती विचारणं तुमची पण चूक आहे. रत्नाची पारख करण्यासाठी रत्नपारखीच हवा आणि विशेष म्हणजे तुमचा मित्र पण आमच्या उपचारांनी बरा झाला मग तुम्ही कशाला वाट बघता संमोहनावर त्यांचा कुठलाही अभ्यास नसताना त्यांची संमोहनाबाबतची भूमिका नकारात्मक असली, तरी संमोहनाचं ज्ञान नसणा-या व्यक्तीला संमोहनाबाबत माहिती विचारणं तुमची पण चूक आहे. रत्नाची पारख करण्यासाठी रत्नपारखीच हवा आणि विशेष म्हणजे तुमचा मित्र पण आमच्या उपचारांनी बरा झाला मग तुम्ही कशाला वाट बघता लगेचच कार्यशाळेत भाग घ्या.\n: कार्यशाळेत भाग घेण्यासाठी वयाची अट काय \n: वय शक्यतो दहा वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक असावं. थोडक्यात, संमोहनतज्ज्ञाच्या सूचनांना प्रतिसाद देऊ शकणारी व्यक्ती असावी.\nमी सध्या वैद्यक क्षेत्रातल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध-गोळ्या घेत आहे. अपेक्षित फायदा नाही. आपली कार्यशाळा केल्यावर माझ्या औषध-गोळ्या बंद होतील का\nमाझ्या संमोहन उपचारांच्या कार्यशाळेचे आपणास निश्चितच फायदे होत राहतील. जसजसे फायदे होत जातील, तसतसे संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्यानंच औषध गोळ्यांचे डोस कमी करत जावेत.\nमी आजपर्यंत दोन-तीन संमोहन उपचार तज्ज्ञांकडून उपचार घेतलेत, अजिबात फायदा\nझाला नाही. आपल्या संमोहन उपचारांचा फायदा होईल का\nसंमोहन हा खूप फायदेशीर विषय असला, तरी संमोहनाचा वापर करणारा संमोहनतज्ज्ञसुद्धा तेवढाच ताकदीचा हवा. जाणकार, अभ्यासू, अनुभवी, संमोहनतज्ज्ञच योग्य उपचार करू शकतो. तेथे पाहिजे जातीचे गल्ली-बोळातल्या, नवशिक्या, स्वत:ला संमोहनतज्ज्ञ म्हणवून घेणा-या ऐ-यागै-याचं ते काम नव्हे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/actress-singer-selena-gomez-dethroned-by-ronaldo-as-most-followed-person-on-instagram/", "date_download": "2019-01-21T20:04:59Z", "digest": "sha1:UEVNX427LYUBI6VNG6GPQL2XNRVH4DQK", "length": 7214, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "क्रिस्तीयानो रोनाल्डोच्या इंस्टाग्राम फाॅलोवर्सचा नंबर ऐकून तूम्ही अवाक व्हाल", "raw_content": "\nक्रिस्तीयानो रोनाल्डोच्या इंस्टाग्राम फाॅलोवर्सचा नंबर ऐकून तूम्ही अवाक व्हाल\nक्रिस्तीयानो रोनाल्डोच्या इंस्टाग्राम फाॅलोवर्सचा नंबर ऐकून तूम्ही अवाक व्हाल\nप्रसिद्ध फूटबाॅलपटू क्रिस्तियानोने इंस्टाग्रामवर सर्वाधिक फाॅल��वर्स असलेला सेलिब्रेटी होण्याचा मान मिळवला आहे. त्याने अमेरिकन गायिका सेलेना गोमेझला मागे टाकत हा कारनामा केला.\nभारतीय प्रमाणवेळेनुसार आज ११ वाजून ४० मिनीटांनी त्याचे फाॅलोवर्स हे सेलेना गोमेझपेक्षा जास्त झाले. सध्या क्रिस्तियानोचे फाॅलोवर्स १४४,३३८,६५० असुन गोमेझचे १४४,३२१,०२९ आहेत.\nतिसऱ्या क्रमांकावर एरिआना ग्रॅंड असून तिचे फाॅलोवर्स १३ कोटीपेक्षा जास्त आहे.\nइंस्टाग्रामवर सर्वाधिक फाॅलोवर्स असलेल्या सेलिब्रेटीमध्ये पहिल्या ५०मध्ये एकही भारतीय नाही. भारतीयांमध्ये विराट कोहलीचे २.५ कोटी तर सचिनचे १.१७ कोटी फाॅलोवर्स आहेत.\n–चौथ्या वनडेत भारताचा विंडीजवर २२४ धावांनी शानदार विजय\n–ज्या खेळाडूसोबत मैदानावरच झाले होते भांडण त्यानेच दिल्या शतकी खेळीच्या रायडूला शुभेच्छा\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, ���युरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/two-killed-wall-collapse-116025", "date_download": "2019-01-21T21:03:29Z", "digest": "sha1:IZZ6RQBGITZ6WSX7HHHVP5TIZ7QXBS3M", "length": 11763, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two killed in wall collapse मंगल कार्यालयाची भिंत पडून बाप-लेक ठार | eSakal", "raw_content": "\nमंगल कार्यालयाची भिंत पडून बाप-लेक ठार\nरविवार, 13 मे 2018\nगेवराई - वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मंगल कार्यालयाच्या व्यासपीठावरील शामीयानाची लोखंडी कमान भिंतीवर कोसळून त्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १२) तालुक्‍यातील मादळमोही येथे घडली. सुखदेव लिंबाजी चव्हाण (वय ६५, रा. चव्हाणवाडी, ता. बीड) व त्यांची विवाहित मुलगी कालिंदा नारायण गायकवाड (रा. ढाकलगाव, ता. अंबड, जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत.\nगेवराई - वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मंगल कार्यालयाच्या व्यासपीठावरील शामीयानाची लोखंडी कमान भिंतीवर कोसळून त्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १२) तालुक्‍यातील मादळमोही येथे घडली. सुखदेव लिंबाजी चव्हाण (वय ६५, रा. चव्हाणवाडी, ता. बीड) व त्यांची विवाहित मुलगी कालिंदा नारायण गायकवाड (रा. ढाकलगाव, ता. अंबड, जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत.\nमादळमोही येथील मुरलीधर रोमण यांची मुलगी अर्चना हिचा विवाह बीड येथील महेश घिगे यांचा मुलगा विशालसोबत होता. येथील युवराज मंगल कार्यालयात सकाळपासूनच तयारीची लगबग होती. दुपारी चारच्या सुमारास वादळी-वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यामध्ये मंगल कार्यालयाच्या व्यासपीठावरील देखावा पाठीमागील भिंतीवर कलल्याने भिंत कोसळली. पाठीमागे उभे असलेले सुखदेव चव्हाण व त्यांची मुलगी कालिंदा गायकवाड हे दोघे दबून ठार झाले. भिंतीखाली इतर नऊ जण अडकले होते. यामधील सत्यशीला घिगे यांची प्रकृती गंभीर आहे.\nघराची आग राख झाल्यावर विझविणार का\nबीड : मागील आठ ते नऊ महिन्यांपासून दुष्काळाची चाहूल लागली होती. दोन महिन्यांपूर्वी सरकारने दुष्काळ जाहीर केला. आणखीही दुष्काळाबाबत ठोस उपाय...\nगुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसदल अव्वल\nबीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण...\nवृद्ध महिलेचा दिवसा गळा चिरून खून\nबीड - शहरातील अयोध्यानगर भागात एका वृद्ध महिलेचा शनिवारी (ता. 19) सकाळी अज्ञात व्यक्तीने गळा चिरून खून केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे...\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांचा खून\nअंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांचा तीक्ष्ण हत्याराने वार...\nभूयारी गटार योजनेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी\nबीड : शहरातील गटार योजनेच्या निमित्ताने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका गटाने गुरुवारी (ता. 17) याच पक्षाच्या नगराध्यक्षांविरोधात आंदोलन केले....\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/08/11/inside-chinas-snake-village/", "date_download": "2019-01-21T20:57:57Z", "digest": "sha1:TMJLKZX6UZSJ4JWUSYK4S77NPWD7ER2O", "length": 9358, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'हे' अख्खे गाव करते सापांची शेती; आणि झाले आहेत कोट्यधीश - Majha Paper", "raw_content": "\n२ महिन्यांत अमेरिकेत अडीच लाख रोजगार निर्मिती\nचहा विकून सोलापूरचा चहावाला झाला ‘सीए’\n‘हे’ अख्खे गाव करते सापांची शेती; आणि झाले आहेत कोट्यधीश\nझेजियांग – चीनच्या झेजियांग प्रांतात जिसिकियाओ हे एक असे गाव आहे, ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर सापांची शेती केली जाते. याठिकाणचे बहुतांश लोक हेच काम करतात. जवळपास १००० येथील लोकसंख्या असून सुमारे ३० लाख येथे साप पाळले जातात. खाण्यापासून ते औषधी तयार करणे यासाठी त्यांचा वा���र होतो. येथील लोकांच्या उत्पन्नाचे हेच मुख्य साधनही आहे आणि आता त्याने व्यवसायाचे रुप घेतले आहे. अनेकप्रकारचे साप हे लोक घरात पाळतात त्यापैकी अनेक विषारी असतात.\nचीनमधील सापाची मागणी पाहता, येथील जास्तीत जास्त लोक सापांचा व्यवसाय करू लागले आहेत. १०० हून अधिक स्नेक फार्म येथे सुरू झाले आहेत. जेवढे लोक गावात आहेत त्यापेक्षा अनेक हजार पट अधिक साप आहेत. एक हजार लोक आणि ३० लाख साप येथे आहेत. सापांच्या अंड्यांमधून उन्हाळ्यात पिले बाहेर येतात त्यावेळी येथे सगळीकडे सापच भरलेले असतात. यात जगातील अनेक विषारी सापही आहेत. हॉटेलमध्ये मांसासाठी आणि पारंपरिक चिनी औषधे तयार करण्यासाठी या सापांचा वापर होतो. सापापासून बनलेले पदार्थ चीनमधील लोक आवडीने खातात.\nसापांपासून कोट्वधींचा व्यवसाय जिसिकियाओ गावात होतो. ८०च्या दशकापासून या गावात साप पाळण्यास सुरुवात झाली आहे. गावाची कमाई त्यावेळी वर्षाकाठी १ लाख युआन म्हणजेच १० लाख रुपये एवढी असायची. बदलत्या वेळेनुसार हळू हळू या व्यवसायामध्ये वाढ झाली आणि त्याने आता एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीचे रुप घेतले आहे. त्याचा गावावर सकारात्मक परिणाम झाला आहे. सध्या हा व्यवसाय ८ कोटी युआन म्हणजेच ८० कोटी रुपये एवढी झाली आहे. ती लवकरच १०० मिलियन युआनवर जाईल असे तज्ज्ञांचे मत आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/08/15/freedom-should-be-all-round/", "date_download": "2019-01-21T21:01:08Z", "digest": "sha1:VCFBGJQIVED7UWSW6NJTBJP3LFQMHJUJ", "length": 16491, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "विशेष लेख; स्वातंत्र्य सर्वांगीण असावेे - Majha Paper", "raw_content": "\nनाणेफेक जिंकून भारताला मिळाली ही खास बग्गी\nविशेष लेख; स्वातंत्र्य सर्वांगीण असावेे\nलोकशाहीची व्याख्या करताना अब्राहम लिंकन याने लोकांची, लोकासाठी आणि लोकांनी चालविलेली राज्यव्यस्था अशी व्याख्या केली आहे पण तिच्यात लोक या शब्दाचा कितीही गवगावा केला असला तरीही जोपर्यंत लोक आपल्याला मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आणि क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याबाबत सक्षम होत नाहीत तोपर्यंत हे स्वातंत्र्य लोकांचे होत नाही. समाजात आर्थिक विषमता असून काही लोक श्रीमंत आणि अनेक लोक गरीब असतील तर ते गरीब लोक लोकशाहीने त्यांना दिलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या स्थितीत असणार नाहीत. अशा लोकशाहीत काही ठराविक लोकच बहुजन समाजावर लोकशाहीच्या नावावर सरंजामशाहीतल्या रितीने राज्य करीत राहणार आहेत. लोकशाहीत घराणेशाही असावी की नाही यावर बरीच चर्चा होत आहे आणि जवळपास सगळ्याच पक्षांनी ती स्वीकारली आहे. अशा वेळी घराणेशाहीने सत्तेची पदे मिळवणारे लोक तिचे समर्थन करतात आणि नेत्याच्या मुलाने नेता होण्यात चूक काय असा सवाल करतात.\nत्यांचे म्हणणे फार चूक नसले तरीही सामान्य कुटुंबातून पुढे येऊन मुले नेते का बनत नाहीत असा सवाल खडा होतो. कारण गरिबांमध्ये आपले नेतृत्व उभे करण्याची ताकद राहिलेली नाही. लोकशाहीचा हा अपमान आहे कारण विशुद्ध लोकशाहीत लोकांच्या नेतृत्वाला फार महत्त्व असते. लोक केवळ मतदान करतात म्हणून स्वतंत्र म्हणता येत नाहीत. ते आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्याही स्वतंत्र असले पाहिजेत. एखाद्या गावात काही गरीब लोक गावच्या जमीनदारांचे नोकर असतील आणि आपल्या पोटासाठी ते त्या जमीनदाराच्याच हाताकडे पहात असतील तर ते लोक आपले रा��कीय हक्क कसे काय राबवू शकणार आहेत आपला देश कधीकाळी परतंत्र होता. आपल्यापासून हजारो मैल लांबून आलेल्या मूठभर लोकांनी या देशावर गुलामी लादली होती. आपल्यावर १८५८ पासून ब्रिटन या देशाने राज्य केले आहे पण त्यापूर्वीची १०० वर्षेे या खंडप्राय देशातल्या सुमारे २५ कोटी लोकांवर एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या काही हजार कर्मचार्‍यांनी आणि त्यांच्या अक्षरश: मुठभर अधिकार्‍यांनी राज्य केले आहे. एवढे कमी लोक या कोट्यवधी लोकांवर राज्य का करू शकले याचा विचार आपण प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला केला पाहिजे. तरच नव्या पिढीला आपल्या देशावर अशी वेळ कधीच येऊ नये असे वाटणार आहे.\nआपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करायचे असेल तर आपल्याला त्या पारतंत्र्याचे स्मरण आणि त्यातून आत्मचिंतन करावे लागेल. ब्रिटीश लोक हे शिस्तप्रिय होते आणि त्यांनी आपल्यापेक्षा आधुनिक तसेच प्रभावी शस्त्रांचा वापर केला म्हणून आपण पराभूत झालो होतो. त्या काळात तंत्रज्ञान हा शब्द आणि संकल्पना फारशी परिणामकारक झालेली नव्हती. पण आता जीवन बदलले आहे आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग सनातनी लोकांच्या कल्पनेलाही झेपणार नाही ़इतका वाढला आहे. म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पुन्हा आपला देश परतंत्र होऊ नये यासाठी शिस्तीबाबत आणि आधुनिक विचारांचा स्वीकार करण्याबाबत जनतेचे आणि नव्या पिढीचे प्रबोधन करावे लागेल. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ही गोष्ट लक्षात घेतली होती. त्यांनी पंतप्रधान होताच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाला गती दिली. त्यांनी ते काम केले म्हणून आपण आता अवकाशात एकाच दमात शंभरापेक्षाही अधिक उपग्रह सोडत आहोत. आपल्या देशाला आज जगातली अवकाश संशोधनातली महाशक्ती आणि आघाडीचा देश असा मान मिळाला आहे.\nएकीकडे ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती होत असतानाच आपल्याला आपला देश हा लोकशाहीप्रधानच राहील याची दक्षता घ्यावी लागेल. कारण रशिया आणि चीन असे साम्यवादी देशही प्रगती करीत आहेत पण त्यांची प्रगती तिथे लोकशाही नसल्याने व्यर्थ जात आहे. माणसाला मोकळा श्‍वास घेता आला पाहिजे कारण तो भाकरीइतकाच आवश्यक असतो. नाहीतर सार्‍या सुविधा हात जोडून समोर उभ्या आहेत पण त्यांचा लाभ घेण्याचे स्वातंत्र्य नसेल तर त्या संपत्तीला काही अर्थ रहात नाही. स्वातंत्र्य हे मानवतेच्या वाटचालीतले मोठे मूल्य आहे. ज्या देशांनी गरिबांच्या कल्याणासाठी म्हणून विचार स्वातंत्र्याची ’चैन ()‘ नाकारली त्या देशातले लोक तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत करीत समृद्धीचे फळे चाखत आहेत. काही वेळा त्यांना या मुस्कटदाबीचा असा काही वैताग येतो की, एकवेळ गरिबी परवडली पण हा विचार स्वातंत्र्याचा संकोच नको असे म्हणण्याची त्यांच्यावर वेळ येते. असे हुकूमशाही आणि धार्मिक नेत्यांची सत्ता असलेले देश हे निव्वळ कोंडवाडे झाले आहेत. म्हणून आपल्याला आपल्या देशाचे स्वातंत्र्य राखायचे आहे आणि त्याचे महत्त्वही आपल्या देशबांधवांना समजावून सांगायचे आहे. स्वातंत्र्य दिन त्यासाठीच साजरा करायचा असतो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्याला आपल्या देशबांधवांना आणखी एक संदेश द्यायचा आहे. स्वातंत्र्य म्हणजे माझे स्वातंत्र्य नव्हे तर माझ्यापेक्षा वेगळा विचार मांडणार्‍या माझ्या प्रतिस्पर्धी मित्राचे स्वातंत्र्य.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोह��चविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/medha-kulkarni-criticize-pawar-family/", "date_download": "2019-01-21T20:17:10Z", "digest": "sha1:Z73XSM42WSSQQNLTMMYT2LO5CZWT7MAL", "length": 9034, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मेकॉलेप्रमाणे 'बारामतीकर' भारतीय समाजात फूट पडण्याचा प्रयत्न करत आहेत : कुलकर्णी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमेकॉलेप्रमाणे ‘बारामतीकर’ भारतीय समाजात फूट पडण्याचा प्रयत्न करत आहेत : कुलकर्णी\nपुणे : स्वातंत्र्यपूर्व काळात मेकॉलेने भारतीय समाजात ज्या पध्दतीने फूट पाडली. तसा प्रयत्न बारामतीकर करत आहेत. स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी बारामतीकर ‘मेकॉले’ याला वाटेला लाव, त्याला वाटेला लाव असे करून आज समाजात दुजाभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र,त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही अशा शब्दात कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला.\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ब्रह्मोद्योग-२०१८ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, अभिनेत्री मृणाल देव, आमदार शोभा फडणवीस, आमदार मनीषा कायंदे, महिला आघाडीच्या मोहिनी पत्की यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ‘मातृशक्तीचा जागर’ मेळाव्यात उद्योजिका जयंती कठाळे, मोहिनीताई मोडक, आरजे शोनाली रानडे, सविता वासेकर, मंजुश्री कुलकर्णी यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा…\nनेमकं काय म्हणाल्या आमदार कुलकर्णी \nसंत ज्ञानेश्वरांनी दुस-यासाठी पसायदान मागितले, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांनी देशासाठी आपले आयुष्य झिजवले. अशाप्रकारे ब्राम्हण समाज पूवीर्पसून दुस-यांसाठी झटत आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मेकॉलेने भारतीय समाजात ज्या पध्दतीने फूट पाडली. तसा प्रयत्न बारामतीकर करत आहेत. स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी बारामतीकर ‘मेकॉले’ याला वाटेला लाव, त्याला वाटेला लाव असे क���ून आज समाजात दुजाभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र,त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nटीम महाराष्ट्र देशा : गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे…\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ;…\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nकोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/should-be-given-reservation-for-maratha-community-immediately-eknath-khadse/", "date_download": "2019-01-21T20:17:01Z", "digest": "sha1:KPYJEBA4VFDNQXTKE7TXA33HQEVTCG3F", "length": 10981, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा समाजाला आरक्षण तत्काळ द्यायला हवं : एकनाथ खडसे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा समाजाला आरक्षण तत्काळ द्यायला हवं : एकनाथ खडसे\nबीड : आरक्षणाबाबतचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असला तरी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि न्यायालयाच्या निर्णयाला अधिन राहून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं असं मत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे. पंढरपूरहून विठुरायाचं दर्शन घेऊन परतत असताना बीडमधल्या आष्टीमध्ये त्यांनी हे मत मांडलं. औरंगाबादच्या कायगाव टोका इथे रास्ता रोको सुरू असल्यानं त्यांना मार्ग बदलावा लागला. आष्टी पाथर्डी शेवगाव पैठण मार्गे ते औरंगाबादेत दाखल झाले. याच म���र्गावर पाथर्डीमध्ये थांबवून त्यांचा सत्कार करण्यात आला.खडसे म्हणाले.\nदरम्यान,मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातील आणखी दोन तरुणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कन्नड तालुक्यात गुड्डू सोनावणे (33 वर्ष) या आंदोलकानं नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गुड्डू गंभीर जखमी झाले आहेत. देवगांव रंगारी येथील ही घटना आहे. गु़ड्डू सोनावणे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जगन्नाथ सोनावणे नावाच्या आंदोलकानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.\nलातूरमध्ये आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान मंगळवारी (24 जुलै) सकाळी शिवाजी चौक येथे एका आंदोलकानं अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. दरम्यान, शहर व जिल्ह्यात सर्वत्र बंद आंदोलन शांततेत सुरू असताना शिवाजी चौकात घडलेल्या घटनेमुळे पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. या आंदोलकाला ताब्यात घेतल्यानंतर मराठा समाजाच्या अन्य कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या मांडला.\nकाय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या :\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा…\nमराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.\nमराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.\nराज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.\nआण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.\nमौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.\nअनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.\nमुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शने\nआरक्षणाच्या मुद्यावर शरद पवारांनी ३६० डिग्री टर्न का घेतला \n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nटीम महाराष्ट्र देशा : गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे…\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nहुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ. कुमार सप्तर्षी\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-bjp-government-is-the-factory-of-fake-ashok-chavhan/", "date_download": "2019-01-21T20:20:41Z", "digest": "sha1:M5TMBVD56PAJCR43CEP4AXCKCGQJMVI2", "length": 12891, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजप सरकार म्हणजे फेकाफेकीचा कारखाना: अशोक चव्हाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजप सरकार म्हणजे फेकाफेकीचा कारखाना: अशोक चव्हाण\nमोदी फडणवीसांनी चार वर्षात काय केले ते सांगावे\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील भाजप सरकारने घोषणांशिवाय काहीही केलेले नाही. भाजप हा फेकाफेकी व घोषणांचा कारखाना असून अंमलबजावणी शून्य आहे अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे ते सोलापूर येथे जनसंघर्ष यात्रेतील सभेत बोलत होते.\nसंघर्ष यात्रेच्या पाचव्या दिवसाची सुरुवात पंढरपूर येथे महाराष्ट्राचे अराध्य दैवत विठ्ठलाचे दर्शन घेऊन झाली. त्यानंतर मंगळवेढा येथे नागरिकांनी जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत केले. मंगळवेढा आणि सोलापूर येथे झालेल्या जा��ीर सभेत खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, मोदी फडणवीसांनी खोटी आश्वासने देऊन मते घेतली पण सत्तेत आल्यावर यातले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी सोलापूरात येऊन म्हणाले होते सुशीलकुमार शिंदे साहेबांनी गृहमंत्री असताना देशातील पोलिसांचे गणवेश सोलापूरात शिलाई करून घेतले असते तर हजारो लोकांना रोजगार मिळाला असता. नरेंद्र मोदींना पंतप्रधान होऊन चार वर्ष झाली केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे तरीही पोलिसांचे गणवेश सोलापूरातून का घेत नाहीत चीन मधून कपडा आयात केल्याने व नोटबंदीमुळे या परिसरातील वस्त्रोद्योग संकटात सापडला असून हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. स्मार्ट सिटीच्या फक्त घोषणा केल्या पण प्रत्यक्षात काहीच कामे केली नाहीत त्यामुळे शहरे बकाल झाली आहेत. सांगता येईल असे एकही काम गेल्या चार वर्षात करता आले नाही म्हणून आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून हिंदू, मुस्लीम वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरु आहे असे खा. चव्हाण म्हणाले.\nएकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी “बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतात” आणि दुसरीकडे भाजपचे लोकच महिलांवर अत्याचार करतात. भाजपचे आमदार तरूणांना मुलगी पळवून आणण्यासाठी मदत करण्याची भाषा बोलतात. भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करून भाजपने राम कदमांना मुली पळवून आणण्यासाठी आमदार केलं का असा संतप्त सवाल करून माता भगिनींच्या सुरक्षेसाठी भाजपचे सरकार घालवावे लागेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका –…\nयावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्रातले आणि राज्यातले सरकार शेतकरीविरोधी आहे. देशात मुबलक साखर उपलब्ध असतानाही सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली. देशात डाळीचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त झाले आहे तरीही सरकारने आफ्रिकेतून डाळ आयात केली आहे. उद्योगपतींच्या हितासाठीचे निर्णय घेऊन मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे.\nराज्याचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात या सभेला मार्गदर्शन करताना म्हणाले की, केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप सरकारने सर्वच समाजघटकांची फसवणूक केली आहे. समृध्दी महामार्ग आणि बुलेट ट्रेनच्या गप्पा मारणा-यांना राज्यातले रस्तेही खड्डेमुक्त करता आले नाहीत.\nराज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही सरकारच्या जनविरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला. यावेळी व्यासपीठावर, माजी मंत्री आ. डी. पी. सावंत, आ. प्रणिती शिंदे, आ. अमर काळे, आ. अमरनाथ राजूरकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. डॉ. विश्वजीत कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे, अनुसुचीत जाती विभागाचे अध्यक्ष व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व सोशल मिडीया विभागाचे प्रमुख, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह काँग्रेस काँग्रस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nराज्यातील १८ हजार गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास,मुख्यमंत्र्यांचा दावा\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज \nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\n‘पाच कार्यकर्ते मागे नसतानाही जावडेकरांना मंत्रीपदाची बंपर लॉटरी…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/45318", "date_download": "2019-01-21T20:35:14Z", "digest": "sha1:V2N5F36AXEUNDFLNGRYGENHETE4LFVJQ", "length": 20928, "nlines": 287, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चीझगोला फ्रुटवाला-- गोड - लाजो | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चीझगोला फ्रुटवाला-- गोड - लाजो\nचीझगोला फ्रुटवाला-- गोड - लाजो\nगृपः फळं + चीझ\nफळं - स्ट्रॉबेरीज/ आंबा / किवी/ अननस वगैरे कहिही फक्त पाणी सुटणारी फळं नकोत.\nएक ते दीड कप क्रिम चीझ,\nपाव कप मऊ बटर\nप्लेन गोड बिस्किटांचा चुरा / टोस्टेड क्रश्ड नट्स\nस्वादासाठी: व्हॅनिला इसेन्स / केशर-वेलची/जायफळ पूड\nकोटींगसाठी: चॉकलेट चिप्स, बदाम-पिस्ता पावडर\nसॉस साठी: मिक्स्ड बेरी कुली / मँगो कुली\nसर्व्हिंग साठी: वेफर बिस्किट्स / शुगर डस्टेड पेस्ट्री ट्रायअँगल्स वगैरे.\nमी दोन वेगवेगळे प्रकार केले आहेत पण तुम्ही एकच प्रकार किंवा त्याहुन अधिक प्रकार करु शकता.\n१. क्रिमचीझ + बटर आणि साखर एकत्र फेटुन घ्या आणि थोडावेळ फ्रिज मधे ठेवा,\n२. मधल्या वेळात फळांचे मध्यम तुकडे करुन घ्या.\n३. चीझ चे मिश्रण बाहेर काढुन घ्या - मी केलेले २ प्रकार -\nप्रकार १: चीझ मिश्रणाच्या अर्ध्या भागात स्ट्रॉबेरीचे तुकडे, व्हूनिला इसेन्स आणि बिस्किटांचा चुरा घालुन मिक्स केले आणि बॉल वळला - थोडा वेळ फ्रिज मधे ठेवला.\nप्रकार २: मिश्रणाच्या उरलेल्या भागात आंब्याचे तुकडे, केशर-वेलची/जायफळ पूड आणि टोस्टेड नट्स घालुन मिक्स केले आणि बॉल वळला (चीझ मऊ वाटलेच तर त्यात थोडा बिस्किट चुरा घालु शकता) - थोडा वेळ फ्रिज मधे ठेवला.\n४. मधल्यावेळात मिक्स्ड बेरी कुली / मँगो कुली बनवुन घ्या. यासाठी बेरीज/ मॅंगो चे तुकडे + साखर, थोडे पाणी आणि लिंबाचा रस एकत्र करुन गॅसवर गरम करायला ठेवा. फळं शिजली आणि साखरेचा पाक\nव्हायच्या आधी आंचेवरुन उतरवा आणि गाळण्यातुन गाळुन घ्या. सॉस थंड करायला ठेवा.\n५. सेट झालेले चीझ बॉल्स बाहेर काढा.\nप्रकार १: स्ट्रॉबेरी बॉल ला चॉक चिप्स मधे घोळवा आणि\nप्रकार २: आंबा बॉल ला पिस्ता-बदाम पावडरीत घोळवा.\n- स्ट्रॉबेरी बॉल्स ना मिक्स्ड बेरी कुली बरोबर सर्व्ह करा...\nआणि आंबा बॉल्स ना मॅगो कुली बरोबर सर्व्ह करा.\nवेफर बिस्किट्स / शुगर डस्टेड पेस्ट्री ट्रायअँगल्स, लिटील हार्ट बिस्किट्स वगैरे बरोबर एंजॉय करा\nबाय २ गेट १ फ्री\n(हा प्रकार स्पर्धेसाठी नाही पण तिखट ग्रुप मधे फीट होतोय )\n- क्रिमचीझ + बटर एकत्र फेटुन घ्या आणि फ्रिजमधे सेट करायला ठेवा.\n- मधल्या वेळात लाल + हिरवा कॅप्सिकमचे बारीक तुकडे, कॉर्न चे उकडलेले दाणे तयार ठेवा. चीझ मिश्रण बाहेर काढुन त्यात भाज्या घाला, चवीला हवा तो मसाला घाला आणि प्लेन / फ्लेवर्ड क्रॅकर्स चा चुरा घालुन बॉल वळा - फ्रिज मधे ठेवा.\n- थोड्या वेळाने बाहेर काढुन कॉर्नफ्लेक्स च्या चुर्‍यात घोळवा.\n- कुठल्याही सॉस आणि ब्रेड स्टिक्स बरोबर सर्व करा ...\nखाल तसे... नुसते खायचे असेल तर १ - डिप सारखे क्रॅकर्स वगैरे सोबत खायचे असेल तर २-३\n- आपल्या आवडीची कुठलीही फळं वापरता येतिल.\n- स्वाद, कव्हर, सॉस साठी आपल्या आवडीचे ऑप्शन वापरता येतिल. ट्राय आणि taste भरपूर कॉम्बीनेशन्स्/आयडियाज करता येतिल.\n- सोबत क्रिस्पी बिस्किट वगैरे दिले की ते क्रिम चिझ ला लावुन आस्वाद घेता येतो\nइकडे-तिकडे आणि आयडियाच्या कल्पना :)\nगोलमाल असा एक शब्द कराल\nगोलमाल असा एक शब्द कराल का\nहा कोणता माल गोल झालाय अशी शंका आली आधी.\n गोल माल गोड लाजो असं\nगोल माल गोड लाजो असं वाचलं मी\n लाजो, मस्त सजावट, अगदी\n लाजो, मस्त सजावट, अगदी प्रोफेशनल टच वाटतो. प्लेट्स ही छान आहेत. पहिल्या फोटोत स्ट्रॉबेरीच्या मागे गोल काय आहे\nडिश बघुन मन प्रसन्न होते, पण नाव मात्र काहीसे छान ठेव ना तुझ्या या सुंदर डिशला शोभत नाही.\nवॉव.. माझ्यासमोर असे काही\nवॉव.. माझ्यासमोर असे काही ठेवले तर बघतच बसेन, खायचा धीरच होणार नाही. खरंच अगदी चित्रं दिसताहेत.\nझकास दिसतं आहे हे, लाजो. झकास\nझकास दिसतं आहे हे, लाजो.\nझकास दिसतं आहे, हे लाजो \nनांव बदललय धन्यवाद लोक्स\nफ्लोरियार्ड बघायला येते आहे\nफ्लोरियार्ड बघायला येते आहे (आत्ता एव्हढेच\nखरच फ्लॉरियार्ड्स ला यावच\nखरच फ्लॉरियार्ड्स ला यावच म्हणतेय.\nलाजो, अगो... किती सुंदर आहे हे. बघत बसावसं वाटतय... आणि अतिशय सोप्पंही दिसतय... (तू ज्या पद्धतीनं लिहिलयस त्यावरून् म्हणतेय मी. करायला घेतलं की फेफे उडेल असंही वाटतय... माणिकबाइंच्या गाण्यांच्या बाबतीत हे हमखास होतं बघ... ऐकायला सोप्पी... म्हणायला फेफे)\nट्रेडर जो मध्ये वाईल्ड\nट्रेडर जो मध्ये वाईल्ड ब्ल्यूबेरी वानिला चीज मिळते. क्रीम ऐवजी ते शेवरे (फ्रेंच उच्चार कधी जमाव मला) वापरतात. तेच आणीन. हे छान असल, दिसल तरी ते सोप्प आहे\nएवढे चीज खायचं म्हणजे सोबत एखादी वाईन सांगा टीप मध्ये.\nकृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पूर्णब्रह्म' असं लिहा.\nमला तिखट चीजगोला खायला आवडेल. मागणी नोंदवून घ्यावी\nस्ट्रॉबेरी गोल्याची प्लेट आवडली. फार्फार सुंदर आहे.\nभारतात जे ब्रिटानियाचं क्रिम चीज मिळतं, ते चालेल का या चीजगोल्यासाठ��� यात काडी खुपसून पॉपर्स करता येतील का\nवॉव. मस्तच. यम्मी दिसतंय\nवॉव. मस्तच. यम्मी दिसतंय एकदम.\nस्ट्रॉबेरी गोल्याची प्लेट साजेशी आणि मस्तच सजवली आहे.\nअरेरे....... चीज चा सत्यानाश...\nचीज हे अल्कोहोलिक द्रव पदार्थांबरोबरच मस्त लागते....\nबीयर = सॉल्टेड चीज\nरम = गार्लिक चीज\nव्हिस्की = जिंजर चीज\nवाईन = मॅझोरोला चीज\nव्होडका = ७५% जिंजर+२५% गार्लिक चीज\nबाकी जे लोक चीज पाव भाजी आणि चीज बिस्किटे खावू शकतात ते काय लोण्या बरोबरोबर पण चीज खावू शकतील....\n कस काय सुचतं हे सगळं.\n कस काय सुचतं हे सगळं. मस्तच आहे..\nवही मैं सोचू... लाजो आणि चक्क\nवही मैं सोचू... लाजो आणि चक्क गोड नाही\nखूप्प्प्प्प्प्प्च तोंपासू दिसतेय पाकृ... स्लर्प स्लर्प... तुझ्या पाकृचे फोटोज बघताना की बोर्डची मात्र वाट लागते...\nलाजो, सह्हीच दिसताहेत गोळे.\nलाजो, सह्हीच दिसताहेत गोळे.\nतुझ्या शब्दखुणांमधल्या पूर्णब्रह्म भोवतीची अवतरण चिन्हं काढून टाक प्लीज.\nमायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.\nपूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382\nपूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-111/", "date_download": "2019-01-21T19:52:33Z", "digest": "sha1:CX55555P35GGM77OPCHWQELSPXTD6BAQ", "length": 6948, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nस्पेक्‍ट्रमची किंमत देण्याची कालमर्यादा वाढविण्याबरोबरच कंपन्यांना अधिक स्पेक्‍ट्रम बाळगण्याची सुविधा दिली आहे. अडचणीत असलेल्या मोबाईल कंपन्यांचे प्रश्‍न लवकरच जाहीर होणाऱ्या दूरसंचार धोरणात सोडविण्यात येतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nरेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक\nकामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम\nउन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2017/08/27/ali-ka-gaurai-editorial-kadegaon-palus-live-news-27-08-17/", "date_download": "2019-01-21T20:57:36Z", "digest": "sha1:4ADYN64N4S6DCGGN2DI4UQYID2PRKJDV", "length": 14385, "nlines": 78, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "आली का गौराई? - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nठळक बातमी नारीशक्ती संपादकीय\nगौराई उत्सव हा महिलांच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि स्वाभिमानाचा केंद्रबिंदु आहे. भारतासारख्या मुळच्या मातृसत्ताक आणि त्यानंतर भगिनी-भाऊ नाते संस्कृतीमध्ये परावर्तीत झालेल्या अत्यंत जुन्या परंपरेमध्ये गौरी उत्सवाचे सांस्कृतिक आणि पर्यायाने भावनिक महत्त्व जास्त आहे. मराठी मुलुखातल्या कोणत्याही स्त्रीला विचारले तर ‘गौराई’ विषयी एक मोठे आठवणींचे आणि भावनिकतेचे भांडार समोर येते. ‘गौराई’ ही स्त्रियांच्या अनेक रूपांचा एकात्म भाव असणारी समजली जाते. मृदू आणि वात्सल्य भाव असणारी गौराई प्रसंगी कठोर होऊन निःपात करण्यास मागे-पुढे पहात नाही. कडेगावात हाच स्त्री शक्तीचा निर्भीडपणा सध्या अनुभवायला मिळत आहे.\nकडेगावच्या दारूबंदीच्या निमित्ताने सध्या चर्चा, वादविवाद सुरु आहेत. अगदी सक्षमपणे दारूबंदीचा निर्धार मूर्त रुपात आणण्यासाठी कडेगाव आणि परीसरातल्या रणरागीनींनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. गौरी उत्सवाच्या मध्यावर उत्पादन शुल्क खात्याने नियोजित केलेली सह्यांची फेरपडताळणी पुढे ढकलणे अत्यंत आवश्यक होते आणि त्यामध्ये सुद्धा कडेगाव परीसरातील स्त्री-शक्ती यशस्वी ठरली आहे. एकूणच, दारूबंदीच्या लढाईमध्ये जितक्या जास्त समस्या निर्माण होत आहेत किंवा केल्या जाताहेत तितक्याच प्रकर्षाने आणि सर्व शक्तीनिशी त्या सोडवल्या जाताहेत. लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत सकारात्मक लक्षण मानता येईल. पुरुषप्रधान राजकारणाची घाणेरडी परंपरा असणाऱ्या भारताच्या सर्व भागांमध्ये बऱ्याचवेळा स्त्रियांचे समर्थन गृहीत धरले जाते किंवा स्त्रियांवर विशिष्ट पद्धतीने दबाव आणून पुरुषी राजकारणासाठी त्यांची सहमती घेतली जाते. प्रसंगी स्त्रियांना अंधारात ठेवून किंवा चुकीची माहिती देवून आपलेच घोडे पुढे दामाटनारे बहाद्दर राजकारणी महाराष्ट्रात कमी नाहीत. याचा अर्थ असा अजिबात नसतो की स्त्रिया मनातून समर्थन देताहेत किंवा दबाव टाकून स्त्रियांचा होकार मिळवले की काम झाले. स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर आणि स्त्री-गण म्हणून स्त्रियांच्या पातळीवर सर्व घडामोडींची चर्चा होते आणि त्याविषयीची अगदी प्रमाणिक मतेसुद्धा बनतात. याचे प्रतिबिंब आता मतदानात दिसायला लागले आहे. कुटुंबप्रमुखाच्या सांगण्याप्रमाणे जर घरातील स्त्रिया ‘त्या-त्या’ चिन्हा समोरील बटण दाबत असतील, अश्या भ्रमात कोणी असेल तर त्यांनी अलीकडच्या काही निवडणुकांवर आलेले शास्त्रीय विश्लेषण तपासावे. त्यामुळेच ‘पुरुषी राजकारण’ आणि ‘सरपंच पती’ मुळे नकारात्मकपने नावाजला जाणारा महाराष्ट्र हळू-हळू शक्तीच्या संतुलनाकडे जात आहे, असे म्हणायला वाव आहे.\nदारूबंदीच्या लढाईच्या निमित्ताने हे चिंतन करण्याची आवश्यकता अशासाठी आहे की अजूनही दारूबंदीची लढाई पूर्णत्वास जाण्यास उशीर आहे आणि त्यामध्ये आणखी आव्हाने असणार किंवा निर्माण केली जाणार यात शंका नाही. यासाठीच महिलांनी आपली शक्ती व चित्त लक्ष्यावर ठेवणे आवश्यक असते. स्त्रियांच्या प्रश्नांना एकदम उंचावर नेवून ढकलून देण्याच्या चाली राजकारणात काही नवीन नाहीत. ज्या मातांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत सुजाण, सुशिक्षित नेते घडवले, ज्यांनी छत्रपतींच्या गनिमी काव्यामध्ये हिरी��ीने सहभाग घेतला त्या परंपरेतल्या अस्सल घाटी स्त्रीशक्तीला हे असल्या चाली समजणार नाहीत, अश्या भ्रमात कुणी राहू नये. गौराईच्या सणाच्या निमित्ताने गणपती मंडळाच्या स्टेजवर बसलेल्या मंडळीनी आत्मचिंतन करण्याची ही वेळ आहे कारण ‘गौराई आली आहे’.\n← स्पंदन हॉस्पिटलमध्ये २८ ला मधुमेह, ईसीजी, दमा तपासणी मोफत शिबीर\n…अखेर शिवाजी चौकातल्या रस्ता दुरुस्तीला ‘मुहूर्त’ →\nदेवराष्ट्रे येथे वीज बिलांची होळी करून निषेध\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nby कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min\nठळक बातमी\t…अखेर शिवाजी चौक�…\nठळक बातमी\tस्पंदन हॉस्पिटलमध�…\nस्पंदन हॉस्पिटलमध्ये २८ ला मधुमेह, ईसीजी, दमा तपासणी मोफत शिबीर\nकडेगाव : आपल्या कोणत्याही आजारासाठी एक्सपर्ट डॉक्टरांमार्फत अत्याधुनिक उपचारासाठी आता कराड किंवा पुण्याला जाण्याची गरज नाही, कारण कडेगाव इथं स्पंदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/chanda-burned-four-acres-of-sugarcane/", "date_download": "2019-01-21T21:00:36Z", "digest": "sha1:7AHT76KP3DNGWHVQYUOX3RILGXJU7GDX", "length": 6707, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चार एकर ऊस जळाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › चार एकर ऊस जळाला\nचार एकर ऊस जळाला\nनेवासा तालुक्यातील रस्तापूर येथे विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे चार एकर ऊस जळाला. तसेच तीन लाखाचे ठिबक सिंचन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.या बाबत सविस्तर वृत्त असे की, नेवासा तालुक्यातील रस्तापूर शिवारात गट नं. 444 मध्ये दगडू यादव पवार यांची शेती आहे. त्यामध्ये ऊस व ठिबक तसेच गट नं 446 मध्ये किरण सुभाष भाकड व नारायण सुभाष भाकड यांचा ऊस व ठिबक सिंचन असे दोन्ही गटांमधील 4 एकर ऊस व ठिबक सिंचन रोहित्रातील शॉर्ट सर्किटमुळे आग लागून भस्मसात झाले. आग लागल्याचे पवार यांना शेजारच्या शेतातील शेतकर्‍याने दूरध्वनी वरून माहिती दिली. पवार यांनी भाकड यांना देखील दूरध्वनीकरुन उसाला आग लागल्याची माहिती दिली. दोन्ही शेतकरी घटनास्थळी धावत आले. तेव्हा आगीचे लोळ आकाशकडे झेप घेत होते. प्रचंड प्रमाणात वारे वाहत असल्याने अग्नीतांडव काही केल्या थांबेना.\nया आगीची बातमी वार्‍यासारखी पसरली. गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने दोन्ही पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अरुण सावंत यांनी मुळा कारखाना अग्निशमन दलाला आग लागल्याचे कळवले. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत पूर्ण ऊस व ठिबक सिंचन जळून खाक झाले होते. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे वीज बंद झाली होती. इलेक्ट्रिक मोटारी बंद असल्याने विहिरी, बोअरचे पाणी असूनही आग विझविण्यासाठी वापरता आले नाही.\nया दोन्ही शेतकर्‍यांना शासनाने जास्तीत जास्त मदत द्यावी, त्यांचे ठिबकचे तीन लाख रुपये नुकसान झाले आहे. तसेच जाळीत झालेल्या उसासाठी कारखान्यांनी जास्तीत जास्त मदत द्यावी, त्यामुळे शेतकर्‍यांना आधार मिळेल, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली ेआहे. वसंतराव उकिरडे यांनीही घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पंचनामा रस्तापूर येथील तलाठी बी. डी.कराळे व बाळासाहेब पवार यांनी केला. यावेळी अरुण सावंत घटनास्थळी होते. या जळीतामुळे रस्तापूरातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली.\nखुनानंतर कपडे, हत्यारे ओढ्यात फेकून दिली\nडांबर प्लँटची खंडपीठाने घेतली दखल\nफडणवीस-विखे मैत्री राजकारणा पलिकडचीच\nचार एकर ऊस जळाला\nगुंड गणेश भूतकरची सिनेस्टाईल हत्या\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-death-of-the-student-in-the-ground-of-kabaddi/", "date_download": "2019-01-21T19:59:05Z", "digest": "sha1:HPJJX2OHXNJGNNJZ3US3GCR4ZC7XCH2D", "length": 7162, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कबड्डीच्या मैदानातच विद्यार्थ्याचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कबड्डीच्या मैदानातच विद्यार्थ्याचा मृत्यू\nकबड्डीच्या मैदानातच विद्यार्थ्याचा मृत्यू\nपिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील जवाहर नवोदय विद्यालयात सातवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा कबड्डी खेळताना मृत्यू झाला आहे. पालकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता; यामुळे वातावरण गंभीर झाले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली होती. अखेर प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या मध्यस्थीनंतर पालकांनी मृतदेह ताब्यात घेतला. गौरव अमोल वेताळ (वय 13, रा. न्हावरे, ता. शिरूर) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.\nयाबाबत शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 31 मार्च) जवाहर नवोदय विद्यालय येथे कबड्डीचे सामने सुरू होते. सायंकाळी साडे सहा ते सात वाजेच्या दरम्यान दोन संघात सामना सुरू असताना विद्यार्थी गौरव वेताळ अचानक मैदानावर पडला. त्याला लगेच रुग्णालयामध्ये नेले असता त्याचा तेथे मृत्यू झाला. घटनेची तसेच जवाहर नवोदय विद्यालयाची चौकशीची मागणी पालकांनी केली.\nरविवारी (दि. 1) सकाळी मृत्युमुखी पडलेल्या गौरवचे चुलते, आजोबा परशुराम इसवे, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलंडे,पोलिस अधिकारी रमेश गलांडे, तहसीलदार रणजित भोसले, केंद्रीय नवोदय विद्यालयाचे प्राचार्य टी. एम. नायर, मृत गौरवचे नातेवाईक तुषार वेताळ यांची शिरूर पोलिस स्टेशन येथे बैठक झाली. बैठकीत खेळताना काढलेला व्हिडिओ, इतर गोष्टी याबाबत चर्चा करण्यात आली. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी भाऊसाहेब गलंडे यानी ��िल्यानंतर नातेवाईकांनी गौरवचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस निरीक्षक गलांडे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याचे सांगून नातेवाईकांची काही तक्रार असल्यास त्याप्रमाणे तपास करून कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nथकीत एफआरपीसाठी ३९ कारखाने आयुक्तालयाच्या रडारवर\nनिवडणूक आयोगाने हॅकर्सचा दावा फेटाळला\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nफांद्या तोडतानां विद्युत तारेला लटकलेल्याची सुटका\nआता बसप आमदार गरळले : भाजप आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/entire-purview-of-Bidis-on-long-leave-will-be-changed/", "date_download": "2019-01-21T20:00:02Z", "digest": "sha1:6DVDOJ2JGMBFVJDWTHUJ7DVH2QNCJ4BC", "length": 8086, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दीर्घ रजेवरील जत बीडीओंची पुरंदरला बदली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › दीर्घ रजेवरील जत बीडीओंची पुरंदरला बदली\nदीर्घ रजेवरील जत बीडीओंची पुरंदरला बदली\nदीर्घ रजेवरील जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मिलींद टोणपे यांची अखेर पुरंदर पंचायत समितीकडे बदली झाली आहे. बदलीनंतर रजेवर गेलेले जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जोशी यांची चंदगडचे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. मिरज व पलूसच्या गटविकास अधिकार्‍यांचा एकमेकांना ‘खो’ बसला आहे. खानापूर व वाळवा पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांचे रिक्त पदे भरले आहे. राज्यात ग्रामविकास विभागाकडील वर्ग अ च्या 70 अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. बदल्यांचा शासन आदेश मंगळवारी जारी झाला आहे.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचाराने जत पंचायत समितीचा कारभार वादग्रस्त ठरला आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी ओमराज गहाणे यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे. गहाणे यांच्या सेवानिवृत्तीनंतर टोणपे यांची जतचे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली होती.मात्र एकूण ‘रागरंग’ पाहून त्यांनी लगेचच बदलीसाठी प्रयत्न सुरू केले. रुजू झाल्यानंतर अडीच-तीन महिन्यांनी रजेवर गेले. पंचायत राज समितीच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर ते रजेवरून परत आले. त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये ते परत रजेवर गेले ते आजपर्यंत रजेवरच होते. अखेर त्यांची पुरंदर पंचायत समितीकडे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. श्रीमती अर्चना वाघमळे यांची जतच्या गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. सध्या त्या नियुक्तीशिवाय होत्या.\nपलूसचे गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ यांची बदली मिरज गटविकास अधिकारीपदी तर मिरजेचे गटविकास अधिकारी राहूल रोकडे यांची पलूसचे गटविकास अधिकारीपदी बदली झाली आहे. चंद्रपूर, जालन्याहून वाळवा, खानापूरचंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. ए. शिंदे यांची वाळवा पंचायत समितीकडे तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. टी. पवार यांची खानापूर पंचायत समितीकडे बदली झाली आहे.\nरविकांत अडसूळ - रमेश जोशी कोल्हापूर जिल्ह्यात\nजिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रमेश जोशी यांची दि. 31 जानेवारी 2018 रोजी ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरकडे बदली झाली होती. मात्र ते हजर झाले नव्हते. अखेर त्यांची बदली चंदगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारीपदी झाली आहे. सांगली जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ व रमेश जोशी यांच्यात ‘शीतयुद्ध’ रंगले होते. अडसूळ हे कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, तर जोशी यांचीही कोल्हापूर जिल्ह्यात चंदगडचे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे.\nथकीत एफआरपीसाठी ३९ कारखाने आयुक्तालयाच्या रडारवर\nनिवडणूक आयोगाने हॅकर्सचा दावा फेटाळला\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nफांद्या तोडतानां विद्युत तारेला लटकलेल्याची सुटका\nआता बसप आमदार गरळले : भाजप आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\n��व्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/plants-got-freedom/", "date_download": "2019-01-21T20:19:15Z", "digest": "sha1:ZVWK3N56UZALB4YAKYE3BHEMTYMEKL6T", "length": 9818, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आणि झाडांना स्वातंत्र्य मिळाले...", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआणि झाडांना स्वातंत्र्य मिळाले…\nआळेयुक्त झाडे या ‘वनराई’ आणि ‘अंघोळीची गोळी’ यांच्या संयुक्तपणे आयोजित उपक्रमाला सुरुवात...\nपुणे : झाडांचे सैनिक होऊया, चला झाडांना आळे करूया अशी गर्जना करत असंख्य निसर्गप्रेमी पुण्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त एकवटले. वनराई आणि अंंघोळीची गोळी यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या आळेयुक्त झाडे या उपक्रमाचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त झाला. यावेळी खा. वंदनाताई चव्हाण, डॉ. सतीश देसाई, माधव पाटील, अंकुश काकडे, नगरसेवक धीरज घाटे ,श्याम मानकर, दिलीप सेठ ,नितीन जाधव, दिलीप मेहता, अमित वाडेकर, धनंजय देशपांडे, विध्यार्थी आणि अंघोळीची गोळीचे कार्येकर्ते उपस्थित होते. लोकमान्य नगर येथील जॉगर्स पार्कच्या प्रवेश द्वाराजवळील झाडांना आळे करून या उपक्रमाला सुरुवात झाली.\nनुकताच भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याचेच औचित्य साधत पुण्यामध्ये निसर्गासाठीच्या नव्या स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवात झाली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आपण उत्साहाने लहान रोपटं लावतो पण उद्या त्या झाडाची हक्काची जमीन आणि पाणी हे सिमेंट, डांबर आणि पेव्हिंग ब्लॉक हिरावून घेणार असतील तर आपण गप्प बसणार आहोत का आपण गप्प बसणार आहोत का झाडाला लागूनच सिमेंट, डांबर, पेव्हिंग ब्लॉक लावून झाडांचं स्वातंत्र्य हिरावले जात आहे. झाडांच्या हक्काची जमीन आणि पाणी या साध्या मूलभूत गरजा त्याला मिळाव्यात यासाठी पुण्यात एक अनोखा उपक्रम सुरू झाला आहे. वनराई आणि आंघोळीची गोळी यांच्या संयुक्तपणे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.\nकोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंद��…\nवनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया म्हणाले कि, राष्ट्रीय हरित लवाद (NGT) च्या २०१३ च्या आदेशानुसार प्रत्येक झाडाला १ मीटर व्यासाचे आळे पाहिजे जेणेकरून त्या झाडाला जगण्यासाठी पुरेसं पाणी आणि वाढण्यासाठी हक्काची जमीन मिळेल. त्याद्वारे नैसर्गिकरित्या जलपुनर्भरण होईल. आज कोणत्याही शहरात झाडांचे गळे हे सिमेंट,डांबर आणि पेविंग ब्लॉकने आवळलेले असतात. ह्यामुळे झाडांच्या बुंध्याजवळ झिरपणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाते. शिवाय झाडे कमकुवत होऊन एक दिवस उन्मळून पडतात. आज झाडे लावण्यासोबतच झाडांचे संगोपन करण्याची गरज असल्याचे धारिया म्हणाले.\nकवी मनाच्या अटलजींच मराठी प्रेम\nकोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या रोखठोक आणि बिंदास्त वक्तव्यावरून कायम चर्चेत…\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\n‘लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार…\nलिंगायत समाजाचे गुरू महंत शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या वर्षी निधन\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cold-war-between-shivsena-bjp/", "date_download": "2019-01-21T20:19:42Z", "digest": "sha1:WZROXTUNSYJWQ6RCQ5FU2EBZSB3RW7AF", "length": 10359, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगाबाद : भाजप लोकप्रतिनिधींंना अंधारात ठेऊन उद्योगमंत्र्यांनी घेतली बैठक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऔरंगाबाद : भाजप लोकप्रतिनिधींंना अंधार���त ठेऊन उद्योगमंत्र्यांनी घेतली बैठक\nआमदार अतुल सावे यांनी व्यक्त केला संताप\nऔरंगाबाद : राज्याचे औद्योगिक धोरण सप्टेंबर मध्ये जाहिर होणार आहे. याच धोरणासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई राज्यात विभागीवार उद्योजकांच्या बैठक घेत आहेत. दोन दिवसापुर्वी पुण्यातील बैठकीनंतर शुक्रवारी औरंगाबादेत बैठक झाली. यातून राज्याचे नव्या धोरणा विषयी उद्योजकांच्या सुचना जाणून घेण्यात आल्या. या बैठकीत शिवसेना सोडता इतर कुठल्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते. तर या विषयी आम्हाला निमंत्रण दिले नाही म्हणून आम्ही बैठकीस आलो नसल्याचे भाजपचे आमदार अतुल सावे यांनी सांगितले. यातून पुन्हा शिवसेना-भाजप यांच्यातील कुरघोडी समोर आली आहे.\nराज्यात एकत्र येत सत्ता स्थापन केल्यापासून भाजप आणि शिवसेनेत ‘तुझं माझं जेमना अन् तुझ्या विना करमेना’ अशी स्थिती आहे. दोन्ही पक्षात अनेक मतभेद निर्माण झाले आहेत. यातूनच दोन्ही पक्ष वेगवेगळ्या भूमिका घेत सध्या दिसून येत आहेत. नाणार प्रकल्पानंतर सेना-भाजपामध्ये मोठा संषर्घ पेटला आहे. यामूळे सभा, बैठकातून सेना-भाजप एकमेकांवर टिकेचे झोड उठवत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्यभरातील उद्योजकांच्या बैठकी घेत आहेत. दोन दिवसापुर्वी देसाई यांनी पुण्यात उद्योजकांची बैठक घेतली.त्यानंतर शुक्रवारी औरंगाबादेत बैठक घेतली. याबैठकीत शहरातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणे गरजचे होते. मात्र केवळ शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय सिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, शिवसेनेचे संपर्क नेते विनोद घोसाळकर हे अर्वजून उपस्थित होते. ज्या पुर्व मतदार संघात ही बैठक झाली.त्यांचे आमदार अतूल सावे, मध्य विभागाचे आमदार इम्तियाज जलील हे गैरहजर दिसून आले.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nआमदार अतुल सावे यांनी व्यक्त केला संताप\nउद्योगमंत्र्यांची बैठकीला आम्हाला बोलवल नाही. आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. नंतर कळाले की डीआयसीच्या माध्यमातून बैठक झाली म्हणून. ना उद्योग खात्याने ना एमआयडीसीने डीआयसीनेही आम्हाला माहिती दिली नाही. म्हणून आमदार इम्तियाज जलीलही या बैठकीत नव्हते. विशेष म्हणजे डीएमआयसी ज्यांच्या मतदार संघात आहेत. ते विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनाही बोलविणे गरजेचे होते. मात्र शिवसेना सोडता इतर कोणत्याही पक्षातील आमदारांना बोलवून नका अशी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची पॉलिसी असेल असा आरोपही आमदार अतुल सावे यांनी केला.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\nटीम महाराष्ट्र देशा : आपल्या हक्कांसाठी मंत्रालयावर धडकणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला राज्य सरकारने मुंबई…\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nहुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ. कुमार सप्तर्षी\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/girl-danced-onto-the-tunes-of-raja-hindustani-after-allegedly-getting-ditched-by-boyfriend/", "date_download": "2019-01-21T20:18:42Z", "digest": "sha1:73YYGLZNI3HL3UXK4PMKF6PYUCIPUYTO", "length": 7661, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "VIDEO- 'तेरे इश्क में नाचेंगे', धोकेबाज बाॅयफ्रेंडच्या घराबाहेर डीजे लावून तरुणीचा राडा !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nVIDEO- ‘तेरे इश्क में नाचेंगे’, धोकेबाज बाॅयफ्रेंडच्या घराबाहेर डीजे लावून तरुणीचा राडा \nनवी दिल्ली – प्रेमात धोका दिला म्हणून एका तरुणीने दारूच्या नशेत राडा घातलाय. हा राडा काय साधासुधा नाहीये. प्रेमभंग झालेल्या या तरुणीने बाॅयफ्रेंडच्या घरासमोर डीजे लावलाय आणि ‘तेरे इश्क में नाचेंगे’ या गाण्यावर तुफान डान्स केलाय.\nधोका देणाऱ्या बॉयफ्रे���डच्या घराबाहेर डीजे लावून तरुणीनं राडा घातल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झालीय. संदीप सहवाग नावाच्या फेसबुक युझरने यासंदर्भातील व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केलेत.\nव्हिडिओमध्ये एक तरुणी दारु पिऊऩ डीजेसमोर डान्स करताना दिसत आहे. राजा हिंदुस्तानी सिनेमातील तेरे इष्क में नाचेंगे गाण्यावर ती नाचत आहे.\nया तरुणानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, “गुरुग्रामच्या पटौदी शहरातील हेलमंडीमध्ये एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडच्या घराबाहेर डीजे लावून डान्स केला. बॉयफ्रेंडनं धोका दिल्यानं तीने हे कृत्य केलंय”\nशिवसेनेची माघार मात्र राज ठाकरे उभे राहिले बेस्ट…\nमनसेच्या इंजिनाला आघाडीने दाखवला ‘रेड सिग्नल’\n'तेरे इश्क में नाचेंगे', धोकेबाज बाॅयफ्रेंडच्या घराबाहेर डीजे लावून तरुणीचा राडा \nसोशल मीडियावर हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. पण याची कुणीही सत्यता पडताळलेली नाही. पण हा व्हिडीओ खरा असल्याचं समजून अनेक फेसबुक यूजर्स आपपल्या मित्रांना टॅगही करत आहेत.\nजळपास चार हजारपेक्षा जास्त यूजर्सनी हा व्हिडीओ शेअर केला असून, अजून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण अद्याप हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळालेली नाही.\nशिवसेनेची माघार मात्र राज ठाकरे उभे राहिले बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पाठीशी\nमनसेच्या इंजिनाला आघाडीने दाखवला ‘रेड सिग्नल’\nसोशल मीडियावर राज ठाकरेंवर टीका करणं तरुणाला पडलं महागात\nगणेशोत्सवाचा त्रास, तर मग सनबर्न फेस्टिव्हलंचा एवढा लाड कशाला \nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज \nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rs-75-thousand-fraud-in-pune/", "date_download": "2019-01-21T20:20:09Z", "digest": "sha1:6QKKCDGTBSRPNBKGMWZ6C7F3UUOA6F6R", "length": 6058, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यात तरुणाची ७५ हजार रुपयांची फसवणूक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुण्यात तरुणाची ७५ हजार रुपयांची फसवणूक\nपुणे : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाची ७५ हजार ९०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादी प्रकाश लोढा यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, ते जगताप चौकातील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी तेथे आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी माझ्या एटीएममधून पैसे निघत नाहीत, तुमच्या एटीएममधून पैसे निघतात का बघु असे सांगितले. यानंतर फिर्यादी यांचे एटीएमकार्ड घेऊन ते परस्पर बदली करून त्याचा पिन नंबर विचारुन घेतला. यानंतर त्याच्या खात्यातून ७५ हजार ९०० रुपये काढून घेतले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक(गुन्हे) यु.ए.तावसकर तपास करत आहेत.\nसमर्थ बँकेचा नवीन उपक्रम भाविकांच्या सेवेत एटीम सुविधा\nआजपासून बँक कर्मचारी संपावर; नोकरदार वर्गाची चिंता वाढली\nए.टी.एम मध्ये खडखडाट : मनसेने केली ए.टी.एम ची हार, हळद – कुंकू वाहून पूजा\nदेशात नोटबंदीसदृश्य परिस्थिती ; ATM मध्ये पुन्हा खडखडाट\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असल्याचं माहित…\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी …\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-two-new-features-soon-for-whatsapp-calling/", "date_download": "2019-01-21T20:19:01Z", "digest": "sha1:J2EOBJQGMBORLNVSM2RVCFCPX5UCJPB3", "length": 6245, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठी लवकरच दोन नवे फीचर्स", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nव्हॉट्सअॅप कॉलिंगसाठी लवकरच दोन नवे फीचर्स\nटीम महाराष्ट्र देशा – व्हॉट्सअॅपने डिलीट फॉर एव्हरीवन फीचर दिल्यानंतर आता कॉलिंगसाठी आणखी एक नवे फीचर देणार आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना व्हॉईस कॉल व्हिडिओ कॉलमध्ये स्वीच करता येईल. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप सध्या व्हिडिओ टू व्हॉईस कॉल स्वीच या फीचरवर काम करत असून या फीचरमुळे व्हॉईस कॉलवर बोलत असतानाच कॉल कट न करता व्हिडिओ कॉलमध्ये तो स्वीच करता येईल.\nव्हॉट्सअॅप अॅडमिनच्या अधिकारात आणि डोकेदुखीत होणार वाढ \nव्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी आनंदाची बातमी\nतर व्हिडिओ कॉल व्हॉईस कॉलमध्ये बदलता येईल. या फीचरसोबतच कॉल रेकॉर्डिंगची सुविधा देखील देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वीच फीचरची चाचणी करत असताना रेकॉर्डिंगचाही टॉगल दिसून आला, ज्यामुळे रेकॉर्डिंग लॉक केली जाऊ शकते. लॉक झाल्यामुळे कॉल रेकॉर्ड केला जाऊ शकतो.\nव्हॉट्सअॅप अॅडमिनच्या अधिकारात आणि डोकेदुखीत होणार वाढ \nव्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी आनंदाची बातमी\nकर्जमाफी : शिवसेनेचा भाजपवर भरोसा नाय काय \nपुणे: मुलाकडून आई वडिलांची निर्घृण हत्या\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nटीम महाराष्ट्र देशा : मी खासदार असताना माझ्या मतदारसंघात शिरूरचाही भाग होता. त्यामुळे शिरूरचा तो भाग माझा पूर्णपणे…\nबहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात :…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\nग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी …\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/aiesl-recruitment/", "date_download": "2019-01-21T20:18:09Z", "digest": "sha1:3FAUVYRGF5KFQYIOLSIPOEX2NBTBSB7I", "length": 13681, "nlines": 148, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Air India Engineering Services Ltd - AIESL Recruitment 2019 -AIESL Bharti", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 70 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: एयरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर (AME)\nत्रिवेंद्रम MRO: 64 जागा\nनागपूर MRO: 06 जागा\nशैक्षणिक पात्रता: (i) 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित) (ii) 01 वर्ष अनुभव\nवयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी 55 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: त्रिवेंद्रम & नागपूर\nथेट मुलाखत: 11 फेब्रुवारी 2019\nNext (ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(FACT) फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये अप्रेन्टिस पदांच्या 155 जागांसाठी भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/youth-drawn-lake-13590", "date_download": "2019-01-21T21:11:06Z", "digest": "sha1:R4ZI4WFCZ3BKSB3LXFV7FEI5HVG7URKN", "length": 12499, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "youth drawn in lake तलावात बुडून दोघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nतलावात बुडून दोघांचा मृत्यू\nगुरुवार, 13 ऑक्टोबर 2016\nहिंगणा/गुमगाव - शंकरपूर परिसरात रॉयल गोंडवाना शाळेजवळ खासगी तलावात दुर्गादेवीच्या विसर्जनासाठी गेलेल्यांपैकी एक युवक मंगळवारी (ता. ११) बुडाला. बुडालेल्या युवकाला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी पाण्यात उतरलेला दुसरा युवकही पाण्यात बुडाला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला.\nमृतांमध्ये विनोद मात्रे (वय १९, बेलतरोडी, नागपूर), वैभव मिस्किन (२५) यांचा समावेश आहे.\nहिंगणा/गुमगाव - शंकरपूर परिसरात रॉयल गोंडवाना शाळेजवळ खासगी तलावात दुर्गादेवीच्या विसर्जनासाठी गेलेल्यांपैकी एक युवक मंगळवारी (ता. ११) बुडाला. बुडालेल्या युवकाला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी पाण्यात उतरलेला दुसरा युवकही पाण्यात बुडाला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला.\nमृतांमध्ये विनोद मात्रे (वय १९, बेलतरोडी, नागपूर), वैभव मिस्किन (२५) यांचा समावेश आहे.\nमंगळवारी (ता. ११) या परिसरातील दुर्गादेवीचे विसर्जन सुरू होते. विसर्जनासाठी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास विनोद मात्रे हा पाण्यात उतरला व खोल पाण्यात बुडाला. याची माहिती हुडकेश्‍वर ठाण्यात देण्यात आली. लागूनच हिंगणा ठाण्याची हद्द असल्यामुळे बुधवारी सकाळी हिंगणा पोलिसांना घटनास्थळी मदतीस बोलाविण्यात आले. ‘सर्च ऑपरेशन’ सुरू झाले. मृतदेह शोधकामात परिसरातील वैभव मिस्किन, राजेंद्र गोवारकर, राजू शेंदूरकर, वसंता गहाणे या सराईत पोहणाऱ्या युवकांना बोलाविण्यात आले. तलावाजवळ हुडकेश्‍वर व हिंगणा पोलिस दल उपस्थित होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास हे तरुण पाण्यात उतरले. मात्र, काही वेळातच वैभव हा खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी बचाव पथकाने प्रयत्न केले. मात्र, त्याला वाचविणे शक्‍य झाले नाही. पाणबुडे व अग्निशामक दल सायंकाळपर्यंत प्रयत्न करीत होते. मात्र, दोन्ही मृतदेह काढण्यात यश आले नव्हते.\nमुंबई-गोवा महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यु\nजिते - मुंबई-गोवा महामार्गावर डंपरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. यशवंत घरत (वय ६०, खारपाडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे...\nजवळाबाजार येथे पोलिस उपनिरीक्षकास शिवीगाळ\nजवळाबाजार : जवळबाजार (ता. औंढा) येथील पोलिस चौकीमधे गोंधळ घालून पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या चौघांवर सोमवारी (ता. 21) सकाळी...\nमतांच्या पिकांसाठी मोदींचे मागणे\nनवी दिल्ली : कोणाकडून काही घेण्यापेक्षा दुसऱ्याला देणे, हेच महत्त्वाचे मानणाऱ्या मराठी संस्कृतीत \"तिळगूळ घ्या, गोड गोड बोला,' या वाक्‌प्रचाराला...\nनैराश्यातून एकाची गळफास घेऊन आत्महत्या\nकायगाव : लखमापूर (ता.गंगापूर, जि. औरंगाबाद)येथील सोपान कचरू गाढे (वय- 50) यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 20) घडली....\nट्रॅव्हल्स-दुचाकीच्या अपघातात एक ठार एक जखमी\nनांदेड- नायगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मारतळा पासून जवळच असलेल्या कापसी गुंफा येथे आज...\nअकोलाजवळ दुचाकी अपघातात बापलेकांचा मृत्यू\nबाळापूर (अकोला) : राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास कान्हेरी-व्याळा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/aoc-recruitment/", "date_download": "2019-01-21T20:36:47Z", "digest": "sha1:OBENXWFPRHBU3XVT5NMGBF6ZQDXETZBM", "length": 15910, "nlines": 208, "source_domain": "majhinaukri.in", "title": "AOC - HQ Southern Command Pune Recruitment 2018 for 818 Posts", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्य�� 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(AOC) आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 818 जागांसाठी भरती\nमटेरियल असिस्टंट: 11 जागा\nकनिष्ठ विभाग लिपिक: 110 जागा\nस्टेनो ग्रेड II: 02 जागा\nट्रेडसमन मेट : 561 जागा\nटेलिफोन ऑपरेटर: 02 जागा\nफिटर (MV): 01 जागा\nटिन &कॉपर स्मिथ: 01 जागा\nवाहन (Mech): 01 जागा\nपेंटर & डेकोरेटर: 01 जागा\nकारपेंटर & जॉइनर: 03 जागा\nपद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा\nपद क्र.2 : i) 12 वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.\nपद क्र.3,6 13,15& 17: 10 वी उत्तीर्ण\nपद क्र.4 : i) 10 वी उत्तीर्ण ii) कूकिंग डिप्लोमा\nपद क्र.5: 12 वी उत्तीर्ण\nपद क्र.7 ते 11 & 18: i) 10 वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव\nपद क्र.12: i) 10 वी उत्तीर्ण ii) डिफेन्स सर्विसेस ट्रेड्समन कोर्स iii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.14: i) 10 वी उत्तीर्ण ii) अवजड वाहनचालक परवाना ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.16,19,20,21,23 & 24: i) 10 वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI iii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 10 जानेवारी 2018 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट,OBC:03 वर्षे सूट]\nपद क्र.1 & 14 : 18 ते 27 वर्षे\nउर्वरित पदे: 18 ते 25 वर्षे\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2018\nPrevious सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ‘सुरक्षा अधिकारी’ पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी म��गा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/leopard-attack-mother-son-135260", "date_download": "2019-01-21T21:20:06Z", "digest": "sha1:OKQD2ONMHX4IGVDFNHC2ADRIRQWUCLND", "length": 13367, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Leopard attack on the mother-son बिबट्याच्या हल्ल्यात आई-मुलगा जखमी | eSakal", "raw_content": "\nबिबट्याच्या हल्ल्यात आई-मुलगा जखमी\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nओतूर - डिंगोरे (ता. जुन्नर) येथे दुचाकीवर हल्ला करून बिबट्याने दुचाकीस्वार मुलगा व त्याच्या आईला जखमी केले आहे.\nओतूर - डिंगोरे (ता. जुन्नर) येथे दुचाकीवर हल्ला करून बिबट्याने दुचाकीस्वार मुलगा व त्याच्या आईला जखमी केले आहे.\nहा हल्ला डिंगोरे गावाच्या हद्दीत आमले शिवारात कालव्याजवळ तांबेवस्ती येथे झाला. यात मंगल विठ्ठल कुमकर (वय ५०) व त्यांचा मुलगा दिनेश विठ्ठल कुमकर (वय ३१, रा. कोळवाडी, ता. जुन्नर) हे जखमी झाले आहेत. कुमकर हे डिंगोरे परिसरातील आमले शिवारातील तांबे मळ्यात नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते. परत जाता अस��ाना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यात मंगल कुमकर यांना पायाला तीन ठिकाणी बिबट्याचे दात व नखे व दिनेश यालाही बिबट्याची नखे लागली. दिनेशने प्रसंगावधान राखत गाडी न थांबवता तशीच पुढे जोरात नेली. चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीचा दोनशे मीटरपर्यंत पाठलाग केला. रात्र असल्याने दिनेशने कुठेच न थांबता थेट कोळवाडीला घर गाठले. त्यानंतर फोन करून नातेवाइकास सदर घटनेची माहिती दिली. बिबट्याचा हल्ला झाल्याचे समजताच डिंगोरे येथून समीर शेरकर, संदीप नेहेरकर, सुमीत लोहोटे हे कोळवाडीला पोचले. तोपर्यंत १०८ नंबरवर संपर्क साधून सरकारी रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती. त्यानंतर सर्वांनी जखमींना तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. ओतूरचे वनरक्षक विशाल अडगळे यांना माहिती देण्यात आली होती. त्यामुळे ते आधीच ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होते. जखमीवर प्रथमोपचार करून त्यांना बिबट प्रतिबंधक लस देण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आले.\nजिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले व माजी सदस्य बबन तांबे यांनी वनविभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. ओतूर वन विभागाकडून मानवावर होणारे बिबट्यांचे हल्ले गांभीर्याने घेतले जात नाहीत. वन विभागाने बिबट व मानव संघर्ष टाळण्यासाठी नियमित व ठोस उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, तसेच या परिसरात पाहणी करून पिंजरा लावणे गरजेचे आहे, असे आमले व तांबे यांनी म्हटले आहे.\nकौटुंबिक अत्याचाराने ११० गर्भवती पीडित\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतिपूर्व तपासणीसाठी गेल्या सहा महिन्यांत आलेल्या महिलांपैकी ११० महिला कौटुंबिक अत्याचाराने...\n'श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरीब' होतोय\nनवी दिल्ली: गेल्या वर्षभरात देशभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत दरदिवशी तब्बल 2200 कोटींची भर पडली आहे. विशेष म्हणजे फक्त 10 टक्के श्रीमंतांकडे देशातील...\n\"सॅनटरी पॅड'चा वापर दुप्पट, विल्हेवाट शून्य\nनागपूर : सध्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका गुंतले असले तरी गेल्या काही वर्षात वाढलेल्या सॅनिटरी पॅड व डायपरच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याचे...\nउमरगा ते तिरुपतीपर्यंत सायकल प्रवास\nउमरगा - येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत मोरे, सहशिक्षक अनिल मदनसुरे य���ंनी तीन दिवसांत ८०० किलोमीटर अंतरापर्यंत सायकल प्रवास करून तिरुपती बालाजीचे...\n‘पॉवर योगा’ आणि मर्यादित खाणं (संदीप कुलकर्णी)\nसध्या माझा जास्त भर ‘पॉवर योगा’वरच आहे. इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला तरी मी योग करणं कधीच सोडत नाही. ‘नियमित व्यायाम करा, योग करा आणि खाण्यावर...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-116062000015_1.html", "date_download": "2019-01-21T19:48:53Z", "digest": "sha1:GFGFVYJT7B5EOE3SLUVYO5RFO6NGTRED", "length": 18544, "nlines": 159, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पारंपरिक भविष्यवाणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशुभमुहूर्त ही भारताची खास वैशिष्टय़पूर्ण संकल्पना आहे. कोणतेही कार्य, शुभ हो अथवा अशुभ, मुहूर्ताशिवाय केले जात नाही.\nकिताब: भारतात लालकिताब नावाच्या एका पुस्तकाचा बोलबाला आहे. या पुस्तकात हस्तरेषाशास्त्र व ज्योतिष यांची सांगड घातली आहे. या पुस्तकातील भविष्य तंतोतंत जुळते असे म्हणणारे खूप लोक आहेत. या पुस्तकाचे खरे लेखक कोणीतरी वैदिक काळातील ऋषी असावेत असेही म्हणतात. तरीदेखील, वैदिक ज्योतिष व लालकिताब या ग्रंथातील पद्धतीत बरेच फरक आहेत. हे पुस्तक पंडित गिरिधारीलाल शर्मा यांनी 1939 साली (383 पाने) प्रसिद्ध केले. ते पंडित रूपचंदजी जोशी यांनी लिहिले. पण पुस्तकावर त्यानी लेखक म्हणून आपले नाव लिहिले नाही. त्या अर्थी ते त्यांचे मूळ लेखक नसावेत. त्याकाळी काही ताम्रपट लाहोरच्या जुन्या बांधकामात खोदाई करताना मिळाले. त्यावरून हे पुस्तक प्रकाशित केल्याचे मानले जाते. त्यामागोमाग 1940, 1941, 1942 व 1952 साली हे पुस्तक पुन:प्रकाशित झाले. शेवटच्या प्रकाशनात बर्‍याच नव्या गोष्टींची भरती झाली असावी. त्याची पाने वाढून 1173 झाली आहेत. अकबरकाळी भारताच्या जुन्या वैदिक ग्रंथांचे पारशीत भाषांतराचे काम मोठय़ा प्रमाणात झालेले आहे. त्याकाळी भाषांतरित ग्रंथ अरब जगात गेले व अर्वाचीन काळी पुन्हा भारतात येऊन त्यांची हिंदी भाषांतरे झाली असेही मानले जाते. लालकिताब हा ग्रंथ त्यातील उपाय किंवा तोडग्यांसाठी (Totaka) नावाजलेला आहे. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर उद्देश लिहिलेले आहेत ते असे:\n1. भाग्यात लिहिलेल्या संपत्तीचा ओघ अडविणारे अडथळे दूर करणे.\n2. वर्तमान व भावी संकटांना थांबविण्याचे उपाय सुचविणे.\nसामान्य माणूस करू शकेल असे तोडगे, जे आपत्ती निवारणासाठी वापरता येतात, त्यामुळे या पुस्तकाचा प्रचार झाला.\nत्यातील काही उदाहरणादाखल दिलेले तोडगे असे :\n1. पत्रिकेत सूर्य पहिल्या स्थानात असेल तर लवकर लग्न करा. घरात पाण्याचा नळ बसवा. दिवसा पत्नीशी संग करू नका. गूळ खाऊ नका. परोपकार करा. चारित्र्य शुद्ध ठेवा, माकडाला गूळ खाऊ घाला इत्यादी.\n2. चंद्र प्रथमस्थानी असेल तर लाल हातरुमाल जवळ बाळगा. चारपाईला तांब्याचे खिळे ठोका. वडाच्या झाडाच्या मुळांना पाणी घाला. मुलासोबत प्रवास करताना नदीत तांब्याची नाणी टाका. वय 24 ते 27 या काळात लग्न करू नका. हिरवा रंग व मेहुणीपासून दूर राहा. चांदीच्या ताटवाटय़ा घरी बाळगू नका, काचेच्या वस्तू वापरू नका, आईचे आशीर्वाद रोज घ्या.\n3. मंगळ प्रथमस्थानी असताना कोणतेही दान स्वीकारू नका. खोटे बोलू नका व साधुसंतांच्या संगतीत राहू नका. हस्तिदंताच्या वस्तू हाताळू नका. महा गायत्री मंत्राचा जप करा व मारुतीला शेंदराचे गंध लावा.\nअशी ही यादी खूपच मोठी आहे.\n'गूगल वन' सेवा भारतात सुरु\nसाप्ताहिक राशीफल 15 ते 21 ऑक्टोबर 2018\nसंयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारत विजयी\nशनी अर्थात लोकशाही परंपरेचा प्रतिनिधी\nया देशाचा पासपोर्ट आहे जगातील 'सर्वात सामर्थ्यवान', जाणून घ्या भारताची रँकिंग\nयावर अधिक वाचा :\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्���ितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\nहे कायमचे लक्षात ठेऊया\nकेवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...\nपौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...\nसोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव\nपौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण स���पत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2016/10/13/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-21T20:05:19Z", "digest": "sha1:FMSAGU2LWM7HGUJHIVSUIQTKWUDDZCON", "length": 9243, "nlines": 76, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "युवानेते उदय देशमुख यांचा वाढदिवस दिमाखात साजरा - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nयुवानेते उदय देशमुख यांचा वाढदिवस दिमाखात साजरा0 मिनिटे\nकडेगाव (सदानंद माळी): कडेगावमधील लिबर्टी ग्रुप च्या माध्यमातून सक्रीय समाजकारण व राजकारणामध्ये नव्याने समाविष्ट झालेलं नेतृत्व म्हणजेच उदय उर्फ तात्यासाहेब देशमुख. काल १२ ऑक्टोबर रोजी उदय यांचा वाढदिवस युवा कार्यकर्ते व नेते यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. वाढदिवसाचा मुख्य कार्यक्रम संध्याकाळी लिबर्टी ग्रुप च्या कार्यकर्त्यांच्या व निमंत्रित ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.\nदुपारी साजऱ्या झालेल्या सत्कार कार्यक्रमात माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, डॉ. पतंगराव कदम, माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी मा. उदय देशमुख यांना शुभेच्छा व आशीर्वाद दि���े. अनेक कार्यकर्त्यांनी गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणत शुभेच्छाचे फ्लेक्स बोर्ड लावून युवाशक्ती चे प्रदर्शन केले. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य प्रमाणत साजरा झालेल्या मा. उदय देशमुख यांच्या वाढदिवस कार्यक्रमामुळे कडेगाव परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.\n← या आईमामु धुल्ला कडेगावला गगनचुंबी ताबुतांच्या रोमहर्षक भेटी\nमोहरम निम्मित भरलेल्या कडेगावच्या कुस्तीमैदानात महाराष्ट्रातील मल्लांचे अप्रतिम प्रदर्शन →\n​दलित वस्ती कामाचे पुन्हा भूमिपूजन, हा विरोधकांचा खोडसाळपणा : नगराध्यक्षा जाधव\nयंदा भाजपाची कमाई इतर ५ राष्ट्रीय पक्षांच्या एकत्रित कमाईपेक्षा दुप्पट\nApril 11, 2018 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 0\nशेतकरी कर्जमाफीला अखेर सरकारची मंजुरी\nJune 11, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 0\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nयुवानेते उदय देशमुख यांचा वाढदिवस दिमाखात साजरा\nशिक्षण\tमोहरम निम्मित भरले…\nस्पेशल स्टोरी\tया आईमामु धुल्ला\n कडेगावला गगनचुंबी ताबुतांच्या रोमहर्षक भेटी\nकडेगाव : सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असणाऱ्या आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला कडेगावचा जगप्रसिद्ध मोहरम हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/camcorders/sony-camcorder-hdr-cx280-black-price-p7SkI3.html", "date_download": "2019-01-21T20:14:11Z", "digest": "sha1:EZ2IEPCRF5DCSJFY5LBEUVESUDHDVXKY", "length": 12404, "nlines": 298, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी कंकॉर्डर हदर सिक्स२८० ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी कंकॉर्डर हदर सिक्स२८० ब्लॅक\nसोनी कंकॉर्डर हदर सिक्स२८० ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी कंकॉर्डर हदर सिक्स२८० ब्लॅक\nवरील टेबल मध्ये सोनी कंकॉर्डर हदर सिक्स२८० ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी कंकॉर्डर हदर सिक्स२८० ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी कंकॉर्डर हदर सिक्स२८० ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी कंकॉर्डर हदर सिक्स२८० ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी कंकॉर्डर हदर सिक्स२८० ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी कंकॉर्डर हदर सिक्स२८० ब्लॅक वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.7 inch\nऑडिओ विडिओ इंटरफेस Yes\n( 2 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nसोनी कंकॉर्डर हदर सिक्स२८० ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्य�� विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/sharad-purnima-vrat-vidhi-117100500011_1.html", "date_download": "2019-01-21T20:03:10Z", "digest": "sha1:RZACHLJUTUTEXP43P6FERMM3CZ7TOB6E", "length": 15554, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शरद पौर्णिमा : हे चार काम केल्याने तुमच्या घरात होईल पैशांचा पाऊस | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशरद पौर्णिमा : हे चार काम केल्याने तुमच्या घरात होईल पैशांचा पाऊस\nआज शरद पौर्णिमा आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या सोळा कलांचे प्रदर्शन करताना दिसतो. शरद पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा किंवा कोजागरीच्या नावाने देखील ओळखले जाते. अशी मान्यता आहे की या रात्री लक्ष्मी स्वर्ग लोकातून पृथ्वीवर प्रकट होते. या रात्री लक्ष्मीची जो व्यक्ती पूजा करतो त्यावर ती नक्कीच प्रसन्न होते.\n1. शरद पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्राचा प्रकाश सर्वदूर पसरलेला असतो तेव्हा लक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला धनलाभ होतो.\n2. लक्ष्मीला सुपारी फार आवडते. म्हणून सुपारीचा वापर पूजेत करावा. पूजा केल्यानंतर सुपारीला लाल दोरा, अक्षता, कुंकू, पुष्प इत्यादीने पूजा करून त्याला तिजोरीत ठेवल्याने तुम्हाला कधीपण पैशांची चण चण राहणार नाही.\n3.शरद पूर्णिमेच्या रात्री महादेवाला खिरेचा प्रसाद दाखवावा. खिरीला पौर्णिमेच्या रात्री गच्चीवर वर ठेवावे. नवैद्य लावल्यानंतर त्या खिरीच्या प्रसादाला ग्रहण करावे. हा उपाय केल्याने तुम्हाला कधीही धनाभाव राहणार नाही.\n4. शरद पौर्णिमेच्या रात्री मारुतीसमोर चारमुखी दिवा लावायला पाहिजे. यामुळे तुमच्या घरात सदैव सुख शांती कायम राहते\nनवरात्रीत लग्न का केले जात नाही\nविवाहित स्त्रिया पायांच्या बोटांमध्ये का घालतात जोडवी\nकर्णाला मारणे आवश्यक आहे... असं का म्हणाला कृष्ण\nयावर अधिक वाचा :\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभद���यी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\nहे कायमचे लक्षात ठेऊया\nकेवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...\nपौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...\nसोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव\nपौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/akshay-kumar-apologises-for-violating-the-code-of-conduct-for-national-flag-at-the-icc-womens-world-cup-2017/", "date_download": "2019-01-21T20:39:18Z", "digest": "sha1:HIQRFI4L7OWAMX57RGSFJV5L6H4R24OT", "length": 7565, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महिला विश्वचषक: अक्षय कुमारने मागितली देशवासीयांची माफी!", "raw_content": "\nमहिला विश्वचषक: अक्षय कुमारने मागितली देशवासीयांची माफी\nमहिला विश्वचषक: अक्षय कुमारने मागितली देशवासीयांची माफी\nबॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारने देशवासीयांची माफी मागितली आहे. काल भारत विरुद्ध इंग्लंड या महिला विश्वचषक अंतिम फेरीच्या वेळी अक्षय कुमार भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी लॉर्ड्स मैदानावर उपस्थित होता.\nसामना सुरु होण्यापूर्वी अक्षय कुमारने एक खास विडिओ शेअर करून सामना पाहायला जात असून भारतीय संघाला पाठिंबा देणार आहे असे सांगितले होते. त्यानंतर सामना सुरु असताना अक्षय मैदानात होता. त्यावेळी भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन अक्षयने एक फोटो शेअर केला.\nयात अक्षयने भारतीय राष्ट्रध्वज हिरव्या रंगाच्या बाजूने पकडला असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अक्षय कुमारवर मोठ्या प्रमाणात सर्वच स्थरातून टीका होत आहे .\nअक्षय कुमारने आज सकाळी तो ट्विट तात्काळ डिलिट करून दुसऱ्या ट्विटमधून देशवासीयांची माफी मागितली आह���. आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये अक्षय म्हणतो, ” माझ्याकडून भारतीय तिरंग्याबद्दल आचारसंहितेचा भंग झाला आहे, त्याबद्दल मी देशवासीयांची माफी मागतो. मी छायाचित्र डिलीट केले असून कोणत्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. ”\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/bombay-high-court-recruitment/", "date_download": "2019-01-21T19:44:15Z", "digest": "sha1:GBDEKPUAUKKWP7IDSMK25QCW6OR7KEPM", "length": 12587, "nlines": 142, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Bombay High Court Recruitment 2019 - www.bombayhighcourt.nic.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज��यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nमुंबई उच्च न्यायालयात ‘विधी लिपिक’ पदांची भरती\nपदाचे नाव: विधी लिपिक (Law Clerk)\nशैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह विधी पदवी (LL.B.) किंवा पदव्युत्तर पदवी (LL.M)\nवयाची अट: 21 ते 30 वर्षे\nनोकरी ठिकाण: औरंगाबाद & नागपूर खंडपीठ\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2019 (05:00 PM)\nNext (PMC) पुणे महानगरपालिकांतर्गत 187 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महा���ंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/686", "date_download": "2019-01-21T21:22:59Z", "digest": "sha1:E2SX6D5QVWUJREK4UIE6U43ED6BIFLCX", "length": 2998, "nlines": 45, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "स्‍यमंतक | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nस्यमंतक - भिंतींपलीकडील शाळा\nरवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी ‘शांतिनिकेतन’ व ‘नई तालिम’ या संकल्पनांमधून भारतात प्रामुख्याने शिक्षणव्यवस्थेचा वेगळा विचार रुजवण्याचे प्रयत्न केले. पण भारतात रूढ झाली ती ब्रिटिशांनी रुजवलेली शिक्षणपद्धत. मात्र काहीजण त्या परिस्थितीतही शिक्षणव्यवस्थेच्या वेगळ्या वाटेवरून चालण्याचे धाडस करत असतात.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/09/27/mukul-roy-resigns-from-trinamool/", "date_download": "2019-01-21T20:54:29Z", "digest": "sha1:4V2SYNTVYT77BDCQZURQWRBMEE5YMLDZ", "length": 10530, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "तृणमूलला धक्का - Majha Paper", "raw_content": "\nकॅलरी कमी करण्यासाठी थरारपट पाहा\nSeptember 27, 2017 , 10:17 am by माझा पेपर Filed Under: राजकारण Tagged With: तृणमुल काँग्रेस, ममता बॅनर्जी, मुकुल रॉय\nपंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना हटवण्यासाठी देशात त्यांचे विरोधक एकत्र येण्याची तयारी करीत आहेत. प्रचाराच्या पातळीवर आणि काही माध्यमांच्या मार्फत तशा मोहिमा चालवल्या जात आहेत. आता मोदी यांचा प्रभाव ओसरत चालला असल्याचे चित्र तयार करण्याचा आणि तसा आरडा ओरडा करण्याचा प्रयास जारी आहे पण प्रत्यक्षात या विरोधकांना धक्के बसत आहेत आणि त्यांची प्रत्यक्षातली ताकद खच्ची होत आहे. आधी या मोदी विरोधी आघाडीचे नेते होते नितीशकुमार आणि ते मोदींना मोठा पर्याय देतील अशी आशा वाटत होती पण भरवशाच्या म्हशीला टोणगा व्हावा तसे नितीशकुमार हे भाजपाच्याच आघाडीत सामील झाले आणि आपले मुख्यमंत्रीपद वाचवण्यात यशस्वी झाले.\nआता या आघाडीला ममता बॅनर्जी यांचा मोठा आधार वाटायला लागला होता. पण त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या तृणमूल कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आणि पक्षाच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे व्यवस्थापक असणारे मुकूल रॉय यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मुकूल रॉय यांना पक्षात मोठा मान होता. ते तृणमूलचे राज्यसभा सदस्य होते. त्यांनी प. बंगाल विधानसभेच्या आधी उपाध्यक्षपद स्वीकारले होते आणि ते मिळताच निवडणुकीत तृणमूलला २५० जागा मिळवून देईन अशी घोषणा केली होती. त्यांनी ती खरी करून दाखवली आणि २११ जागा पटकावल्या. आता हे मुकूल रॉय पक्षातून बाहेर पडले आहेत पण ते पुढे काय करणार असा प्रश्‍न आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर ती गोष्ट भाजपाला वरदान ठरण्याची शक्यता आहे.\nगेल्या काही दिवसांपासून मुकूल रॉय आणि ममता बॅनर्जी यांच्या विचारात फरक पडत चालला होता. सारदा चिट फंड घोटाळ्यात या दोघांवरही आरोप होते. रॉय यांना तर सीबीआय ने चौकशीच्या चक्रात फिरवून जर्जर केले होते. पाच महिने ही चौकशी झाल्यानंतर त्यांनी आपण सीबीआयला सहकार्य करण्यास तयार आहोत आणि आपला सीबीआयवर विश्‍वास आहे असे म्हटले. पण ममता बॅनर्जी या मात्र थयथयाट करीत राहिल्या. मोदी सीबीआयचा वापर आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी करीत आहेत असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. मुकूल रॉय यांनी मात्र ही भाषा वापरली नाही. हा फरक का पडला असा प्रश्‍न विचारला जात आहे. मुकूल रॉय यांना सीबीआयकडून फार त्रास होणार नाही असे आश्‍वासन मिळाले आहे की काय अशी चर्चा सुरू आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://showtop.info/category/development/net/?lang=mr", "date_download": "2019-01-21T20:54:02Z", "digest": "sha1:35WOS23Y2TTNEMKEAP4WVZD3DSZBZIS7", "length": 4441, "nlines": 61, "source_domain": "showtop.info", "title": "वर्ग: .नेट | दर्शवा शीर्ष", "raw_content": "माहिती, पुनरावलोकने, शीर्ष याद्या, कसे व्हिडिओ & ब्लॉग्ज\n.नेट विकास कोणत्याही टिप्पण्या नाहीत चूक Jaishi\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nओढ डिझायनर ओढ फोटो हा Android Android Lollipop Android स्टुडिओ ही Android अद्यतन ASCII पाउंड Chome डेबियन डिजिटल नाणे डिजिटल चलन डिस्क पुसते फ्लॅश Google तो 2 , HTC HTC एक M7 HYIP IOS जावा जावास्क्रिप्ट LeEco X800 LeTV X800 Linux मायक्रोसॉफ्ट उभयलिंगी प्रमाणन OnePlus एक कामगिरी माहिती आणि साधने PowerShell विंडोज गति 8.1 चिकट नो���्स VirtualBox Virtualisation वर्च्युअल मशीन व्हाउचर कोड वेब डिझाईन विंडो विंडो 7 विंडो 8 विंडो 8.1 विंडो 10 विंडोज अनुभव निर्देशांक विंडो कीबोर्ड विंडोज सेवा वर्डप्रेस वर्डप्रेस संपादक वर्डप्रेस प्लगइन\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nसामील व्हा 52 इतर सदस्यांना\nकॉपीराइट © 2014 दर्शवा शीर्ष. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/10/23/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-21T20:51:07Z", "digest": "sha1:GUWHFTTYFZR2PSVKUV4B5AMKRG7FXYMK", "length": 10258, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "केस गळू नयेत म्हणून पाळावयाची पथ्ये - Majha Paper", "raw_content": "\nअंबानीच्या मुलाने घटवले ७० किलो वजन\nअँड्रॉईडवर लॉन्‍च होणार सुपर मारिओ रन\nकेस गळू नयेत म्हणून पाळावयाची पथ्ये\nवयोमानानुसार केस कमी होतात. शिवाय आपल्या डोक्यावरचे केस किती वर्षे टिकावेत हे अनुवांशिक सुद्धा असते. केसांचे आरोग्य हवामानावर सुद्धा अवलंबून असते. म्हणजे आपल्या डोक्यावरचा केशसंभार दीर्घकाळ टिकावा असे आपल्याला कितीही वाटले तरी ते वय, अनुवांशिकता आणि हवामान यावर अवलंबून असते. ते आपल्या हातात नसते. मात्र काही तज्ज्ञांनी केसांचे नुकसान होऊ नये यासाठी आपल्या हातात असलेली काही पथ्ये सांगितली आहेत. ती पथ्ये पाळली की मात्र आपण केसाचे काही प्रमाणात का होईना संरक्षण करू शकतो.\nगरम पाण्याची आंघोळ सर्वांनाच आवडते, परंतु फार गरम पाण्याने केस धुऊ नयेत. केस कोरडे होतात आणि कोरडे केस लवकर गळून पडतात. तेव्हा केस धुताना कोमट पाण्याने धुवावे. फार गरम पाणी केवळ केसांनाच नव्हे तर केसाखालच्या कातडीला सुद्धा घातक असते. केस विंचरण्याच्या पद्धतीत सुद्धा काही वेळा दोष असतो. फार घासून केस विंचरू नये आणि त्यात जोरजोराने ब्रश फिरवू नये. तसा तो फिरवल्याने केसांची मुळे ढिली होतात. काही लोक केस वाळवण्यासाठी त्यांना घसाघसा पुसतात. तसे पुसण्याऐवजी त्यांना आपोआप वाळू द्यावे.\nचेहर्‍याचे सौंदर्य वाढविण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या केशरचना केल्या जातात. परंतु त्या केशरचना करताना केसांची फार ओढाताण करू नये. केस उलटे पालटे करावे लागतील अशी केशरचना टाळावी. केस घट्ट बांधू नयेत. ��ेशरचना करण्यासाठी, केस वाळवण्यासाठी किंवा केसांना आकार देण्यासाठी विजेवर चालणार्‍या उपकरणांचा वापर टाळावा. किंबहुना अशी उपकरणे शक्यतो वापरूच नयेत.\nकेस गळण्याचे एक मुख्य कारण म्हणजे तेलाचा वापर न करणे. काही लोकांना केसांना तेल न लावणे योग्य वाटते. सध्या तर काही तरुण लोक केसांना कधीच तेल लावत नाहीत. तसे ते लावले की ते चेहर्‍यावर उतरते म्हणून केसाला तेल लावणे टाळले जाते. पण तेल मिळाले नाही तर केस फार वेगाने गळू शकतात हे लक्षात ठेवले पाहिजे. तेल लावताना केसांना एक प्रकारचा मसाज होत असतो, तो त्वचेला आणि केसांना दोघांना उपयोगी पडत असतो. केसांचे आरोग्य पोटावर सुद्धा अवलंबून असते. फार कडक उपवास करणार्‍यांचे केस लवकर गळत असतात.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://59.90.142.57/ddmajalna/index.html", "date_download": "2019-01-21T20:32:15Z", "digest": "sha1:IQAZ5EESUEJ5GAY54NSWTSV6HACLMUKB", "length": 5734, "nlines": 94, "source_domain": "59.90.142.57", "title": "WELCOME TO DDMA JALNA", "raw_content": "\nजिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण जालना\nदैनंदिन हवामान वृत्‍तांत (IMD PUNE)\nआपत्‍ती निहाय काय दक्षता घ्‍यावी-\nनैसर्गिक आपत्‍ती अंतर्गत देय मदत तपशील\nकेंद्र शासनाच्‍या नैसर्गिक आपत्‍ती (NDRF/SDRF) निकषांच्‍या धरतीवर नैसर्गिक आपत्‍तींमुळे बाधीत होणा-या आपदग्रस्‍त व्‍यक्‍तींना सन २०१५ ते सन २०२० या कालावधीमध्‍ये द्यावयाच्‍या मदतीचे दर व निकश बाबतचे शासन निर्णय पुढील प्रमाणे आहे....\nशासन निर्णय दिनांक 13/05/2015\nशासन निर्णय दिनांक 04/10/2017\nशासन निर्णय दिनांक 12/10/2017\nशासन निर्णय दिनांक 25/01/2018\nराष्‍ट्रीय आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण यांनी तयार केलेला, पुर या आपतती मध्‍ये अपारंपरीक संसाधणे कसे वापरावे या बाबतचा व्हिडीओ...\nसदर व्हिडीओ मध्‍ये पुर या आपत्‍ती पासून स्‍वतःचे रक्षण कसे करावे हे दाखवण्‍यात आले आहे. (स्‍त्रोत - NDMA)\nजिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण मार्फत देण्‍यात आलेल्‍या शोध व बचाव साहित्‍याचा तपशील कार्यालय / विभाग निहाय...\nसामान्‍य रुगणालय जालना - 4\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/world-need-to-be-an-atheist-and-secular-1164904/", "date_download": "2019-01-21T20:19:50Z", "digest": "sha1:JVR4AEZKQPGH557GIYRP6L64WB726ZQ5", "length": 28803, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "निरीश्वरवादाचा प्रसार व्हावा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nआजच्या बदललेल्या जगात धर्मग्रंथांना व ईश्वर कल्पनांना चिकटून राहण्याचा काळ आता संपत आलेला आहे.\nआज जगात प्रचलित असलेले सर्व धर्म व पंथ त्यांचे मनुष्यजीवनातील महत्त्व कमी न करता टिकवून ठेवणे किंवा लोकांना अधिकच धार्मिक बनविणे, हे जगाच्या हिताचे आहे, असे काही आम्हाला वाटत नाही.\nचांगल्या हेतूंनी, पण भिन्न स्थलकाल परिस्थितींनी जगातील सर्व धर्म बनलेले असल्याने, ते मानवनिर्मित आहेत व आजच्या बदललेल्या जगात धर्मग्रंथांना व ईश्वर कल्पनांना चिकटून राहण्याचा काळ आता संपत आलेला आहे. त्यामुळे आता जगाने धर्मनिरपेक्ष आणि निरीश्वरवादीसुद्धा बनावे..\nनिरीश्वरवादाचा प्रसार हा उघडपणे ईश्वरवादाच्या विरोधात आहे आणि जगातील बहुतेक सर्वच धर्म ईश्वरवा���ी असल्यामुळे त्या दृष्टीने निरीश्वरवाद हा सर्व धर्माच्यासुद्धा विरोधात आहे. जगातील सर्व धर्मामध्ये एक महत्त्वपूर्ण बाब समान आहे. ती अशी की, स्वर्ग, नरक, ईश्वर, मोक्ष इत्यादी ‘पारलौकिक पदार्थाच्या’ अनुरोधाने ते आपल्या ऐहिक जीवनाला वळण लावू पाहतात आणि त्यातच आपल्या ऐहिक जीवनाची कृतार्थता आहे असे (खोटेखोटेच) मानावे, असे सांगतात. याउलट जे लोक निरीश्वरवादी असतात त्यांना ‘मृत्यूनंतरचे जीवन’ आणि कुठल्याही ‘पारलौकिक पदार्थाचे अस्तित्व’ मान्य नसते. त्यामुळे त्यांना जगातील सर्वच धर्म अमान्य असतात. शिवाय ऐहिक जीवन दु:खमय असून, त्या जीवनापासून सुटका करून घेणे हे आपले सर्वोच्च साध्य आहे असेही सर्व धर्म मानतात, जे विवेकवादाला मान्य नाही. बौद्ध धर्माच्या बाबतीत हे खरे आहे की, त्याच्या मूळ स्वरूपात तो धर्म ईश्वरही मानीत नाही व अमर आत्म्याचे अस्तित्वही मानीत नाही; पण कालांतराने या धर्मातही विशिष्ट प्रकारचा आत्मा, पुनर्जन्म व आदिबुद्ध या नावाने ईश्वरसुद्धा आलेला आहे. याउलट पक्का निरीश्वरवादी माणूस ईश्वर, आत्मा, स्वर्ग, पुनर्जन्म, मोक्ष यापैकी काहीच मानीत नसल्यामुळे, या बाबतीत निरीश्वरवाद सर्वच धर्माच्या विरोधात आहे.\nअशा या निरीश्वरवादाचा प्रसार व्हावा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी निरीश्वरवादी मन स्वीकारावे, असे आम्हा विज्ञानवाद्यांना, विवेकवाद्यांना वाटते. ‘ईश्वर आहे’ ही केवळ कल्पना (गृहीत) आहे आणि ‘ईश्वर नाही’ हेच सत्य आहे असे आम्हाला वाटते. हे गणितासारखे सिद्ध करण्याचा दुसरा काही मार्ग नसल्यामुळे ‘ईश्वर अस्तित्वात आहे’ असे सांगणाऱ्या सर्व युक्तिवादांचा पटण्याजोगा प्रतिवाद करून ते खोडता येतात याची आम्ही खात्री करून घेतो/घेतली आहे.\nआधुनिक काळात जगभर अस्तित्वात असलेले महत्त्वाचे सर्व धर्म हे इतिहासानुसार गेल्या फक्त पाच हजार वर्षांत, आशिया खंडात निर्माण होऊन मग जगभर पसरलेले आहेत, हे आपण या लेखमालेच्या सुरुवातीच्या लेखांमध्ये पाहिले आहे. सुमारे फक्त दहा हजार वर्षांपूर्वी, याच खंडात, विविध ठिकाणी शेतीचा शोध लागून, रानटी व धावपळीचे जीवन संपून, शेतीचे व अन्न साठवणुकीचे स्थिर जीवन जगणे मानवाला शक्य झाले आणि त्यामुळे त्याला देव, ईश्वर, धर्म इत्यादी कल्पना रचायला स्वास्थ्य मिळाले. गेल्या चार-पाच सहस्रकांत माणसाने हे सर्व धर्म रचले खरे, पण तेव्हा किंवा नंतर लगेच, त्याला विज्ञान या साधनाचा शोध काही लागला नाही. विज्ञान हे हत्यार माणसाला सापडले ते गेल्या अवघ्या ‘चार-पाच शतकांत’. जर कदाचित मानवाला विज्ञान, तंत्रज्ञान आणि विचारांची वैज्ञानिक पद्धत हे शोध ‘आधीच’ म्हणजे पहिले धर्म निर्माण झाले तेव्हाच किंवा त्यापूर्वीच लागले असते व त्यांचा प्रसारही आधीच झाला असता, तर असले हे कल्पिक शक्तींवर आधारित धर्म निर्माण होऊ शकले नसते आणि निर्माण झाले असते तरी एवढे बलिष्ठ व प्रभावशाली झाले नसते.\nजग ज्याला धर्म म्हणते, त्याला साधारणत: चार अंगे मानली जातात. ती (१) उपासना (२) तत्त्वज्ञान (३) नीती व (४) जीवन जगण्याचे अनेक नियम ही होत. उपासना म्हणजे त्या त्या धर्माने मानलेल्या ईश्वराची आराधना कशी करावी त्याबाबतचे नियम. तत्त्वज्ञान म्हणजे विश्व, निसर्ग व मानव यांची निर्मिती ईश्वराने कशी केली त्याबाबतचे विचार. तिसरे महत्त्वाचे अंग आहे ‘नैतिकता’. जरी सगळे धर्म ‘चांगले वागा, वाईट वागू नका’ असे सांगत असले तरी वेगवेगळ्या धर्माची नैतिकता समान नसून वेगवेगळी असते, कारण ती प्रत्येक धर्मस्थापनेच्या स्थळ-काल परिस्थिती व तेथील परंपरांनुसार ठरलेली असते व ‘परिस्थिती बदलल्यावर नीती आणि नियम बदलले पाहिजेत’ हे धर्मवाद्यांना पटत नाही. हेच जीवन जगण्याच्या इतर नियमांबाबत होते. जसे लग्न केव्हा करावे, कुणाशी करावे, संसारात स्त्रीचा दर्जा काय असावा, उच्च-नीचता मानावी ती कशी पित्याच्या संपत्तीची वाटणी इत्यादी. सर्वच धर्म शब्दप्रामाण्यवादी व श्रद्धावादी असल्यामुळे, परिस्थिती बदलली तरी नियम बदलायला ते तयार नसतात. त्याचप्रमाणे धर्माधर्मातील ‘वेगळेपण’ हे त्यांच्यातील ‘साम्यापेक्षा’ जास्त महत्त्वाचे, सारभूत आणि वैशिष्टय़पूर्ण समजले जाते. अशा वेगळेपणाच्या आधारावरच धार्मिकांच्या मनात स्वधर्माविषयी अभिमान निर्माण होतो, रुजतो व त्यातूनच पुढे परधर्माविषयी शत्रुत्व भावना निर्माण होते. सर्व धर्म जरी प्रेम, बंधुभाव वगैरे शिकवितात तरी ते सगळेच परधर्मीयांच्या मात्र जिवावर उठतात, एक दुसऱ्यावर युद्धे आणि अनन्वित अत्याचार लादतात. एकाच धर्माचे दोन पंथसुद्धा एक दुसऱ्यावर अत्याचार करतात. खरेच जगात धर्म व पंथ या कारणाने जेवढा रक्तपात झालेला आहे आणि आजसुद्धा होत आहे, तेवढा इतर कु���ल्याही कारणाने झालेला नाही.\nआम्हाला असे वाटते की, जगातले सगळे धर्म आणि पंथ हे फक्त शब्दप्रामाण्यवादी व श्रद्धावादी नसून ते वेगवेगळे ‘श्रद्धाव्यूह’ आहेत व म्हणून ते सगळेच मानवी बुद्धीची फसवणूक आहेत. धर्म आणि पंथ या संस्था मानवी मनाला गुलाम करणाऱ्या प्रभावी संस्था आहेत; पण जगाला जी शांतता हवी आहे ती माणसांची शांतता हवी आहे; गुलामांची शांतता नव्हे की स्मशानशांतता नव्हे. त्यामुळे आजचे जगातील प्रचलित धर्म व पंथ ‘जागतिक शांततेचा संदेश’ देऊ शकतील काय, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो.\nआज जगात प्रचलित असलेले सर्व धर्म व पंथ त्यांचे मनुष्यजीवनातील महत्त्व कमी न करता टिकवून ठेवणे किंवा लोकांना अधिकच धार्मिक बनविणे, हे जगाच्या हिताचे आहे, असे काही आम्हाला वाटत नाही. कशाला हवेत हे इतके धर्म आणि पंथ आणि त्यांचे जीवनातील एवढे महत्त्व मन:शांती आणि मानसिक आधारासाठी म्हणता मन:शांती आणि मानसिक आधारासाठी म्हणता आपण काय लहान बाळे आहोत आपण काय लहान बाळे आहोत आपल्या आसपासच्या समाजाने आपला स्वीकार करावा म्हणून म्हणता आपल्या आसपासच्या समाजाने आपला स्वीकार करावा म्हणून म्हणता मग त्यासाठी चांगले वागले आणि समाजहितकारी कृत्ये केली, की पुरे आहे. धर्म आणि पंथ आपापल्या अनुयायांना प्रेम, बंधुभाव यांची शिकवण देतात म्हणून म्हणता का मग त्यासाठी चांगले वागले आणि समाजहितकारी कृत्ये केली, की पुरे आहे. धर्म आणि पंथ आपापल्या अनुयायांना प्रेम, बंधुभाव यांची शिकवण देतात म्हणून म्हणता का पण मग दुसऱ्या धर्माच्या अनुयायांवरसुद्धा प्रेम करा, त्यांनाही बंधुभावाने वागवा, असे सर्व धर्म शिकवतात का पण मग दुसऱ्या धर्माच्या अनुयायांवरसुद्धा प्रेम करा, त्यांनाही बंधुभावाने वागवा, असे सर्व धर्म शिकवतात का आपले धर्म ‘मानवता’ शिकवतात की ‘संकुचितता’ आपले धर्म ‘मानवता’ शिकवतात की ‘संकुचितता’ धर्म जर मानवता शिकवत असतील, तर जगात धर्म-पंथांच्याच नावाने दंगली, कत्तली, दंगे, दहशतवाद चालूच आहेत ते का धर्म जर मानवता शिकवत असतील, तर जगात धर्म-पंथांच्याच नावाने दंगली, कत्तली, दंगे, दहशतवाद चालूच आहेत ते का कुणी काहीही म्हणो, पण दहशतवाद, अतिरेकी कृत्ये, धार्मिक दंगली हे सर्व स्पष्टपणे धर्मश्रद्धांचेच परिणाम आहेत. तर मग असे हे धर्म, पुढील काळासाठी जागतिक शांततेचा संदेश कसा देऊ शकतील\nआम्हाला सगळे धर्म मुळातच नापसंत असण्याचे मुख्य कारण हे आहे की, धर्म आपली अशी समजूत करून देतात की, श्रद्धा हितकारक असून तोच एक ज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे, सगळे ज्ञान धर्मग्रंथात आहे, सत्य काय ते धर्मग्रंथातून कळते. याउलट आम्ही असे मानतो की, श्रद्धा हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग असू शकत नाही. आमच्या मते सत्यशोध हा फक्त प्रत्यक्ष या प्रमाणाने, निरीक्षण परीक्षणाने व वैज्ञानिक पद्धत वापरूनच होऊ शकतो. श्रद्धेमुळे चुकीचे ज्ञान टिकून राहते व नवीन ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे श्रद्धेने आमच्या जीवनात घातलेला ‘धार्मिकता व धर्माभिमान हा धुमाकूळ’ चालूच राहतो, तसेच सामान्य माणसावर दहशत, दंगे व अत्याचार वगैरे चालूच राहतात.\nजगातील आजच्या ‘बहुतेक ईश्वर कल्पना’ व ‘बहुतेक धर्मकल्पना’ हातात हात घालूनच जगात आलेल्या आहेत व त्या एक दुसरीच्या आधाराने टिकलेल्या आहेत. त्यामुळे जगात ‘धर्म व त्यांचे महत्त्व’ टिकून राहील, तर ईश्वरावरील श्रद्धेच्या नावाने नवनवे गुरू, पंथ, देव आणि नवनव्या श्रद्धा व अंधश्रद्धा निर्माण होत राहतील आणि जग आहे तसेच (धर्मामध्ये) विभागलेले, हिंसामय व अशांत राहील असे वाटते.\nविज्ञान, तंत्रज्ञानाच्या व आधुनिक संपर्क साधनांमुळे वेगाने बदलणाऱ्या जगाच्या आजच्या परिस्थितीत, सर्व जगाच्या हिताचे काय आहे ते आपण पाहिले पाहिजे, कारण सबंध जगच अत्यंत परस्परावलंबी झालेले आहे. न्याय व नीती ही धार्मिक मूल्ये नसून, ती मानवी मूल्ये आहेत हे आपणाला कळले पाहिजे; एवढय़ा वेगवेगळ्या व परस्परविरोधी धर्माची या जगाला यापुढे गरज नाही हे आम्ही मान्य केले पाहिजे. तसेच चांगल्या हेतूंनी, पण भिन्न स्थलकाल परिस्थितीनी जगातील सर्व धर्म बनलेले असल्याने, ते मानवनिर्मित आहेत व आजच्या बदललेल्या जगात धर्मग्रंथांना व ईश्वर कल्पनांना चिकटून राहण्याचा काळ आता संपत आलेला असल्यामुळे आता जगाने धर्मनिरपेक्ष आणि निरीश्वरवादीसुद्धा बनावे, असे आम्हाला वाटते. अशा निरीश्वरवादाच्या आधारावरच ‘मानवधर्म’ (म्हणजे सर्व मानव जातींचा एकच धर्म) निर्माण करता येईल व अशा एखाद्या धर्मानेच यापुढील काळात पृथ्वीवर सर्व मानवजात सुखाने नांदू शकेल, असे आमचे मत आहे. अशा धर्माविषयी पुढील लेखात; पण त्यासाठी प्रत्यक्षात नसलेला कसलाही ईश्वर मानण्याचे काहीही ���ारण नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअद्याप व्याख्याच नसलेली धर्मनिरपेक्षता\nधर्मनिरपेक्षता मला शिकवू नका; नितीशकुमारांनी सुनावले\nसामाजिक : नास्तिकांचं जग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.xqplasticmachine.com/mr/pvc-profile-and-pp-pe-pvc-wpc-profile-production-line.html", "date_download": "2019-01-21T19:38:18Z", "digest": "sha1:I5LJMAKTUZM35M3JWGJ3YNQRI74SPHEU", "length": 12133, "nlines": 208, "source_domain": "www.xqplasticmachine.com", "title": "", "raw_content": "पीव्हीसी प्रोफाइल आणि प.पू., पीई पीव्हीसी WPC प्रोफाइल उत्पादन लाइन - चीन क्षियामेन Xinquan प्लॅस्टिक\nप्लॅस्टिक शीट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक मंडळ / प्लेट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक पाईप उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक आणि WPC प्रोफाइल उत्पादन लाइन\nचित्रपट उत्पादन लाइन कास्ट\nप्लॅस्टिक धुलाई व Pelletizing उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक आणि WPC प्रोफाइल उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक शीट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक मंडळ / प्लेट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक पाईप उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक आणि WPC प्रोफाइल उत्पादन लाइन\nचित्रपट उत्पादन लाइन कास्ट\nप्लॅस्टिक धुलाई व Pelletizing उत्पादन लाइन\nपीई, प.पू., PS, ABS पत्रक आणि मंडळ उत्पादन लाइन\nपीव्हीसी प्रोफाइल आणि प.पू., पीई पीव्हीसी WPC प्रोफाइल उत्पादन लाइन\nपीव्हीसी छत प्रोफाइल उत्पादन लाइन\nPPR, पीई, ���.पू. एकाच लेयर किंवा मल्टी-थर पाईप को-extr ...\nप.पू. पोकळ ग्रिड मंडळ उत्पादन लाइन\nपीसी पोकळ ग्रिड मंडळ / पत्रक उत्पादन लाइन\nपीव्हीसी आणि WPC क्रस्ट Foamed मंडळ उत्पादन लाइन\nPMMA, पीसी, पीईटी पत्रक / मंडळ उत्पादन लाइन\nपीव्हीसी प्रोफाइल आणि प.पू., पीई पीव्हीसी WPC प्रोफाइल उत्पादन लाइन\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nपीव्हीसी प्रोफाइल आणि प.पू., पीई पीव्हीसी WPC प्रोफाइल उत्पादन लाइन:\nओळ विशेष रचना बंदुकीची नळी आणि स्क्रू, मूस आणि WPC उत्पादने म्हणून सोपी लाकूड प्लास्टिक संमिश्र उत्पादने, निर्मिती काम हस्तकला घेते. extruder extruding किंवा प्रथम लहान गोळ्यांच्या मध्ये लाकूड आणि प्लास्टिक करा, नंतर प्रक्रिया, extruder वापर मिक्सिंग दोन पावले आहे; शक्ती आणि जागा बचत, उच्च क्षमता, स्थिर extruding Presser; पूर्व-गरम लोडर, extruder वर स्थापित आहे, तो आपली खात्री आहे की, extruder च्या extruding विभाग पूर्ण करा, आणि एक चांगले plasticization परिणाम हमी लाकूड शक्ती, ओलसर राहते कळत करू शकता. चांगल्या रचना स्क्रू लाकूड तंतू shearing सोपे नाही आणि अगदी extruder आत साहित्य राहण्याचे वेळ करते लहान कातरणे शक्ती, आहे. बंदुकीची नळी आणि स्क्रू सोने व चांदी यांची नाणी असलेले उपचार, विरोधी पोशाख आणि विरोधी गंज, सेवा आयुष्य वाढवायचे घेते.\nया उत्पादन ओळ, WPC उत्पादने मजबूत आणि टिकाऊ आहेत, दोन्ही प्लास्टिक आणि लाकूड उत्पादने फायदे आहेत प.पू., पीई, पीव्हीसी + लाकूड संमिश्र उत्पादने निर्माण करण्यास योग्य आहे, त्याच वेळी, ते आहे की प्लास्टिक उत्पादने दुष्काळ विजय मिळवितो सहज कुरूप आला, आणि लाकूड उत्पादने, सहज गंज मिळवू शकता वर्म्स, लहान सेवा जीवन, इ नुकसान ते लोकप्रिय पॅकिंग केस आणि लाकूड-पॉलिमर ट्रे म्हणून वापरले जातात; फ्लोअरिंग पॅनेल, आतल्या आणि बाहेरच्या सजावट, फळी फ्लोअरिंग, पार्क मध्ये माघारी आणि चेअर, इ लाकूड शक्ती किंवा तंतू रक्कम 50-70% पर्यंत पोहोचू शकता.\n2. मुख्य तांत्रिक बाबी:\nकमाल. प्रोफाइल रुंदी (मिमी) 180 240 300\nअधिक मशीन एकूण शक्ती (किलोवॅट) 18.7 27.5 33.1\nथंड पाणी वापर (m3 / ह) 5 7 7\nसंकुचित हवा (प्रबोधिनीचे) 0.6 0.6 0.6\nमागील: पीव्हीसी विंडो sills प्रोफाइल उत्पादन लाइन\nपुढील: प्लॅस्टिक Calendering मशीन उत्पादन लाइन\nकमाल मर्यादा पॅनेल प्रोफ��इल उत्पादन लाइन\nसजावटीच्या प्रोफाइल हकालपट्टी मशीन\nप्लॅस्टिक प्रोफाइल हकालपट्टी मशीन\nप्लॅस्टिक प्रोफाइल उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक वुड प्रोफाइल हकालपट्टी लाइन\nप्रोफाइल हकालपट्टी लाइन मशीन\nपीव्हीसी कमाल मर्यादा प्रोफाइल हकालपट्टी लाइन\nपीव्हीसी कुंपण प्रोफाइल हकालपट्टी मशीन\nपीव्हीसी प्लॅस्टिक प्रोफाइल बनवणे मशीन\nपीव्हीसी प्लॅस्टिक प्रोफाइल हकालपट्टी लाइन\nपीव्हीसी प्रोफाइल हकालपट्टी लाइन\nपीव्हीसी प्रोफाइल लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या मशीन\nपीव्हीसी प्रोफाइल उत्पादन लाइन\nखिडक्या आणि दरवाजे साठी पीव्हीसी प्रोफाइल\nपीव्हीसी प्रोफाइल निर्माण मशीन\nपीव्हीसी घाागर्यासाठी वापरले जाणारे कापड प्रोफाइल हकालपट्टी मशीन\nUpvc प्रोफाइल हकालपट्टी लाइन\nWpc प्रोफाइल बनवणे मशीन\nपीव्हीसी विंडो sills प्रोफाइल उत्पादन लाइन\nपीव्हीसी विंडो आणि डोअर प्रोफाइल उत्पादन लाइन\nपीव्हीसी, प.पू., पीई, पीसी, लहान प्रोफाइल हकालपट्टी लाइन abs\nपीव्हीसी प्लॅस्टिक स्टोन प्रोफाइल उत्पादन लाइन\nपीव्हीसी छत प्रोफाइल उत्पादन लाइन\nपत्ता: उझहौ रोड, Jiaozhou शहर, क्वीनग्डाओ, चीन\nआम्ही गुणवत्ता उत्पादने ग्राहकांना प्रदान करण्यासाठी प्रयत्न करतात. माहिती विनंती & आमच्याशी संपर्क साधा\nक्षियामेन Xinquan प्लॅस्टिक यंत्राचे कंपनी, लिमिटेड © कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/belgaum-news-beef-transport-case-123477", "date_download": "2019-01-21T20:29:53Z", "digest": "sha1:NGPQTGPHFNGD4EMIITNNNBQYY22RABSY", "length": 13671, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Beef transport case गोमांस वाहतूक प्रकरणी वाहन चालकासह दोघांवर गुन्हा | eSakal", "raw_content": "\nगोमांस वाहतूक प्रकरणी वाहन चालकासह दोघांवर गुन्हा\nबुधवार, 13 जून 2018\nबेळगाव - गोमांस वाहतूक प्रकरणी वाहन चालकासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या वाहनाचा चालक फरारी झाला आहे. दरम्यान वाहनात बसलेल्या अन्य एकाला मारहाण केल्या प्रकरणी पंधरा जणांविरोधात उद्यमबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला. बेळगाव दक्षिण व उत्तरचे आमदार रात्री उशिरापर्यंत ठाण्याजवळ थांबून होते.\nबेळगाव - गोमांस वाहतूक प्रकरणी वाहन चालकासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या वाहनाचा चालक फरारी झाला आहे. दरम्यान वाहनात बसलेल्या अन्य एकाला मारहाण केल्या प्रकरणी पंधरा जणांव��रोधात उद्यमबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला. बेळगाव दक्षिण व उत्तरचे आमदार रात्री उशिरापर्यंत ठाण्याजवळ थांबून होते.\nगोमांस भरलेले वाहन हुंचेनट्टीकडून बेळगावमार्गे गोव्याला निघाले होते. यावेळी पिरनवाडी क्रॉसजवळ काही हिंदूत्ववादी तरुणांनी हे वाहन अडविले. यामध्ये गोमांस असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चालक व आणखी एकाला जाब विचारला. यावेळी चालक पळून गेला तर दुसरा तरुणांच्या तावडीत सापडला. त्याला मारहाण केल्याने येथे गर्दी जमली. इर्षाद महंमद रंगरेज असे जखमीचे नाव आहे.\nगोमांसचे वाहन ठाण्यात नेल्यानंतर या ठिकाणी फिर्याद दाखल करून घेण्याची विनंती तरुणांनी केली. परंतु, हा भाग आपल्याकडे येत नसून, टिळकवाडी ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे सांगत आधी टाळाटाळ केली. रात्री साडेदहाच्या सुमारास बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील व उत्तरचे आमदार अनिल बेनके हे उद्यमबाग ठाण्याजवळ गेले. पोलिसांनी आधी त्यांच्याकडेही दूर्लक्ष केल्याने ते आक्रमक झाले. जोपर्यंत पोलीस आयुक्त येथे येत नाहीत तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी या ठिकाणी येऊन समजूत घातली.\nवाहन ठाण्यात आणण्यापूर्वी एका तरुणाला मारहाण करत कायदा हातात घेतल्याचा ठपका ठेवत उद्यमबाग पोलिसांनी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आदिनाथ, नरेश यांच्यासह 15 जणांचा समावेश आहे. गोमांस वाहतूक प्रकरणी या दोघा तरुणांवरही गुन्हा दाखल झाला आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक प्रभू सूरीन हेच उद्यमबागचे प्रभारी आहेत. त्यांनी या घटनेची नोंद करून घेत तपास सुरू केला आहे.\nभाजपचे सात आमदार काँग्रेसच्या जाळ्यात\nबंगळूर : राज्याच्या राजकारणाला रोज नवी कलाटणी मिळत असून, जनतेचे औत्सुक्‍य वाढले आहे. \"ऑपरेशन कमळ' काहीसे थंडावलेले असतानाच आता भाजपचेच सात आमदार...\nबारामती - कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील गडचिरोलीपासून ते रत्नागिरीपर्यंतच्या हजारो शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच गर्दी केली. शेतीची विविध...\nमहाराष्ट्र सदैव सीमावासियांच्या पाठीशी : महापौर मोरे\nनिपाणी : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबून ठेवले आहे. त्याच्या विरोधात मराठी बांधव गेल्या 66...\nउच्चशिक्षितांकडून अनाथांस��ठी ‘हेल्पिंग हॅंड’\nपिंपरी - अनाथ विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना समाजात वाव मिळावा, यासाठी माहिती-तंत्रज्ञान, शिक्षक, चार्टर्ड अकाउंटंट आणि औद्योगिक क्षेत्रातील तब्बल...\nबेळगावात एकाचा निर्घृण खून\nबेळगाव : अनोळखी इसमाचा डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. 31) सकाळी अलारवाड ब्रिज नजीकच्या शेतवडीत उघडकीस आली...\nसीमा लढ्याला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा द्यावा - धनंजय मुंडे\nमुंबई - महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह साडेआठशे गावांतील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/take-meeting-excise-duty-115727", "date_download": "2019-01-21T20:21:47Z", "digest": "sha1:TYY5NLC3HEMECMYNJFH4IBFTTMEJZ72S", "length": 12681, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Take a meeting for excise duty खोदाई शुल्काबाबत बैठक घ्या - साबळे | eSakal", "raw_content": "\nखोदाई शुल्काबाबत बैठक घ्या - साबळे\nशनिवार, 12 मे 2018\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या खोदाई शुल्कामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे भारत संचार निगमला शहरात काम करता येत नाही. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी भारत संचार निगम आणि महापालिका यांनी समन्वय बैठक घ्यावी, अशी सूचना खासदार अमर साबळे यांनी केली.\nमहापालिकेकडून आकारण्यात येणारे खोदाई शुल्क भरमसाट असल्यामुळे बीएसएनएलला शहरात नवीन टेलिफोन कनेक्‍शन देता येत नसल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात \"सकाळ'ने प्रसिद्ध केले होते.\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या खोदाई शुल्कामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे भारत संचार निगमला शहरात काम करता येत नाही. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी भारत संचार निगम आणि महापालिका यांनी समन्वय बैठक घ्यावी, अशी सूचना खासदार अमर साबळे यां���ी केली.\nमहापालिकेकडून आकारण्यात येणारे खोदाई शुल्क भरमसाट असल्यामुळे बीएसएनएलला शहरात नवीन टेलिफोन कनेक्‍शन देता येत नसल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात \"सकाळ'ने प्रसिद्ध केले होते.\nत्यानंतर गुरुवारी झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिकेकडून रस्ता खोदाईसाठीचे दर वेगळे आहेत. भारत संचार निगम लिमिटेड ही सरकारी कंपनी आहे, त्यांना महापालिकेकडून सहकार्य होणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसत नसल्याने त्यांचे काम रखडले आहे.\nदरम्यान, भारत संचार निगम लिमिटेडने या संदर्भात महापालिका आयुक्‍तांना प्रस्ताव दिला आहे. मात्र, त्यावर चर्चा झाली नसल्याचे भारत संचार निगमच्या पुणे विभागाचे प्रधान महासंचालक अरविंद वडनेरकर यांनी सांगितले. भारत संचार निगमचा विषय मार्गी लावण्यासाठी आपण महापालिका आयुक्‍तांशी बोलू, असे आमदार विजय काळे यांनी सांगितले.\nपुणे शहरातील ३६ हजार महिला ‘बडीकॉप’च्या सदस्या\nपुणे - नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेचा भरधाव कार चालविण्याच्या कारणावरून कॅबचालकाबरोबर वाद झाला. कारचालकाच्या उद्धट वर्तनाबाबत महिलेने...\nचिखली - महावितरणच्या पुनर्रचनेत मोशी-चिखली शाखा कार्यालयाचा परिसर आकुर्डी ऐवजी (थरमॅक्‍स चौक) भोसरी उपविभागीय कार्यालयास जोडला जाणार आहे. त्यामुळे...\nधामणीत पथनाट्यातून पाणीबचतीचा संदेश (व्हिडिओ)\nपारगाव - धामणी (ता. आंबेगाव) येथे पिंपरी-चिंचवड येथील एसएनबीपी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित विशेष हिवाळी शिबिराच्या...\nकहाणी कैकाडी समाजातील फौजदाराच्या खडतर प्रवासाची\nभवानीनगर - आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित...\nपिंपरी - ‘पोटाचे विकार, लैंगिक समस्या अशा अनेक आजारांवर आमच्याकडे शंभर टक्के जालीम उपाय आहे, महिन्याभरात आम्ही संपूर्ण आजाराचा नायनाट करतो,’ अशा...\nरोझव्हॅली सोसायटीत खतनिर्मिती प्रकल्प\nनवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील रोझव्हॅली सोसायटीच्या वतीने ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. २७६...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-21T20:38:06Z", "digest": "sha1:4D74RATVPHHMZFFFTU5USSGXLFATXP2T", "length": 11042, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रायरेश्‍वर गडाच्या संवर्धनासाठी मदत करणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरायरेश्‍वर गडाच्या संवर्धनासाठी मदत करणार\nखासदार संभाजीराजे भोसले यांचा मावळ्यांना अश्वासन\nभोर – हिंदवी स्वराज्याची छत्रपती शिवरायांनी शपथ घेतलेल्या भोर तालुक्‍यातील किल्ले रायरेश्वर गडाची भूमी पवित्र असून या गडावरील शिवमंदिराचा जिर्णोद्धार आणि संवर्धनासाठी प्रयत्न करून विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे अश्वासन छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी मावळी जनतेला दिले. रायरेश्वर युवा प्रतिष्ठान आणि रायरेश्वर उत्सव समिती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हिंदवी स्वराज्य शपथदिन सोहळ्यात मार्गदर्शन करताना खासदार संभाजीराजे भोसले बोलत होते. वरळी मुंबई विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल शिंदे या सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी होते.\nयावेळी रायरेश्वर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळेकर, सचिव संदिप खाटपे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, इतिहासाचे अभ्यासक सुरेश शिंदे, रायरीचे सरपंच सूर्यकांत किंद्रे, पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार, जमादार प्रदीप नांदे, सचिन कुडले, अभिजीत येनपुरे, सचिन देशमुख, राजेश महांगरे, सागर खोपडे, राजेश शेळके, गडावरील सर्व जंगम, धनंजय आवाळे, दत्ता अब्दागिरे, मंगेश आवाळे आदी शिवप्रेमी मावळे उपस्थित होते.\nयावेळी खासदार संभाजीराजे भोसले यांचे उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढून स्वराज्य संकल्प दिनाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला, तर शिवमंदिरातील शंभुम���ादेवाच्या पिंडीस राजांचे हस्ते अभिषेक, होमहवन करण्यात आले, तसेच या वेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करण्यात आली. शिवव्याख्याते शिंदे यांचे व्याख्यान झाले.\nआपले भाषणात पुढे बोलताना खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले की, या पवित्र भूमीचे दर्शन घेण्याची इच्छा आज पूर्ण झाली असून छत्रपतींची जयंती उत्सव साजरी करताना त्यांच्या काळातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमींनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन करून रायरेश्वर गडावरील पठार आणि परिसरासह येथील शिवमंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी येथील जनतेला ताकद मिळावी यासाठी कायम सहकार्य करीन.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचार दिवसांत तीन बिबट्या जेरबंद\nशाळेतील मुलींशी गैरवर्तवणूक करणारा शिक्षक अटकेत\nकेंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस प्रतिसाद\nबाजारभाव न मिळाल्याने रस्त्यावर उधळला भाजीपाला\nबैलगाडा शर्यती होऊ नये म्हणून पोलिसांनी खोदले खड्डे\nसहवीजनिर्मिती प्रकल्प म्हणजे ‘दिव्याखाली अंधार’\nठराविक लोकांसाठीच 10 टक्के आरक्षण : शरद पवार\nकांदा अनुदान ‘हनुमानाच्या शेपटीला लंगोट’ बांधण्यासारखे\nभ्रमनिरास : शिरूर तालुक्‍यात येऊन लोकसभेबाबत शरद पवार बोललेच नाहीत\nनागेश्‍वरराव संबंधीत खटल्याच्या सुनावणीतून सरन्यायाधिश मुक्त\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Spread-of-epidemic-diseases-in-sangli/", "date_download": "2019-01-21T21:07:41Z", "digest": "sha1:FC5BSSMGTPGGXU6C4ZNBJVHCG2ACABYE", "length": 9139, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहरात सफाईचा बोजवारा; साथींचा फैलाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शहरात सफाईचा बोजवारा; साथींचा फैलाव\nशहरात सफाईचा बोजवारा; साथींचा फैलाव\nनिवडणुकीच्या धामधुमीत प्रशासन, कारभारी मग्न होते. तेव्हापासून शहरातील कचरा उठाव, सफाई, औषध फवारणीचा कारभार जणू ठप्पच झाला आहे. त्यामुळे जागोजागी कचर्‍याचे ढीग साचून नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात आता साथीच्या रोगांचा फैलाव होऊ लागला आहे. मात्र, नव्याने निवडून आलेले नगरसेवक सत्कार, सहलीत मग्न आहेत. दुसरीकडे प्रशासनाचे अधिकारीही आता विश्रांतीच्या मूडमध्ये असल्याने आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.\nनागरिकांच्या कचरा उठाव, साफसफाई, दिवाबत्ती, स्वच्छ पाणीपुरवठा या मूलभूत गरजा आहेत. त्यासाठीच महापालिकेचा डोलारा आहे. वास्तविक प्रभागनिहाय मुकादम, कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करून ही यंत्रणा दररोज राबत असते. या यंत्रणेवर ज्या-त्या नगरसेवकांचाही वॉच असतो.\nपण महापालिका निवडणूक सुरू झाल्यापासून गेल्या दोन-अडीच महिन्यांत आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार सुरू आहे. शहरात दररोज सुमारे दोनशे टनांहून अधिक कचरा निर्माण होतो. त्यातील निम्म्याहून अधिक कचरा उठाव आता ठप्प झाला आहे. त्यामुळे जागोजागी कचरा कुंड्या, कंटेनर ओसंडून वहात आहेत. दुसरीकडे गटारी, रस्तेसफाई ठप्पच आहे. त्यामुळे मुख्य चौक, रस्ते आणि उपनगरांमध्ये रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भरीस भर म्हणून पावसाने हा कचरा कुजून डासांचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे.\nउपनगरांत तर अनेक ठिकाणी खुल्या भूखंडांवर पाण्याचे तळे साचले आहे. त्यातच जागोजागी कचरा साचून तो कुजून दुर्गंधी पसरू लागली आहे. वास्तविक डासांचा फैलाव रोखण्यासाठी नियमित औषधफवारणी होणे गरजेचे आहे. परंतु याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अनेक भागात हे भूखंड आणि त्यातील तळ्यांमध्ये साप, विंचवांचा वावर आहे.\nवास्तविक जनतेेने कररूपी मोजलेल्या निधीतून या यंत्रणेवर लाखोंचा खर्च होतो. डासप्रतिबंधक औषधांच्या खरेदीचाही सपाटा सुरूच आहे. मग औषधफवारणी न होता हे औषध जाते कुठे, असा नागरिकांतून संतप्त सवाल उपस्थित होत आहे.\nरुग्णांची वाढती संख्या ; यंत्रणा मात्र सुस्तच\nएकीकडे साफसफाई, कचरा उठावचा बोजाबारा झाला आहे. त्यामुळे आता हवामानात बदल आणि डासांमुळे डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांचा फैलाव सुरूच आहे. एकेका भागात पाच-पंचवीस रुग्ण आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कृपेने रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. अनेकजण खासगी रुग्णालयांत उपचारही घ��त आहेत. पण आरोग्य विभागाकडून कोठेच सर्व्हे नाही, कोणत्याही उपाययोजना नाहीत. अशा अनागोंदी कारभारामुळे साथीने बळी गेल्यानंतर यंत्रणा जागी होणार का अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्‍त होत आहेत.\nस्वच्छ भारत अभियानाचा फार्सच\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने देश-राज्यपातळीवर स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यासाठी आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी प्रशासनाला कामाला लावले. परंतु निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुन्हा यंत्रणेने याकडे दुर्लक्षच केले आहे. एकीकडे अभियानात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका 119 वी आली आहे. ती लवकरच 50 च्या आत आणू, असा खेबुडकर यांनी विडा उचलला आहे. पण प्रशासनाचा उदासीन कारभार पाहता या मोहिमेला हरताळच फासल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांना प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घ्यावी लागणार आहे.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Pages/AshadhiEkadashi.aspx", "date_download": "2019-01-21T20:34:53Z", "digest": "sha1:EX3Z2JBO7MDMD6F3GDTFNTSV6VRGCMLD", "length": 6866, "nlines": 36, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "Ashadhi Ekadashi", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English घरपोच ग्रंथसेवा\nभगवंताच्या रुपांमध्ये फक्त पांडुरंगाचेच रूप असे आहे की त्यांच्या हातात शस्त्र नसून ते हात त्यांनी कमरेवर ठेवलेले आहेत. मूर्तीच्या अंगावर ईश्र्वरी चिन्हे आहेत. येथे ईश्र्वरी शक्ती जाणवते. पंढरपूरमधील पांडुरंगाची मूर्ती पाण्यातून वाहत आलेली आहे. या मूर्तीमध्ये शिव व विष्णू या दोन्ही शक्ती एकत्र आहेत. अशा रुपाला \"बौद्धरूप\" असे म्हणतात. या पांडुरंगाच्या मूर्तीचे दर्शन घेतले की मनात चांगली भावना उत्पन्न होते.\nपंढरपूरला पांडुरंग दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे आहेत. ते आपल्याला सांगतात की, कमरेपर्यंतच 'भवसागर' आहेव तुम्ही सर्वांनी कमरेखालचा भाग विसरा म्हणजे विषय वासने पासून दूर राहा. कमरेच्या वरची बाजू ईश्वरी कार्यासाठी उपयोगात आणा तेव्हाच तुमच्या सर्वांचा उद्धार होईल. पांडुरंगालाच 'विठ्ठल' असेही दुसरे नाव आहे. 'विठ्ठल' हा तसा पाहिला तर तालुस्वर आहे, पण त्याचा सदैव उच्चार करीत राहिल्याने हृदयाला पाझर फुटत असतो. विठ्ठल हे भगवंताचेनि:शस्त्र रूप आहे म्हणूनच ते दयाळू आहे. तेथे जाणारी भक्तमंडळी त्याच्या पायावर डोके ठेवीत असतात. आपल्याकडे विठ्ठलाचे वर्णन करताना 'सावळा' म्हणतात. त्याचाही मूळ शब्द 'सहा आवळा' असा आहे. त्याचाच अर्थ त्याने सर्व षडरिपूंना आवळलेले आहे.\nपांडुरंगाची मूर्ती वालुकामय असून ती भीमा नदीतून प्रगट झाली आहे. भगवंताची मूर्ती वालुकामय आसल्याने मस्तकावर केवळ पाण्याचा अभिषेक करतात. मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर पंचामृताचा अभिषेक करतात. भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातील कौरव-पांडवांच्या युद्धानंतर विश्रांती घेण्यासाठी म्हणून प्रथम कर्नाटकात आलेव तेथून पुढे येथे आले आहेत. या मूर्तीचे वैशिष्टय म्हणजेते मंदिरात 'एकटेच' उभे आहेत व त्यांच्या पाठीमागच्या मंदिरात श्रीरुक्मिणी (रखुमाई), श्रीसत्यभामा व श्रीराही यांच्या मूर्ती आहेत. त्यांच्या मूर्ती या गंडकी पाषाणाच्या आहेत. भगवंतांना सदैव भक्तांची व त्यांच्या भक्तीची ओढ लागलेली असते म्हणूनच ते भक्तांसाठी त्यांचे सर्व 'गोत' सोडून पुढे आले आहेत व त्यांना पाहण्यासाठी या तिघी देवी त्यांचा शोध घेत येथे आलेल्या दिसत आहेत.\nसंत नामदेवांना, संत ज्ञानेश्वरांना व संत तुकारामांना पांडुरंगाचे दर्शन त्याच मूर्तीतून लाभलेले आहे. नामदेवांनी, विठ्ठलाजवळ त्याच्याच पायरीवर कायमस्वरूपी स्थान मागून घेतले आहे. कारण भगवंताचे लक्ष समोरच्या पायरीकडे, भक्तांकडे असते. मंदिराच्या कळसाकडे नसते.\nश्रीगुरुदेवांच्या विभूतिमत्त्वाचे विविध पैलू\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\nसद्गुरु सेवा प्रतीष्ठानची प्रकाशने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-india-cricket-captain-challenged-by-pakistan-coach-mickey-arthur/", "date_download": "2019-01-21T20:04:09Z", "digest": "sha1:JHWB4I445JEFFYNZ5FGOQT4FQ7G2BR4Y", "length": 8731, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट भारीच, पण पाकिस्तानात धावा जमवणे अवघड", "raw_content": "\nविराट भारीच, पण पाकिस्तानात धावा जमवणे अवघड\nविराट भारीच, पण पाकिस्तानात धावा जमवणे अवघड\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी कौतुक केले आहे. याचबरोबर एक आव्हानही दिले आहे. विराट मागील काही वर्षांपासून चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. परंतु आर्थर यांच्या म्हणण्यानुसार विराटला पाकिस्तानात खेळणे जड जाईल.\nआर्थर म्हणाले, ” कोहली हा खूप विलक्षण खेळाडू आहे, पण आमच्या संघाविरुद्ध पाकिस्तानमध्ये त्याला शतक करण्यास कठीण जाईल. कोहलीला सगळ्या देशांविरुद्ध धावा करताना बघणे आनंददायी आहे. तसेच त्याची फलंदाजी बघतानाही मजा येते. पण तरीही आमचे गोलंदाज त्याच्यासाठी पाकिस्तानमध्ये धावा करणे अवघड करतील.”\nकोहलीने नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना पहिल्या वनडे सामन्यात शतक केले होते. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील ३३ वे शतक होते. याबरोबरच त्याने आत्तापर्यंत वनडे खेळलेल्या ९ देशातही शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. मात्र विराटला अजून पाकिस्तानमध्ये जाऊन खेळायची संधी मिळालेली नाही.\nविराट २०१७ यावर्षात वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला होता. त्याने या वर्षात खेळताना ६ शतके आणि ७ अर्धशतकांसह ७६.८४ च्या सरासरीने १४६० धावा केल्या आहेत.\nतसेच त्याला यावर्षीचा आयसीसीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि सर्वोत्कृष्ट वनडे फलंदाज म्हणून गौरवण्यात आले होते. सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी त्याला सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार देण्यात आला होता.\nहा पुरस्कार मिळवणारा तो फक्त चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि आर अश्विन यांना हा पुरस्कार मिळाला आहे.\nविराटला २०१२ मधेही आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट वनडे फलंदाजाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच त्याची क्रिकेटच्या तीनही प्रकारातील सरासरी हि ५० पेक्षा जास्त आहे.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल��या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2011/12/shreedatta-prakatale.html", "date_download": "2019-01-21T21:09:36Z", "digest": "sha1:L6WDLU4RNAZPDB56YWMTGRWQDI4IDJEG", "length": 8300, "nlines": 101, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "श्रीदत्त प्रकटले", "raw_content": "\nअध्यात्माच्या वाटेवर चालायचे ठरवले तर, संसारात ओढण्यासाठी सगळीकडून प्रयत्न केले जातात. कधी कधी वाटते मी चूक तर करत नाही न\nआज श्रीदत्तजयंती श्रीदत्तभगवानच सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात.\nश्रीदत्त भगवान, देवपूर - धुळे (दत्त मंदिर चौक ज्यामुळे प्रसिद्ध आहे, ते मंदिर)\nदत्त दत्त दत्त आले\nगृहि आज दत्त आले\nसाक्षात मम समोरी दत्त आले\nआज दत्त मला दिसले\nप्रकाश तेज सहजी पसरला\nध्यान हे पाहून हृदय\nआज साक्षात दत्त आले\nनिर्मल डोळे प्रेम पसरले\nअनाथ बाळा सनाथ केले\nदुःख हृदयीचे शांत झाले\nआज समोरी दत्त आले\nविराट देह यती श्रीवल्लभ\nमाता मज ते जणू भासले\nआज हृदयी दत्त प्रकटले\nहृदयीचे देव समोरी ठाकले\nदुःखाने मी रडत होते\nविश्वीं मजला कुणीच नाही\nजीवन हे असे भयंकर\nनाती सर्व तृष्णाच केवळ\nयात शांत दत्त प्रकटले\nखरे नाते मला उमगले\nएकांतवास हा योग्य आहे\nसंसार कारण खोटा आहे\nखोटेच सदा माता - पित्याचे\nपतीस माझ्या मीच विसरले\nदत्ता दिसता ‘श्रीराम’ स्मरले\nमाता पिता खरेच दत्त\nबंधू सखा स्वजन आप्त\nतेच आज स्पष्ट पाहिले\nमला आज दत्त दिसले\nखरे खोटे पुसू नका हो\nदत्त खरेच जाणुनी घ्या हो\nदत्त मला मार्गी घेउनी आले\nजो भासे सत्य केवळ\nते तर सारे खोटेच आहे\n'भ्रमाने’ दत्तास खोटे मानिले\nईश्वर नसे खोटा कधी\nखोटे तर हे विश्व आहे\nदत्त मजला असे भेटले\nम्हणून हृदय आज स्थिर झाले\nनको नको तो माया प्रपंच\nजेणे मजला सताविले अनंत\nईश्वरा विसरून काही न उरले\nदत्त भेटता सत्य उमगले\nईश्वरा विसरून काही न उरले\nईश्वरावाचून काही न उरले\nदत्त भेटता सत्य स्मरले\nश्रीरामावाचुन सत्य न दुसरे\nईश्वराविसरून काही न उरले – ईश्वराला विसरल्यावर खरेच सगळेच संपले, कारण संसार म्हणजे केवळ दुःख\nईश्वरावाचून काही न उरले – पण ईश्वरास शरण जाता संसाराचेच मूळ नष्ट होते, तर दुःख काय आणि सुख काय, संसारात राहून संसारापलीकडे असे जीवन होते.\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापू��्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2017/11/12/sharada-competitive-forum-organizes-a-workshop-on-interview-techniques/", "date_download": "2019-01-21T19:59:49Z", "digest": "sha1:DFPVTQ626OF6B3IRM3AFPZNTJENL7AYN", "length": 10186, "nlines": 79, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "'शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरम' मध्ये मुलाखत कार्यशाळेचे येत्या शनिवारी (१८ नोव्हे.) आयोजन - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \n‘शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरम’ मध्ये मुलाखत कार्यशाळेचे येत्या शनिवारी (१८ नोव्हे.) आयोजन0 मिनिटे\nकडेगाव: स्पर्धा परीक्षा आणि वेगवेगळ्या कोर्सेस साठीच्या परीक्षा यामध्ये मुलाखत हा एक आवश्यक भाग बनला आहे. या संदर्भात कडेगाव व परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी येथील ‘शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरम’ इथे ‘मुलाखतीमधे यशस्वी होण्याचे तंत्र आणि मंत्र’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.\nही कार्यशाळा येत्या शनिवारी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत पार पडेल. सर्व शालेय व कॉलेजवयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे, सुशिक्षित रोजगार आणि बेरोजगार, युवा राजकीय कार्यकर्ते आणि नेते, उद्योजक, शिक्षक यांना ही कार्यशाळा उपयुक्त आहे.\nलेखी परीक्षेकडे पूर्ण लक्ष दिल्याने मुलाखत आणि ग्रुप डिस्कशन या बहुतेक प्रशासकीय परीक्षा आणि व्यावसायिक कोर्सेस व नोकरी या आवश्यक असणाऱ्या घटकांकडे दुर्लक्ष होते. याचे परीणाम मग परीक्षांमधल्या यशावर होतो. विद्यार्थ्यांनी संतुलितपणे अभ्यास करत सर्व प्रकारच्या क्षमता स्वतःमध्ये विकसित करणे आवश्यक आहे, असे मत ‘शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरम’च्या चेतन सावंत व कौशल धर्मे यांनी व्यक्त केले.\n‘सेल्फहूड’ या प्रकल्पातर्फे घेण्यात येणाऱ्या या कार्यशाळेमध्ये डॉ. गोविंद धस्के आणि सौ. अनामिका धस्के हे प्रथितयश संवाद तंत्र अभ्यासक व संशोधक मार्गदर्शन करतील.\nया कार्यशाळेसाठी नावनोंदनिची अंतिम तारीख शुक्रवार १७ नोव्हेंबर संध्याकाळी ५ पर्यंत आहे. त्यांनतर प्रवेश उपलब्ध नसेल.\n← शिरसगाव इथे बिरोबा मंदिराच्या कामास शुभारंभ\nचिंचणी-वांगी पोलीस ठाण्यासमोर पक्षीय निषेध मोर्चा →\n…आणि देव भूमीत आमचे पदार्पण झाले \nइंग्लिश बोलता न येण्यामागे मानसिक कारणे ; आधुनिक तंत्राने वेगा��� बोलता येणे शक्य\nOctober 8, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 0\nइंग्लीश बोलायला शिकवणारा हुकमी ‘क्लास’ कसा निवडावा\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\n‘शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरम’ मध्ये मुलाखत कार्यशाळेचे येत्या शनिवारी (१८ नोव्हे.) आयोजन\nby कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min\nठळक बातमी\tचिंचणी-वांगी पोलीस…\nसमाजकारण\tशिरसगाव इथे बिरोबा…\nशिरसगाव इथे बिरोबा मंदिराच्या कामास शुभारंभ\nशिरसगाव: येथील बिरोबा मंदिराच्या कामाचा वनश्री मोहनराव कदम यांचे हस्ते शुभारंभ झाला. या प्रसंगी आमदार कदम यांनी गावाने एकसंध राहावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-21T20:56:00Z", "digest": "sha1:NPXTIKRNNCDQYEIJ7IBJJWEJN2XTTJGK", "length": 11329, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिलीप कुमार- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\n...म्हणून दिलीप कुमार बिल्डर समीर भोजवानीच्या त्रासापासून मुक्त\nसायरा बानो यांनी न्यूज18 कडे आपली व्यथा मांडली होती. समीर भोजवानी हा बिल्डर गेल्या काही दिवसांपासून वारंवार आम्हाला धमकी देत आहे. त्याने आम्हाला घर खाली करण्याची धमकी दिली, असं बानो यांनी सांगितलं होतं.\nKader Khan: मुंबईतील साबू सिद्दीकी कॉलेजमधील शिक्षक ते बॉलिवूडचा व्हिलन असा होता कादर खान यांचा प्रवास\nपंतप्रधान मोदी आम्हाला मदत करा, सायरा बानोंचं आणखी एक टि्वट\nदिलीप कुमार यांना प्रॉपर्टीसाठी धमक्या, सायरा बानो यांनी मोदींकडे मागितली मदत\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nमाधुरी दीक्षित आणि ऐश्वर्याचं 'हे' गाणं बनलं नंबर वन\n'या' मोठ्या सिनेमाच्या रिमेकमध्ये शाहरुख-सलमान एकत्र\n'या' मोठ्या सिनेमाच्या रिमेकमध्ये शाहरुख-सलमान एकत्र\nजेव्हा दिलीप कुमार यांच्यावर झाला होता पाकिस्तानी 'हेर' असल्याचा आरोप\nदिलीप कुमार यांची तब्येत पुन्हा बिघडली, लीलावतीमध्ये दाखल\nमाझ्या कोहिनूरसाठी प्रार्थना करा, सायरा बानो यांचं भावनिक आवाहन\nदिलीप कुमार यांच्या भेटीला शाहरुख खान\nसायरा बानोंना जागेसाठी धमकावणाऱ्या बिल्डराविरोधात गुन्हा दाखल\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/newpalghar-by-election-update-2/", "date_download": "2019-01-21T20:56:58Z", "digest": "sha1:POELVG6C5JU3SHX56JXXGQF4YGVCYUB6", "length": 7346, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भूलथापांना बळी न पडता वनगा कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहा : उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभूलथापांना बळी न पडता वनगा कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहा : उद्धव ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे : थापाडे भाजप सरकार व चोर काँग्रेस यांच्या भूलथापांना बळी न पडता वनगा कुटुंबियांच्या पाठीमागे उभे रहा असे भावनिक आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्यासाठी केले. उद्धव ठाकरे यांनी मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा, डहाणू आदी ठिकाणी मतदारांशी भेट घेत रॅली काढली. याप्रसंगी ते बोलत होते. पालघरची जागा जाणार या भीतीने राज्यातील भाजपचे सर��व नेते आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही प्रचारासाठी उतरले असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका –…\nपालघर पोटनिवडणूक शिवसेना, भाजपकडून प्रतिष्ठेची बनली असून या पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेने दिवंगत खासदार वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन भावनिक मुद्द्याला उद्धव ठाकरे यांनी हात घातला आहे. वनगा कुटुंबीयांचे साधे सांत्वनही करायला भाजपला वेळ मिळाला नसल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nराज्यातील १८ हजार गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास,मुख्यमंत्र्यांचा दावा\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\nटीम महारष्ट्र देशा : साता-यातील खंडाळा गावातून अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला…\nवाजवा रे वाजवा : हार्दिक पटेल लवकरच बोहल्यावर चढणार\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/black-magic-and-evil-1130624/", "date_download": "2019-01-21T20:24:12Z", "digest": "sha1:I5WS2CZUEMTIRAKARYPAPTN6HU4V3LHG", "length": 28623, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भुते आणि पिशाचविद्या | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्���वस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nमाझा जन्म आणि बालपण कोकणातील रायगड जिल्ह्य़ात तेव्हा खेडेवजा लहान गाव असलेल्या ठिकाणी गेलेले असल्यामुळे, माझी लहानपणापासूनच भुताखेतांशी बऱ्यापैकी तोंडओळख होती.\nप्रगत जगात विज्ञानप्रसार झाल्यामुळे भुतांवर, जादूटोण्यावर आणि पिशाचविद्यांवर विश्वास ठेवण्याची ‘वेडगळ समजूत’ काही अंशी कमी झाली आहे. कायद्याने तर ती पूर्णत: अमान्य केली आहे.\nमाझा जन्म आणि बालपण कोकणातील रायगड जिल्ह्य़ात तेव्हा खेडेवजा लहान गाव असलेल्या ठिकाणी गेलेले असल्यामुळे, माझी लहानपणापासूनच भुताखेतांशी बऱ्यापैकी तोंडओळख होती. म्हणजे असे की, आम्हा मुलांना संध्याकाळी इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, इथे मुंजा आहे, तिथे काफ्री आहे, खवीस आहे, जखीण, वेताळ, हे किंवा ते भूत आहे असे त्या त्या भुताच्या नावाने आणि त्यांच्या रूपगुणाच्या भयाण वर्णनासह सांगितले जात असे. त्यामुळे गावात कुठल्या ठिकाणी कुठले भूत राहते व ते केव्हा दिसते आणि ते काय काय करते ही सर्व माहिती आम्हाला अगदी तोंडपाठ असे. गावातील आमच्या आळीच्या (गल्लीच्या) एका तत्कालीन प्रवेशाजवळ एक खारी बाव (विहीर) होती, त्या विहिरीजवळ एक जखीण राहते, ती मुलांना घाबरवते, झोंबते आणि कुणालाही असे भूत लागल्यावर (म्हणजे) भूतबाधा झाल्यावर, गावातील भगताला बोलावून त्याने त्याचे छाछूचे उपचार केल्याशिवाय ते मूळ किंवा तो माणूस बरा होत नसे, अशी माहिती आम्हाला होती.\nमी सुमारे नऊ-दहा वर्षांचा असताना एकदा होळी खेळण्यासाठी एका रात्री आम्ही मुले हुतुतू, आटय़ापाटय़ा वगैरे खेळ रात्री उशिरापर्यंत खेळल्यावर, आईच्या परवानगीने, चंदू (नाव बदललेले आहे) या माझ्याहून एक-दोन वर्षे मोठा असलेल्या व गल्लीच्या त्या तोंडाच्या आसपास घर असलेल्या मित्राच्या घराच्या ओटीवर झोपण्याचे आम्ही दोघा मित्रांनी ठरविले. ओटीवर चंदू झोपला घराच्या भिंतीला समांतर आणि मी त्याच्या जवळपास बाहेरच्या बाजूला झोपलो. सकाळी उठलो तर काय चंदू चक्क वेडापिसा झालेला, तोंड वेडेवाकडे करीत होता. अंगाला आळोखेपिळोखे देत होता, आरडतओरडत होता वगैरे. सगळी मोठी माणसे गोळा झाली. चंदूला भूत म्हणजे खाऱ्या बावीवरची जखीण झोंबली हे त्याच्याच बोलण्यावरून निश्चित झाले. भगताला बोलावून, भगताने छाछू करणे, चंदूला मारझोड करणे, उदबत्त्या लावणे, नारळ, पैसे देणे वगैरे सगळे उपचार दोन-अडीच दिवस, सतत नव्हे, पण सकाळ-संध्याकाळ चालू राहिले व तीन-चार दिवसांनी चंदू बरा झाला असे मला आठवते. दहा-बारा दिवसांनी तो एकदम बरा झाल्यावर मी माझ्या मित्राला विचारले, ‘‘चंदू, आपण दोघे बाजूबाजूलाच झोपलो होतो. तू भिंतीजवळ व मी बाहेर असून माझ्या बाजूने आलेली ती जखीण, मला काहीच न करता, तुलाच कशी झोंबली चंदू चक्क वेडापिसा झालेला, तोंड वेडेवाकडे करीत होता. अंगाला आळोखेपिळोखे देत होता, आरडतओरडत होता वगैरे. सगळी मोठी माणसे गोळा झाली. चंदूला भूत म्हणजे खाऱ्या बावीवरची जखीण झोंबली हे त्याच्याच बोलण्यावरून निश्चित झाले. भगताला बोलावून, भगताने छाछू करणे, चंदूला मारझोड करणे, उदबत्त्या लावणे, नारळ, पैसे देणे वगैरे सगळे उपचार दोन-अडीच दिवस, सतत नव्हे, पण सकाळ-संध्याकाळ चालू राहिले व तीन-चार दिवसांनी चंदू बरा झाला असे मला आठवते. दहा-बारा दिवसांनी तो एकदम बरा झाल्यावर मी माझ्या मित्राला विचारले, ‘‘चंदू, आपण दोघे बाजूबाजूलाच झोपलो होतो. तू भिंतीजवळ व मी बाहेर असून माझ्या बाजूने आलेली ती जखीण, मला काहीच न करता, तुलाच कशी झोंबली’’ चंदू म्हणाला, ‘‘ते मला ठाऊक नाही, पण ती आली होती हे खरेच. ती जाड, विक्राळ व दागिन्यांनी मढलेली होती. तुला ओलांडून ती माझ्या अंगावर येऊन बसली आणि माझ्या छातीवर व तोंडावर बुक्के व फटके मारत राहिली. सकाळी उठल्यावर पुढे काय झाले ते सर्व तुला ठाऊक आहे.’’ या घटनेचा माझ्या परीने मी लावलेला अर्थ असा होता की, भुते असतात खरी, पण आपण त्यांना किती घाबरतो, यावर त्यांचे पराक्रम अवलंबून असावेत.\nपुढे साधारण चार-पाच वर्षांनी असेल, मित्रांकडून मला अशी माहिती मिळाली की, खरी नाठाळ भयानक भुते, गावाबाहेरच्या स्मशानात असतात व ती रात्री विशेषत: काळोख्या रात्री कुणालाही सहज दिसू शकतात. या काळापर्यंत मी साधारण चौदा-पंधरा वर्षांचा झालेला असल्यामुळे मला आमच्या घराच्या बाहेरच्या ओटीवर एकटय़ाने झोपण्याची परवानगी मिळालेली होती व काही काळ मी तसा झोपत असे. त्यामुळे मी माझ्या दुसऱ्या एका ताकदवान मित्राला, नंदूला (नाव बदललेले आहे) बरोबर घेऊन रात्री स्मशानात जाऊन तिथे भुतांचा शोध घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे एका काळोख्या मध्यरात्री आम्ही दोघे तिथे पोहोचलो. सगळीकडे सामसूम शांतता. स्मशानाच्या आसपास फिरलो. चौकस दृष्टीने शोध घेतला. सापडले काही नाही आणि दोन-अडीच तासांनी आम्ही घरी परत आलो; पण नंतर काय बिनसलं ठाऊक नाही. दुसऱ्या दिवशी नंदू मला म्हणाला, ‘‘शरद, मी काही तुझ्याबरोबर येणे शक्य नाही. तिथे भुतेबिते नाहीत हे मला पटते, पण फार भीती वाटते. त्यामुळे मी तुझ्याबरोबर येणार नाही.’’ झाले. दुसऱ्या दिवसापासून (रात्रीपासून) एक मजबूत काठी हातात घेऊन मी भुते शोधण्यासाठी एकटाच स्मशानात जाऊ लागलो. तो परिसर तसा ओसाड, निर्मनुष्य व भयाण होता. वाऱ्याच्या वाहण्याने वेगवेगळे आवाज ऐकू येत. प्रत्यक्षात नसलेल्या आकृत्या दूरवर आणि जवळपास वावरत आहेत असा भासही होत असे. मी स्मशानाच्या खांबावर व इतरत्र काठी आपटून, सावधगिरीने वावरून दोन-अडीच तासांनी घरी परत येऊन ओटीवर झोपत असे. या गोष्टीचा घरात आईला, वडिलांना किंवा कुणालाही सुगावा लागू देणे तर शक्यच नव्हते. तोपर्यंत मला मित्राकडून हे ज्ञान मिळाले होते की, काही इच्छा अपूर्ण राहून माणसाचा अचानक मृत्यू झाला, तर त्याचा शरीरविरहित असंतुष्ट आत्मा भूतयोनीत अस्तित्वात राहतो व तो आपल्यासारख्या जिवंत शरीरधारी माणसांना झोंबतो, त्रास देतो वगैरे. भौतिक शरीर नसलेल्या, त्या अतृप्त आत्म्यांना त्या वेळी मी काठीने कसा झोडपणार होतो ते मला आता काही आठवत नाही; पण अनेक काळोख्या रात्री स्मशानात शोध घेऊन ‘मी असल्या आत्म्याबित्म्यांना घाबरत नाही’ असा माझ्यापुरता निष्कर्ष काढून मी माझ्या तत्कालीन प्रात्यक्षिक संशोधनाला पूर्णविराम दिला एवढे आठवते.\nनंतर पंधरा-वीस वर्षांनी असेल, मुंबईत ऐकलेली एक गोष्ट सांगतो. ती अशी की, वरळी नाक्याच्या दक्षिणेला जवळपास पण मेन रोडवरच एक मोठी चाळ होती. तिथे कोकणी (दक्षिण कोकणी) माणसे राहत असत व त्या चाळीत भुते आहेत अशी वदंता पसरली होती. त्यामुळे त्या गरीब कोकणी लोकांनी तिथल्या खोल्या विकल्या व इतर प्रांतीय व्यापाऱ्यांनी त्या स्वस्तात विकत घेऊन आपले व्यापारधंदे तिथे सुरू केले. त्यानंतर मात्र त्या चाळीत त्या गुजराती, राजस्थानी व्यापाऱ्यांना घाबरवायला ती भुते परत कधी दिसली नाहीत. निष्कर्ष: जो भीत नाही त्याला भुते त्रास देत नाहीत. भीती हेच भूत. असो.\nअसंतुष्ट आत्मे गूढ शक्तिधारी असतात व ते अदृश्य रूपात आपल्या जगात वावरतात, असे सर्वसाधारणपणे जगातील सर्व देशांमध���ये व प्राचीन काळापासून सर्वकाळी मानले जात असे व आजही अनेक लोक तसे मानतात. त्याचप्रमाणे भुतांना काही विधी, मंत्रतंत्र करून वश करून घेणे व त्यांच्या मदतीने आपली दुष्ट कामे करून घेण्याच्या विद्यासुद्धा अस्तित्वात आहेत, असेही साधारण सगळीकडे व सर्वकाळी मानले गेले आहे. काही मांत्रिक, तांत्रिक, जादूटोणा करणारे, भूत उतरवणारे लोक काही विधी, मंत्रतंत्राच्या व गूढ शक्तीच्या साहाय्याने विरोधकांना हतबल करणे, हानी पोहोचविणे, ठार मारणे अशा एरवी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करू शकतात, असे मानले जाते व त्या विद्यांना जारणमारण, मूठ मारणे, काळी जादू, चेटूकविद्या, पिशाचविद्या व वेगवेगळ्या देशांत वेगवेगळी नावे आहेत. कधी कधी हे लोक ‘भूकंप, वादळ, महापूर, रोगराईचा प्रसार’ अशा घटनाही घडवून आणू शकतात, असा अंधश्रद्ध लोकांचा विश्वास असतो. आम्हा बुद्धिप्रामाण्यवाद्यांना मात्र या ‘पिशाचविद्या’ म्हणजे लोकांना घाबरवून ‘लुटण्याच्या कला’ वाटतात.\nपाश्चात्त्य देशांमध्ये असे चेटूक करण्याचे खोटे आरोप करून अक्षरश: हजारो निरपराध स्त्रियांना जिवंत जाळण्यात आलेले आहे, हा इतिहास आहे. म्हणजे जगात सर्व ठिकाणी अशा विद्या खरेच होत्या व आहेत असे मानले गेले आहे. मात्र सर्वत्र त्यांना वाईट, तिरस्करणीय व घाणेरडय़ा विद्या असेच मानलेले आहे; पण अंधश्रद्ध लोकांना असे वाटते की, ‘जरी या विद्या तिरस्करणीय आहेत तरी अशी भुते व अशा विद्या अस्तित्वात आहेत हे मात्र खरे आहे.’\nयाबाबतचे सत्य हे आहे की, गूढ दुष्ट शक्तींचे अस्तित्व हेच मुळात एक धादांत असत्य आहे. जादूटोणा करणारे लोक हे साध्यासुध्या माणसांना ‘आम्हाला काही दुष्ट शक्ती अवगत आहेत, प्रसन्न आहेत’ असे खोटेच सांगून फसवणारे भगत व गुरू होत. त्यांचे खोटे व भयंकर दावे ऐकून, लोक त्यांना घाबरतात, त्यांना पैसे देऊ करतात व अशा प्रकारे जादूटोण्याचा दावा करणाऱ्यांचा स्वार्थ साधला जातो. ‘भुते खरेच असतात आणि विधी, मंत्रतंत्रात गूढ शक्ती असतात. या दोन्ही सारख्याच अंधश्रद्धा होत.’ मंत्रांविषयी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनीसुद्धा म्हटलेले आहे की, ‘मंत्राने शत्रू मरत असेल तर तलवारीची गरजच उरणार नाही.’\nआज प्रगत जगात विज्ञानप्रसार व काही अंशी विज्ञानवृत्तीप्रसार झाल्यामुळे भुतांवर, जादूटोण्यावर आणि पिशाचविद्यांवर विश्वास ठेवण्याची ‘वेडगळ समजूत’ काही अंशी कमी झाली आहे. कायद्याने तर ती पूर्णत: अमान्य केली आहे. भारतात मात्र आजही अशिक्षित व काही तथाकथित सुशिक्षित माणसेसुद्धा करणी, जारणमारणादी गोष्टींवर विश्वास ठेवतात. महाराष्ट्रात दिवंगत डॉ. दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली सबंध राज्यभर लोकशिक्षणाचे मोठे कठीण कार्य करून, लोकमत जागृत होऊन त्यांनी सरकारवर एक प्रकारचा दबाव निर्माण केल्यावर रडतखडत का होईना महाराष्ट्र सरकारने अलीकडेच जादूटोणाविरोधी कायदा केला आहे.\nजगातील सर्व धर्मानी या अघोरी परंपरा ज्यांना पिशाचविद्या मानले जाते त्यांना ‘निंद्य व गर्हणीय’ म्हटलेले आहे हे खरे आहे, परंतु कुठल्याही धर्मशास्त्राने ‘भुतेच नसतात’ व ‘पिशाचविद्यासुद्धा खऱ्या नाहीतच’ असे सांगितले नाही. त्यामुळे काही लोकांना त्या आहेत व त्या धर्मशास्त्राचाच भाग आहेत, असे वाटत राहते. खरे तर माणसाला उपयुक्त व पवित्र वाटणाऱ्या काही चांगल्या दैवी शक्तींबरोबर माणसाला अपाय करणाऱ्या काही वाईट, अपवित्र, अघोरी सैतानी शक्ती, अशा दोहोंचे अस्तित्व हे माणसाचे स्वनिर्मित ‘परस्परपूरक कल्पनारंजन’ आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनारायण राणे काँग्रेसमध्ये परतणार अशी काँग्रेस नेतेच बोंब करतात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशी��ा भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/what-is-vishkanya-yog-117060800012_1.html", "date_download": "2019-01-21T19:48:06Z", "digest": "sha1:YAPP63B25GUONCPNXGSQQUDLBN7ZVLWO", "length": 15144, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अशुभ आणि अमंगलकारी असतो स्त्रीच्या पत्रिकेतील विषकन्या योग | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअशुभ आणि अमंगलकारी असतो स्त्रीच्या पत्रिकेतील विषकन्या योग\nज्योतिष शास्त्रात स्त्री जातकांसाठी काही विशेष योगांचे उल्लेख करण्यात आले आहे. अशात एक योग आहे 'विषकन्या योग'. हा योग फारच अशुभ असतो. या योगात जन्म घेणार्‍या कन्येला जीवनात फारच संघर्ष करावा लागतो. तिला दांपत्य व संतानं सुख प्राप्त होत नाही व तिचे कौटुंबिक जीवन देखील फारच दु:खद असत. जर स्त्रीच्या जन्मपत्रिकेत खाली दिलेल्या ग्रह स्थिती असतील तर तिच्या पत्रिकेत 'विषकन्या' योग बनतो.\n- शनी लग्नात अर्थात प्रथम भावात, सूर्य पंचम भावात व मंगळ नवम भावात स्थित असेल तर 'विषकन्या' योग बनतो.\n- जर स्त्रीचा जन्म रविवार, मंगळवार किंवा शनिवारी 2,7,12 तिथीच्या अंतर्गत आश्लेषा, शतभिषा, कृत्तिका नक्षत्रात झाला असेल तर विषकन्या योग बनेल.\n- जर स्त्रीच्या जन्मपत्रिकेत लग्न व केंद्रात पाप ग्रह असतील व समस्त शुभ ग्रह शत्रू क्षेत्री किंवा षष्ठ, अष्टम व द्वादश भावात असतील तरी देखील विषकन्या योग बनेल.\nविषकन्या योग कसा दूर होतो -\nजर स्त्रीच्या जन्मपत्रिकेत विषकन्या योग असेल आणि सप्तमेश सप्तम भावात असेल तर हा योग लागत नाही.\nसाप्ताहिक राशीफल 15 ते 21 ऑक्टोबर 2018\nAstro Tips : शुक्रवारी दही खाऊन बाहेर पडा....\nसाप्ताहिक राशीफल 23 ते 29 सप्टेंबर 2018\nसाप्ताहिक राशीफल 9 ते 15 सप्टेंबर 2018\nAstro tips : पगार येतात संपून जातो, मग रविवारी करा हे उपाय\nयावर अधिक वाचा :\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचार���ूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\nहे कायमचे लक्षात ठेऊया\nकेवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...\nपौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...\nसोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव\nपौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2012/10/10/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-21T20:59:12Z", "digest": "sha1:LP3O6WLSB767UHUCLHY2DJ567JEFYXZQ", "length": 14628, "nlines": 81, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ग्रामीण भागातील टॅलंटवर लक्ष - Majha Paper", "raw_content": "\nया कारणासाठी ब्रिटनची महाराणी कोहिनूरसोबतच ही खास वस्तू सोबत घेऊन गेली\nविद्यार्थ्याला स्नॅपडीलने अखेर ६८ रुपयांत दिला आयफोन ५एस\nग्रामीण भागातील टॅलंटवर लक्ष\nआज भारताच्या औद्योगिक विश्वामध्ये आणि सेवा उद्योगामध्ये माणसांची चणचण फार जाणवत आहे. योग्य ते शिक्षण घेतलेली मुले किवा मुली मिळत नाहीत. त्यामुळे अनेक कंपन्यांमधली भरती कमी झालेली आहे आणि कित्येक कंपन्यांनी आपल्या विस्ताराच्या योजना थांबवल्या आहेत. कंपन्यांना अभियंते हवे असतात, एम.बी.ए. झालेले तरुण मुले आणि मुली हव्या असतात, संगणकावर काम करणारे तंत्रज्ञ हवे असतात. असे शिक्षण घेतलेले तरुण आणि तरुणी लाखांना उपलब्ध आहेत, परंतु ते अनएम्प्लाॅयेबल या सदरात मोडतात. त्यामुळे एका बाजूला सुशिक्षित तरुण-तरुणी उपलब्ध आहेत, परंतु जागाही मोकळ्या आहेत. अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. कंपन्यांची आणि उद्योगांची कोंडी झालेली आहे.\nयातली नेमकी अडचण काय अडचण आहे सॉफ्ट स्किलची. सॉफ्ट स्किल म्हणजे संवाद कौशल्य, इंग्रजी बोलण्याचे कौशल्य, आत्मविश्वास, चटपटीतपणा आणि तणावरहित अवस्थेत काम करण्याचे कौशल्य. अशा प्रकारची कौशल्ये ग्रामीण भाग���तल्या मुलांच्या अंगी नसतात. त्यामुळे आपापल्या परिक्षांमध्ये उत्तम गुण प्राप्त करून सुद्धा हे विद्यार्थी नोकर्‍या मिळवू शकत नाहीत. ही मुले एखाद्या नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जातात तेव्हा त्यांच्या वागण्या-बोलण्यात त्यांच्या ग्रामीण पार्श्वभूमीचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. ते पदोपदी प्लीज, सॉरी, थँक्यू या शब्दांचा वापर करत नाहीत, अधूनमधून इंग्रजी वाक्ये टाकत नाहीत, इनशर्ट करत नाहीत, मुली असतील तर त्यांची मॅचिग व्यवस्थित नसते. आपल्या शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी त्यांनी आणलेली असतात ती व्यवस्थित फाईल केलेली नसतात. अशा सगळ्या वरवरच्या परंतु दोषांमुळे त्यांची नोकरीसाठी निवड होत नाही.\nमग मुंबई, पुणे, बंगळूर, कोलकत्ता, चंडिगढ, चेन्नई, हैदराबाद अशा मोठ्या शहरातली मले तिथे इम्प्रेशन मारून जातात. मात्र आता अशी मोठ्या महानगरातली मुले मिळेनाशी झाली आहेत. जी शहरातली मुले मिळतात ती मात्र अशी गबाळी आणि इंग्रजीचा गंध नसलेली असतात.\nआता प्लेसमेंट सेवा देणार्‍या कंपन्या आणि नोकर्‍या उपलब्ध करणार्‍या बड्या कंपन्या यांनी या स्थितीचा बारकाईने विचार करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या असे लक्षात आलेले आहे की, मॅनर्स नसल्यामुळे ज्या शहरातल्या मुलांना आपण दुलर्क्षित करतो त्या मुलांची बुद्धीमत्ता मात्र चांगली असते. कपडे, चटपटीतपणा, संभाषण कौशल्य अशा वरवरच्या गोष्टी टाळून निसर्गाने दिलेल्या बुद्धीमत्तेचा विचार केला तर असे लक्षात येते की, ज्या मुलांना आपण टाळतो त्या मुलांची बुद्धीमत्ता मोठ्या शहरातल्या मुलांपेक्षा तीव्र असते. पण प्रश्न असतो कपड्यंाचा, इंग्रजी बोलण्याचा, फायलिंगचा, पायात बूट घालण्याचा आणि उत्तम मॅचिंगचा.\nया गोष्टी काही निसर्गाने दिलेल्या नाहीत. त्या शिकून अंगी बाणवता येतात. मग अशा मुलांना या गोष्टी शिकवून, समजावून कंपनीत नोकरीला घेतले तर ही मुले पुण्या-मुंबईच्या मुलांपेक्षा चांगली कामे करू शकतात. मात्र अगदी काही दिवसांच्या प्रशिक्षणाने ज्या गोष्टी अंगी बाणवता येतात त्या गोष्टींचा विनाकारण बाऊ करून आपण चांगली बुद्धीमत्ता दुलर्क्षित करत आहोत. तेव्हा ही गोष्ट लक्षात आल्यामुळे बर्‍याच कंपन्यांनी टाईप थ्री आणि फोर या दर्जाच्या शहरातून शिक्षण घेऊन आलेल्या मुलांना नोकरीत प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.\nया मुलांचा आणखी एक फायदा या कंपन्यांना होत आहे. तो असा की, ही मुले ग्रामीण भागात नोकरी करायला तयार होतात. किंबहुना मोठ्या शहरापेक्षा ग्रामीण भागात नोकर्‍या करणे त्यांना आवडते कारण ही मुले त्याच भागातून आलेली असतात. आता अनेक बँका, विमा कंपन्या, ऑटोमोबाईल कंपन्या, मोबाईल कंपन्या यांचा विस्तार होत आहे आणि त्यांच्या लहान शहरातून मोठ्या प्रमाणावर शाखा निघत आहेत. अशा शाखांमध्ये नोकरी करण्यासाठी पुण्या-मुंबईची आणि दिल्ली-कोलकत्याची मुले तयार होत नाहीत. त्यामुळे याच ग्रामीण भागातली आणि लहान शहरातली मुले तिथे नेमावी लागतात आणि ही मुले उपलब्ध सुद्धा आहेत. एकंदरीत भारताच्या जॉब मार्केटमधील एक मोठी अडचण आता दूर झाली आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/04/11/japans-oldest-person-in-guinness-book/", "date_download": "2019-01-21T20:58:03Z", "digest": "sha1:W56XUIJMMFRNAW6WYOIKMIXUOAGRA7QM", "length": 9844, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "गिनीज बुकात जपानच्या सर्वात वयोवृद्ध व्यक्तीची नोंद - Majha Paper", "raw_content": "\nऑनलाईन डेटिंग प्रोफाईल बनविताना अशी घ्या काळजी\nतिरूपती आता तुमच्या मनगटी घड्याळावर\nगिनीज बुकात जपानच्या सर्वात वयोवृद्ध व्यक्तीची नोंद\nApril 11, 2018 , 11:52 am by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, जपान, वयोवृद्ध\nटोकियो – सध्याच्या घडीला मनुष्याचे आयुष्यमान हळूहळू कमी होत साठी किंवा सत्तरीपर्यंत आले असून अशात आयुष्याची शंभरी साजरी करणे म्हणजे फार कठिणच. पण ११२ वर्ष वय असलेली व्यक्ती हयात असून ही व्यक्ती निरोगी जीवन जगत आहे, असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे ११२ वर्ष वय असलेली व्यक्ती जपानमध्ये असून तिची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.\n११२ वर्षीय या व्यक्तीचे नाव मसाझो नोनाका असे असून ते उत्तर जपानच्या होक्काइदो या परिसरात राहतात. त्यांचा जन्म २५ जुलै १९०५ साली झाला. त्यांनी नुकतेच जगातील वयोवृद्ध पुरूष म्हणून गिनीज बुकमधील विक्रमाचे प्रमाणपत्रही स्वीकारले, अशी माहिती शिनहुआ या स्थानिक माध्यमाने दिली आहे. अशोरो या त्यांच्या जन्मगावी महापौरांनी नोनाका यांना केक भरवत त्यांचा गौरव केला.\nआपल्याला सुमो कुस्ती पाहणे आणि संगीत ऐकणे आवडत असल्याचे सांगून आजही आनंदी आयुष्य व्यतीत करत असल्याचे त्यांनी सांगितले. नोनाका यांची कामगिरी लक्षणीय असून नोनाका यांनी आपल्या सर्वांना आयुष्य कसे जगावे याचा धडाच दिल्याचे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य संपादक क्रेग ग्लेनडे यांनी म्हटले आहे.\nनोनाका यांचा पणतू कोकी कुरोहाता म्हणाला, की त्यांनी आरोग्याच्या कुठल्याही सुविधा आतापर्यंत घेतलेल्या नाहीत. त्यांची स्मरणशक्ती अफाट आहे. ते आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. जगातील सर्वात वयोवृद्ध असलेल्या जमैकाच्या रहिवासी व्हायोलेट ब्राउन यांचे सप्टेंबर २०१७मध्ये वयाच्या ११७व्या वर्षी निधन झाले. तर जपानच्या कागोशिमा प्रांतातील रहिवासी नबी तजिमा यांची जगातील वयोवृद्ध महिला म्हणून गिनीजने गौरव केला आहे. त्यानंतर नोनाका यांचे नाव जगातील वयोवृद्ध पुरूष म्हणून विक्रमात नोंदले गेले आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्��िकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aaalekh.blogspot.com/2015/08/blog-post.html", "date_download": "2019-01-21T20:24:54Z", "digest": "sha1:LBLM36EZBOV6T2OIVSW2OXI2JB75I7Z3", "length": 7284, "nlines": 65, "source_domain": "aaalekh.blogspot.com", "title": "Aaalekh: रेटा", "raw_content": "\nसमूहांचा रेटा मोठा प्रभावी असतो. वेगवेगळ्या माध्यमांतून समूह आपली मते लोकांच्या गळी उतरवण्यात यशस्वी ठरत जातात. सामान्यांमधून असामान्य नायक उभे करणे, ह्या नायकांचे उदात्तीकरण करून येणार्‍या पिढ्यांसमोर आदर्शांचा देखावा उभे करण्याच्या ह्या \"कोव्हर्ट\" मोहिमा सातत्याने सुरूच असतात. ‍येणार्‍या पिढ्यादेखील बव्हंशी मागच्या पिढ्यांप्रमाणे गाफील आणि प्रवाहानुगामी असल्याने आपल्यासमोर येतील त्या देखाव्याना समाजाचे नायकत्व प्रदान करण्यात मागेपुढे बघत नाहीत. आपल्या पुढ्यात आलेल्या नायकांची वस्तुनिष्ठ चिकित्सा करू पाहण्याची प्रवृत्ती पिढ्यांमध्ये क्वचितच दिसून . त्यातही वेगळा विचार करणार्‍यांचा प्रभाव ह्या रेट्यांपुढे अगदीच कमी पडतो. ह्या विरोधाची, विद्रोहाची धार यथावकाश कमी पडत जावून ती नष्ट होत जाते. प्रत्येकच गोष्टीप्रमाणे ह्या स्���ुडो नायकीकरणास अपवाद आहेत, पण ह्या ब्रॅंडींगच्या काळात ज्या झपाट्याने बुजगावणी उभी केली जात आहेत ते बघून असे अपवाद उरतील की नाही अशी शंका वाटते आहे\nबेरंग - भाग १\nकथा म्हणून लिहायला सुरुवात केलेल्या या गोष्टीची बघता बघता लघु कादंबरी झाली. अजून संपादन व्ह्यायचे आहे, पहिल्या भागाच हा अंतरिम खर्डा. --...\nबेरंग - भाग एक\nकथा म्हणून लिहायला सुरुवात केलेल्या या गोष्टीची बघता बघता लघु कादंबरी झाली. अजून संपादन व्ह्यायचे आहे, पहिल्या भागाच हा अंतरिम खर्डा. ...\nकधी काळ आपला नाही म्हणून कधी लोक आपले नाहीत म्हणून कधी रस्ते ओळखीचे नाहीत म्हणून कधी आधार सापडले नाहीत म्हणून कधी व्यवस्था आपली नाही म...\nएलिझाबेथ बिशपची एक 'सेस्टीना'\nन्याहारीत मिळालेला चमत्कार सहा वाजता आम्ही कॉफीची वाट पाहात होतो कॉफी आणि पाव जे एका विशिष्ट बाल्कनीतून वाटले जाणार होते एखाद्...\nमी बरेच दिवस झाले लिहायचे ठरवतो आहे. पण काही लिहून होत नाही. म्हणजे लांब पल्ल्याचं लिखाण. एखादी कादंबरी किंवा कथा लिहीली पाहिजे. पात्र कल्प...\nगझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने\nगझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने ग झलेचा भारतीय उपखंडावरील प्रभाव स्पष्ट आहे. गेल्या दोन-तीनशे वर्षांच्या काळातील गझल लेखना...\nबेरंग - भाग एक\nकथा म्हणून लिहायला सुरुवात केलेल्या या गोष्टीची बघता बघता लघु कादंबरी झाली. अजून संपादन व्ह्यायचे आहे, पहिल्या भागाच हा अंतरिम खर्डा. ...\nबेरंग - भाग ४ , ५\nमोठ्याच अंतराळानंतर घरी आलो आहोत. आईला आनंद होतो. ती काहीबाही बोलत राहते. एवढ्यात काय काय होवून गेलयं ते सांगते. दरवेळी एखाद दुसरा नातेवाईक...\nसमुद्र किनार्‍यावर बसून लाटांचे बनणे - फुटणे बघणे हा जितका आनंददायी अनुभव आहे तितकाच विलक्षणही. हे चित्र बघणारा अनेक गोष्टींमध्ये हरवून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2019-01-21T20:25:32Z", "digest": "sha1:LVZTHOND7AB55CMO4KZ4FE7IMMPSQEKD", "length": 27954, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (144) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (358) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (264) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (258) Apply संपादकिय filter\nकाही सुखद (139) Apply काही सुखद filter\nमनोरंजन (122) Apply मनोरंजन filter\nमुक्तपीठ (67) Apply मुक्तपीठ filter\nअर्थविश्व (42) Apply अर्थविश्व filter\nसिटिझन जर्नालिझम (23) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nफॅमिली डॉक्टर (21) Apply फॅमिली डॉक्टर filter\nगणेश फेस्टिवल (11) Apply गणेश फेस्टिवल filter\nमहाराष्ट्र (709) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (393) Apply प्रशासन filter\nव्यवसाय (352) Apply व्यवसाय filter\nमुख्यमंत्री (313) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (268) Apply राजकारण filter\nउत्पन्न (246) Apply उत्पन्न filter\nजिल्हा परिषद (233) Apply जिल्हा परिषद filter\nमहापालिका (215) Apply महापालिका filter\nस्पर्धा (204) Apply स्पर्धा filter\nसप्तरंग (203) Apply सप्तरंग filter\nपुढाकार (199) Apply पुढाकार filter\nसोलापूर (184) Apply सोलापूर filter\nसाहित्य (179) Apply साहित्य filter\nकोल्हापूर (178) Apply कोल्हापूर filter\nपुरस्कार (178) Apply पुरस्कार filter\nदेवेंद्र फडणवीस (175) Apply देवेंद्र फडणवीस filter\nदिव्यांग असूनही केली परिस्थितीवर मात\nपुणे - पोलिओमुळे पाचव्या वर्षीच दोन्ही पायांना आयुष्यभराचे अपंगत्व आले. यामुळे शिक्षणासाठी अडचणी यायला लागल्या. प्रत्येक पावलावर समाजातील लोकांनी हीन आणि दीनदुबळा अशा नजरेने पाहिले. पण यावर मात करायचीच अशी मनाशी खूणगाठ बांधून शिक्षणाची कास धरली. राज्यशास्त्र विषयाची पदवी आणि कायद्याचे शिक्षणही...\nवाळू लिलावाअभावी निम्म्या \"महसुला'वर पाणी\nजळगाव ः हरित लवादाचे निर्देश, बदललेले वाळू धोरण आणि त्यामुळे रखडलेल्या वाळूगटांच्या लिलावामुळे प्रशासनाच्या महसुली उद्दिष्ट वसुलीवर परिणाम झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिन्यांचा कालावधी आणि निवडणुकीचे \"भूत' मानगुटीवर असताना जिल्हा प्रशासनाची \"महसुली वसुली' अद्याप निम्मेही झालेली नाही....\nआपल्या पक्षाची दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकछत्री सत्ता असावी, असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असते. त्यासाठी ते सतत प्रयत्नशीलही असतात. परंतु, वाटेल ती किंमत मोजून आणि अयोग्य उपायांचा वापर करून आपली सत्तेची पिपासा पूर्ण करणे हे आक्षेपार्ह असते. याला सत्तेची अतिरेकी लालसा म्हणतात. कॉंग्रेस पक्षाने...\nखोडदला बिनभिंतीच्या शाळेचीही मुलांना गोडी\nनारायणगाव - सुसज्ज शाळा नसली म्हणून काय झाले अध्ययन व अध्यापनाची मानसिकता असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बिनभिंतीच्या शाळेतसुद्धा मुले शिक्षण घेऊ शकतात. हे दाखवून दिले आहे, जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांच्या पुढाकारातून ऊस तोडणी मजूर व वीटभट्टी कामगारांच्या...\nदुष्काळात फुलवली झेंडूची ���ेती\nजातेगाव - काठोडा (ता. गेवराई) येथील बंडू तात्यासाहेब घाटूळ यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत मध्यम आणि हलक्‍या जमिनीत जिद्दीने शेती यशस्वी करून चार एकरांत झेंडूच्या फुलशेतीतून लाखो रुपये मिळविले आहेत. ही फुले थेट मुंबई व हैदराबाद बाजारपेठेत विक्रीसाठी नेत तीन महिन्यांत दर अपेक्षित मिळाल्यास पाच...\nकसोटीतनंतर वनडेतही भारत अजिंक्य; 2-1 ने मालिका जिंकली\nमेलबर्न : भारताचं 'रन मशिन' विराट कोहली एखाद्या सामन्यात फार खेळला नाही, तरीही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील विजयी मालिका मात्र कायमच राहिली. निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सात गडी राखून सहज मात केली. कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकाही जिंकण्याचा पराक्रम कोहलीच्या संघाने...\n‘टीओडी’मुळे सर्वांगीण विकास शक्‍य\nपुणे - खासगी वाहनांची संख्या देशातील सर्वच शहरांत वाढत आहे. त्यातून प्रदूषण ही गंभीर समस्या मूळ धरत आहे. त्यावर मात करण्यासाठी ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हपलमेंट (टीओडी) आवश्‍यक आहे. त्यामुळे या पुढे शहरांचे नियोजन करताना हाच मुद्दा प्राधान्याने लक्षात घेणे गरजेचे आहे, असे ज्येष्ठ नगरनियोजक पी. एस....\nजातिपातीवरून राजकारण करू नये\nनागपूर : ज्यांनी मते दिलीत, ज्यांनी नाही दिलीत, त्यांचीही कामे करण्यावर भर असतो. आम्ही जात, धर्म आणि भाषेवरून राजकारण करीत नाही, असे मत केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केले. पूर्व नागपुरातील नागरिकांना पट्टेवाटप कार्यक्रमाचे आयोजन नंदनवन, राजीवनगर येथे करण्यात...\nएकी, नियोजनातून बदलले शेतीचे रूप\nजालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्‍यामध्ये वसलेलं म्हसला हे गाव. सुमारे एक हजार लोकवस्तीच्या या गावातील म्हसलेकर बंधू म्हणजे एकी आणि कष्टाला प्राधान्य देत शेतीतून विकास म्हणत जगणाऱ्या कुटुंबाचे मूर्तिमंत उदाहरण. तीन भावडांचे कुटूंब सात मुलांपर्यंत विस्तारलं, तरी एकी कायम. दररोज सायंकाळी भावंडांची...\nसमान निधी वाटपानंतर अध्यक्षांची अतिरिक्‍त कामे\nजळगाव : जिल्हा परिषदेतंर्गत होणाऱ्या विकास कामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळाला आहे. या कामांना गेल्या महिन्यात सर्वसाधारण सभेत मान्यता मिळाली होती. मात्र तीर्थक्षेत्र, नागरीसुविधा व जनसुविधाच्या 4 कोटी 72 लाखाच��या कामात निधीपेक्षा अधिक कामे आल्याने प्रशासनाने या कामांना विराम लावला आहे....\nभारताच्या विकासाची गती संथच - मोहन भागवत\nनागपूर - भारतासह इस्राईल आणि जपानने एकाच वेळी स्वातंत्र्योत्तर प्रवासाला प्रारंभ केला. यातील दोन देशांनी ७० वर्षांत बरीच प्रगती साधून घेतली. मात्र, त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या संपन्न असतानाही भारताला हवा तसा विकास साधता आला नाही. भारताच्या विकासाची एकूणच गती संथ असल्याची खंत राष्ट्रीय स्वयंसेवक...\nसीमेवर जवानांनी का हुतात्मा व्हावे\nनागपूर: युद्ध नसतानाही देशाचे जवान हुतात्मा होत आहेत. युद्ध सुरु नसेल तर सीमेवर जवानांनी का हुतात्मा व्हावे पण हे घडत आहे. हे थांबवायचे असेल तर आपल्या प्रत्येकाला देशाला मोठे करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले आहे. युद्ध सुरु...\nदगड फोडून पोट भरणारं गाव\nमरवडे (जि. सोलापूर) - भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांकडून रोजी-रोटीसाठी स्थलांतर करण्याचा सोयीस्कर मार्ग स्वीकारला जात आहे. या साऱ्याला अपवाद ठरत येळगी (ता. मंगळवेढा) येथील गावकऱ्यांनी स्थलांतर केल्यास सारा संसार डोक्‍यावर घेऊन वणवण करत फिरण्यापेक्षा दगड फोडून पोट भरलेलं बरं अस...\nहृदयरोगासारख्या आजारांसाठी मागच्या दोन-तीन दशकांत कारणीभूत ठरविले गेलेले कोलेस्टेरॉल आता दोषमुक्त झाले आहे. औषध निर्मिती कंपन्यांनी बागुलबुवा दाखवला आणि भारतीय आहारातून दूध बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण आता कोलेस्टेरॉलचीच भीती उरली नाही. मानसिक ताण आणि त्यातून निर्माण झालेले अनैसर्गिक वागणे, हे...\nटाटा टेक्‍नॉलॉजीकडून १२५ कोटी\nबारामती - शारदानगर येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये तब्बल १५० कोटी खर्चून ॲग्रिकल्चरल रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन सेंटर उभारले जाणार आहे. यातील १२५ कोटींचा खर्चाचा भार सिंगापूर येथील टाटा टेक्‍नॉलॉजी उचलणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी शारदानगर येथील अप्पासाहेब पवार...\nनांदेड पोलिसांचा झेंडा नागभूमीत\nनांदेड : नांदेड पोलिसांचे नाव महाराष्ट्र पोलिसाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहण्यासाठी क्रिडा विभागातील पोलिस परिश्रम घेत असतात. सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या ३१ व्या राज्य पोलिस क्रिडा सुरू आहेत. या स्पर्धेत नांदेड पोलिस दलाच्या महिला खेळाडू रेणूका देवणे यांनी आपल्या स्पर्धकांवर मात करत गोळाफेक...\nराहुरी : अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो अज्ञातांनी पेटविला\nराहुरी - अवैध वाळू वाहतूक करणारा नवीन विना नंबरचा टेम्पो अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला. काल (बुधवारी) रात्री साडेनऊच्या दरम्यान तहाराबाद घाटात ही घटना घडली. या घटनेमुळे अवैध वाळू वाहतुकीचा पर्दाफाश झाला आहे. 'सूर्यास्त ते सूर्योदय' गौण खनिज उत्खनन व वाहतूक बंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला...\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी भाषेतील पहिल्या रॅप गाण्याचे शूटिंग नुकतेच अलिबाग व मांडव्याच्या किनाऱ्यावर झाले. येत्या रविवारी (ता.20) हे गाणे प्रसिद्ध होणार आहे. महाराष्ट्राला...\nमुंबई - ठाणे, पालघर जिल्ह्यांतील मिळून गेल्या १० महिन्यांत तब्बल ६१३ जणांचा भूकबळी गेला. डहाणू, जव्हार, मोखाडा आणि शहापूरसारख्या आदिवासी तालुक्‍यांत अद्याप कुपोषणाचा प्रश्‍न गंभीर असताना नजीकच्या मुंबईत मात्र शिल्लक राहिलेले अन्न फेकण्याचा प्रकार सर्रास दिसतो. उपाहारगृहे, कॅफे, मोठमोठ्या मॉलमधून...\nसर \"ऑडिटर' होते. कागदावरचे हिशेबच नव्हे, तर समोरचा माणूसही एका नजरेत जोखायचे. आमचे कार्यालय सदाशिव पेठेत असले तरी इस्त्री केल्यासारखे नसायचे. मोकळेपणी हसायला परवानगी होती. खरे तर आमचे सर म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व. चेहरा कायम हसरा. बोलणे मधाळ. एखाद्याशी बोलता बोलता त्यांनी त्याची घेतलेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1559", "date_download": "2019-01-21T21:20:50Z", "digest": "sha1:FL3BL2VJ3IDSURO2SAMB3XYS5A23OIQT", "length": 6450, "nlines": 51, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "औसा तालुका | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआलमल्यासारख्या लातूर जिल्ह्यातील आड गावात शहरी शिक्षणाला लाजवेल असे शिक्षण आणि नैसर्गिक सानिध्य जे जे शहरी शिक्षणात आहे ते सर्व व शिवाय, नव्याने आणखी काही ‘विश्वेश्वर शिक्षण मंडळा’ने निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा तत्पर उपयोग घडवून आणून त्यांच्यामध्ये देशपातळीवर वेगवेगळ्या क्षेत्रांत नाव कमावण्याची किमया त्या शिक्षणसंस्थेने उभी केली आहे. त्या महाविद्यालयात टेक्निकल शिक्षण आहे. त्याच महाविद्यालयातील विद्यार्थिनी नेहा पाटील ही पहिली मुलगी अठ्ठ्याण्णव टक्के गुण घेऊन पॉलिटेक्निकमध्ये प्रथम आली व यशाचा मान संस्थेच्या शिरपेचात खोवला गेला. त्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी पहिली कार निर्मिती जगासमोर आणली जे जे शहरी शिक्षणात आहे ते सर्व व शिवाय, नव्याने आणखी काही ‘विश्वेश्वर शिक्षण मंडळा’ने निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा तत्पर उपयोग घडवून आणून त्यांच्यामध्ये देशपातळीवर वेगवेगळ्या क्षेत्रांत नाव कमावण्याची किमया त्या शिक्षणसंस्थेने उभी केली आहे. त्या महाविद्यालयात टेक्निकल शिक्षण आहे. त्याच महाविद्यालयातील विद्यार्थिनी नेहा पाटील ही पहिली मुलगी अठ्ठ्याण्णव टक्के गुण घेऊन पॉलिटेक्निकमध्ये प्रथम आली व यशाचा मान संस्थेच्या शिरपेचात खोवला गेला. त्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी पहिली कार निर्मिती जगासमोर आणली त्या महाविद्यालयाचा निकाल नव्वद टक्क्यांच्या पुढे पुढे सरकत आहे.\nसेवालय - एका प्रार्थनेची गोष्ट\n‘‘इतनी शक्‍ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना...’’\nचिमणीसारखी असलेली चिमणी, विश्वास, गायत्री, अनिकेत, सोनाली, अक्षय ....सारेजण डोळे मिटून प्रार्थना म्‍हणत असतात. त्‍यांना पाहून इकडे कितीही प्रयत्‍न केले तरी माझे डोळे मात्र पुन:पुन्‍हा भरून येतात ओळखीच्‍या त्‍या शब्‍दांमागे दडलेले वेदनेचे अर्थ कमालीचे अस्‍वस्‍थ करत जातात.\nचिमणी, धीरज – वय वर्षे सहा, विश्वास – वय वर्षे सात, गायत्री – वय वर्षे आठ आणि इतर अठरा जण. ‘सेवालया’त एकूण पंचवीस मुले-मुली आहेत. ही सारी चिमुरडी HIV+ आहेत. रवी बापटले यांनी या निष्‍पाप जिवांचे मायबाप होत, ���्‍यांची शैक्षणिक-सामाजिक जबाबदारी उचलत स्‍वतःला ‘सेवालय’ प्रकल्‍पास वाहून घेतलेले आहे. हा माणूस ‘दैनिक संचार’ या वृत्‍तपत्राचे जिल्‍हा प्रतिनिधीपद आणि ‘एमआयटी’ सारख्‍या नामांकित महाविद्यालयातील प्राध्‍यापकी सोडून चार वर्षांपासून ‘सेवालय’च्‍या माध्‍यमातून ह्या मुलांसाठी काम करतोय.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/udhav-thackeray-comment-on-bjp-govenment/", "date_download": "2019-01-21T21:23:30Z", "digest": "sha1:UE43PJ3MOCXKY7PGUCFJGJCEOLHP2D4K", "length": 8719, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्राची राख आणि गुजरातची रांगोळी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहाराष्ट्राची राख आणि गुजरातची रांगोळी सहन करणार नाही – उद्धव ठाकरे\nनवी मुंबई: बुलेट ट्रेन, औष्णिक उद्योगांच्या माध्यमातून महाराष्ट्राची राख आणि गुजरातची रांगोळी होणार असून शिवसेना नेहमीच याला विरोध करणार आहे. भावी काळात कोंकणच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज असल्याची मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. कोंकणातील युवा उद्योजकांसाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कोंकण भूमी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने ६ व्या जागतिक कोंकण महोत्सवाचे वाशी एक्झीबिशन सेंटर येथे आयोजन केले आहे. यावेळी कोकण क्षेत्रातील तरूणांना उद्योग मार्गदर्शन करून त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या सचिनदादा धर्माधिकारी यांचा नवउद्योग निर्माण गौरव हा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nकोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी त्याची योग्य माहिती, त्याचे योग्य व्यवस्थापन व बारकावे शोधणे गरजेचे असल्याचे मत धर्माधिकारी यांनी व्यक्त करत उत्तम समाज घडण्यासाठी मनुष्याकडे वैचारिक धन व अभ्यासू वृत्ती अंगी बाणवावी असे त्यांनी सांगितले आगामी काळात कोकणातील पर्यटन व उद्योगाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या वतीने विशेष संस्था स्थापन करण्यात येणार असून त्याच्या माध्यमातून येथील व्यवसायाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी दिली.या जागतिक कोकण महोत्सवात कोंकणातील पर्यटन , उद्योग , शेती व येथील उत्पादनाची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोकणातील आधुनिक उद्योग व शेती क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या उद्योजक व शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nबुलढाणा : समृद्धी महामार्ग हा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीतून जाणार आहे. तसे झाले तर समृद्धी महामार्गाला…\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी …\nग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध\nबहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात :…\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/canara-bank-recruitment/", "date_download": "2019-01-21T20:33:57Z", "digest": "sha1:BP3KIQKS5C4OZRVZLBPPJYMQTXDGDXLB", "length": 15537, "nlines": 176, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Canara Bank Recruitment 2018 - 800 Probationary Officer Posts", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Canara Bank) कॅनरा बँकेत 800 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PGDBF)\nशैक्षणिक पात्रता: 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWBD: 55% गुण]\nवयाची अट: 01 ऑक्टोबर 2018 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nपरीक्षा (Online): 23 डिसेंबर 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2018\nपदाचे नाव: मॅनेजर (सिक्योरिटी)\nशैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) सैन्यदल/ नौदल/ वायुसेनामध्ये 5 वर्षांची कमिशन सेवा असलेले अधिकारी किंवा कॅप्टन किंवा समतुल्य किंवा पॅरा मिलिटरी फोर्समध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या खाली नसलेले अधिकारी\nवयाची अट: 01 नोव्हेंबर 2018 रोजी 25 ते 40 वर्षे\nअर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2018\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2018\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(RRB) भा��तीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-pachagaon-uchagaon-murder-case-111648", "date_download": "2019-01-21T21:08:55Z", "digest": "sha1:QKI7AJWBVMBY4N7BQBXFUX5Z44QX7DKB", "length": 13650, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Pachagaon - Uchagaon Murder case राजकीय वर्चस्वाच्या वादातून झालेल्या खून प्रकरणात अकरा जणांना आजन्म कारावास | eSakal", "raw_content": "\nराजकीय वर्चस्वाच्या वादातून झालेल्या खून प्रकरणात अकरा जणांना आजन्म कारावास\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nकोल्हापूर - पाचगाव (ता. करवीर) येथील राजकीय वर्चस्वाच्या वादातून झालेल्या दोन्ही खुनांच्या गुन्ह्यांचे निकाल आज एकाच दिवशी जाहीर झाले. दोन्ही खटल्यात एकूण 11 जणांना अाजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.\nकोल्हापूर - पाचगाव (ता. करवीर) येथील राजकीय वर्चस्वाच्या वादातून झ��लेल्या दोन्ही खुनांच्या गुन्ह्यांचे निकाल आज एकाच दिवशी जाहीर झाले. दोन्ही खटल्यात एकूण 11 जणांना अाजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.\nदुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी.बिले यांनी ही शिक्षा सुनावली. निकालाच्यावेळी न्यायसंकुलातील जिल्हा व सत्र न्यायालयात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन्ही गटाच्या समर्थकांनी तेथे गर्दी केली होती. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून ही गर्दी हटविली. दरम्यान पाचगाव मध्येही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nमयत अशोक मारुती पाटील (रा.पाचगाव) याच्या खून प्रकरणी दिलीप अशोक जाधव उर्फ डी.जे., अमोल अशोक जाधव, हरिष बाबूराव पाटील, ओंकार विद्याधर सुर्यवंशी, महादेव उर्फ हेमंत म्हसगोंडा कलगुटकी या सर्वांना अाजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर तीन हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आल्याचे विशेष सरकारी वकील विवेक शुल्क यांनी सांगितले. पाटील यांच्यावतीने त्यांचा मुलगा मिलिंद पाटील याने फिर्याद दिली होती. 13 फेब्रुवारी 2013 ला हा खून झाला होता.\nमयत धनाजी तानाजी गाडगीळ (रा.पाचगाव) याच्या खून प्रकरणी मिलिंद अशोक पाटील, महेश अशोक पाटील, अक्षय जयसिंग कोंडेकर, निशांत नंदकुमार माने, प्रमोद कृष्णात शिंदे, गणेश कलगुटकी यांना दोषी ठरविण्यात आले. त्यांना अाजन्म कारावास, प्रत्येकी तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. 23 डिसेंबर 2013 ला पाचगाव परिसरातील प्रगती कॉलनी चौकात हा खून झाला होता. अशोक पाटील याच्या खुनाचा बदला म्हणून हा खून करण्यात आला होता, विशेष सरकारी वकील श्रीकांत जाधव (सांगली) यांचे सहाय्यक विश्‍वजित घोरपडे यांनी ही माहिती दिली.\nडीएसके प्रकरण : महाराष्ट्र बँकेच्या तीन अधिकाऱ्यांना खटल्यातून वगळले\nपुणे : प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना बेकायदेशीररित्या कोट्यवधी रुपयांचा कर्ज मंजूर केल्याप्रकरणात महाराष्ट्र बँकेच्या...\nजिल्हा न्यायालयास जागेसाठी पाठपुरावा सुरू : न्यायमूर्ती गंगापूरवाला\nजळगाव ः जिल्हा न्यायालयासाठी जागा अपूर्ण पडते, यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. जागा देणे माझ्या अधिकारात नाही, मात्र याबाबत शासनाला विनंती करेल,...\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nसमाजमाध्यमांच्या गैरवापरावर सेन्सॉरशिप उत्तर नव्हे\nमुंबई - समाजमाध्यमे, इंटरनेटचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारची सेन्सॉरशिप हा उपाय नाही. असे अनावश्‍यक निर्बंध सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाहीत....\nलालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर\nनवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर \"इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'च्या (आयआरसीटीसी)...\nखंडणीप्रकरणी पोलिस अधिक्षक लोहार यांना जन्मठेप\nजळगाव : चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव महाजन यांना 15 लाख रूपयांच्या खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/future-of-the-atheist-people-1160438/", "date_download": "2019-01-21T20:15:27Z", "digest": "sha1:X7WVA3KICY7LFFG5IFRDH5PNRVPWMZOP", "length": 28445, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "निरीश्वरवादाचे भवितव्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nनिरीश्वरवाद हा ‘प्रवाहाविरुद्ध विचार’ आहे हे मान्य करावे लागेल.\nनिरीश्वरवाद हा ‘प्रवाहाविरुद्ध विचार’ आहे हे मान्य करावे लागेल. मात्र तसे असूनही सार्वत्रिक शिक्षणामुळे समाजमनात ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’चा जर स्वीकार झाला आणि ‘बुद्धिवादाचा’ प्रसार झाला, तर कालांतराने पुढची पायरी म्हणून ‘निरीश्वरवाद’ अधिकाधिक लोकांना मान्य होईल..\nकाही लोकांना असे वाटते की ‘निरीश्वरवाद’ हे आपल्याक��े, म्हणजे भारतात नवीन आलेले काही तरी ‘पाश्चात्त्य फॅड’ आहे. परंतु सत्य हे आहे की निरीश्वरवाद नवीन नाही. पाश्चात्त्यही नाही व फॅशन, खूळ किंवा फॅड तर मुळीच नाही. भारतात प्राचीन हिंदू धर्मात काही लोक मानीत होते असा स्पष्ट (लख्ख) निरीश्वरवाद होता. त्याच्या मागे तर्कशुद्ध विचारसरणी होती आणि आता विसाव्या शतकातील जगभरच्या वैज्ञानिक शोधांनी त्याला आणखीच पाठिंबा मिळालेला आहे. या लेखमालेच्या सुरुवातीच्या (१६ फेब्रुवारी व २३ फेब्रुवारीच्या) लेखात आपण हे पाहिलेच आहे की भारतात लोकायत, लोकायतिक, बार्हस्पत्य किंवा चार्वाक या नावांनी प्रचलित असलेले तत्त्वज्ञान हे स्पष्टपणे निरीश्वरवादी तत्त्वज्ञान असून, आजचे आधुनिक जग ज्या ‘वैज्ञानिक विचारसरणीवर’ उभे आहे ‘ती विचारसरणी’ जगात प्रथम याच भारतीय विचारवंतांनी जगापुढे ठेवली होती व ही बाब भारतीयांना, हिंदूंना नक्कीच अभिमानास्पद आहे, असे माझे मत, मी तिथे नोंदवलेले आहे.\nआजचे आपल्या पृथ्वीवरील जग हे अनेक राष्ट्रांचे व अनेक धर्माचे बनलेले आहे. जगात एकेका राष्ट्रातसुद्धा अनेक धर्म आहेत व ही वास्तविकता पुढे येणाऱ्या काळातही बदलली जाण्याची शक्यता नाही. म्हणून धर्माधर्मातील कटुता, परस्परद्वेष व धार्मिक दंगेयुद्धे व त्यामुळे आज निर्माण झालेल्या जगभरच्या लाखो नव्हे तर आता कोटय़वधी विस्थापितांचे/निर्वासितांचे जीवनमरणाचे प्रश्न वगैरे निदान कमी होण्यासाठी, ‘देवाधर्माचे महत्त्व किंवा मूलतत्त्ववाद’ वाढविण्याची नव्हे तर ते कमी करण्याची आवश्यकता आहे. एवढेच नव्हे तर देव, धर्म, कर्मकांड, प्रार्थना, नमाज इत्यादींना अजिबात थारा न देता, सद्वर्तन व परस्परसंबंधांना जर मनुष्य आत्मसात करील तर तो संपूर्ण मानवी जीवन आनंदमय बनवील असे माझे मत आहे.\nआधुनिक काळात ‘जागतिकीकरण’ जे आता कुणीच थांबवू शकणार नाही ते व इतर अनेक कारणांनी जग परस्परावलंबी, स्पर्धाशील व सहकार्यशीलसुद्धा बनत आहे आणि विज्ञान व तंत्रज्ञानातील शोधांमुळे प्रगतिपथावर आहे; अशा वेळी हे आवश्यक आहे की आपण सर्वानी आता ‘काल्पनिक शक्तींवर’ अवलंबून न राहता, भौतिक निसर्ग शक्तींचा, तळागाळातील माणसासह सर्वाच्या ऐहिक सुखासाठी, जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचे ध्येय मानले पाहिजे. तसेच दैववादाला नकार देऊन मानवजातीचा आत्मविश्वास वाढविला पा��िजे. हे सर्व कल्पित ईश्वर मानून नव्हे, तर निरीश्वरवादानेच शक्य होईल असे खात्रीपूर्वक म्हणता येते.\nप्रत्यक्ष जीवनात निरीश्वरवादी मत अनुसरणाऱ्या माणसाला त्याच्या वैयक्तिक जीवनातही त्याचे अनेक उपयोग आहेत. असा मनुष्य जीवन जगतो ते श्रद्धेच्या पांगुळगाडय़ाच्या आधाराने नव्हे तर तर्कबुद्धीच्या खंबीर आधाराने. त्यामुळे निदान श्रद्धेचा अतिरेक व अंधश्रद्धा यांना तरी तो नकार देतो. कालबाह्य़ पुराण कल्पनांना चिकटून न राहता, ‘सामाजिक सुधारणा घडवून आणण्यास तो तयार होतो; त्यामुळे श्रद्धातिरेक व अंधश्रद्धांमध्ये खर्च होणारी त्याची व समाजाची शक्ती व वेळ याची बचत होते. ती वाचलेली शक्ती व वेळ, ‘उत्पादन, विश्रांती व अभ्यास’ यासाठी वापरून समाजजीवनाचा दर्जा सुधारला जाऊ शकतो.\nज्याप्रमाणे कशाचाही अतिरेक वाईट असतो, तसा निरीश्वरवादाचा अतिरेकही वाईटच आहे. उदाहरणार्थ, निरीश्वरवाद्याने आस्तिकांच्या कर्मकांडाला हसून त्यांचा उपमर्द करणे किंवा अस्तित्वात नसलेल्या ईश्वराची उपासना करणारे म्हणून त्यांना कमी लेखणे किंवा स्वत:स शहाणे समजून, त्यांच्याशी फटकून वागणे, हे सर्व निरीश्वरवादाचे अतिरेक होत. तसेच निरीश्वरवाद्यांना ईश्वर केवळ काल्पनिक आहे असे वाटते आणि संतांनी मात्र, ईश्वरस्मरण करीत जीवन जगावे अशी शिकवण इतिहासकाळात दिली, हे खरे आहे तरी, निरीश्वरवाद्यांनी संतांच्या त्या काळातील अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. संतांची ‘ईश्वराच्या अस्तित्व व कर्तृत्वाबद्दलची मते’ साफ नाकारूनही, समाजसुधारक व थोर मानव म्हणून संतांचे मोठेपण मान्य करणे आवश्यक आहे. जे संतांबाबत तेच प्रेषित व धर्मसंस्थापकांबाबतही खरे आहे.\nसामान्य माणसाचा सध्याचा ‘धर्मनिष्ठा’ व ईश्वरनिष्ठेकडील ‘ओढा’ पाहता, निरीश्वरवाद हा ‘प्रवाहाविरुद्ध विचार’ आहे हे मान्य करावे लागेल. त्यामुळे त्यावर अधिक मर्यादा येतात. मात्र तसे असूनही सार्वत्रिक शिक्षणामुळे समाजमनात ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’चा जर स्वीकार झाला आणि ‘बुद्धिवादाचा’ जर प्रसार झाला, तर कालांतराने पुढची पायरी म्हणून ‘निरीश्वरवाद’ अधिकाधिक लोकांना मान्य होईल असे वाटते. मात्र लोकांना हे विचार फक्त हळूहळू पटतील. सर्वाच्याच मनात ईश्वरकल्पना लहानपणापासून ठसलेली असल्यामुळे, जे लोक स्वत:च मनावर बुद्धिवादी विचारांचा पुरेसा प्रयोग करतील, फक्त त्यांनाच निरीश्वरवाद पटू शकेल. सर्वाना पटणे कठीणच.\nयाच्या उलट दिशेला, महाराष्ट्रातील व भारतातील सामान्य माणसाची काही वाटचाल चालू आहे व तिच्यामागे हितसंबंधीयांचे एक कारस्थान कार्यरत आहे असे दिसते. आपण अगोदरच्या एका लेखात पाहिल्याप्रमाणे, हितसंबंधी ‘चौकडी’ अशी आहे. (१) सत्तालोभी राजकारणी (२) धनलोभी गुरुबाबा (३) धंदेवाईक वृत्तीचे देवळांचे मालक, ट्रस्टी व इतर, ज्यांची उपजीविका देवाधर्माच्या नावाने चालते आणि (४) पापी, भ्रष्टाचारी व गुन्हेगार लोक, ज्यांना आपल्या पापांना माफी मिळण्याच्या आशेने, आजूबाजूला देवाधर्माचा गजर हवा असतो. त्यासाठी जनजीवनात देवाधर्माचे प्रस्थ वाढविण्याकरिता ते सतत प्रयत्नशील असतात. याउलट सामान्य मनुष्य साधेसुधे जीवन जगत असतो, आपापली सुखदु:खे समाधानाने भोगीत असतो. तरीही तो काही पापे करीत नाही. कुणाला साधा त्रासही देत नाही. त्याला देवाची आणि देवाकडून मिळणाऱ्या पापाच्या माफीची काय आवश्यकता आहे परंतु आता वरील चौकडीच्या कारस्थानामुळे अशी शक्यता आहे की हा सामान्य माणूस अधिकच देवभोळा, धर्मभोळा, दैववादी आणि कडवा (कदाचित तालिबानवादीसुद्धा) बनेल आणि ऐहिक सुखदु:खे व सामाजिक प्रगती यांच्याकडे तो दुर्लक्ष करील. अशा परिस्थितीत निरीश्वरवादाला पुढील दीर्घ काळात तरी काही चांगले भवितव्य आहे का\nआमच्या मते निरीश्वरवादाला चांगले भवितव्य नक्कीच आहे. जर काल्पनिक ईश्वराला श्रद्धेने स्वीकारून, ईश्वरवादी मताचा जगभर इतका प्रसार व टिकाव होऊ शकतो, तर बुद्धिवान असलेल्या या मानवजातीत, आज ना उद्या तर्कबुद्धी वापरून, आपण गेली पाच हजार वर्षे मानला तसला ईश्वर प्रत्यक्षात नाही हे सत्य कालांतराने तरी अनेक लोक स्वीकारतील असे आम्हाला वाटते. जरी आज देवदेवळे व देवळांपुढील रांगा वाढत आहेत, धार्मिक सिनेमे व धार्मिक पुस्तकांचा खप वाढत आहे, गुरुबाबा वाढत आहेत, जनतेचा धार्मिक जल्लोश व उन्माद वाढत आहे, तरी आज ना उद्या ‘सत्य’ – जे ‘भौतिक’ आहे त्याचाच अखेरीस जय होईल, असे मला तरी वाटते. या विधानाच्या समर्थनार्थ काही उदाहरणे आपल्या अनुभवात आहेत का, ते इथे पाहू या. आधुनिक जगात सर्वत्र विद्वन्मान्य झालेले ‘मानवतावाद’ हे तत्त्वज्ञान ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि निरीश्वरवाद’ या दोन मूळ विचारांवरच आधारित आहे. गेल्या शतकात होऊन गेलेला महान बुद्धिवान विचारवंत आणि विश्वमानव ‘मानवेंद्रनाथ रॉय’ (१८८७ ते १९५४) यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस सांगितलेला ‘मूलगामी मानवतावाद’ (रॅडिकल ह्य़ुमॅनिझम) ज्याला ‘शास्त्रीय मानवतावाद’ किंवा ‘नवमानवतावाद’ म्हणतात ते तत्त्वज्ञानसुद्धा निरीश्वरवादीच आहे. महाराष्ट्रात होऊन गेलेले गाढे विद्वान व थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हेसुद्धा रॉयिस्ट आणि निरीश्वरवादीच होते. सध्या अमेरिकेत कार्यरत व सुप्रसिद्ध असलेले ब्रिटिश शास्त्रज्ञ, ‘गॉड डिल्यूजन’सह अनेक बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखक ‘रिचर्ड डॉकिन्स’ हे तर जगाला, डार्विनचे तत्त्वज्ञान व निरीश्वरवाद पटवून देण्याचा अव्याहत प्रयत्न करीत आहेत. ब्रिटिश राजवटीत १९३१ साली ब्रिटिशांनी ज्या २३ वर्षे वयाच्या क्रांतिकारकाला फाशी दिले तो भारताचा सुपुत्र शहीद भगतसिंग, अखेपर्यंत निरीश्वरवादीच होता आणि मृत्यूपूर्वी त्याने ‘मी नास्तिक का आहे’ ही पुस्तिका लिहून ठेवलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे महान कार्य केल्यानंतर ज्यांची हत्या झाली ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांचे अंगीकृत कार्य नीट चालू राहावे म्हणून जरी स्वत:ला निरीश्वरवादी म्हणवीत नव्हते, तरी त्यांचे कार्य वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठीच होते.\nठाणे शहरात मूळ असलेल्या ‘ब्राइट’ नावाच्या सुशिक्षित, तडफदार, तरुण-तरुणींच्या एका ग्रुपबरोबर, गेल्या दोन वर्षांपासून माझा संबंध आहे. हे तरुण (ज्यांची पटावरील संख्या सध्या दोन हजारांपुढे गेली आहे ते) महाराष्ट्रात व बाहेरही ‘शहीद भगतसिंग’ यांचा स्मृतिदिन वगैरे निमित्ताने एकत्र येतात, लोकांना जमवितात आणि व्याख्यानांद्वारे निरीश्वरवादी विचारांचा प्रचार करतात. जेव्हा असे पंधरा-वीस तरुण व्यासपीठावर शिस्तीत उभे राहून ‘मी नास्तिक आहे आणि मी आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करीन’ अशी जाहीर शपथ घेतात, तेव्हा ते दृश्य पाहून फार आशादायी वाटते. निरीश्वरवादाला उज्ज्वल भवितव्य आहे असे वाटते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनारायण राणे काँग्रेसमध्ये परतणार अशी काँग्रेस नेतेच बोंब करतात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/diwali-special-laddu-108102300014_1.html", "date_download": "2019-01-21T19:46:39Z", "digest": "sha1:U3JLRX6RRQSJQLBW4ATSOUUSLQKTYU2A", "length": 9366, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वाटलेल्या डाळीचे लाडू | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदिवाळी‍ स्पेशल : वाटल्या डाळीचे लाडू\nसाहित्य : चण्याची डाळ चार वाट्या, साखर साडेतीन वाट्या, एक नारळ, दोन वाट्या तूप, एक वाटी दूध, दहा ग्रॅम\nबेदाणा, पाच-सहा बदाम, दहा-पंधरा बेलदोडे, अर्धा ग्रॅम केशर किंवा खाण्याचा केशरी रंग. > कृती : प्रथम डाळ चार ते पाच तास पाण्यात भिजत घालून ठेवावी. नंतर स्वच्छ धुऊन पाट्यावर रवाळ वाटून घ्यावी. नंतर ती वाटलेली डाळ तुपामध्ये चांगली तांबूस होईपर्यंत भाजावी. साखरेचा दोन-तारी पाक करून त्यात तो भाजलेल्या डाळीचा रवा व इतर साहित्य घालावे. हे मिश्रण तसेच ठेवून द्यावे. अर्ध्या-पाऊस तासाच्या अंतराने वरचेवर खालीवर करावे व वर तूप आल्यास ओतून काढावे. सकाळी केल्यास संध्याकाळी लाडू वळता येतील.\nसाखर कारखानदारांच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा\nरास्तभाव दुकानांतून आता साखर गायब\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्�� १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nजाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे\nचांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...\nसाखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार\nस्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2017/08/01/with-psychological-understanding-public-speaking-is-rapidly-possible-dr-govind-dhaske-kadegaon-sangli-selfhood-workshop/", "date_download": "2019-01-21T20:37:41Z", "digest": "sha1:2ZDV6OEJ7ZDRDYIZ5MQFHGI53IAIBJBN", "length": 11916, "nlines": 76, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "मानसशास्त्रीय पद्धतीने वक्तृत्व वेगात शिकणे शक्य: डॉ. गोविंद धस्के - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nमानसशास्त्रीय पद्धतीने वक्तृत्व वेगात शिकणे शक्य: डॉ. गोविंद धस्के0 मिनिटे\nकडेगाव : वक्तृत्व ही आता केवळ ‘कला’ म्हणून शाळा-कॉलेजमधल्या स्पर्धेपुरती मर्यादित राहिली नाही तर कोणत्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचे असेल तर वक्तृत्व कला आत्मसात करण्याशिवाय पर्याय नाही. कमी वेळात स्वतःचा प्रभाव पाडायचा असेल तर वक्तृत्व कलेचा मानसशास्त्रीय पद्धतीने अभ्यास आवश्यक असल्याचे मत ‘सेल्फहूड’ चे संचालक डॉ. गोविंद धस्के यांनी व्यक्त केले.\nशास्त्रीय पद्धतीने भाषण देण्याची प्रक्रीया व त्याचे परीणाम जाणून घेतले तर अगदी सामान्य व्यक्तीही वेगात प्रभावी वक्ता होऊ शकते असे डॉ. धस्के यांनी स्पष्ट केले. ‘सेल्फहूड’च्या वतीने आणि शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरमच्या सहकार्यानं आयोजित ‘वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळेत’ ते बोलत होते.\nराज्य सेवा परीक्षेमध्ये राज्यातल्या मुलींमध्ये अव्वल आलेल्या प्रशासकीय अधिकारी सौ. शुभांगी तानाजी पाटील यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. ‘प्रशासकीय सेवेतली आव्हाने पेलण्यासाठी वक्तृत्व ही खूप गरजेची कला आहे’, असं मत यावेळी सौ शुभांगी पाटील यांनी व्यक्त केलं. प्रसिद्ध वक्ते मिथुन माने, ‘कडेगाव पलूस लाइव न्यूज’चे संपादक अर्जुन धस्के, सामाजिक संशोधक सौ. अनामिका धस्के, शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरमचे संचालक चेतन सावंत तसेच कौशल धर्मे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.\nकडेगावचे नगरसेवक सागर सुर्यवंशी यांनी या कार्यशाळेस सदिच्छा भेट देवून शुभेच्छा दिल्या.\nप्रसिद्ध वक्ते मिथुन माने यांनी भाषणाच्या विविध प्रकारांची प्रात्यक्षिके दाखवत प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांना उत्तरे दिली. डॉ. गोविंद धस्के यांनी वक्तृत्व कलेचे मानसशास्त्रीय व समाजशास्त्रीय पैलू सांगितले. शास्त्रीय दृष्टीकोनातून वक्तृत्व कलेचा अभ्यास करताना शारीरिक व मानसिक पातळीवर कोणते बदल, तयारी करावी लागते, यावर त्यांनी सविस्तर विवेचन केले.\nयापुढेही ‘सेल्फहूड’ ही संस्था या विषयावर सातत्याने मार्गदर्शन करणार असून यात वैयक्तिक समुपदेशन तसेच अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्यानं मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं डॉ. धस्के यांनी यावेळी सांगितले.\nसातारा, पाटण, इचलकरंजी, कराड, विटा, कडेगाव या परिसरातून मोठ्या संख्येनं मुलामुलींनी या शिबिरात सहभाग घेतला.\n← आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कडेगांवमध्ये उद्या विविध कार्यक्रम\nदारूबंदीचं “एक पाऊल पुढे…” : कडेगावात सह्यांच्या पडताळणीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद \nकुंडल येथे रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन\nक्रांतिसिंहांच्या स्मृतिदिनानिमित्त हणमंतवडीये येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन\nNovember 26, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 0\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प���रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nमानसशास्त्रीय पद्धतीने वक्तृत्व वेगात शिकणे शक्य: डॉ. गोविंद धस्के\nby कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min\nठळक बातमी\tदारूबंदीचं “एक पाऊ…\nठळक बातमी\tआण्णा भाऊ साठे यां�…\nआण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कडेगांवमध्ये उद्या विविध कार्यक्रम\nकडेगाव : साहित्यरत्न लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त १ ऑगस्ट रोजी सकाळी प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2018/05/25/one-day-seminar-on-lingayat-religion-founder-basaveshwar-at-pune/", "date_download": "2019-01-21T20:37:38Z", "digest": "sha1:7KYUXKGHLQGS2FLIDMHLFZCTTJRY5ODP", "length": 10166, "nlines": 84, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "' महात्मा बसवन्ना सर्वांसाठी ' परीसंवादाचे पुण्यात रविवारी (दि. २७) आयोजन - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \n‘ महात्मा बसवन्ना सर्वांसाठी ‘ परीसंवादाचे पुण्यात रविवारी (दि. २७) आयोजन0 मिनिटे\nMay 25, 2018 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम\nपुणे: ‘ महात्मा बसवन्ना सर्वांसाठी ‘ या परीसंवादाचे पुण्यात येत्या रविवारी (दि. २७) रोजी आयोजन करण्यात आले आहे.\nअखिल भारतीय बसव समिती आणि वचन अकादमी, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्��माने या परीसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.\nगांजवे चौक पुणे येथील पत्रकार भवन येथे सकाळी ९. ३० पासून परिसंवादास सुरवात होईल, अशी माहिती शरण बसवराज कनजे व आयोजन समितीने दिली आहे.\nया परीसंवादाच्या अध्यक्षस्थानी बसव समितीचे अध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती जत्ती यांचे सुपुत्र श. अरविंद जत्ती असतील.\nमुख्य उद्घाटक लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या कॉ. मुक्ता मनोहर असतील.\nप्रमुख वक्त्यांमध्ये प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार (बहुजनवादी महात्मा बसवन्ना) तसेच प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे (लिंगायत धर्माचा इतिहास व तत्वज्ञान ) हे असतील.\nसमारोप सत्रामध्ये ‘वचन अकादमी, महाराष्ट्र’ चे विद्यमान उपाध्यक्ष व लिंगायत धर्म संशोधक प्रा. भीमराव पाटील असतील. दुसरे व्याख्यान डॉ. काशिनाथ अम्बलगे यांचे असेल.\nया प्रसंगी प्रमुख उपस्थिती असेल डॉ. शमसुद्दीन तांबोळी, प्रा. संगमेश भैरगोंड, प्रा. प्रतिमाताई परदेशी, चंद्रकांता सोनकांबळे, विनोद शिरसाठ, बाबासाहेब त्रिभुवन, डॉ. विवेक घोटाळे, अन्वर राजन, शिवानंद हैबतपुरे, डॉ. प्रकाश हसनाळकर, ज्ञानेश्वर मोंढे, नरेंद्र व्यवहारे, किर्दत मुकुंद, वैशालीताई उबाळे, मनीषा महाजन, पी बी कुंभार यांची.\nप्रास्ताविकाची जबाबदारी असेल प्रा. डॉ. रत्नाकर लक्षटे व प्रा. डॉ. नलिनी वाघमारे यांच्याकडे तर सूत्रसंचालन करतील प्रा. डॉ. सचितानंद बिचेवार, आणि प्रा. डॉ. संतोषकुमार गाजले. आभाराचे भाषण करतील रमेश कोरे व अभ्यासक राजू जुबरे.\nपरिसंवादासाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या नागरीकांनी शरण बसवराज कनजे यांच्याशी ९८८१६०२२०२ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.\nग बाई पिंगळा बोलला …: काव्यरत्न पुरस्कार प्रा. कुंतीनाथ करके-पाटील यांना तडसर येथे प्रदान\nस्पेशल स्टोरी इथे असेल3\nजागृती यात्रेची झुक झुक गाडी सुरु…\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक���षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\n‘ महात्मा बसवन्ना सर्वांसाठी ‘ परीसंवादाचे पुण्यात रविवारी (दि. २७) आयोजन\nby कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/we-know-what-agenda-amit-shah-ji-shiv-sena-has-passed-resolution-well-contest-all-upcoming-elections/", "date_download": "2019-01-21T20:22:36Z", "digest": "sha1:AGLIVIKGTB63GKKGQGLFEQWXQ4CMB7AR", "length": 6987, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तरीही २०१९ च्या निवडणुका स्वबळावरच – संजय राऊत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतरीही २०१९ च्या निवडणुका स्वबळावरच – संजय राऊत\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा अजेंडा आम्हाला माहिती आहे. पण शिवसेनेने आपला अजेंडा निश्चित केला आहे. आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार असून यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान, 2019 च्या निवडणुका स्वबळावरच लढविण्याच्या अजेंडावर शिवसेना ठाम असल्याचं संजय राऊत यांनी पुन्हा बोलून दाखवलं आहे.\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद…\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी संध्याकाळी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘बुधवारी अमित शहा व उद्धव ठाकरे या दोन नेत्यांमध्ये दोन तास अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली, याबद्दलची माहिती समोर आली नाही. पण भाजपाकडून आगामी लोकसभा व विधानसभा ���िवडणुकीसाठी युती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nराम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा\nमुख्यमंत्री असताना कॉंग्रेसने १२ वर्ष त्रास दिला – नरेंद्र मोदी\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\nटीम महारष्ट्र देशा : साता-यातील खंडाळा गावातून अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना…\nबहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात :…\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय…\n‘लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार…\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज \nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-aims-to-extend-domination-in-t20is/", "date_download": "2019-01-21T20:02:10Z", "digest": "sha1:4OBIAAP3SHBMIZFE5EU62D6EJ5XK5EDH", "length": 6611, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तर विराट कोहली करू शकतो हा मोठा विक्रम", "raw_content": "\nतर विराट कोहली करू शकतो हा मोठा विक्रम\nतर विराट कोहली करू शकतो हा मोठा विक्रम\n भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. क्रिकेटचा प्रकार कोणताही असो अपयश हे विराटच्या आसपासही येत नाही.\nवनडे आणि कसोटी अशा दोंन्ही प्रकारात जबदस्त कामगिरी केल्यावर हा खेळाडू भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेतही मोठा पराक्रम करू शकतो. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २हजार धावा करण्यासाठी विराटला आता केवळ १७० धावांची गरज आहे.\nसध्या त्याच्या नावावर ५० सामन्यात १८३० धावा आहेत.\nविराटने या मालिकेत जर ६० धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर विराजमान होईल. सध्���ा पहिल्या स्थानावर २१४० धावांसह ब्रेंडन मॅक्क्युलम तर दुसऱ्या स्थानावर १८८९ धावांसह तिलकरत्ने दिलशान आहे.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/water-tanker-water-shortage-136802", "date_download": "2019-01-21T20:26:56Z", "digest": "sha1:7Q3UPXQ35KRAHT3HETAEDEQXMJGUUTYY", "length": 13521, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "water tanker water shortage वाल्हे परिसरात वाड्यावस्त्यांना टॅंकर | eSakal", "raw_content": "\nवाल्हे परिसरात वाड्यावस्त्यांना टॅंकर\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nवाल्हे - वाल्हे (ता. पुरंदर) येथील पूर्वेकडील वाड्यावस्त्या पावसाने दडी मारल्यामुळे तहानलेल्याच होत्या. मात्र, पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टने नुकतेच पिण्याच्या पाण्याचे दोन टॅंकर सुरू करून तहानलेल्या वाड्यावस्त्यांना दिलासा दिला. त्यामुळे वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने श्री दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अभिनंदन करण्यात आले.\nवाल्हे - वाल्हे (ता. पुरंदर) येथील पूर्वेकडील वाड्यावस्त्या पावसाने दडी मारल्यामुळे तहानलेल्याच होत्या. मात्र, पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टने नुकतेच पिण्याच्या पाण्याचे दोन टॅंकर सुरू करून तहानलेल्या वाड्यावस्त्यांना दिलासा दिला. त्यामुळे वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने श्री दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अभिनंदन करण्यात आले.\nवाल्हेच्या पूर्वेकडील भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अगदीच उन्हाळ्याच्या सुरवातीपासूनच भेडसावत असतो. त्याचप्रमाणे या भागातील ग्रामस्थांना वापराच्या पाण्याचीही टंचाई भासत असते. परिणामी घरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिकांना पाण्यासाठीची पायपीट हा येथील ग्रामस्थांचा नित्यक्रमच बनला आहे. पाण्यासाठी संघर्ष सुरूच आहे. या भागातील सरकारच्या अपुऱ्या टॅंकरमुळे पाण्यावाचून ग्रामस्थांचे होणारे हाल थांबविण्यासाठी नुकतेच वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने पुणे येथील दगडूशेठ गणपती ट्रस्टशी संपर्क साधून या भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत चर्चा केली. चर्चेअंती गणपती ट्रस्टने जय गणेश आपत्ती निवारण अभियान अंतर्गत या भागातील अंबाजीचीवाडी, मुकादमवाडीसाठी दोन टॅंकर त्वरित उपलब्ध करून दिले असल्याचे वाल्ह्याचे सरपंच अमोल खवले यांनी सांगितले.\nया वेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेल्या दोन टॅंकरची बुधवारी वाल्हे ग्रामपंचायतीसमोर सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते पूजा केली. या प्रसंगी माजी सरपंच दत्तात्रय पवार, सतीश सूर्यवंशी, सुनील पवार, दीपक कुमठेकर, कुलदीप पवार उपस्थित होते. दरम्यान, या वेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेल्या टॅंकरचे चालक सुरेश पवार व प्रवीण शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.\nसोलापूर : उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी औज बंधाऱ्यात पोचले. आज (सोमवार) दुपारी दोन वाजेपर्यंत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी तीन...\n...आता वाद पुरे, विकासकामे करू : गिरीश महाजन\nजळगाव ः आता वाद नकोच. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत, विकासकामे करू, असे स्पष्ट मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. ...\nदुष्काळात पाणी योजनांना घरघर\nदुष्काळाने थैमान घातले असताना, राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की सरकारप्रमाणेच...\nस्वयंप्रेरित होण्याचा ‘कृषिक’चा मंत्र\nबारामती - गेल्या चार दिवसांत दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिलेल्या कृषिक २०१९ चा आज समारोप झाला. पुढील वर्षी याच दिवशी, याच वेळी भेटण्याचा...\nअमरावतीचे पथक करणार \"जलयुक्त'ची तपासणी\nहिंगोली - जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावांची तपासणी करण्यासाठी अमरावती...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/bhulabai-110100200014_1.html", "date_download": "2019-01-21T19:49:43Z", "digest": "sha1:RGJTFFYVGCDOUHCRF5PJF2CHMV2BNITO", "length": 14287, "nlines": 164, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "bhulabai in marathi | भुलाबाईंची गाणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती.\n आम्हा मुलींना आनंद झाला \nपार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेराला \nगेल्या बरोबर पाट बसायला \nसर्व मुली गोळा झाल्या टिपर्‍या मध्ये गुंग झाल्या \nप्रसाद घेऊन घरी गेल्या \nया गीतांचे ���ायन भुलाबाई विधिचे वेळी होते. भुलाबाई हा लोककथागीत महोत्सव होय. हा महोत्सव भाद्रपदाच्या पौर्णिमे पासून ते शरद पोर्णिमेपर्यंत असा एक महिन्याच्या कालावधीत होतो.\nगणपती बाप्पा पावले, सापडले चोर\nम्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन\nओंकारोपासनेचे उपास्य दैवत शिवगणेश \nसंकटी पावावे, निर्वाणी रक्षावे\nबघा कोणता गणपती करेल आपल्या मनाची इच्छा पूर्ण\nयावर अधिक वाचा :\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज���ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\nहे कायमचे लक्षात ठेऊया\nकेवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...\nपौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...\nसोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव\nपौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/water-shortage-151246", "date_download": "2019-01-21T20:56:22Z", "digest": "sha1:UQBQN7WXMU3UMABFEMBWYZC5H7IMX2FZ", "length": 13371, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "water shortage पाणीच नाही, देणार कुठून? | eSakal", "raw_content": "\nपाणीच नाही, देणार कुठून\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nऔरंगाबाद - सध्या शहरात उपलब्ध असलेल्या पाण्यामध्ये नागरिकांची तहान भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात नव्या भागामध्ये पाइपलाइन टाकण्यासाठी दबाव येत आहे. पाणीच नाही, तर देणार कुठून असा प्रश्‍न पाणीपुरवठा विभागाचे क��र्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सोमवारी (ता. २२) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला.\nऔरंगाबाद - सध्या शहरात उपलब्ध असलेल्या पाण्यामध्ये नागरिकांची तहान भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात नव्या भागामध्ये पाइपलाइन टाकण्यासाठी दबाव येत आहे. पाणीच नाही, तर देणार कुठून असा प्रश्‍न पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सोमवारी (ता. २२) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला.\nपाणीप्रश्‍नावरून दोन दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभेत नगरसेवक संतप्त झाले होते. त्यानंतर सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत पाण्याचा प्रश्‍न स्वाती नागरे, गजानन बारवाल, रूपचंद वाघमारे यांनी उपस्थित केला. नागरिक कर भरतात, मग त्या भागात पाणीपुरवठ्याची कामे का केली जात नाहीत असा प्रश्‍न वाघमारे यांनी केला. नागरे यांनी सिडको-हडको भागाला मागणीच्या प्रमाणात किती पाणी दिले जाते, याची माहिती देण्याची मागणी केली. त्यावर कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी स्पष्ट सांगितले, की ‘नो नेटवर्क’ भागात म्हणजे ज्या भागात पाइपलाइन नाही, तिथे पाणी देण्यासाठी दबाव टाकला जात आहे; मात्र सध्या उपलब्ध पाण्यात नागरिकांची तहान भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नव्या योजनेनंतरच इतर ठिकाणी पाणी देणे शक्‍य आहे, असे कोल्हे यांनी नमूद केले. त्यावर सभापतीने तुमच्याकडून असे उत्तर अपेक्षित नाही, तोडगा काढून सर्वांना पाणी मिळेल, यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना केल्या.\n३८ वसाहतींना दिले पाणी\nजायकवाडीतून येणारे पाणी व गरज लक्षात घेता मोठी तूट आहे. त्यात वारंवार वीजपुरवठ्यामुळे व्यत्यय येतो. असे असताना शहरातील सुमारे ३८ वसाहतींत पाइपलाइन टाकून पाणी देण्यात आले. त्यामुळे ताण वाढला असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.\nअनेक ठिकाणी तासन्‌तास पाणी\nकाही भागांमध्ये दोन ते अडीच तास पाणी सुरू राहते, अशी तक्रार सदस्यांनी केली. त्यावर त्या भागाचे नाव सांगा, कारवाई करतो, असे कोल्हे म्हणाले.\nसोलापूर : उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी औज बंधाऱ्यात पोचले. आज (सोमवार) दुपारी दोन वाजेपर्यंत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी तीन...\n...आता वाद पुरे, विकासकामे करू : गिरीश महाजन\nजळगाव ः आता वाद नकोच. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत, विकासकामे करू, असे स्पष्ट मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. ...\nदुष्काळात पाणी योजनांना घरघर\nदुष्काळाने थैमान घातले असताना, राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की सरकारप्रमाणेच...\nस्वयंप्रेरित होण्याचा ‘कृषिक’चा मंत्र\nबारामती - गेल्या चार दिवसांत दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिलेल्या कृषिक २०१९ चा आज समारोप झाला. पुढील वर्षी याच दिवशी, याच वेळी भेटण्याचा...\nअमरावतीचे पथक करणार \"जलयुक्त'ची तपासणी\nहिंगोली - जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावांची तपासणी करण्यासाठी अमरावती...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-54-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-21T20:37:17Z", "digest": "sha1:EYXCIH77RIIZBSMD3XPZMK6WBP2P7EIH", "length": 7680, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वडापुरी येथे 54 बाटल्या रक्‍त संकलीत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवडापुरी येथे 54 बाटल्या रक्‍त संकलीत\nरेडा – वडापुरी (ता. इंदापूर ) येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रे निमित्त श्रीनाथ परिवाराच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 54 बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले. अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील ब्लड बॅंकेला संकलन झालेल्या 54 बाटल्या देण्यात आल्या. रक्तदान शिबिरासाठी डॉ. संतोष दोशी, डॉ. राजेश चंकेश्‍वरा तसेच ब्लड बॅंक कर्मचारी मयूर माने हे उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी वडापुरी येथील प्राध्यापक धनंजय देशमुख, दादा गोसावी, खुदबुद्दीन शेख, हरीदास कदम, कल्याण पाटील , इकबाल शेख, राजू शेख आदींनी सहकार्य केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचार दिवसांत तीन बिबट्या जेरबंद\nशाळेतील मुलींशी गैरवर्तवणूक करणारा शिक्षक अटकेत\nकेंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस प्रतिसाद\nबाजारभाव न मिळाल्याने रस्त्यावर उधळला भाजीपाला\nबैलगाडा शर्यती होऊ नये म्हणून पोलिसांनी खोदले खड्डे\nसहवीजनिर्मिती प्रकल्प म्हणजे ‘दिव्याखाली अंधार’\nठराविक लोकांसाठीच 10 टक्के आरक्षण : शरद पवार\nकांदा अनुदान ‘हनुमानाच्या शेपटीला लंगोट’ बांधण्यासारखे\nभ्रमनिरास : शिरूर तालुक्‍यात येऊन लोकसभेबाबत शरद पवार बोललेच नाहीत\nनागेश्‍वरराव संबंधीत खटल्याच्या सुनावणीतून सरन्यायाधिश मुक्त\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/mumbai-police-recruitment/", "date_download": "2019-01-21T20:03:49Z", "digest": "sha1:XS7XEA7JFPIHXKJGW6BO7AFUS5KWQWQO", "length": 12393, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Mumbai Police Recruitment 2018 for 30 Law Officer Posts - Police Bharti", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nबृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘विधी अधिकारी’ पदांची भरती\nविधी अधिकारी (Law Officer)\nशैक्षणिक पात्रता: i)कायदा पदवी(LLB) ii) 05 वर्षे अनुभव\nवयाची अट: 30 नोव्हेंबर 2017 रोजी 60 वर्षांपर्यंत\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: पोलीस आयुक्त, मुंबई, D.N रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई-400001\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2018\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफि��र’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/women-delivery-bus-124019", "date_download": "2019-01-21T20:37:27Z", "digest": "sha1:YOFF4K545TDPJACZMYEONJ5DM6WRBQNJ", "length": 12832, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "women delivery in bus बसमध्येच महिलेची प्रसूती | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 16 जून 2018\nबीड - गर्भवतीला बीड येथे रुग्णालयात घेऊन येत असताना बसमध्येच तिची प्रसूती झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. दुर्दैवाने प्रसूतीनंतर अवघ्या काही वेळातच बाळ दगावले. एकीकडे सुरक्षित मातृत्वासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न होत असले, तरी दुसरीकडे जिल्ह्यात आरोग्यसेवा वेळेवर न मिळाल्याने महिलेची प्रसूती बसमध्ये झाल्याची घटना घडली.\nबीड - गर्भवतीला बीड येथे रुग्णालयात घेऊन येत असताना बसमध्येच तिची प्रसूती झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. दुर्दैवाने प्रसूतीनंतर अवघ्या काही वेळातच बाळ दगावले. एकीकडे सुरक्षित मातृत्वासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न होत असले, तरी दुसरीकडे जिल्ह्यात आरोग्यसेवा वेळेवर न मिळाल्याने महिलेची प्रसूती बसमध्ये झाल्याची घटना घडली.\nहिवरापाडी (ता. बीड) येथील वर्षा देवकते या दोन दिवसांपूर्वी बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. मात्र प्रसूतीसाठी आठ-दहा दिवसांचा अवधी सांगत देवकते यांना गुरुवारी (ता. 14) रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. पण आज सकाळी त्यांना प्रसूती कळा जाणवू लागल्या. बसमधून बीडकडे नेण्यात येत असताना वाटेतच त्यांच्या पोटात जास्त दुखू लागले. हे पाहून चालकाने बस थांबवून जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला दूरध्वनी केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कासट यांनी तत्काळ दखल घेत जरूड फाट्यापासून जवळच असलेल्या नाळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून तीन डॉक्‍टरांचे पथक गर्भवती महिलेच्या उपचारासाठी पाठविले. मात्र तोपर्यंत बसमध्येच महिलेची प्रसूती झाली.\nबसमधील महिला प्रवाशांनी प्रसूतिसाठी मदत केली. यानंतर बाळाला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. बालरोगतज्ज्ञ डॉ. बागलाने यांनी बाळाची तपासणी करून बाळाला मृत घोषित केले. वेळेवर आरोग्यसेवा न मिळाल्यानेच बाळाचा मृत्यू झाला असल्याची शक्‍यत वर्तविण्यात येत आहे.\nघराची आग राख झाल्यावर विझविणार का\nबीड : मागील आठ ते नऊ महिन्यांपासून दुष्काळाची चाहूल लागली होती. दोन महिन्यांपूर्वी सरकारने दुष्काळ जाहीर केला. आणखीही दुष्काळाबाबत ठोस उपाय...\nगुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसदल अव्वल\nबीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण...\nवृद्ध महिलेचा दिवसा गळा चिरून खून\nबीड - शहरातील अयोध्यानगर भागात एका वृद्ध महिलेचा शनिवारी (ता. 19) सकाळी अज्ञात व्यक्तीने गळा चिरून खून केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे...\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांचा खून\nअंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांचा तीक्ष्ण हत्याराने वार...\nभूयारी गटार योजनेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी\nबीड : शहरातील गटार योजनेच्या निमित्ताने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका गटाने गुरुवारी (ता. 17) याच पक्षाच्या नगराध्यक्षांविरोधात आंदोलन केले....\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-mahavitran-loadsheding-121350", "date_download": "2019-01-21T20:14:57Z", "digest": "sha1:GB2AXFLYUJCJD34V4BTEFED66T73IZCO", "length": 20570, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon mahavitran loadsheding अघोषित भारनियमन | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 4 जून 2018\nजळगाव : विजेची मागणी व पुरवठा यांच्यात यंदा यशस्वीपणे सांगड घालण्यात आली असली, तरी विविध कारणांमुळे बहुतांश भागांत वेळी- अवेळी व वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. \"महावितरण'ने मॉन्सूनपूर्व कामांचे कारण पुढे केले असले, तरी सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने उन्हाच्या तीव्रतेत अंगाची काहिली आणि उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत; तर ग्रामीण भागात यापेक्षाही विदारक स्थिती असून, पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान, शनिवारी (2 जून) जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले.\nजळगाव : विजेची मागणी व पुरवठा यांच्यात यंदा यशस्वीपणे सांगड घालण्यात आली असली, तरी विविध कारणांमुळे बहुतांश भागांत वेळी- अवेळी व वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. \"महावितरण'ने मॉन्सूनपूर्व कामांचे कारण पुढे केले असले, तरी सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने उन्हाच्या तीव्रतेत अंगाची काहिली आणि उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत; तर ग्रामीण भागात यापेक्षाही विदारक स्थिती असून, पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान, शनिवारी (2 जून) जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले. त्यामुळे \"महावितरण'च्या वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेची अक्षरश: दाणादाण उडाली. या पहिल्याच वळवाच्या पावसाने यंत्रणेच्या मर्यादा उघड झाल्या. जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागांत वीजपुरवठा खंडित होऊन तो सुरळीत व्हायला चार-पाच तासांचा अवधी लागला...\nउन्हाळ्यात जळगाव जिल्ह्यातील तापमानाच्या पाऱ्याने विक्रमी आकडा गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान 44- 45 अंश सेल्सिअसच्या खाली आलेले नाही. उलट गेल्या आठवड्यात तापमानाने पुन्हा पंचेचाळिशी पार केल��. अशा स्थितीत अंगाची काहिली होत असताना जळगाव शहरासह परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अधिक वाढले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात विजेची मागणी आणि पुरवठा यात तफावत होत असल्याने भारनियमन होत असते. यंदा मात्र ही परिस्थिती नसून, मागणीइतकाच पुरवठा करण्यात आल्याने भारनियमन झालेले नाही; परंतु वारंवार आणि अधिक वेळपर्यंत वीजपुरवठा खंडित राहत असल्याने \"भारनियमन' की \"अघोषित भारनियमन' याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.\nगेल्या महिनाभरापासून \"महावितरण'कडून जळगाव शहरासह जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली. त्यात वीजतारांमध्ये येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, ट्रान्स्फॉर्मर, फ्यूज बदलणे, खांबावरील तुटलेल्या तारा जोडणे, लोंबकळलेल्या तारा बदलविणे यांसारखी कामे सुरू असून, त्यामुळे त्या- त्या भागात वीजपुरवठा खंडित केला जातो. या कामांचे कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक करण्यात आलेले नाही. काम कुठे व किती वेळ करायचे, ते ऐनवेळी ठरविण्यात येते. त्यामुळे अवेळी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. उन्हाळा असल्याने दुपारी अथवा रात्री काही भागांत अतिरिक्त भार येत असल्याने बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगण्यात येत आहे.\nदिवसभर वेळी- अवेळी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यास मॉन्सूनपूर्व कामांचे कारण \"महावितरण'कडून पुढे केले जात आहे. सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत काम केले जात असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण समजू शकते; परंतु रात्री कोणत्याही वेळात वीजप्रवाह खंडित होण्याचे प्रकारदेखील गेल्या आठवड्यापासून वाढले आहेत. याला कोण जबाबदार म्हणावे म्हणजेच \"महावितरण'कडून एकप्रकारे \"अघोषित भारनियमन'च सुरू झाल्याचे म्हणावे लागणार आहे. शहरातील काही भागांत रोज नियमित वेळेतच वीजपुरवठा खंडित होत आहे.\nआणखी आठ दिवसांचे काम\n\"महावितरण'कडून महिनाभरापासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व कामे 80 टक्‍के झाली आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण करण्याचे नियोजन असून, किमान आठ- दहा दिवसांत कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे \"महावितरण'कडून सांगण्यात आले. अर्थात, गेल्या महिनाभरात हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता पावसाने दिवस सुरू झाल्यानंतर कामे कशी काय होतील, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.\nदरम्���ान, शनिवारी (2 जून) जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाने हजेरी लावली. नियमित मॉन्सून 6- 7 जूननंतर येण्याचे संकेत असताना, या मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्याने त्यात वीज यंत्रणाही पार कोलमडून गेली. शनिवारी झालेल्या वादळी पावसात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, फांद्या तुटल्या. त्यामुळे वीजतारा तुटून \"महावितरण'ची यंत्रणा ठप्प झाली. जिल्ह्यातील अनेक भागांत शनिवारी रात्रीपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. थोडेही वादळ आले, तरी वीज गुल होते, हा अनुभव शनिवारीही आला. जिल्ह्यात काही भागांत रविवारीही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.\nजिल्ह्यात मॉन्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली असून, एलटी आणि एचटी वाहिनीवरील दुरुस्तीची कामे सुरू आहेत. शिवाय, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती व वीजतारांना ताण देण्याचे काम करण्यात येत आहे. मॉन्सूनपूर्व दुरुस्तीची कामे सुरू असल्याने या काळात \"ब्रेक डाउन' करण्यात येत आहे. जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व दुरुस्तीची 80 टक्‍के कामे झाली आहेत.\n- शिवाजी भालशंकर, कार्यकारी अभियंता (प्रशासन), जळगाव मंडळ, महावितरण\nपोलिसाची अडीच कोटी रुपयांत फसवणूक\nजळगाव - पतसंस्था, वनजमीन आणि अन्य घोटाळ्यांमध्ये पोलिस दलातील भूखंड घोटाळाही समोर आला आहे. यात पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची फसवणूक...\n...आता वाद पुरे, विकासकामे करू\nजळगाव - आता वाद नकोच. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत, विकासकामे करू, असे स्पष्ट मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. बारामतीत...\nजिल्हा न्यायालयास जागेसाठी पाठपुरावा सुरू : न्यायमूर्ती गंगापूरवाला\nजळगाव ः जिल्हा न्यायालयासाठी जागा अपूर्ण पडते, यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. जागा देणे माझ्या अधिकारात नाही, मात्र याबाबत शासनाला विनंती करेल,...\nवाळू लिलावाअभावी निम्म्या \"महसुला'वर पाणी\nजळगाव ः हरित लवादाचे निर्देश, बदललेले वाळू धोरण आणि त्यामुळे रखडलेल्या वाळूगटांच्या लिलावामुळे प्रशासनाच्या महसुली उद्दिष्ट वसुलीवर परिणाम झाला आहे....\n...आता वाद पुरे, विकासकामे करू : गिरीश महाजन\nजळगाव ः आता वाद नकोच. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत, विकासकामे करू, असे स्पष्ट मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. ...\nपोलिसाची अडीच कोटी रुपय���ंत फसवणूक\nजळगाव ः पतसंस्था, वनजमीन आणि अन्य घोटाळ्यांमध्ये पोलिस दलातील भूखंड घोटाळाही समोर आला आहे. यात पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2015/01/premacha-dhaga-marathi-kavita.html", "date_download": "2019-01-21T20:59:28Z", "digest": "sha1:TOOX4WIAAPBEH7U7ROLGIOBB4MS73B4Q", "length": 4461, "nlines": 54, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "कविता : प्रेमाचा धागा", "raw_content": "\nकविता : प्रेमाचा धागा\nजग, नाती आणि म्हणूनच जीवनही\nकाळाबरोबर घट्ट होत जाणारा\nकविता प्रेम भावकाव्य भावस्पंदन मैत्री\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2012/05/blog-post_27.html", "date_download": "2019-01-21T20:06:22Z", "digest": "sha1:O4L7T3WLS2NJ5S465GFTGRBEEPN45CMQ", "length": 5292, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: मनाचे असे वागणे का विसंगत", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nरविवार, २७ मे, २०१२\nमनाचे असे वागणे का विसंगत\nमनाचे असे वागणे का विसंगत\nहरुनी कसे राहते सांग झुंजत\nकितीही तळाशी बुडवले तरीही\nतुझे बोचरे भास फ़िरती तरंगत\nतुझा गाव ना शोधला मी तरीही\nतुझा ठाव सांगेल वाराच गंधत\nतुझे स्वप्न येते कधी मध्य रात्री\nतशी जागते मग उणी रात झिंगत\nकसे एकटे मन नभाशी झुरूनी\nफ़िरे आठवांचाच कापूस पिंजत\nइथे वाळवंटी फ़िरे तप्त वारा\nकसे मेघ आले सडे आज शिंपत\nक्षणांची उधारी कशी काय चकवू\nइथे श्वास माझेच आलेत संपत\nचिता पेटताना इथे आज माझी\nकशा चौकटी सांग आलीस लंघत\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/happy-birthday-kangana-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-21T19:34:04Z", "digest": "sha1:UQ5RBG3SEY3IW5SVONRRBGHLIRAXWTED", "length": 8272, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Happy Birthday Kangana ; कंगनाने स्वत:ला दिले ‘हे’ खास गिफ्ट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nHappy Birthday Kangana ; कंगनाने स्वत:ला दिले ‘हे’ खास गिफ्ट\nबॉलीवूड क्वीन कंगना राणावत आज ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. कंगनाचा हा बर्थडे जरा वेगळ्या स्वरुपात सेलिब्रेट होत आहे. ती मुंबईपासून दूर आपले जन्मगाव असलेल्या मनालीमध्ये वाढदिवस साजरा करतेय. काही दिवसांपूर्वीच तिने मनालीमध्ये घर घेतले. त्यानंतर आपल्या वाढदिवशी कंगनाने खास गिफ्��� स्वत:ला दिले आहे.\nतिने स्वत:ला ३१ झाडे गिफ्ट केली आहेत. कंगना आपला ३१वा वाढदिवस मनालीमध्ये आपले कुटुंब आणि जवळच्या मित्रपरिवारासोबत साजरा करत आहे. कंगनाची बहिण रंगोलीने ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये कंगना झाडे लावताना दिसत आहे. रंगोलीने हा फोटो शेअर करताना म्हटलंय, आपल्या वाढदिवसाला आमच्या क्वीनने हिरवेगार प्लॅनेट तयार केले आहे. तुला दीर्घायुषी मिळो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराखी सावंतने लावला शेणाचा फेस पॅक\nपुन्हा एकदा बोल्ड रोल करण्यासाठी विद्या सज्ज\nबीग बजेट चित्रपटातून सुनील शेट्टीचे कमबॅक\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nरॉबर्ट वढेरा यांच्या सहकाऱ्याला 6 फेब्रुवारीपर्यंत दिलासा\nजान्हवी आणि खुशी पडद्यावर एकत्र दिसणार\n“कलंक’मधील आलिया भट्टचा व्हिडिओ लीक\n“अंदाज अपना अपना’च्या रीमेकमध्ये रणवीर-वरुण\nमलायका आणि अर्जुनच्या लग्नाला सोनमचा विरोध\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/south-african-attack-is-different-and-certainly-the-most-lethal-rohit-sharma/", "date_download": "2019-01-21T20:12:48Z", "digest": "sha1:PSOIMCGAOD2XISRB6TUTNTSAMWEHAAS6", "length": 7725, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी सर्वात घातक - रोहित शर्मा", "raw_content": "\nदक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी सर्वात घातक – रोहित शर्मा\nदक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी सर्वात घातक – रोहित शर्मा\nभारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने क्रिकबझला एक मुलाखत दिली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी सर्वात घातक आहे.\nरोहितला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी आक्रमणाविषयी विचारले अ���ता तो म्हणाला, ” त्यांचे आक्रमण सर्वोत्कृष्ट आहे. तस म्हणायचं तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडेही त्यांच्या देशात खेळताना गोलंदाजीत चांगली विविधता आहे. पण दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजी आक्रमण हे वेगळे आणि घातक आहे. त्यांचे आक्रमण हे एक आयामी नाही. त्यांच्याकडे विविधता आहे, अनुभव आहे आणि वेगळ्या पातळीचे कौशल्य आहे.”\nरोहितने कागिसो रबाडा आणि मॉर्ने मॉर्केलला त्यांच्या उंचीचा फायदा होईल असे म्हटले आहे. तसेच तो डेल स्टेन विषयी म्हणाला, ” स्टेनला नवीन आणि जुना चेंडू कसा हाताळायचा याचा अनुभव आहे. व्हर्नोन फिलँडर हा दक्षिण आफ्रिकेत खेळताना धोकादायक आहे. तो चेंडूची लेन्थ अशी ठेवतो की ज्यामुळे काही करणे अवघड असते. या एका वर्षात आम्ही ज्या गोलंदाजी आक्रमणांना सामोरे जाणार आहोत त्यात हे सर्वात आव्हानात्मक आक्रमण असणार आहे.”\nदक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पोहोचला आहे. ५ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2017/01/blog-post_50.html", "date_download": "2019-01-21T20:54:43Z", "digest": "sha1:U37VAJ2J4KTJ7W36SHC2FRCMR6FYE7V6", "length": 5439, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: व्यर्थ धावाधाव झाली पण खरोखर", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १२ जानेवारी, २०१७\nव्यर्थ धावाधाव झाली पण खरोखर\nव्यर्थ धावाधाव झाली पण खरोखर\nजीवना नाराज मी नाही तुझ्यावर\nमी किती कोठे दडू पाहुन तुम्हाला\nआठवांनो घाव घाला.. या...\nतू नको घालूस फुंकर, ऐक वा-या\nया निखा-याला पुन्हा येईल गहिवर\nफेरफटका मारण्याचे टाळते मी\nआठवांची वाट झाली खूप खडतर\nआपले नाते सुगंधी राहिले ना\nपण तरी सजवू फुलांनी आपुले घर\nमन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने\nवेदना पुरवेल डोहाळे परस्पर\nफक्त डोळ्यांनीच केले बोलणे अन्\nमौन समजावून गेले कोरडा स्वर\nशोधसी 'प्राजू' खुणांतूनी कुणाला\nसांग निर्माल्यात का भेटेल ईश्वर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.cehat.org/publications/1496898820", "date_download": "2019-01-21T21:13:37Z", "digest": "sha1:6X5APBDDXQ3ZS7MQG47LWYQDW5GWC7XN", "length": 3515, "nlines": 76, "source_domain": "www.cehat.org", "title": "Cehat | Publications", "raw_content": "\nकौटुंबिक हिंसेमध्ये कारवाईकरित�� आरोग्य व्यावसायिकांसाठी मार्गदर्शिका\nजीवन हे जगण्यासाठी आहे. सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nघरेलु हिंसा के मामले में स्वास्थ्यकर्मियों द्वारा हस्तक्षेप करने हेतु मार्गदर्शिका\nआपका जीवन मूल्यवान है | सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nयौन उत्पीड़न के मामले में अपनाई जानेवाली मुलभुत प्रक्रिया\nलैगींक अत्याचाराची प्रकरणे हाताळताना अनुसरण्याच्या प्राथमिक कार्यपद्धती\nराजीव गांधी आरोग्य योजना शहरापुरतीच: ‘सेहत’ संस्थेच्या अभ्यासपूर्ण अहवालाचा निष्कर्ष\nकमावत्या स्त्रीलाही पोटगीचा अधिकार\nसरासरी पाच टक्के महिलांवर ‘वैवाहिक बलात्कार\nकौटुंबिक हिंसेचा सामना करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करण्याकरिता नैतिक मार्गदर्शक तत्त्वे\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा. मिळून साऱ्याजणी मासिक\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाची अर्थसंकल्पीय प्रक्रिया : एक ओळख, एक मागोवा\nवैद्यकीय गर्भपात कायदा : महाराष्ट्रातील सेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/eat-application-for-anticipatory-bail-of-chhatrapati-udayan-raje-and-mla-shivendra-raje/", "date_download": "2019-01-21T20:36:22Z", "digest": "sha1:JEDB7YGJ6OSHTHZ5SIBSW7APSZLJJ6Y5", "length": 7434, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खा.छत्रपती उदयनराजे व आमदार शिवेंद्रराजे यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nखा.छत्रपती उदयनराजे व आमदार शिवेंद्रराजे यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज\nसातारा: खासदार छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये गेल्या वर्षी सुरूचि बंगल्यावर राडा झाला होता. सदर प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून छत्रपती उदयनराजे यांनी अर्ज दाखल केला असून बुधवारी सुनावणी होणार आहे.\nदरम्यान, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही काही दिवसांपूर्वी जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना तात्पुरता जामीन मंजूर झाला होता. यानंतर शनिवारी दुपारी छत्रपती उदयनराजे यांच्यावतीने शनिवारी अॅड. ताहीर मणेर यांनी अर्ज दाखल केला. या दोन्ही नेत्यांच्या जामीन अर्जावर एकाच दिवशी सुनावणी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा…\nखासद��र छत्रपती उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे यांच्या समर्थकांमध्ये आनेवाडी टोल व्यवस्थापनावरून सुरूचि बंगल्यावर चांगलीच जुंपली होती. अनेक प्रमाणात गाड्यांची तोडफोड सुद्धा करण्यात आली होती. पोलिसांनी दोन्ही बाजूंकडील सुमारे १५० हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nराज्यातील १८ हजार गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास,मुख्यमंत्र्यांचा दावा\nहुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ. कुमार सप्तर्षी\nपुणे : 'इंग्रजांना घालवण्याइतकाच मोदीरूपी हुकूमशाही विरुद्धचा लढा महत्वाचा असून लोकसभा निवडणुकीद्वारे ही हुकूमशाही…\nएव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना झी युवाचा साहित्य सन्मान पुरस्कार…\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची…\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/article-254221.html", "date_download": "2019-01-21T19:51:31Z", "digest": "sha1:5NMFGQYTYE2V7VW434DSJVCY4SY5XFE6", "length": 14730, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'नूर'ची पहिली झलक", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरल�� तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nVIDEO : SBI म्हणते 'आम्ही विचारत नाही, तुम्ही सांगू नका' तुम्हालाही आलाय का असा मेसेज\n...अखेर अर्जुन-मलायकाच्या नात्यावर सलमानने घेतला निर्णय, पाहा व्हिडिओ\nVIDEO : हे बॉलिवूड कलाकार भारतात करू शकत नाही मतदान\nVIDEO: रेखा आणि कंगनाचे 'कुठे-कुठे जायाचं हनीमूनला' ठुमके व्हायरल\nVIDEO: 'आया रे सबका बाप रे', ठाकरे सिनेमाचं म्युझिक लाँच\nVIDEO : हार्दिकला समजली स्वत:ची चूक, ट्विटरवरून म्हणाला...\nVIDEO : फेसबुकच्या ऑफिसमध्ये दीपिका पदुकोण पोहोचली हॉट अवतारात\nVIDEO : ...म्हणून ‘ठाकरे’ सिनेमात या सीनवेळी भावुक झाला नवाजुद्दीन\nVIDEO : ...म्हणून इरफानला त्याचे बाबा, ‘पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्माला आला म्हणायचे’\nVIDEO : रणवीरसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार दीपिका, अशी असेल व्यक्तिरेखा\nVIDEO : जिमच्या एका तासासाठी हजारो रुपये देते ही स्टार\nVIDEO : ...म्हणून अनुपम खेर यांनी The Accidental Prime Minister सिनेमा नाकारला होता\n#TRPमीटर : 'स्वराज्यरक्षक संभाजी' टीआरपीचं गणित बदलणार, टीव्हीवर नवा ट्रेंड\nVIDEO फरहानच्या मुलींनी शिबानीला 'छोटी माँ' म्हणून स्वीकारलं\nVIDEO : ठाकरेंची व्यक्तिरेखा उभी करताना कस लागला - सारंग साठे\nVIDEO : तरुणपणीच्या सुनीताबाई साकारणं मोठं आव्हान - इरावती हर्षे\nVIDEO : ...म्हणून 'भाई व्यक्ती की वल्ली' दोन भागात - महेश मांजरेकर\nVIDEO : पु.ल. माझ्या सोबतच असतात - सागर देशमुख\nVIDEO : निकची गिटार ऐकता ऐकता प्रियांकाला लागली डुलकी\nVIDEO : कपिल शर्माचं झालं लाखोंचं नुकसान, एका एपिसोडला मिळतायत 'इतकेच' पैसे\nVIDEO : संभाजी महाराज कोणाला देणार शिक्षा\nVIDEO : Bigg Boss 12 - विजेता आधीच ठरलाय, घोषणा होणं बाकी\nVIDEO : प्राजक्ता माळीची अनोखी युरोप सफर\nVIDEO : 'या' अभिनेत्रीनं स्वीकारलं सोनिया गांधींच्या भूमिकेचं आव्हान\nVIDEO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nVIDEO : खान कुटुंबीयांची ख्रिसमस पार्टी, वाढदिवसाआधी सलमानचा अतरंगी डान्स व्हायरल\nVIDEO : सिद्धार्थ जाधवनं सांगितलं रणवीरच्या एनर्जीचं सिक्रेट\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\nWhatsApp कंपनीने केला मोठा बदल, आता एवढ्याच लोकांना पाठवता येणार मेसेज\nतुम्ही दररोज उकळता चहा पिता, तर हे नक्की वाचा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/jagatkaran-news/indian-foreign-ministry-needs-improvement-1286664/", "date_download": "2019-01-21T20:14:11Z", "digest": "sha1:TUQJVYIIVRQXKNRM6YY66AM3HVMKFQ5V", "length": 28456, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "indian foreign Ministry needs improvement | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nराजनैतिक मनुष्य‘बळ ’ पुरेसे आहे\nराजनैतिक मनुष्य‘बळ ’ पुरेसे आहे\nअन्य देशांच्या तुलनेत भारतीय परराष्ट्र सेवेत मंजूर पदे मुळातच कमीच आहेत.\nसाऊथ ब्लॉकमधील याच कार्यालयातून परराष्ट्र खात्याचा कारभार चालतो.\nअन्य देशांच्या तुलनेत भारतीय परराष्ट्र सेवेत मंजूर पदे मुळातच कमीच आहेत. त्यात मंजूर पदेही भरली जात नाहीत. तसेच सेवेत नव्याने येत असलेल्या अधिकाऱ्यांच्या दर्जाबद्दलही संसदीय समितीने आपल्या ताज्या अहवालात शंका व्यक्त केली आहे. म्हणूनच आगामी काळात केंद्राला यासाठी योग्य त्या सुधारणा कराव्या लागतील..\nनरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनेच्या दिवसापासूनच परराष्ट्र धोरणावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. नेबरहूड फर्स्ट, अ‍ॅक्ट ईस्ट अ‍ॅण्ड थिंक वेस्ट यांसारखी अनेकविध धोरणे आणि आफ्रिका, दक्षिण प्रशांत महासागरातील देशांसोबत झालेल्या शिखर परिषद यामुळे परराष्ट्र धोरणाचे महत्त्व अधोरेखित होते. याशिवाय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी किमान १७० देशांच्या समपदस्थ मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ६५ देशांमध्ये भारताच्या कोणत्याही मंत्र्याने भेट दिलेली नाही. डिसेंबर २०१६च्या अखेरीपर्यंत या सर्व देशांना भारताचा किमान एक तरी कॅबिनेट मंत्री भेट देईल या दृष्टीने परराष्ट्र मंत्रालय नियोजन करीत आहे. परराष्ट्र धोरणाच्या धडाकेबाज कार्यक्रम पत्रिकेच्या पाश्र्वभूमीवर शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र धोरणविषयक संसदीय समितीने परराष्ट्र मंत्रालयाच्या सुधारणांबाबतचा अहवाल संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडला.\nइतर अखिल भारतीय सेवांच्या तुलनेत संख्येने लहान असलेल्या आयएफएस केडरने स्वातंत्र्यापासूनच अत्यंत उच्च दर्जाच्या कार्यक्षमतेचे दर्शन घडविले आहे, असे समितीने अहवालात नमूद केले आहे. तसेच आयएफएस केडरने मोदी सरकारच्या विविध परराष्ट्र धोरणांची जबाबदारी खुबीने पार पडली आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक संदर्भ बदलल्याने परराष्ट्र धोरणाचे क्षितिज विस्तारले आहे. आíथक, राजकीय, वाणिज्यिक, सांस्कृतिक, पर्यावरण, तंत्रज्ञान यांसारख्या नव्या क्षेत्रात राजनयाची गरज आहे. याशिवाय गेल्या काही वर्षांत राजनयात, विशेषत: आर्थिक राजनयात राज्य सरकारांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या सर्व बाबींचे प्रशिक्षण आयएफएस अधिकाऱ्यांना देण्याची सूचना समितीने केली आहे.\nमात्र येत्या काळात भारताच्या धोरणात सातत्य राखून जागतिक अग्रगण्य सत्ता बनण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी तसेच इतर देशांसोबत सक्रियतेने संबंध वाढवण्यासाठी आयएफएस केडरचा आकार मोठा करण्याची गरज आहे. परराष्ट्र मंत्रालयाने संसदीय समितीला सादर केलेल्या माहितीनुसार भारताकडे सध्या २७०० राजनैतिक अधिकारी आहेत. यामध्ये दूतावासातील कर्मचारी वर्ग, स्टेनो, राजनयिक व्हिसा असलेल्या सर्व लोकांचा समावेश होतो. आयएफएस केडरची मंजूर केलेली संख्या ९१२ आहे. मात्र सध्या केवळ ७७२ अधिकारी कार्यरत आहेत. सिंगापूरसारख्या छोटय़ा देशातील राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या ९००आहे तर अमेरिकेत २० हजार, चीनमध्ये ४५००, जपानमध्ये २३००, ब्राझीलमध्ये २००० आणि न्यूझीलंडमध्ये १३०० अधिकारी कार्यरत आहेत.\nसंसदीय समितीने नव्याने नेमणूक होत असलेल्या आयएफएस अधिकाऱ्यांच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केली. त्यांच्या मते पूर्वी आयएफएसमध्ये नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचा यूपीएससी परीक्षेतील क्रमांक वरचा असे. सध्या मात्र ३०० ते ४०० क्रमांक असलेले परीक्षार्थीदेखील आयएफएस होत आहेत. खरे पाहता समितीचा हा आक्षेप केवळ अभिजनवर्गाच्या मानसिकतेचे द्योतक आहे. कारण राजनयासाठी आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन उत्तम आयएफएस अधिकारी घडविता येऊ शकतात. याशिवाय वरील क्रमांकाच्या परीक्षार्थीला परराष्ट्र धोरणात आवड असेलच याची खात्री देता येत नाही. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्या मते आयएफएसचा दर्जा कमी झाला नाही, याउलट आयएफएस केडर अधिक वैविध्यपूर्ण आणि कमी अभिजनवादी झाले आहे. परदेशात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्याने आयएफएसविषयीचे आकर्षण कमी झाल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले आहे. यामुळे यूपीएससी परीक्षार्थीला ‘आयएफएस’ आकर्षक आणि आर्थिकदृष्टय़ा अधिक किफायतशीर बनवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.\nआयएफएसची निवड करताना यूपीएससीच्या नियमित परीक्षेशिवाय इतर निकष, विशेषत: परराष्ट्रनीतीची आवड, इंग्लिश आणि इतर परकीय भाषांचे ज्ञान यांचा विचार करावा असेदेखील समितीने सुचविले आहे. त्यासाठी वेगळा पेपर आणि व्यक्तिमत्त्व चाचणी असावी, असे समितीचे मत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नव्याने नियुक्त होणाऱ्या बऱ्याच आयएफएस अधिकाऱ्याचे इंग्लिश भाषेतील प्रावीण्य सामान्य दर्जाचे आहे आणि आंतरराष्ट्रीय राजनय मुख्यत: इंग्लिश भाषेतच होतो. येत्या काळात आंतरराष्ट्रीय कराराचा मसुदा ठरविताना भारताला याचा फटका बसू शकतो. त्यामुळे प्रशिक्षणार्थी आयएफएस अधिकाऱ्याचे इंग्रजी अधिक कौशल्यपूर्ण बनविण्यासाठी प्रशिक्षण देण्याची शिफारस समितीने केली आहे.\nसमितीच्या अहवालानुसार ७७२ पकी ५६९ अधिकाऱ्यांना परकीय भाषा अवगत आहे. पश्चिम आशियातील अरेबिक भाषा असलेल्या अनेक देशांतील भारतीय राजदूतांना अरेबिक भाषेचे ज्ञान नाही, ही बाब या अहवालात उघड झाली आहे. तद्वतच, आपल्या परराष्ट्र धोरणातील प्राधान्यक्रम आणि भाषिक कौशल्ये यात तफावत आहे. विशेषत: ‘नेबरहूड फर्स्ट’ला प्राधान्य असले तरी दारी, भूतानी आणि नेपाळी भाषेचे ज्ञान असलेला एकही अधिकारी भारताकडे नाही तर केवळ दोन अधिकाऱ्यांना पश्तू आणि तीन अधिकाऱ्यांना सिंहली भाषा अवगत आहे. याशिवाय ‘अ‍ॅक्ट ईस्ट अ‍ॅण्ड िथक वेस्ट’ धोरणात स्थानिक भाषेच्या कौशल्याच्या अभावाने अडथळे निर्माण होत आहेत. आफ्रिका खंडावर मोदींनी लक्ष केंद्रित केले असले तरी आफ्रिकन भाषा जाणणाऱ्या अधिकाऱ्यांची वानवा आहे.\nअर्थात यात बदल होत असल्याचे जयशंकर यांनी समितीला सांगितले आहे. तसेच ‘एक्सपान्शन २.०’ योजनेनुसार विविध दूतावासांतील स्थानिक नागरिकांचे प्रमाण एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्के करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे दूतावासाच्या खर्चातही कपात होईल. संसदीय समितीने याचे स्वागत केले असले तरी परराष्ट्र धोरणातील गोपनीयता ध्यानात घेऊन स्थानिक नागरिकांची कामे मर्यादित ठेवण्याची सूचना केली आहे.\nयाशिवाय परराष्ट्रनीतीच्या अभ्यासकांच्या आयएफएसमधील ‘लॅटरल एण्ट्री’साठी परराष्ट्र मंत्रालय फारसे उत्सुक नाही. अर्थात, गेल्या वर्षी ४ ‘रिसर्च स्कॉलरची’ कन्सल्टंट म्हणून नियुक्ती करून परराष्ट्र मंत्रालयाने सकारात्मक सुरुवात केली आहे.\nयाशिवाय परराष्ट्र सचिवांच्या कामाची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. सध्या परराष्ट्र सचिवाशिवाय सचिव दर्जाचे तीन अधिकारी आहेत. तसेच श्रेणी क मधील ३३ राजदूतदेखील सचिव दर्जाचे आहेत. परराष्ट्र सचिव हा त्यांच्यातील ‘फर्स्ट अमंग इक्वल्स’ असतो. १९७०च्या दशकापासून विविध परराष्ट्र सचिवांनी अनेक विभागांची कामे स्वत:कडे केंद्रित करण्यास सुरुवात केली. भारतासाठी महत्त्वपूर्ण अशा अमेरिका, चीन, पाकिस्तान, ब्रिटन, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि जपान देशांची जबाबदारी त्याच्याकडे असते. याचा अर्थ किमान सात विभागांचे संयुक्त सचिव प्रत्यक्षपणे परराष्ट्र सचिवांच्या संपर्कात असतात. सर्व बहुपक्षीय परिषदांची जबाबदारी परराष्ट्र सचिवांकडे असते. तसेच प्रसारमाध्यम व्यवस्थापन, पब्लिक डिप्लोमसी, विविध देशांशी संबंधित अनुदान कार्यक्रम आणि इतर सचिवांशी समन्वय राखणे यांसारख्या कामाचे उत्तरदायित्व परराष्ट्र सचिवांकडे असते. विविध देशांतील राजदूतांच्या नेमणुकीचे प्रस्ताव मंत्र्यांकडे पाठवण्याची जबाबदारीदेखील परराष्ट्र सचिवांकडे असते. थोडक्यात, इतर सचिवांपेक्षा परराष्ट्र सचिवांकडे कामाचा मोठा डोंगर असतो. यामुळे परराष्ट्र मंत्रालयातील पर्यवेक्षणावर त्याचा परिणाम होतो. केवळ एकटय़ा व्यक्तीवर राजनयाचा मोठा डोलारा चालविणे केवळ अशक्य आहे. संसदीय समितीने उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पाश्र्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयातील अंतर्गत सुसंवाद वाढवून निर्णय प्रक्रियेला गती देण्याची गरज आहे.\n१९६६ नंतर भारताच्या आएफएस केडरमध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण प्रशासकीय सुधारणा झालेली नाही. त्या वेळी परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सेक्रेटरी जनरल एन. आर. पिल्लई यांनी दिलेला अहवाल शासनाने अंशत: स्वीकारला होता. १९८३ मध्ये समर सेन समितीने भारतीय दूतावास सक्षम करण्यासंबंधी केलेल्या शिफारशी कधीही अमलात आणल्या नाहीत. त्यानंतर माजी परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग आणि यशवंत सिन्हा यांनी आíथक राजनयासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयात सुधारणेसाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यातून फारसे काही साध्य झाले नाही. जगातील इतर देशांचे परराष्ट्र विभाग बदलत्या काळाशी जुळवून घेत आहेत. अशा वेळी भारताने आपल्या परराष्ट्र विभागातील बदलांना अधिक वेग देणे गरजेचे आहे. थोडक्यात, जागतिक पातळीवर महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्याच्या राजकीय नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षेला साजेशी अशी आयएफएस केडरची संरचना असावी. संसदीय समितीने सुचविलेल्या व्यवहार्य आणि उत्क्रांतीपूर्ण शिफारशी या संदर्भात मार्गदर्शक आहेत.\nलेखक आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची रॉ मार्फत चौकशी करा-धनंजय मुंडे\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n'बाळासाहेब ठाकरेंना करायची होती तुमची हत्या', यावर सोनू निगमने दिली ही प्रतिक्रिया\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nनारायण राणे काँग्रेसमध्ये परतणार अशी काँग्रेस नेतेच बोंब करतात\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2011/12/blog-post_5401.html", "date_download": "2019-01-21T19:47:46Z", "digest": "sha1:ET5QMKR5VIXP7VHF27JM3JWAYSOBR2M7", "length": 5681, "nlines": 83, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: सुखात होऊदे रे आता जन्माची सांगता..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता प��वर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, २९ डिसेंबर, २०११\nसुखात होऊदे रे आता जन्माची सांगता..\nजगण्यापुरते दिलेस सारे काही ना मागता\nसुखात होऊदे रे आता जन्माची सांगता\nआयुष्याच्या संध्यासमयी भीव वाटे जरी\nदे दिलासा हात तुझा रे ठेऊन माझ्या शिरी\nसरून जावे उरले जीवन नाम तुझे घेता\nसुखात होऊ दे रे आता जन्माची सांगता..\nरडलो हसलो पडलो झडलो ठाव तुला सारे\nजगण्याची ती धडपड होती, काही चुकले का रे\nतुझ्याच चरणी मिळेल माझ्या मनास या शांतता\nसुखात होऊ दे रे आता जन्माची सांगता..\nहिशोब सारे चुकते होवो निघून जाण्यापूर्वी\nसेवा घडूदे मानव्याची माझ्या हातांकरवी\nमोह सरावा भौतिकतेचा सरणावरती जाता\nसुखात होऊ दे रे आता जन्माची सांगता..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolapur-demonstrations-on-the-steps-of-the-development-of-the-city-of-Kolhapur-vidhanBhavan/", "date_download": "2019-01-21T19:56:28Z", "digest": "sha1:A7EDXTWOMHU7WY73477ZVCKOYGY4DT2K", "length": 3963, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्‍हापूर : कोल्‍हापूर शहर विकासावरुन विधानभवनाच्‍या पायर्‍यावर निदर्शने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : कोल्‍हापूर शहर विकासावरुन विधानभवनाच्‍या पायर्‍यावर निदर्शने\nकोल्‍हापूर शहर विकासावरुन विधानभवनाच्‍या पायर्‍यावर निदर्शने\nराज्य शासनाने कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ ऐवजी कोल्हापूर शहर विकास प्राधिकरणाची घोषणा करुन एक वर्ष उलटून गेले आहे. तरीही आज अखेर कोणत्याही प्रकारे शहराच्या विकासाची सुरूवात झालेली नाही. यासंबधी विधानभवनाच्‍या पायर्‍यावर जोरदार निदर्शने करण्‍यात आली.\nकोल्‍हापूर शहर प्राधिकरणाव्दारे शहर विकासाची सुरुवात करण्‍यासाठी व शासनास जाग आणून देण्‍यासाठी आज नागपूर येथे विधानभवनाच्या पायऱ्या वर जोरदार निदर्शने करण्‍यात आली. यावेळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, भरतशेठ गोगावले, बालाजी किणीकर, प्रकाश सुर्वे आदि उपस्‍थित होते.\nथकीत एफआरपीसाठी ३९ कारखाने आयुक्तालयाच्या रडारवर\nनिवडणूक आयोगाने हॅकर्सचा दावा फेटाळला\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nफांद्या तोडतानां विद्युत तारेला लटकलेल्याची सुटका\nआता बसप आमदार गरळले : भाजप आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-Banks-advise-caution/", "date_download": "2019-01-21T20:13:06Z", "digest": "sha1:Z2KNTKZESSZ5SEFH7SPSI24OWUPI2DIM", "length": 8879, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पीएनबीचा इतर बँकांना सावधानतेचा सल्ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीएनबीचा इतर बँकांना सावधानतेचा सल्ला\nपीएनबीचा इतर बँकांना सावधानतेचा सल्ला\nतब्बल 11 हजार 400 कोटींच्या झालेल्या घोटाळ्यामुळे हादरून गेलेल्या पंजाब नॅशनल बँकेने इतर बँकांना पत्र पाठवून हा घोटाळा करण्यांच्या अनोख्या पध्दतीबाबत सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये मुंबईतील ब्रीच कँडी शाखेतील अधिकारी व कर्मचार्‍याला हाताशी धरून हा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. कनिष्ठ स्तरावरील एक अधिकार्‍याला हाताशी धरून बोगस लेटर ऑफ अंडरटेकिंग तयार करण्यात आले व त्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आला आहे.\nपीएनबीने आरोप केला आहे की, नीरव मोदीच्या कंपन्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार करताना भारतीय बँकांच्या परदेशातील शाखांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अनेक नियमांकडे कानाडोळा केला व त्याचा फटका सर्वांना बसला आहे. गीतांजली जेम्स या मोदीशी संबंधित कंपनीवर देखील मेहेरनजर करण्यात आली. जेव्हा कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंगसाठी पुन्हा बँकेशी संपर्क साधला त्यावेळी हे संशयास्पद व्यवहार झाले असल्याचे समोर आले.\nकाय आहे एलओयू एलओयू म्हणजे ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग.’ हे एकप्रकारे हमीपत्र असते. हे पत्र एक बँक दुसर्‍या बँकेच्या शाखांना जारी करते. हमीपत्राच्या आधारे बँकेच्या परदेशी शाखा कर्जदारांना कर्ज किंवा क्रेडिट दिले जाते.\nअसा सुरू झाला घोटाळा\nनीरव मोदीने मामा मेहूल चोक्सीच्या मदतीने डायमंड आरएस, सोलर एक्स्पोर्ट, स्टेलर डायमंडस् नावाच्या तीन हिरे कंपन्या स्थापन केल्या. या तीन कंपन्यांच्या माध्यमातून हाँगकाँगमधून माल आयात करण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली गेली. अलाहाबाद बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर हे पत्र काढण्याची मागणी करून याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचे सामान मागवण्यात आले.\nअन् घोटाळा उघडकीस आला\nपीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला पाच आणि अ‍ॅक्सिस बँकेला तीन लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली होती. सुमारे 280 कोटी रुपयांचे सामान आणल्यानंतर 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले. अधिकार्‍यांनी बँकेचे लेटर दाखवून पेमेंटची मागणी केली. त्यावर जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरा, असे बँक अधिकार्‍यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात बँकेने जेव्हा चौकशी केली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बँकेत एक रुपयाही तारण न ठेवता या तिन्ही कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचे उघड झाले.\nनीरव मोदीला जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट आहेत. बँकेचे तत्कालीन उपव्यवस्थापक गोकुलनाथ शेट्टी आणि त्यांचे सहकारी मनोज खरात यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करताना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांची सपशेल पायमल्ली केली होती. बँकेच्या काही खातेदारांच्या संगनमताने हा गैरव्यवहार झाल्याचे आतापर्यंतच्या तापसात उघड झाले आहे. तसेच इतर बँकांकडूनही परदेशात या ठराविक व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आल्याचे उघड झाल्याने बँकेतील अधिकारीही तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.\nकृषी वीज बिल सवलतीचा ३१ पर्यंत आदेश : महसूलमंत्री\nशालिनी सिनेटोन हेरिटेजमध्ये समाविष्ट करा : आयुक्‍तांचा शासनाला अहवाल\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन\nजन्म-मृत्यू नोंदीसाठी पाच जण\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही\nपोलीस दलातील सात अधिकार्‍यांच्या बदल्या��चे आदेश\nओबीसी आरक्षणविरोधी याचिकेला राज्याचा आक्षेप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/bhopal-transgender-tiolet-271239.html", "date_download": "2019-01-21T21:08:49Z", "digest": "sha1:N67FX4XKPO3TBT6M5AOPEWKFLEJ3S5F3", "length": 13992, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तृतीयपंथीयांसाठी देशातलं पहिलं शौचालय भोपाळमध्ये !", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nतृतीयपंथीयांसाठी देशातलं पहिलं शौचालय भोपाळमध्ये \nतृतीयपंथीयांसाठीचं देशातलं पहिलं शौचालय आज भोपाळमध्ये बांधण्यात आलंय. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याहस्ते यांनी लालफित कापून या वास्तुचं अनावरण केलं. मध्य प्रदेशातल्या स्वच्छ भारत अभियानात तृतीय पंथीयांना सहभागी करून घेणार असल्याचं शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. तृतीयपंथीच्या संख्येत भोपाळचा क्रमांक देशात पहिला लागतो.\nभोपाळ, 2 ऑक्टोबर : तृतीयपंथीयांसाठीचं देशातलं पहिलं शौचालय आज भोपाळमध्ये बांधण्यात आलंय. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याहस्ते यांनी लालफित कापून या वास्तुचं अनावरण केलं. मध्य प्रदेशातल्या स्वच्छ भारत अभियानात तृतीय पंथीयांना सहभागी करून घेणार असल्याचं शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. तृतीयपंथीच्या संख्येत भोपाळचा क्रमांक देशात पहिला लागतो.\nतृतीय पंथीयांना सर्वाधिक भेडसावणारी समस्या म्हणजे शौचालय कारण त्यांच्यासाठी आजवर कुठंच स्वतंत्रपणे शौचालंय बांधलं जात नव्हतं. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी शौचालयास नेमकं कुठे जायचं हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. कारण स्त्रियांच्या शौचालयात तृतीयपंथीयांना प्रवेश नाकारला जातो, पुरूषांच्या शौचालयात तर तृतीयपंथीयांनी जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कारण तृतीयपंथी स्वतःली स्त्री समजतात. उघड्यावर बसलं तर तिथंही बघे मंडळींकडून त्रास दिला जातो. तृतीयपंथीयांची हीच अडचण लक्षात घेऊन मध्यप्रदेश सरकारने त्यांच्यासाठी स्वतंत्र शौचालयं उभारण्याचा निर्णय घेतलाय.\nदेशभरात अंदाजे 5 लाख तृतीयपंथी आहेत त्यापैकी एकट्या भोपाळ शहरात 30 हजाराच्यावर तृतीयपंथी आहेत. म्हणूनच मध्यंतरी तिथली एक तृतीयपंथी निवडणुकीत देखील उतरला होता आणि निवडूनही आला होता. मध्यप्रदेशच्या देवास आणि सागर जिल्ह्यातही तृतीयपंथीयांची संख्या बऱ्यापैकी आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nशरद पवारांनी पत्र लिहिले नसते तर मी जिवंत वाचू शकलो नसतो - छगन भुजबळ\nराणेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण\nVIDEO : मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर काय म्हणाले उदयनराजे\nमायक्रोसॉफ्टने हात वर केला; दिला दुसरा फोन घेण्याचा सल्ला\nकर्नाटक : सिद्धगंगा मठाचे महंत शिवकुमार स्वामींचे 111 व्या वर्षी निधन\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Now-the-autorickshaw-taxi-will-get-an-annuity-in-just-10-minutes/", "date_download": "2019-01-21T19:58:36Z", "digest": "sha1:HDFSK3HLTKYJ64JI22GMRUP4V2KUWSHJ", "length": 5888, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आता रिक्षा, टॅक्सी इरादापत्र मिळणार केवळ १० मिनिटांत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता रिक्षा, टॅक्सी इरादापत्र मिळणार केवळ १० मिनिटांत\nआता रिक्षा, टॅक्सी इरादापत्र मिळणार केवळ १० मिनिटांत\nऑनलाईन पध्दतीने आरटीओ कार्यालयात आता रिक्षा टॅक्सी परवान्यासाठी लागणारे इरादापत्र केवळ 10 मिनिटात मिळणार आहे, अशी माहिती राजाराम बापू पाटील रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष श्री.शामराव मोकाशी यांनी दिली.\nरिक्षा टॅक्सी परवान्याच्या माहिती पत्रकासाठी राज्यात पन्नास आरटीओमध्ये ऑनलाईनव्दारेच अर्ज करावा लागणार आहे, तो अर्ज, आधार कार्ड, लायसन्स बिल्ला, पॅनकार्ड आदी कागदपत्र थेट आरटीओ कार्यालयात दिली की, ऑनलईनव्दारेच इरादापत्र मिळणार आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जाला क्‍लिक करण्यासाठी फक्त त्या अधिकार्‍याला अडिच मिनिटाचा कालावधी लागणार आहे. दहा मिनिटात एका आरटीओ कार्यालयातून चार अर्जदारांना इरादात्र मिळतील. इरादापत्र हे परवाना नसून परवाना मिळविण्यासाठी माहिती पत्रक आहे, असे मोकाशी यांनी सांगितले.\nपुर्वी परवाना मिळविण्यासाठी चालकांची होणारी पिळवणूक आता थांबणार आहे. ही इरादापत्र सहज त्��ाच दिवशी ताबडतोब मिळणार आहे. एका आरटीओ कार्यालयातून दहा मिनिटात चार इरादापत्र ऑनलाईन मिळणार असून पन्नास आरटीओमधून दोनशे इरादापत्र फक्त दहा मिनिटात ऑनलाईन मिळणार आहेत, असे शामराव मोकाशी यांनी सांगितले.\nत्यांच्या एसीतून अशी दिसते आपली लोकल\nमराठा समाजाने दिली १० फेब्रुवारीची डेडलाईन\nजुन्या ठाण्यातील धोकादायक इमारतींना वाढीव चटईक्षेत्र\nसायन-पनेवल महामार्गावर वाहतूक कोंडी\nमुंबईकरांची एसी लोकलची स्वप्नपूर्ती\nठाणे-नवी मुंबई मार्ग आजपासून खुला\nथकीत एफआरपीसाठी ३९ कारखाने आयुक्तालयाच्या रडारवर\nनिवडणूक आयोगाने हॅकर्सचा दावा फेटाळला\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nफांद्या तोडतानां विद्युत तारेला लटकलेल्याची सुटका\nआता बसप आमदार गरळले : भाजप आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/contractors-not-completing-work-schedule-will-be-blacklisted-113591", "date_download": "2019-01-21T20:51:04Z", "digest": "sha1:HATGD7PYYRQDFYEXZOHTYXI5D4IMLTND", "length": 14114, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Contractors not completing work on schedule, will be blacklisted ...आता कंत्राटदारांना टाकणार काळ्या यादीत | eSakal", "raw_content": "\n...आता कंत्राटदारांना टाकणार काळ्या यादीत\nगुरुवार, 3 मे 2018\nबारामती शहर : नगरपालिकेची कामे जाणीवपूर्वक वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.\nनगराध्यक्षा पौर्णिमा तावरे अध्यक्षस्थानी होत्या. या सभेत विविध कामांना मुदतवाढ देण्याचा विषय होता. या कामांचा तक्ता नगरसेवकांपुढे मांडल्यानंतर अनेक नगरसेवकांनी तक्रारींचा पाढाच वाचला. काही कंत्राटदार दुसऱ्याच्या नावावर काम घेतात आणि कामे करतच नाहीत, नगरसेवकांकडून कामाबाबत विचारणा करण्यासाठी फोन केल्यावर फोन घेत नाहीत, कामाबाबत ना कंत्राटदार ना प्रशासन गंभीर असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.\nबारामती शहर : नगरपालिकेची कामे जाणीवपूर्वक वेळेत पूर्�� न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.\nनगराध्यक्षा पौर्णिमा तावरे अध्यक्षस्थानी होत्या. या सभेत विविध कामांना मुदतवाढ देण्याचा विषय होता. या कामांचा तक्ता नगरसेवकांपुढे मांडल्यानंतर अनेक नगरसेवकांनी तक्रारींचा पाढाच वाचला. काही कंत्राटदार दुसऱ्याच्या नावावर काम घेतात आणि कामे करतच नाहीत, नगरसेवकांकडून कामाबाबत विचारणा करण्यासाठी फोन केल्यावर फोन घेत नाहीत, कामाबाबत ना कंत्राटदार ना प्रशासन गंभीर असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.\nसमीर चव्हाण, संजय संघवी, नवनाथ बल्लाळ, सुनील सस्ते, गणेश सोनवणे, सूरज सातव, विष्णुपंत चौधर, अमर धुमाळ यांच्यासह अनेक नगरसेवकांनी विकासकामांच्या प्रगतीबाबत नाराजी व्यक्त करत या बाबत मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी केली.\nसभागृहाच्या भावना लक्षात घेत काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी जागेवरच केली. दरम्यान मूळ कंत्राटदारांच्या आडून दुसरे कोणकोण कंत्राटदार काम करतात याचीही माहिती पुढील बैठकीत सभागृहासमोर ठेवावी आणि प्रत्येक विकासकामाची सविस्तर माहिती प्रत्येक बैठकीत मुख्याधिकाऱ्यांनी सभागृहाला द्यावी, अशी सूचना गटनेते सचिन सातव यांनी केली. मुख्याधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली.\nपाटबंधारेची परवानगी नसताना तीन हत्ती चौकाचे काम सुरू केल्याने नगरपालिकेचे नुकसान झाले, अशी नियमबाह्य कामे करताच कशासाठी, असा सवाल सुनील सस्ते यांनी केला. किमान पुढील काळात तरी नियमबाह्य कामे करू नका असे त्यांनी सुचविले.\n‘बारामती लोकसभेला भाजपचाच उमेदवार’\nयवत - ‘बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्याही स्थितीत भाजपचाच उमेदवार दिला जाणार आहे. येथे भाजपचा उमेदवार जिंकण्यासाठीच निवडणूक लढवणार आहे. येथील...\nबारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात इतर पक्षांची एकी होणार\nबारामती : लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजू लागले असून आतापासूनच बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे या...\nसुप्रिया सुळे, बारणे यांना संसदररत्न पुरस्कार प्रदान\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तमिळनाडूचे...\nबारामतीत अल्पवयीन मुलासह पाच जणांवर मोकांतर्गत कारवाई\nबारामती शहर : खून, खुनाचा प्रयत्न, दिवसा व रात्री घरफोडी, जबरी चोरी यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलासह पाच...\nपारंपरिक शेतीची पद्धत बदला - शरद पवार\nबारामती - शेतीशिवाय अन्य क्षेत्रातूनही उत्पन्न मिळवता आले पाहिजे. त्यामुळे जगात होत असलेल्या बदलांबरोबर पारंपरिक शेतीची पद्धत बदलली पाहिजे, असे मत...\nटाटा टेक्‍नॉलॉजीकडून १२५ कोटी\nबारामती - शारदानगर येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये तब्बल १५० कोटी खर्चून ॲग्रिकल्चरल रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन सेंटर उभारले जाणार आहे. यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2017/06/06/editorial-on-farmers-strike-in-mh-6-6-2017/", "date_download": "2019-01-21T19:39:10Z", "digest": "sha1:K4KRLBQI4WSQISTXPWO6G4WNPVCTVAAR", "length": 20504, "nlines": 84, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "आता खरा 'कस' लागणार...!!! - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nआता खरा ‘कस’ लागणार…\nJune 6, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम\nशेतकऱ्यांचा संप आणि त्या अनुषंगाने सुरु असलेल्या राजकारणाने आणि चळवळीतील अनपेक्षित रागरंग पाहून अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी सक्षमपणे व दूरदृष्टीने न हाताळता तात्पुरते मलम लावण्याच्या प्रवृत्तीमुळे सध्याचे शेतीविषयक प्रश्न अतिशय किचकट होऊन बसले आहेत. त्यातून अनैतिक पद्धतीने झालेल्या राजकीय प्रचारातून विदर्भ – मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र – नाशिक आणि कोकण असे ‘क्लास’ मार्क्सवादी पद्धतीने तयार करण्याचे केविलवाणे प्रयत्न करण्यात आलेत. या सर्व गोंधळामध्ये सर्वात दुर्दैवी अवस्था झालीय ती छोट्या शेतकऱ्याची कारण त्याचे प्रतिनिधित्व करणारे राजकारणी तर केव्हाच सं��ले होते पण चळवळी व समाजकारण यामध्ये जो थोडासा सहानभूतीने विचार करणारा सुज्ञ टक्का उरलेला तोही शहरीकरण आणि मध्यमवर्गीय राजकारणात संपून गेलाय. अगदी खोलवर जाऊन पहिले तर ‘शेती’ या सेक्टरवर सगळ्याच सेक्टरनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शेतकऱ्याला एकटे पाडले आहे.\nकालच्या बंदला सर्वत्र संपूर्ण पाठींबा निश्चितच होता आणि ते महाराष्ट्राचा सुज्ञपणा अजूनही ‘व्हाटसप्प ‘ क्रांतीमध्ये हरवला नाही आहे या जिवंतपणाचे लक्षण म्हणून घ्यायला हरकत नाही. पण, यामुळे ‘शेती’ हा एक पारंपारीक व्यवसाय किंवा जीवनशैली म्हणून स्वीकारणारे वाढतील किंवा शेतीविषयक शहरी जगाचा दृष्टीकोन सुधारेल अशी तिळमात्र शक्यता नाही. शेतीचे प्रश्न हे नव्या विकासनीतीमध्ये ‘दुखनं’ म्हणूनच घेतले जाणार आहेत. याला कारण एकाच आहे – गेल्या काही वर्षात पद्धतशीरपणे शेतीमधील चळवळी मारण्याचे जागतिक प्रयत्न. खोलात जाऊन पहिले तर शेतीमधली चळवळ जवळपास सुप्त झालीय आणि शेतीला नेतृत्व राहिलेले नाही. हे नेतृत्व फक्त राजकारणात किंवा अर्थकारणात नव्हे तर इतर ज्ञान व धोरण क्षेत्रातसुद्धा शेतकऱ्याचा वाली नाही राहिला. हे का झाले असावे याविषयी मराठी मुलुखातल्या समस्त ‘अस्सल’ शेतकऱ्यांनी गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. कारण बदलत्या आर्थिक प्रवाहात सक्षम व अभ्यासू आणि मुळे जमिनीत रुतलेल्या, मातीशी इमान राखणाऱ्या ज्ञानाधारित नेतृत्वानेच काहीतरी प्रश्न मार्गी लागू शकतात. अर्थात, हे नेतृत्व केंद्रीय किंवा राजकीय असायला हवे असा अजिबात अर्थ नाही. राजकारणात न जाता प्रश्न सुटणे हे सुद्धा चांगल्या लोकशाहीचे लक्षण असू शकते. किंबहुना, शेतीचे नेतृत्व हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात तयार झाले पाहिजे म्हणजे शेतकरी नेत्यांना ‘म्यानेज’ करण्याचे सगळे कावे संपुष्टात येतील.\nअलीकडे संपाच्या निमित्ताने शेतीविषयक प्रश्नांची सर्वांगीण चर्चा होईल व मराठी जनतेला शेतीच्या प्रश्नांवर काहीतरी सविस्तर माहिती मिळेल, उद्बोधन होईल , अशी शक्यता होती पण शहरी मध्यमवर्गीय मिडियाने ती शक्यता अनावश्यक चर्चेला आणि व्यक्तींना प्राधान्य देवून मोडीत काढली. शेतकऱ्याच्या चळवळीत अनेक नवीन प्रकारची ‘नवीन कलमे’ घुसली आहेत आणि त्याच्यामुळे नवीन किडी तयार झाली आहे आणि त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे, ह��� कुणीही नाकारणार नाही. पण, मिडियाने स्वतःचे अज्ञान न दाखवता ‘अस्सल’ शेतकरी जनतेला समोर आणून खऱ्या प्रश्नांची उकल केली पाहिजे.\nहरितक्रांतीच्या लाटेवर स्वार होऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीची ‘फ्याकटरी करून’ फक्त ऊस किंवा कापूस अश्या सहज-सुलभ आणि ‘कष्टेविन’ धन देणाऱ्या शेतीत स्वतःचे ज्ञान खूप वाढवले आहे आणि त्यातून शेतीची पर्यावरणीय दुरावस्था केली आहे. यातूनच आत्मा हरवलेल्या शेतकऱ्यांची एक राजकीय जातकुळी तयार झाली आहे जी फक्त पैश्याच्या भाषेत शेतीचे प्रश्न मांडायला शिकली आहे. जागतिक पातळीवर जाऊन पाहिल्यास शेतीचे खरे आव्हान हे जागतिक तापमान बदल आणि त्याचा शेतीवर आणि पर्यायाने अन्नसाखळीवर होणारा बदल याचे असणार आहे. याविषयी शेतकऱ्यांनी गंभीर होऊन दूरदृष्टी ने उपाय योजना तयार करणे व सरकारला पाउले उचलण्यास भाग पाडणे आवश्यक आहे. शेतीचे राजकारण किंवा धर्मकारण किंवा विज्ञान न बनवता शेतीची शाश्वतता पारंपारीक चौकटीत सर्वांनी बसून तयार करणे आवश्यक आहे. आणि या सर्व कामाला शेतकऱ्याच्या खिशातला एकही पैसा जाऊ नये असेच धोरण तयार केले पाहिजे.\nसध्याच्या अर्थव्यवस्थेत शहरकेंद्रित विकासनीतीवर जोर असल्याने शेतीसारखे ग्रामीण क्षेत्र तथाकथित विकसित मध्यमवर्गाला दिसेल की नाही हे अगदी गावातलं शेंबड पोरग सुद्धा सांगू शकेल. त्यामुळे समस्त शेतकऱ्यांना स्वतः कंबर कसून समोर येणे आणि स्थानिक पातळीवर आपला ‘खुटा’ मजबूत करणे आवश्यक आहे. शेतीला सगळ्यात जास्त धोका आहे तो कष्ट न करता जमिनीतून पैसे कमावणाऱ्या हरीतक्रांतीच्या पुढच्या पिढीचा. कारण ही ‘पिढी’ मातीशी इमान राखणारी नाही तर फक्त आणि फक्त ‘पैश्याशी’ इमान राखणारी आहे. शेतकरी श्रीमंत होऊ नये असा याचा अर्थ अजिबात नाही. पण, पण शेती जर ‘नीच’ पातळीवर जाऊन फक्त पैश्यात पहिली तर जमीन विकून किंवा जमिनीवर काडीपेटीसारख्या इमारती बांधून ‘हिरीचं पाणी’ टाकीत चढवणारी पोकळ जनता तयार होईल, किंबहुना ती तयार झाली आहे. ती वाढू न देणे हे फक्त शेतकऱ्यांचा हातात आहे. मुळात मनाने आणि धनाने श्रीमंत असणाऱ्या तमाम मराठी शेतकऱ्यांना ”नक्की काय चाललंय’ हे कळत नाही असे नाही. भलेही शेतकरी नेत्यांनी मातीशी इमान सोडले असेल पण ‘अस्सल’ शेतकऱ्याने ते सोडले नाही म्हणूनच शेती जिवंत आहे नाहीतर मराठी जनता उपास��ार होऊन केव्हाच ‘वर’ गेली असती. खरी लढाई शेतकऱ्यांनी कोणत्याही नेतृत्वाशिवाय एकजुटीने शेतीचे प्रश्न सरकारला सोडवायला भाग पाडणे याची आहे. आणि हे काम फक्त ‘अस्सल’ मातीचे पूत करू शकतात. ‘भेसळ’ झालेल्या लोकांनी शेतकऱ्यांच्या चळवळीतून स्वतःहून बाहेर पडणे चांगले नायतर गनिमी कावा करणारा मराठी शेतकरी ‘तण’ काढून टाकायला मागे पुढे बघणार नाही यात शंका नाही. संपाच्या निमित्ताने महाराजांच्या महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी पहिल्यांदाच इतकी ‘कसदार’ वाटायला लागली आहे.\nमुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या, व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड\n← कडेगाव-पलूस लाइव न्यूज वर जाहिरात द्यायचीय\nकडेगावमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन →\nसमाजकारणाचं राजकारण नक्की काय साधणार आहे \nAugust 13, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 1\nतरुणाईची ‘गर्दी’ थेरपी (संपादकीय)\nAugust 12, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 0\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nआता खरा ‘कस’ लागणार…\nby कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min\nसंपर्क\tकडेगाव-पलूस लाइव न�…\nकडेगाव-पलूस लाइव न्यूज वर जाहिरात द्यायचीय\n'कडेगाव-पलूस लाइव न्यूज' हे आपल्या भागात वेगानं वाढणार बातम्यांचं व उपयुक्त माहितीचं दालन आहे. फक्त भागातच नव्हे तर पुणे मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/shiv-sena-mla-harshvardhan-jadhav-resigns-297319.html", "date_download": "2019-01-21T19:59:37Z", "digest": "sha1:ONSUWGVCDCIJT7O2OJ64EZLJLAKSZ43X", "length": 15295, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढाच!, शिवसेना आमदाराचा राजीनामा", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nमराठा आरक्षणाचा अध्यादेश काढाच, शिवसेना आमदाराचा राजीनामा\nऔरंगाबाद, 25 जुलै : राज्यभरात मराठा आंदोलनाचा वनवा पेटला आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही म्हणून शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. औरंगाबादमध्ये मराठा ठोक मोर्चाने आक्रमक स्वरूप घेतले आहे. कायगाव टोका इथं काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूनंतर मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत बंद पाळण्यात आला. कन्नडमध्ये शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षण साठी ठिय्या आंदोलन केलं होतं.\nVIDEO : मुख्यमंत्री बदलाची महाराष्ट्रात चर्चा शिवसेनेने केलं फडणवीसांना टार्गेट\nऔरंगाबादमध्ये मराठा ठोक मोर्चाने आक्रमक स्वरूप घेतले आहे. कायगाव टोका इथं काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूनंतर मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत बंद पाळण्यात आला. कन्नडमध्ये शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षण साठी ठिय्या आंदोलन केलं होतं. आंदोलनादरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी सरकारने मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी केली होती. जर सरकारने 24 तासात निर्णय घेतला नाहीतर आमदारकीचा राजीनामा देईन अशी घोषणाच जाधव केली होती. अखेर 24 तासात मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही त्यामुळे जाधव यांनी आपला राजीनामा आज विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.\nपहाटे तीनपर्यंत काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोण हटवणार - चंद्रकांत पाटील\nहर्षवर्धन जाधव हे याआधी मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. पण राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करत त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करून सेनेत दाखल झाले होते.\n,तीन दिवसांनंतर मुख्यमंत्री मराठा मोर्च्यावर बोलले\nदरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून मराठा पेटलेल्या मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलनावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीये. सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर, राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले. आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nशरद पवारांनी पत्र लिहिले नसते तर मी जिवंत वाचू शकलो नसतो - छगन भुजबळ\nराणेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण\nVIDEO : मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर काय म्हणाले उदयनराजे\nमायक्रोसॉफ्टने हात वर केला; दिला दुसरा फोन घेण्याचा सल्ला\nकर्नाटक : सिद्धगंगा मठाचे महंत शिवकुमार स्वामींचे 111 व्या वर्षी निधन\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/police-sending-notice-to-maratha-kranti-morchas-activists/", "date_download": "2019-01-21T21:08:28Z", "digest": "sha1:CJSAF4KYIMYRA3D2XXFTQ6L632QUWABC", "length": 8469, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाशिक बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावली नोटीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देश�� - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनाशिक बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावली नोटीस\nनाशिक : उद्याच्या नाशिक बंदच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना नाशिक पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कायदा सुव्यवस्था, शांततेचा भंग झाल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.\nदरम्यान,मराठा मोर्चा आयोजकांकडून उद्या मुंबई बंदचं आवाहन, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड बंद, उद्याच्या बंदमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, तोडफोड होणार नाही असं आयोजकांनी पोलिसांना आश्वासन दिलं आहे.\nमराठा तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलक आक्रमक, महाराष्ट्र बंदची हाक\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा…\nकाय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या\nमराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.\nमराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.\nराज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.\nआण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.\nमौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.\nअनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\nटीम महारष्ट्र देशा : साता-यातील खंडाळा गावातून अर्धनग्न अवस���थेत मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना…\nप्रजासत्ताक दिन चित्ररथ स्पर्धेत कृषी विभागास प्रथम पारितोषिक\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा…\nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rahul-gandhi-should-marry-dalit-girl-says-athavale/", "date_download": "2019-01-21T21:00:41Z", "digest": "sha1:TRK73PYOTHGHZDEITBZEHLNC4IHE4CTL", "length": 6222, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं- रामदास आठवले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं- रामदास आठवले\nराहुल गांधी आता पप्पू राहिलेले नाहीत-आठवले\nटीम महाराष्ट्र देशा – ‘राहुल गांधी दलितांच्या घरी जातात, जेवतात. त्यामुळे राहुल गांधी यांनी आता दलित समाजातील मुलीशी विवाह करून नवा पायंडा पाडावा असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे .’राहुल गांधी लग्न कधी करणार हा प्रश्न सध्या बऱ्याच चर्चेत आहे . याआधी बॉक्सर विजेंदर सिंगनेही राहुल गांधीन त्यांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी योग्य वधू मिळाल्यावर लग्न करेल असं राहुल गांधी यांनी सांगितलं होतं.राहुल गांधी यांचं कौतुक करायलाही रामदास आठवले विसरले नाहीत. ‘राहुल गांधी आता पप्पू राहिलेले नाहीत, ते चांगलं भाषण करतात’, असं आठवले म्हणाले.\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं होतं’\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nबहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात : कोळसे-पाटील\nपुणे : वादग्रस्त विधाने करून कायम चर्चेत राहणारे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे…\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय…\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tariq-anwar-criticize-ncp-and-sharad-pawar/", "date_download": "2019-01-21T20:18:51Z", "digest": "sha1:HIE5KIGMLCW6YVCYYHKQVVORJOTFPB4K", "length": 8114, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्रात भाजपाला राष्ट्रवादीनं देऊ केलेला बिनशर्त पाठिंबा ही पवारांनी केलेली मोठी चूक : अन्वर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहाराष्ट्रात भाजपाला राष्ट्रवादीनं देऊ केलेला बिनशर्त पाठिंबा ही पवारांनी केलेली मोठी चूक : अन्वर\nनवी दिल्ली- राफेल डीलमध्ये पवारांनी मोदींची बाजू घेतली आहे. राफेल प्रकरणावरून मोदींच्या हेतूविषयी जनतेला संशय नाही, असं बोलून पवार साहेबांनी जनतेच्या भावनांचा अनादर केल्याचं तारिक अन्वर म्हणाले आहेत. महाराष्ट्रात भाजपाला राष्ट्रवादीनं देऊ केलेला बिनशर्त पाठिंबा ही पवारांनी केलेली मोठी चूक असल्याच म्हणत अन्वर यांनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला आहे .एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तारिक अन्वर यांनी हे विधान केलं आहे.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा…\nनेमकं काय म्हणाले अन्वर \nराफेल डील संदर्भातील पवार साहेबांचं विधान अनेक तास मीडियामध्ये व्हायरल होत होतं. परंतु पवार साहेबांनी त्यावर कोणताही खुलासा केला नाही. विधान चुकीचं होतं मग पवारांनी स्पष्टीकरण द्यायला हवं होतं. सर्व विरोधी पक्ष राफेल डीलवर एकत्र आहेत. राफेल प्रकरणात मोदींचं समर्थन करणं चुकीचं आहे. शरद पवारांबद्दल मला आदर आहे. पक्ष सोडणं माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. महाराष्ट्रात भाजपाला राष्ट्रवादीनं देऊ केलेला बिनशर्त पाठिंबा ही शरद पवारांनी केलेली मोठी चूक होती.\nशरद पवारांच्या विधानानंतर 24 तास मी वाट पाहिली, परंतु पवार साहेबांनी कोणतंही स्पष्टीकरण न दिल्यानं मी राजीनामा दिला आहे. काँग्रेसची विचारधारा आम्ही कधीही सोडलेली नाही. राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसचाच एक भाग आहे. मी कुठल्याही परिस्थितीत राजीनामा मागे घेणार नाही\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nटीम महाराष्ट्र देशा : गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे…\n‘संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं…\n‘पाच कार्यकर्ते मागे नसतानाही जावडेकरांना मंत्रीपदाची बंपर लॉटरी…\nग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pune-delhi-ipl/", "date_download": "2019-01-21T20:06:53Z", "digest": "sha1:WH5QFBAF6CEJRJHPVEGMN66NLTFBQYSX", "length": 7142, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पुण्यात आयपीएलचा चाहतावर्ग कमी झालाय का ..??", "raw_content": "\nपुण्यात आयपीएलचा चाहतावर्ग कमी झालाय का ..\nपुण्यात आयपीएलचा चाहतावर्ग कमी झालाय का ..\nसध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या १०व्या पर्वा बद्दल अनेक लोकांमध्ये उत्सुकता होती. पण उत्सुकतेबरोबरच अनेक लोक आयपीएल मी बघतचं नाही असे म्हणणारे देखील आहेत. अनेकांच्या मत असे पडते की आयपीएलने क्रिकेट या मूळ खेळाला धक्का बसतो आहे. असे वेड्या सारखे फटके मारणे म्हण��े क्रिकेट का.. असा प्रश्न आयपीएल सुरु झाल्या पासून विचारला जात आहे. याला खरतर उत्तर आहे का नाही हे सांगणे अवघड आहे.\nउद्या पुण्याच्या मैदानावर होत असलेल्या सामन्याची आजघडीला केवळ १३,००० तिकीटे विकली गेली आहेत तर मैदानाची क्षमता ३६,००० इतकी आहे. दिल्ली सोबत होत असलेल्या या सामन्याला प्रेक्षकांनी का पाठ फिरवली हे पहायला हवे. शक्यता असू शकते की संघात कोहली, धोनी, गेल, डिव्हिलर्स सारखे नावाजलेले खेळाडू नाहीत असे असू शकेल. पण इतक्या कमी संख्येने प्रेक्षक जर मैदानात येणार असतील तर संघाचे मनोबळ कसे उंचावू शकेल.\nआयपीएलचा क्रेझ म्हणावा तसा राहिला नाही का . का लोकांना पुन्हा टेस्ट क्रिकेटचे वेध आणि प्रेम पुन्हा जागृत झाले आहे ..\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडर��ला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/music-memories-226651/", "date_download": "2019-01-21T20:22:36Z", "digest": "sha1:ZHF7S77EW577HQE56DTIJWNHCTHB6BUT", "length": 26536, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "साज और आवाज | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nमदनमोहन साहेबांच्या ‘हकीकत’ या चित्रपटाकरिता केलेल्या ‘कर चले हम फिदा जाने तन साथीयों..’ या गाण्यातला व्हायोलिन समूहाचा प्रयोग आणि याच चित्रपटाकरिता रफी साहेबांनी अद्भुत गायलेल्या\nमदनमोहन साहेबांच्या ‘हकीकत’ या चित्रपटाकरिता केलेल्या ‘कर चले हम फिदा जाने तन साथीयों..’ या गाण्यातला व्हायोलिन समूहाचा प्रयोग आणि याच चित्रपटाकरिता रफी साहेबांनी अद्भुत गायलेल्या ‘मै ये सोच कर उसके घर से चला था’ या गाण्यात (ज्येष्ठ संगीतकार आणि वाद्यवृंद संकल्पक) वादक प्यारेलालजींचं ऑल टाइम बेस्ट एकल व्हायोलिन वादन आणि त्यांच्या साथीला सहा व्हायोलिन वादकांची पियानोसह संवादीची पूरक साथ असा अत्यंत उच्च कोटीतला अनुभव दिलाय तो मदनमोहन साहेबांच्या चालीला अप्रतिम वाद्यमेळाच्या कोंदणात बसवणाऱ्या मास्टरजी सोनिकसाहेब या सर्वश्रेष्ठ वाद्यवृंद संकल्पकानंच (संपूर्णत: अंध असलेले मास्टरजी स्वत: उत्कृष्ट हार्मोनियम वादक होते, पण गाण्यातलं भावतत्त्व, सौंदर्यतत्त्व मांडताना त्यांनी अभिजाततेबरोबरच कल्पनेपलीकडील अद्भुत वाद्यवृंद रचनांनी चित्रपटगीतांना अर्थपूर्ण असे नवे आयाम दिले..) ओ. पी. नय्यर साहेबांनी ‘मेरे सनम’ या चित्रपटातल्या ‘हमने तो दिलको आपके कदमो में रख दिया’ या रफी साहेबांनी आशाबाईंच्या साथीत अप्रतिम गायलेल्या गाण्यात जेरी फर्नाडिस (ऑस्कर परेरा आणि अलेक्झांडर हेही त्यांच्याच आगे-मागे असलेले महान एकल व्हायोलिन वादक) या ज्येष्ठ व्हायोलिन वादकाकडून इतकं सुंदर वाजवून घेतलं की, या गाण्याच्या स्मृतीबरोबर पहिल्यांदा त्यातलं जेरीजीचं जीवघेणं वादनच आठवतं. संगीतखंडाबरोबरच गाण्याच्या पाश्र्वभागी त्यांनी वाजवलेल्या संवादी स्वरातली केवळ अप्रतिम (संपूर्णत: अंध असलेले मास्टरजी स्वत: उत्कृष्ट हार्मोनियम वादक होते, पण गाण्यातलं भावतत्त्व, सौंदर्यतत्त्व मांडताना त्यांनी अभिजाततेबरोबरच कल्पनेपलीकडील अद्भुत वाद्यवृंद रचनांनी चित्रपटगीतांना अर्थपूर्ण असे नवे आयाम दिले..) ओ. पी. नय्यर साहेबांनी ‘मेरे सनम’ या चित्रपटातल्या ‘हमने तो दिलको आपके कदमो में रख दिया’ या रफी साहेबांनी आशाबाईंच्या साथीत अप्रतिम गायलेल्या गाण्यात जेरी फर्नाडिस (ऑस्कर परेरा आणि अलेक्झांडर हेही त्यांच्याच आगे-मागे असलेले महान एकल व्हायोलिन वादक) या ज्येष्ठ व्हायोलिन वादकाकडून इतकं सुंदर वाजवून घेतलं की, या गाण्याच्या स्मृतीबरोबर पहिल्यांदा त्यातलं जेरीजीचं जीवघेणं वादनच आठवतं. संगीतखंडाबरोबरच गाण्याच्या पाश्र्वभागी त्यांनी वाजवलेल्या संवादी स्वरातली केवळ अप्रतिम ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातल्या ‘जाने कहाँ गये वो दिन’ या गाण्यातला टेरेन्सजींनी व्हायोलिनवर सद्गदित स्वरात वाजवलेला सा रेग रेसा ग—- रेसा रेप रे हा अतिशय गाजलेला पीस चित्रपटसृष्टीतल्या बहुतेक सर्व संगीतकारांचे वाद्यवृंद संयोजक सबेस्टीयन यांनी फार सुंदर काढला होता.. असाच सुंदर एकल व्हायोलिनचा प्रयोग ज्येष्ठ संगीतकार आणि वाद्यवृंद संकल्पक प्यारेलालजींनी ‘शोर’ या चित्रपटातल्या ‘एक प्यार का नगमा है’ या गाण्याच्या आरंभीच्या ‘पं ग पं ग पं म रे निं–’ या शुद्ध सुरातल्या हृदय हेलावणाऱ्या सुरावटीसह संपूर्ण गाण्यात केलाय.. संगीतकार उत्तमसिंग, वाद्यवृंद संयोजक अमर हळदीपूर व सुरेश लालवाणी हे संगीतसृष्टीतले निष्णात एकल व्हायोलिन वादक तर केवळ गायनाला साथ करणारे आदरणीय सप्रे, नार्वेकर, गजानन कर्नाड आणि संगीतकार प्रभाकर जोग हे सिनेसृष्टीतले बिनीचे साँग व्हायोलिनिस्ट.. यापैकी नार्वेकर साहेब आणि कर्नाड साहेब हे भारतीय शैलीचे संगीतखंड व्हायोलिनवर वाजविण्यात अतिशय पारंगत. त्यातही ‘सैंया झूठो का बडा सरदार निकला’ या संगीतकार वसंत देसाईच्या गाण्यामधला कोका किंवा किंगरी या लोकवाद्याचा रंग कर्नाडांनी आपल्या जादुई व्हायोलिनमधून जबरदस्त पेश केला. पाश्चिमात्य लोकसंगीतात प्रामुख्यानं लोकप्रिय असणारी मेंडोलीन, मेंडोला आणि स्पॅनिश गिटा��� ही आघातातून वाजणारी तंतुवाद्ये.. या सगळ्याचा अत्यंत यशस्वी प्रयोग केला तो सी. रामचंद्र या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या महान संगीतकारानं. मेंडोलीन या छोटेखानी पण उंच स्वरात वाजणाऱ्या वाद्यानं आमच्या हिंदी चित्रसंगीतात स्वत:चं असं स्थान निर्माण केलं आणि राज कपूरच्या ‘आवारा’ या बोलपटातल्या ‘घर आया मेरा परदेसी’ या स्वप्नगीतातली मेंडोलीनवर डेव्हिडजींनी वाजलेली स्वरावली गाण्याइतकीच लोकप्रिय झाली आणि मग अकॉर्डियनबरोबर मेंडोलीनसुद्धा गाण्यातला आवश्यक घटक होऊन बसले. परशुराम हळदीपूर हेही एक तसेच निष्णात मेंडोलीनवादक. स्नेहल भाटकरांनी संगीत दिलेल्या ‘छबेली’ या चित्रपटातल्या ‘लहेरों पे लहर’ या गाण्यातलं परशुरामजीचं मेंडोलीन कोण विसरू शकेल ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातल्या ‘जाने कहाँ गये वो दिन’ या गाण्यातला टेरेन्सजींनी व्हायोलिनवर सद्गदित स्वरात वाजवलेला सा रेग रेसा ग—- रेसा रेप रे हा अतिशय गाजलेला पीस चित्रपटसृष्टीतल्या बहुतेक सर्व संगीतकारांचे वाद्यवृंद संयोजक सबेस्टीयन यांनी फार सुंदर काढला होता.. असाच सुंदर एकल व्हायोलिनचा प्रयोग ज्येष्ठ संगीतकार आणि वाद्यवृंद संकल्पक प्यारेलालजींनी ‘शोर’ या चित्रपटातल्या ‘एक प्यार का नगमा है’ या गाण्याच्या आरंभीच्या ‘पं ग पं ग पं म रे निं–’ या शुद्ध सुरातल्या हृदय हेलावणाऱ्या सुरावटीसह संपूर्ण गाण्यात केलाय.. संगीतकार उत्तमसिंग, वाद्यवृंद संयोजक अमर हळदीपूर व सुरेश लालवाणी हे संगीतसृष्टीतले निष्णात एकल व्हायोलिन वादक तर केवळ गायनाला साथ करणारे आदरणीय सप्रे, नार्वेकर, गजानन कर्नाड आणि संगीतकार प्रभाकर जोग हे सिनेसृष्टीतले बिनीचे साँग व्हायोलिनिस्ट.. यापैकी नार्वेकर साहेब आणि कर्नाड साहेब हे भारतीय शैलीचे संगीतखंड व्हायोलिनवर वाजविण्यात अतिशय पारंगत. त्यातही ‘सैंया झूठो का बडा सरदार निकला’ या संगीतकार वसंत देसाईच्या गाण्यामधला कोका किंवा किंगरी या लोकवाद्याचा रंग कर्नाडांनी आपल्या जादुई व्हायोलिनमधून जबरदस्त पेश केला. पाश्चिमात्य लोकसंगीतात प्रामुख्यानं लोकप्रिय असणारी मेंडोलीन, मेंडोला आणि स्पॅनिश गिटार ही आघातातून वाजणारी तंतुवाद्ये.. या सगळ्याचा अत्यंत यशस्वी प्रयोग केला तो सी. रामचंद्र या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या महान संगीतकारानं. मेंडोलीन या ���ोटेखानी पण उंच स्वरात वाजणाऱ्या वाद्यानं आमच्या हिंदी चित्रसंगीतात स्वत:चं असं स्थान निर्माण केलं आणि राज कपूरच्या ‘आवारा’ या बोलपटातल्या ‘घर आया मेरा परदेसी’ या स्वप्नगीतातली मेंडोलीनवर डेव्हिडजींनी वाजलेली स्वरावली गाण्याइतकीच लोकप्रिय झाली आणि मग अकॉर्डियनबरोबर मेंडोलीनसुद्धा गाण्यातला आवश्यक घटक होऊन बसले. परशुराम हळदीपूर हेही एक तसेच निष्णात मेंडोलीनवादक. स्नेहल भाटकरांनी संगीत दिलेल्या ‘छबेली’ या चित्रपटातल्या ‘लहेरों पे लहर’ या गाण्यातलं परशुरामजीचं मेंडोलीन कोण विसरू शकेल परशुरामजी आणि डेव्हिड असे दोन मेंडोलीनवादक समोरासमोर बसून इतकं एकजीव वाजवत की, आपल्याला एकच वाद्य वाजतंय असं वाटत राही.. डेव्हिडच्या निधनानंतर परशुरामजींनी वाद्य खाली ठेवलं ते कायमचंच. ‘..त्याच्याशिवाय वाजवण्याची मी कल्पनाच करू शकत नाही,’ अशी त्यांची भावना होती. पुढे त्यांचा दुसरा मुलगा अरविंद हळदीपूर मेंडोलीन वाजवता वाजवता स्पॅनिश गिटार आणि पुढे इलेक्ट्रिक लीड आणि बेस गिटारसुद्धा वाजवू लागला. स्पॅनिश गिटार सुरुवातीला गाण्यातल्या तालवाद्यवृंदाबरोबर सुरेल आघातातून तालचक्रात सहभागी व्हायला लागली. मग सी. रामचंद्र आणि सचिनदा बर्मनांनी आपल्या गाण्यातून स्पॅनिश गिटारच्या एकल वादनाचा प्रयोग करायला सुरुवात केली. ‘नवरंग’ चित्रपटातल्या ‘तू छुपी है कहां’ या गाण्यातल्या ‘खुद तडपूंगी और तडपाते रहूंगी’ असं प्रतिभेनं कवीला बजावल्यानंतर तालवाद्ये आणि घंटानादांच्या कल्लोळाच्या उत्कर्ष बिंदूनंतर येणाऱ्या नीरवात ‘ये कौन चाँद चमका..’ या ओळीतून त्याला काहीसे सुचू लागते, हे सांगताना चितळकर अण्णांनी फक्त स्पॅनिश गिटारवर छेडलेल्या सुरेल आणि नाजूक तालावर त्या ओळी मन्ना डेसाहेबांच्या मृदू स्वरातून मांडताना जी काय नजाकत आणलीय त्याला तोड नाही. स्पॅनिशचा इतका अर्थपूर्ण तालप्रयोग पुढे राहुलदेव बर्मनजींनी अनेकदा केला. त्यातलं अप्रतिम उदाहरण म्हणजे ‘ज्वेल थीफ’ चित्रपटातलं ‘रात अकेली है’ (होय, चित्रपटाचं संगीत सचिनदाचं असलं तरी वाद्यवंृद संयोजन पंचमदांचं आहे.) धृपदातल्या प्रत्येक ओळीनंतर येणारा अवकाश स्पॅनिश गिटारच्या मृदू आणि कुजबुजत्या सुरेल आघातातून भरत जणू निकट असणाऱ्या प्रिय व्यक्तीच्या श्वासांची चाहूल देत राहतो आणि उत्तेजना वाढवत ‘जो भी चाहे कहिये..’ म्हणताना चरम सीमा गाठत पुन्हा मूळ कुजबुजत्या सुरेल आघातावर स्थिरावतो. हे फार अद्भुत आणि पूर्वी कधी न घडलेलं परशुरामजी आणि डेव्हिड असे दोन मेंडोलीनवादक समोरासमोर बसून इतकं एकजीव वाजवत की, आपल्याला एकच वाद्य वाजतंय असं वाटत राही.. डेव्हिडच्या निधनानंतर परशुरामजींनी वाद्य खाली ठेवलं ते कायमचंच. ‘..त्याच्याशिवाय वाजवण्याची मी कल्पनाच करू शकत नाही,’ अशी त्यांची भावना होती. पुढे त्यांचा दुसरा मुलगा अरविंद हळदीपूर मेंडोलीन वाजवता वाजवता स्पॅनिश गिटार आणि पुढे इलेक्ट्रिक लीड आणि बेस गिटारसुद्धा वाजवू लागला. स्पॅनिश गिटार सुरुवातीला गाण्यातल्या तालवाद्यवृंदाबरोबर सुरेल आघातातून तालचक्रात सहभागी व्हायला लागली. मग सी. रामचंद्र आणि सचिनदा बर्मनांनी आपल्या गाण्यातून स्पॅनिश गिटारच्या एकल वादनाचा प्रयोग करायला सुरुवात केली. ‘नवरंग’ चित्रपटातल्या ‘तू छुपी है कहां’ या गाण्यातल्या ‘खुद तडपूंगी और तडपाते रहूंगी’ असं प्रतिभेनं कवीला बजावल्यानंतर तालवाद्ये आणि घंटानादांच्या कल्लोळाच्या उत्कर्ष बिंदूनंतर येणाऱ्या नीरवात ‘ये कौन चाँद चमका..’ या ओळीतून त्याला काहीसे सुचू लागते, हे सांगताना चितळकर अण्णांनी फक्त स्पॅनिश गिटारवर छेडलेल्या सुरेल आणि नाजूक तालावर त्या ओळी मन्ना डेसाहेबांच्या मृदू स्वरातून मांडताना जी काय नजाकत आणलीय त्याला तोड नाही. स्पॅनिशचा इतका अर्थपूर्ण तालप्रयोग पुढे राहुलदेव बर्मनजींनी अनेकदा केला. त्यातलं अप्रतिम उदाहरण म्हणजे ‘ज्वेल थीफ’ चित्रपटातलं ‘रात अकेली है’ (होय, चित्रपटाचं संगीत सचिनदाचं असलं तरी वाद्यवंृद संयोजन पंचमदांचं आहे.) धृपदातल्या प्रत्येक ओळीनंतर येणारा अवकाश स्पॅनिश गिटारच्या मृदू आणि कुजबुजत्या सुरेल आघातातून भरत जणू निकट असणाऱ्या प्रिय व्यक्तीच्या श्वासांची चाहूल देत राहतो आणि उत्तेजना वाढवत ‘जो भी चाहे कहिये..’ म्हणताना चरम सीमा गाठत पुन्हा मूळ कुजबुजत्या सुरेल आघातावर स्थिरावतो. हे फार अद्भुत आणि पूर्वी कधी न घडलेलं याखेरीज पंचमदांनी स्पॅनिश गिटारचा अनेक वेळा एकलवादनाकरिता प्रयोग केला. ‘किनारा’ या चित्रपटातल्या ‘एकही ख्वाब कई बार देखा है मैने’ या भूपिंदरजींनी गायलेल्या अप्रतिम गाण्यात पंचमदांनी भूपिंदरजींच्याच स्पॅनिश गि���ार वादनाचा केलेला प्रतिभासंपन्न प्रयोग केवळ लाजवाब याखेरीज पंचमदांनी स्पॅनिश गिटारचा अनेक वेळा एकलवादनाकरिता प्रयोग केला. ‘किनारा’ या चित्रपटातल्या ‘एकही ख्वाब कई बार देखा है मैने’ या भूपिंदरजींनी गायलेल्या अप्रतिम गाण्यात पंचमदांनी भूपिंदरजींच्याच स्पॅनिश गिटार वादनाचा केलेला प्रतिभासंपन्न प्रयोग केवळ लाजवाब लयीशी क्रीडा करत (सरोद सोलोसारखं) वाजलेलं स्पॅनिश गिटार यापूर्वी कधी असं वाजलं नव्हतं. आणि गुलजार साहेबांच्या मुक्त छंदातल्या कवितेला तालाच्या चौकटीत न जखडता पण समांतर लयीत मोठय़ा चैनीत मांडणारे पंचमदा म्हणूनच- तो राजहंस एक\nया स्पॅनिश गिटारला सहाऐवजी १२ तारा वापरून बनवलेल्या सुधारित ट्वेल्व्ह स्ट्रिंग गिटारनं ध्वनीचं अधिक नाजूक आणि विस्तृत परिमाण दिलं. ज्याचा प्रयोग १९७३ पासून ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ (‘यादों की बारात’- संगीतकार राहुलदेव बर्मन) ‘तुम जो मिल गये हो’ (‘हसते जख्म’ – संगीतकार मदनमोहन) ‘मेरा जीवन कोरा कागज’ (‘कोरा कागज’- संगीतकार कल्याणजी आनंदजी) होत राहिला..\nहवायन गिटार ही आपल्याकडे आधी आली, ती वाजवणारे निष्णात वादक एस. हजारासिंग, चरणजीतसिंग आणि सुनील गांगुली हे बिनीचे वादक होते आणि मग बहुतेक सर्व संगीतकार तिचा वापर करू लागले. स्पॅनिश गिटारच्या फ्रेट बोर्डवर एका हातातल्या बोटांवर चढवलेल्या नख्यांच्या मदतीने गिटारच्या तारा छेडताना दुसऱ्या हातातल्या रॉडच्या साहाय्यानं फ्रेटस्वरल्या वेगवेगळ्या स्थानांवर स्थिरावून घासत स्वर वाजवताना मिंडयुक्त स्वरावली सारंगीसारखा प्रवाही परिणाम देई. ‘तेरा तीर ओ बे पीर’ (‘शरारत’ – शंकर-जयकिशन), ‘मौसम हे आशिकाना’ (‘पाकिजा’- गुलाम मोहम्मद), ‘तुमको पिया दिल दिया’ (जी. एस. कोहली- शिकारी) इत्यादी.\nइलेक्ट्रिक गिटार (वादक- रमेश अय्यर, सुनील गांगुली, भूपिंदर) च्या आगमनाबरोबर बेस गिटारही (वादक- चरणजीतसिंग, गगन चव्हाण, टोनी वाझ) आली आणि डबल बासचं ऱ्हिदम सेक्शनमधलं अस्तित्व जवळजवळ संपलंच. इलेक्ट्रिक गिटार प्रवेशलं मात्र, प्रथम शंकर जयकिशन तर पाठोपाठ आर. डी. बर्मन यांनी मग इलेक्ट्रिक गिटारचा त्यांच्या गाण्यात भरपूर वापर करायला सुरुवात केली. ‘तिसरी मंझील’ पासून पंचमदांनी ब्रास (म्हणजे पितळ धातूपासून बनवलेली फुन्कवाद्ये) सेक्शन आणि इलेक्ट्रिक गिटारसह की-बो��्डचा क्रांतिकारी प्रयोग करत झिंग आणणारे उसळत्या रक्ताचं संगीत निर्माण करून अवघ्या तरुणाईला वेड लावलं आणि ‘हरे राम हरे कृष्ण’ या चित्रपटातल्या ‘दम मारो दम’ या गाण्यानं कळस चढवला. त्यातला त्यांनी केलेला बेस गिटार, इलेक्ट्रिक गिटार आणि की-बोर्डचा अद्भुत प्रयोग हा मादक द्रव्याच्या नशा सांगीतिक परिभाषेतून रसिकांच्या प्रत्ययास आणताना नव्या इलेक्ट्रॉनिक युगाची मुहूर्तमेढच ठरला..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसृजनशीलतेअभावी सध्याचे संगीत यांत्रिक\nArijit Singh Birthday Special : रिअॅलिटी शोमधील पराभवानंतरही बनला नंबर वन गायक\n#WorldMusicDay : गाना आये या ना आये गाना चाहिए..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/will-india-win-the-test-series-tomorrow-and-claim-the-title/", "date_download": "2019-01-21T20:51:09Z", "digest": "sha1:AZO4TETBNWTHUH5KV2ZIWK4UCPCNQZGZ", "length": 10616, "nlines": 75, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारत मालिकेवर वर्चस्व राखणार का ?", "raw_content": "\nभारत मालिकेवर वर्चस्व राखणार का \nभारत मालिकेवर वर्चस्व राखणार का \nभारत उद्या बुधवारी श्रीलंकेविरुद्ध या मालीकेतला दुसरा कसोटी सामना कोलंबोच्या मैदानावर खेळणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारताने या मालिकेत बढत मिळवली आहे, आता उद्याचा सामना जिंकून भारत मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.\nश्रीलंकेचा संघ हा भारताच्या संघापुढे खूपच नवखा दिसत आहे. सामने बघताना असे वाटत आहे की एका कुस्तीच्या सामन्यात दोन वेगळ्या वजनी गटातील कुस्तीपटू खेळत आहेत. त्यात श्रीलंकेला संकटांनी चारही बाजूनी घेरले आहे असे दिसून येत आहे. श्रीलंकेचा कसोटी कर्णधार दिनेश चंडिमल पहिल्या सामन्याला निमोनियामुळे मुकला तर आता त्याचा जो स्टॅन्ड इन कर्णधार आहे म्हणजे रंगणा हेराथही आता आजारी आहे आणि तो सामना खेळणार का नाही या वर शंका आहे.\nदुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर भारताकडे सलामीला कोण येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. के एल राहुल जो की पहिला सामना खांद्यच्या दुखापतीमुळे मुकला तो संघात परत आला आहे आणि आता मागील सामन्यात चांगला खेळ करण्याऱ्या अभिनव मुकुंदला संघात संधी मिळणार का राहुल संघात कम बॅक करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.\nमागील ५ सामन्यातील कामगिरी:\nहार, विजय, हार, विजय, हार.\nविजय, विजय, अनिर्णित, विजय, हार.\nदुखापत होऊन बाहेर जाण्याच्या आधीच्या ७ डावात त्याने ६ अर्धशतके केली आहेत. त्यात बंगलोर मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध ९० धावांची खेळी ही आहे. राहुलने त्याची क्षमता वेळोवेळी दाखवली आहे त्यामुळेच त्याला डायरेक्ट ११ मध्ये एन्ट्री मिळू शकते.\nश्रीलंकेचा कर्णधार जो की आजारातून बाहेर येत आहे, तो पहिल्या सामान्यपासूनच चांगली खेळी करेल अशी श्रीलंकेला अपेक्षा असेल. मागील सामन्यात भारताने श्रीलंकेच्या फलंदाजीचा मधल्या फळीचा धुव्वा उडवला होता. आता चंडिमल आल्या नंतर श्रीलंकेच्या फलंदाजीला समतोल मिळेल असे वाटते आहे.\nश्रीलंका : उपुल थरंगा, दमुथा करूरतने, कुशल मेंडिस, दिनेश चांदीमल (कर्णधार), अँजेलो मॅथ्युज, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), धनंजय डिसिल्वा, दिलरुवंन परेरा, मलिंदा पुष्पाकुमार, रंगना हेराथ, नुवान प्रदीप.\nभारत: के एल राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रविचंद्र अश्विन, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी.\nखेळपट्टीवर वाळलेले गवत आहे, पण ही खेळपट्टी गॉलच्या खेळपट्टी पेक्षा सपाट ज्यामुळे फलंदाजीसाठी मदत होऊ शकते. साधारणत: या मैदानावर चेंडू तिसऱ्या दिसवसापासून वळण्यास सुरुवात होईल. थोडाफार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.\nसहाव्या ���मनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1432", "date_download": "2019-01-21T21:19:42Z", "digest": "sha1:JWIU7AGQOLERABXNUXJQNJZ6H32NZV3G", "length": 6389, "nlines": 96, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "राहता गाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकोपरगावच्या दक्षिणेस बारा मैलांवर नगर - मनमाड रस्त्यावर राहाता हे गाव असून 1872 व 1881 सालची लोकसंख्या अनुक्रमे 2209 व 2389 इतकी होती. कोपरगाव उपविभागातील प्रमुख बाजारपेठ तेथे असून प्रवाशांसाठी बंगला बांधलेला आहे. राहता ही कोपरगाव उपविभागातील धान्याची मुख्य बाजारपेठ आहे. तेथे श्रीमंत- धनवान व्यापारी अ���ेक राहतात. दौंड-मनमाड ही रेल्वे सुरू झाल्यानंतर मालाची निर्यात करणार्‍या पेनिनसुला रेल्वे मार्ग लासलगांव येथून वळवून चितळी व पूणतांबा पर्यंत जोडला गेला. आठवडा बाजार गुरूवारी भरतो. राहता येथे 1 जानेवारी 1851 पर्यंत कनिष्ठ न्यायाधीशांचे कोर्ट होते. शासकीय शाळा या जुन्या कोर्टाच्या इमारतीत भरते.\n'असे होते कोपरगाव' या पुस्तकातून (पान क्रमांक 97)\nमहाराष्ट्र काँग्रेस विरुध्द महाराष्ट्र \nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nकास ध्येयासक्त, प्रेरक शिक्षकवर्गाची\nहरियाली - निसर्ग फुलवण्यासाठी\nगोव्यातील नाताळ : ख्रिस्तजन्माचा उत्सव\nयादव सम्राटांची राजधानी – सिन्नर (श्रीनगर)\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, सिन्‍नर शहर, गावगाथा\nसंदर्भ: गावगाथा, सुधागड तालुका, गणपती\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, गावगाथा, बेबीचे वडगाव\nबारीपाडा - जागतिक पुरस्काराचे धनी\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nसंदर्भ: साक्री तालुका, गावगाथा\nसंदर्भ: सोलापूर तालुका, शिंगडगाव, गावगाथा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-court-recruitment-113867", "date_download": "2019-01-21T20:19:11Z", "digest": "sha1:JGXNCMXCQE2L2WTUCH3QHEMBBHXJTT4Z", "length": 12317, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra court recruitment न्यायालयातील भरतीचा मार्ग मोकळा | eSakal", "raw_content": "\nन्यायालयातील भरतीचा मार्ग मोकळा\nशुक्रवार, 4 मे 2018\nमुंबई - राज्यभरातील जिल्हा न्यायालयांमधील कर्मचारी भरती प्रक्रियेवरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने आज हटवली. मात्र, दिव्यांगांच्या कोट्यातील जागा रिक्त ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयांतील कनिष्ठ पदांच्या भरतीची प्रक्रिया न्याय प्रशासनाने ऑनलाइन पद्धतीने सुरू केली आहे; मात्र या प्रक्रियेत दिव्यांगांच्या कोट्यातील भरतीसंबंधित नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप करणारी जनहित याचिका दोन सामाजिक संस्थांनी दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. नरेश पाटील आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.\nमुंबई - राज्यभरातील जिल्हा न्यायालयांमधील कर्मचारी भरती प्रक्रियेवरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने आज हटवली. मात्र, दिव्यांगांच्या कोट्यातील जागा रिक्त ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयांतील कनिष्ठ पदांच्या भरतीची प्रक्रिया न्याय प्रशासनाने ऑनलाइन पद्धतीने सुरू केली आहे; मात्र या प्रक्रियेत दिव्यांगांच्या कोट्यातील भरतीसंबंधित नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप करणारी जनहित याचिका दोन सामाजिक संस्थांनी दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. नरेश पाटील आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात दिव्यांग कोट्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. स्टेनो, कारकून आणि शिपाई-हमाल पदांसाठी ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.\nजिल्हा न्यायालयास जागेसाठी पाठपुरावा सुरू : न्यायमूर्ती गंगापूरवाला\nजळगाव ः जिल्हा न्यायालयासाठी जागा अपूर्ण पडते, यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. जागा देणे माझ्या अधिकारात नाही, मात्र याबाबत शासनाला विनंती करेल,...\nअंजली पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास सुवर्णपदक\nपाली - शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अंजली सुधीर पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास प्रथम पारितोषिकसह सुवर्णपदक मिळाले आहे. गौंडवना...\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nमुंबई - थंडी कमी झालेली असतानाच मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद शनिवारी झाली. चार वर्षांतील जानेवारी...\nमुंबई - मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू झालेली राजधानी एक्‍स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत पाच तास लवकर दिल्लीत दाखल होणार आहे. या गाडीला ‘पुश-पुल’...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्���्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/mahesh-mhatre-writes-blog-on-rahul-gandhi-as-becoming-congress-president-274768.html", "date_download": "2019-01-21T20:34:33Z", "digest": "sha1:HYHKAOL3GVZUH633JP32H7TQZR3V2GP4", "length": 35110, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेसचे अध्यक्ष बनून राहुल गांधी पक्षाला संजीवनी देणार का?", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nकाँग्रेसचे अध्यक्ष बनून राहुल गांधी पक्षाला संजीवनी देणार का\nकाँग्रेसचे अध्यक्ष बनून राहुल गांधी पक्षाला संजीवनी देणार का न्यूज18 लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांचा विचारप्रवृत्त करणारा परखड लेख...\nमहेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, न्यूज18 लोकमत\nराजकारणात कधी कोणत्या प्याद्याची सरशी होईल हे जसे चाल चालणाऱ्याच्या बुद्धिकौशल्यावर आधारित असतं तद्वत, ते समोरच्या खेळाडूच्या चुकांवर देखील अवलंबून असतं. २०१४च्या निवडणुकीत जर काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या उगवत्या नेतृत्वाला गांभीर्याने घेतले असते, त्यांच्या प्रत्येक कृतीचा अंदाज घेतला असता तर, ज्या अफाट बहुमताची अपेक्षा भाजप नेतृत्वही करीत नव्हते ते त्यांना मिळाले नसते. सत्तेचा अहंकार असणारे मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंग यांनी ज्याप्रकारे मोदी यांना 'चहावाला' म्हणून हिणवले, त्याचा सर्वसामान्य भारतीयांना नक्कीच राग आला असणार. काँग्रेसच्या अल्पसंख्याकांच्या अनुनयाला कंटाळलेल्या जनतेला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदींना 'मौत का सौदागर' म्हणून संबोधणे निश्चितच खटकले असणार. त्यामुळे जेव्हा मोदींसमोर काँग्रेसने राहुल गांधी यांना उभे केले, तेव्हा एक स्वकष्टाने पुढे आलेला लोकनेता विरुद्ध घराणेशाहीच्या बळावर मोठ्यामोठ्या बाता मारणारा राजपुत्र अशी विषम लढाई सुरू झाली होती. भारतीय समाज हा नेहमीच उपेक्षित, त्यागी आणि परखड बोलणाऱ्या लोकांचा आदर करतो. सोनियाजींच्या अनुभवातून काँग्रेसने त्याची प्रचिती घेतली होती. आपल्या पतीच्या निधनानंतर एक विदेशी महिला, भारतीय पोशाख परिधान करून, भारतीय भाष��त ज्यावेळी लोकांशी संवाद साधायची त्यावेळी काँग्रेससाठी एक सहानुभूतीची लाट उसळायची. त्यांच्या बोलण्याची, घराण्याची, पोशाखाची टिंगल करणाऱ्या राजकारण्यांना भारतीय जनतेने कधीच मताधिक्य दिलेले नव्हते. तो भारतीय मतदारांचा पिंडच नाही.\nहा सारा ताजा इतिहास जाणणाऱ्या काँग्रेसच्या जाणकारांकडून एकापाठोपाठ चुका होत गेल्या, अर्थात त्याचा लाभ घेण्यासाठी टपलेल्या मोदींनी एकही संधी सोडली नाही. ते प्रत्येक सभेत लाखोंच्या संख्येने येणाऱ्या लोकांना विचारू लागले, या देशात पंतप्रधान होण्याचा मक्ता काय नेहरू-गांधी घराण्याचा आहे का एक चहावाल्याचा मुलगा पंतप्रधानपदापर्यंत जाऊ शकत नाही का एक चहावाल्याचा मुलगा पंतप्रधानपदापर्यंत जाऊ शकत नाही का आणि अगणित मुखांनी भारतीय लोक मोदींच्या प्रश्नांना होकारात्मक उत्तरे देऊ लागले होते. अहंकाराने धुंद झालेल्या काँग्रेस नेतृत्वाला कोट्यवधी भारतीयांचा तो हुंकार ऐकूच गेला नाही. गंमत म्हणजे, मोदींना लाभलेल्या जनतेच्या अफाट प्रतिसादामुळे राजकारणात स्थिरावू पाहणाऱ्या राहुल गांधी यांचा पत्ता कापला गेला. परिणामी पराभवाने कोसळून पडलेल्या काँग्रेसला उसळून उठण्यासाठी दोन-तीन वर्षे लागली. आज सत्तेत रमलेल्या भाजपने या वस्तुस्थितीकडे कानाडोळा करू नये. राजकारणात असो किंवा व्यक्तिगत जीवनात घटनांचे वर्तुळ कधी ना कधी पूर्ण होतच असतं. ज्या गुजरातेत आज निवडणुकीचे पडघम घुमतायत, तेथेच, २००२ ला भाजपने आक्रमक हिंदुत्वाची मुहूर्तमेढ रोवून काँग्रेसच्या जातीय समीकरणांची पारंपरिक चौकट मोठ्या ताकदीने उचकटून काढून फेकली होती.\nअल्पसंख्याक समुदायाला सांभाळत राहिलात तर बहुसंख्य हिंदू सारे संस्कार विसरून रक्तसाक्षी होतात आणि राजकारण बदलते हे गुजरातेत दिसले आणि गावखेड्यातील आडदांड भारतीयांना आवडले म्हणून देशभर पसरले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि सगळ्याच 'काऊ बेल्ट'मध्ये या आक्रमक हिंदुत्वाने काँग्रेसच्या जातीय गणितांची पाटी फक्त पुसलीच नाही तर फोडून टाकली आहे. कधी गोरक्षणांच्या नावाने, तर कधी धर्मरक्षणाचा पुकारा करत हे आक्रमक हिंदुत्व आजही देशभर आपले अस्तित्व दाखवताना दिसतंय. उत्तर भारतातील छोट्या गावाचा अखलाक असो नाहीतर 'पद्मावतीची भूमिका बजावणारी दीपिका, आक्रमक हि���दुत्वाची नजर जिथे पडते तिथे राडा होणारच. फरक फक्त एवढाच की आता सत्ता असल्याने, त्याला सरकारमान्य अधिष्ठान लाभलंय. तर या साऱ्या बदलाच्या वर्तुळाची ज्या गुजराथेत सुरुवात झाली, तेथेच नव्या राजकीय मन्वंतराची नांदी अवघ्या तीन-चार वर्षांतच घुमताना दिसतेय. पाटीदार, दलित, ओबीसी असे गुजरातच्या लोकसंख्येपैकी जवळपास ६०-७० टक्के लोक २२ वर्षांपासून सत्ताधारी असणाऱ्या भाजप सरकारविरोधात दंड थोपटताना दिसणे हा मोदी सरकारसाठी फार मोठा धक्का आहे. म्हणूनच असेल कदाचित स्वतः पंतप्रधान मोदी संसदेचे हिवाळी अधिवेशन गुंडाळून गुजरातेत ५० सभा घेणार आहेत. लोकांचा असंतोष शमवण्यासाठी प्रत्यक्ष मोदींना मैदानात उतरावे लागणे, याचा अर्थ मोदी-शहा हे या निवडणुकांकडे खूप गांभीर्याने पाहत आहेत. 'एक बूथ - 3० यूथ' अशी तरुणाईला सोबत घेणारी रणनीती आखून भाजप या लढाईत उतरलाय, त्याला किती यश लाभेल हे येणारा काळच सांगेल. पण राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू झालेला हा 'प्रयोग' जर गुजरातमध्ये थोडा तरी यशस्वी झाला तर, देशातील राजकारणाला वेगळे वळण लागू शकते. पण त्यासाठी राहुलबाबांनी आपल्या कामातील सातत्य कायम ठेवले पाहिजे. त्यांनी चांगल्या लोकांचा संपर्क वाढवला आणि चुकीच्या लोकांचा संसर्ग टाळला, तर त्यांच्या घोडदौडीला कोणीच लगाम घालू शकणार नाही.\nसमाज काळानुरूप बदलत असतो. तद्वत नेतृत्वही बदलत जाते. कधी समाजाच्या मुशीतून नेतृत्वाला आकार मिळतो तर कधी दूरदृष्टी असलेल्या कर्तबगार नेत्याच्या कर्तृत्वाने समाजाची जडणघडण होताना दिसते. आजच्या घडीला तरुणाई ज्या पद्धतीने बदलत आहे ते पाहता, एकंदर समाजाचा विचार करणारी तरुणांची फौज देश घडवण्यासाठी उभी राहणे आवश्यक आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी सर्वप्रथम स्वामी विवेकानंदांनी भारतभूमीच्या सर्वंकष विकासासाठी तरुण पिढीला आवाहन केले होते. त्यांच्या हाकेला 'ओ' देऊन शेकडो उच्चशिक्षित तरुणांनी लौकिक सुखाकडे पाठ फिरवली. साधुत्व स्वीकारून, देश हाच देव आहे, दरिद्रीनारायणाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, असे मानून देशाच्या कानाकोपऱ्यात सेवाकेंद्रे उघडली. त्याच काळात महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या पूज्य ठक्कर बाप्पा, गिजुभाई बधेका, ताराबाई मोडक, अनुताई वाघ आदी निष्ठावंत समाजसेवकांनी आदिवासींच्या उद्धाराचे काम हाती घेतले. अगदी आरंभापासून महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांचा देशातील सामाजिक बदलांवर खूप चांगला परिणाम होत होता. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी प्रस्थापित अभिजनवर्गाचा विरोध पत्करून सुरू केलेल्या सामाजिक कामामुळे महाराष्ट्राला विचारी बनवले. 'सुधारक'कर्ते आगरकर यांनी महाराष्ट्रातला विवेकाचे अधिष्ठान दिले. शाहू महाराजांनी लोककल्याणाचा आदर्श प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणातून संघटन आणि संघर्षाचा नवा 'पॅटर्न' यशस्वी करून दाखवला. या लोकोत्तर समाजसुधारकांनी अज्ञान-अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुंतलेल्या गोरगरीबांना मुक्तीचा मार्ग दाखवला.\nआजही भारताला अशा समाजसुधारकांची गरज आहे; कारण अंधश्रद्धेने गाव-खेड्यातील लोकांपासून नवश्रीमंत मडळींपर्यंत सगळ्यांनाच ग्रासले आहे. बुवा, बाबा आणि माताजींच्या भंपक विचारांनी टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून थेट घरातच शिरकाव केला आहे. त्यामुळे तरुणाई सिद्धिविनायकाच्या रांगांमध्ये आणि शिर्डीच्या पदयात्रांमध्ये रमलेली दिसते किंवा व्यसनांच्या विळख्यात अडकलेली दिसते. या युवाशक्तीला बेरोजगारीच्या जाचाने गुन्हेगारीच्या आश्रयार्थ जावे लागते तर फसव्या तत्त्वज्ञानांच्या भूलथापा त्यांना नक्षलवाद किंवा दहशतवादाच्या मार्गावर कसे नेतात, हेही पाहायला मिळते. हे सारे थांबवण्यासाठी देशात बुद्धिवादी आणि विवेकी विचारसरणी विकसित झाली पाहिजे. ते काम फक्त सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या काँग्रेसच्याच माध्यमातून होऊ शकते, असे मानणारा मोठा वर्ग आपल्याकडे आहे. परंतु २०१४च्या लोकसभा निवडणुकांनंतर ज्या पद्धतीने मोदीलाटेने देशातील राजकीय वातावरण बदलून टाकले, त्यामुळे जुन्या काँग्रेसजनांचा आत्मविश्वास पार ढासळून गेला होता. प्रचंड मताधिक्यानं दिल्लीत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने गेल्या साडेतीन-चार वर्षांत जे निर्णय घेतले त्याने भारतीय अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण अक्षरश: घुसळून निघालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी फक्त राहुल गांधी हेच समर्थ आहेत.\nनुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीत राहुल गांधी यांचे नेतृत्व पणाला लागले होते. त्या निवडणुकीत 'टीम राहुल' प्रथमच सक्रियपणे लोकांसमोर आली होती; परं���ु देशातील सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशने 'टीम राहुल'ला पराभवाचा धक्का दिला. उत्तर प्रदेशातील पराभवाच्या या दुसऱ्या धड्यातून राहुल गांधी यांना देशातील धार्मिक आणि जातीय राजकारणाच्या गणिताची कल्पना आली असावी. कदाचित त्या अनुभवातूनच गुजरातमधील निवडणुकीत युवा वर्गाचा प्रतिभाशाली जोश आणि जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांचे अनुभव, याचे परिणामकारक रसायन तयार करण्याचा धडाका त्यांनी लावलेला दिसतोय. पाटीदार आंदोलनाचा शिल्पकार हार्दिक पटेल, मागासवर्गीयांचा नेता जिग्नेश मेवानी आणि ओबीसी नेता अल्पेश ठाकोर या त्रिमूर्तीला एकत्र आणण्यासाठी राहुल गांधी यांनी जी मेहनत घेतली, त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला निश्चितच झळाळी प्राप्त झालेली दिसते. २०१४च्या निवडणुकीतील 'पप्पू' म्हणून हिणवलं गेलेले राहुल गांधी गेल्या दोन महिन्यांपासून ज्या तडफेने गुजरातच्या निवडणुकीत उतरले आहेत त्याचा काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर निश्चितच फायदा होईल. त्यांच्या युवा नेतृत्वाचा जोश अवघ्या पक्षसंघटनेत ऊर्जा निर्माण करू शकेल. त्या जोरावर काँग्रेस गमावलेली पत आणि हरवलेला विश्वास पुन्हा प्राप्त करेल...\nतसे पाहिले तर २०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या कामांना जर चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत नेले असते तर भ्रष्टाचाराविरोधात लोकक्षोभाचा भडका उडालाच नसता. पण आधुनिक पद्धतीने प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी 'तयार' असणाऱ्या मोदी-शहांच्या आक्रमक रणनीतीने काँग्रेसचा सदाचारी चेहरा भ्रष्टाचारी आहे, हे लोकांच्या मनावर ठसवले. सोशल मीडिया, जाहिराती आणि आधुनिक माध्यम तज्ज्ञांना हाताशी धरून भाजपने प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. विशेष म्हणजे, १९९१ नंतर जन्माला आलेल्या तरुणाईला भारतीय राजकारणातील आणि आर्थिक विकासातील काँग्रेसचे योगदान फारसे ठाऊक नव्हते. त्यांना सोशल मीडियामधील भडक आणि भडकाऊ पोस्टमधून काँग्रेसविरोधी करण्यात ही प्रचारयंत्रणा यशस्वी ठरली. मग निवडणुकीतील पराभव सोपा बनत गेला. प्रत्यक्षात बघायला गेल्यास दहा वर्षांच्या सत्ताकाळात माहितीचा अधिकार देणारा 'आरटीआय'चा कायदाच नव्हे तर काँग्रेसने देशातील शेतकऱ्यांची 70 कोटी रुपयांची कर्ज माफ केली होती. जागतिक दडपण न जुमानता'मनरेगा'सारखी कोट्यवधी लोकांना जगायचे बळ देणारी योजना अमलात आणली होती. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि अन्नसुरक्षा विधेयक याद्वारे प्राथमिक सुविधांना अग्रक्रम दिला होता. पायाभूत सुविधांसाठी खास प्रयत्न केले होते. मुख्य म्हणजे जगात आर्थिक मंदीचे चढ-उतार सुरू असताना मनमोहन सिंग सरकारने देशाचे सुकाणू अत्यंत कुशलतेने सांभाळले होते. पण यूपीए-२ च्या काळात माजलेला आणि गाजलेला 'भ्रष्टाचार' काँग्रेसची बरबादी करणारा ठरला होता. भाजपने हा ताजा इतिहास विसरू नये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #gujratagendaBJPcongress partygujrat election 2017Mahesh mhatremodi shaharahul gandhi as presidentकाँग्रेसची धुरा राहुलकडेगुजरात निवडणूक 2017ब्लॉग स्पेसमहेश म्हात्रेमोदी-शहाराहुल गांधीविशेष संपादकीयसोनिया गांधी\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nLIVE VIDEO : कारवारमध्ये समुद्रात बोट बुडाली, 8 जणांचा मृत्यू\nकरिना कपूरला करायचं होतं राहुल गांधींना डेट, VIDEO व्हायरल\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/ordnance-factory-recruitment/", "date_download": "2019-01-21T20:33:22Z", "digest": "sha1:X4XP3SXYQTWI2EU3YSXVKH5DWLXDP3XD", "length": 13034, "nlines": 154, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Indian Ordnance Factory Recruitment 2017-3880 Posts", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Ordnance Factory) आयुध निर्माणी कारखान्यात 3880 जागांसाठी भरती\nऔद्योगिक कर्मचारी (अर्ध-कुशल) आणि कामगार गट ‘क’\nअर्ध-कुशल : संबंधित विषयात ITI (NAC/NCVT)\nकामगार: 10 वी उत्तीर्ण\nवयाची अट: 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2017\nPrevious (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘स्टेनोग्राफर परीक्षा 2018 ‘\nNext कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(MMSVS) दि मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँक लि. मध्ये विविध पदांची भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकांतर्गत 187 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/harshad-kasalkar/", "date_download": "2019-01-21T20:25:08Z", "digest": "sha1:UNBH3ZLREVBZJ4YXMC4IHJAMDMQNH7L7", "length": 16357, "nlines": 290, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हर्षद कशाळकर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nमच्छीमारांचा डिझेल परतावा रखडला\nनिधी वितरणात काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाकडून सांगितले जात आहे.\nआंबेनळी घाटात अपघातांची मालिका\nआंबेनळी घाटात गेल्या वर्षभरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये ३२ जणांना आपले जीव गमावले.\nरायगड काँग्रेस फुटीच्या उंबरठय़ावर\nलोकसभा निवडणुकीच्या पूर्वी रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे.\n‘आमदार आदर्श ग्राम योजने’चे रायगडमध्ये तीनतेरा\nराज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.\nअलिबाग रेल्व��ला राजकीय उदासिनतेची बाधा\nअलिबाग ते पेण दरम्याने रेल्वे मार्ग टाकण्याची मागणी गेली तीन दशक केली जात आहे.\nमाथेरानच्या हात रिक्षांना पर्याय कधी\nमाथेरान हे पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जात असल्याने येथे वाहन वापरण्यास बंदी आहे.\nतपास चक्र : रेल्वेतील लुटारूंचा शोध\nया लुटारूंना शोधण्याचे मोठे आव्हान रायगड पोलिसांनी आपल्या तपासकौशल्याने पार पाडले.\nतटकरे कुटुंबातील वाद पुन्हा उफाळला\nरोहा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता.\nअलिबागमधील बेकायदा बांधकामांमुळे प्रशासनाची कोंडी\nसमुद्रकिनारी झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे जिल्हा प्रशासनाची कोंडी झाली आहे.\nतपास चक्र : लोभाची बळी\nमाणगाव तालुक्यात एका ५० वर्षीय महिलेची हत्या झाल्याच्या घटनेने सारेच हादरून गेले होते.\nथर्माकोलच्या मखरांचा बाजार उठला\nगणेशोत्सव काळात घरगुती गणेशांच्या सजावटीसाठी थर्माकोलच्या मखरांची मोठी मागणी असायची.\nरायगडमध्ये भाजपची खेळी ; आजी-माजी जिल्हाध्यक्षांना महामंडळांचे पद\nगेल्या चार वर्षांत इतर पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.\nरायगडमध्ये शिवसेना-भाजप यांच्यात श्रेयवाद\nकेंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हे रायगड जिल्हय़ाचे खासदार आहेत.\nस्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nजी दुर्गमभागात वसलेली असून शेती, गुरे तसेच शेळ्या मेंढ्या पाळणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे.\nतपास चक्र : ‘सेक्स रॅकेट’ उद्ध्वस्त\nएका दिवसासाठी एका परदेशी मुलीसाठी १ लाख रुपयांची मागणी समोरून करण्यात आली.\nकोकणवासीयांची वाट बिकट… मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमय\nसंबंधित यंत्रणांना रस्तेदुरुस्तीची डेडलाईन दिली जाते. थातूरमातूर कामे केली जातात.\nअलिबागमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न\nअलिबाग तालुक्यातील आक्षी येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी शितपेयातून विष घेतल्याचा संशय आहे\nगेली दोन दशकांहून अधिक काळ ते महाड येथील नवीन वसाहतीत वास्तव्याला आहेत\nसातबाऱ्यावरील ओसाड जमिनी नोंद नुकसान भरपाईतील मोठा अडसर\nअलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागात पुर्वी मोठय़ा प्रमाणात भात पिकाचे उत्पादन घेतले जात होते.\nपावसाळ्यात २२ दिवस धोक्याचे; समुद्राला मोठी उधाण येणार\n१५ जुलै या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती कोकणवासियांना अनुभवता येणार आहे.\nरायगड आणि तटकरेंची घराणेशाही\nरायगड म्हणजे तटकरे यांची घराणेशाही हे जणू समीकरणच तयार झाले आहे.\nरस्ते अपघातांत पाच वर्षांत १४९९ जणांचा मृत्यू\nरायगड जिल्ह्यत रस्ते अपघातात गेल्या पाच वषार्ंत १४९९ जणांचा मृत्यू झाला.\nतटकरे- राणे भेटीने चर्चेला उधाण\nविधान परिषद निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेची मते निर्णायक ठरणार आहेत. अशावेळी ही भेट महत्त्वपूर्ण आहे.\nतपास चक्र : विनाशिर मृतदेहावरून तपास\nडॉक्टरांनी केलेल्या तपासणीत धारधार शस्त्राने राजनकुमारचा खून करण्यात आल्याचे निश्चित झाले होते.\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Close-the-non-STP-industry/", "date_download": "2019-01-21T21:09:45Z", "digest": "sha1:MB3ZEJ7DIW5E7SSVO7IUMQOQLBQNJFDJ", "length": 13734, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘एसटीपी’ नसणारे उद्योग बंद करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘एसटीपी’ नसणारे उद्योग बंद करा\n‘एसटीपी’ नसणारे उद्योग बंद करा\nसांडपाणी प्रक्रिया केंद्र नसणारे उद्योग बंद करा, असे आदेश विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. लाँड्री, हॉटेल व्यवसाय, सर्व्हिसिंग सेंटरसह हॉस्पिटल यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई करावी, असे स्पष्ट करत प्रदूषणकारी घटकांचे सविस्तर सर्वेक्षण करा, त्याचा 15 ���गस्टपर्यंत अहवाल द्या, अशी सूचनाही त्यांनी केली.पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक झाली. डॉ. म्हैसेकर म्हणाले, पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात किती औद्योगिक घटक, कारखाने आहेत, ते किती पाणी वापरतात, किती पाण्यावर प्रक्रिया करतात, किती पाणी बाहेर सोडतात, याबाबतचे पुन्हा सविस्तर सर्वेक्षण 15 ऑगस्टपर्यंत एमआयडीसीने पूर्ण करावे. ज्या उद्योगांकडे सांडपाणी प्रक्रिया केंद्र नाही, त्यांच्यावर सक्‍त कारवाई करावी. ज्यांच्याकडे अशी व्यवस्था आहे, मात्र त्याचा त्यापद्धतीने वापर नाही, त्यांना मुदत देऊन ते कार्यान्वित करावेत. पंचगंगा नदीत लघु तसेच मध्यम उद्योग घटकाकडून सोडले जाणारे पाणी तसेच इचलकरंजीच्या काळ्या ओढ्यात येणारे पाणी याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना व कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.\nपंचगंगा नदीकाठावरील गावांमधून नदीत सांडपाणी येणार नाही, यासाठी त्या-त्या गावात सांडपाणी प्रक्रिया केंद्र विकसित करावे, यासाठी उपलब्ध असणारी शासकीय जमीन मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. या कामास प्राधान्य द्यावे, अशी सूचना करत डॉ. म्हैसेकर म्हणाले, इचलकरंजी शहरातील हँड प्रोसेसिंग युनिटमधून बाहेर पडणार्‍या पाण्याबाबतही आवश्यक उपाययोजना करा. कोल्हापूर प्राधिकरणातील नदीकाठच्या गावांमध्ये सॉलिडवेस्ट व लिक्‍विडवेस्टबाबतही उपाययोजनासाठी नियोजन करा. नमामि पंचगंगा या उपक्रमाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवश्यकतेनुसार परिपूर्ण प्रस्ताव तयार करा, अशी सूचनाही त्यांनी केली. पंचगंगा नदीकाठावरील 38 गावांसाठी सांडपाणी व घनकचरा निर्मूलनाचा 94 कोटींचा आराखडा शासनास सादर केला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले.\nमहानगरपालिकेच्या वतीने एसटीपी प्लँट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा, जेणेकरून शहरातील सांडपाण्याचा एकही थेंब थेट नदीत मिसळणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व उपायायोजना प्राधान्याने कराव्यात, शहरातील कोणत्याही नाल्यातून पाणी थेट नदीत मिसळणार नाही, याची दक्षता घ्या. पावसाळ्यातही नाल्याचे पाणी प्रक���रिया होऊनच पुढे जाईल याची दक्षता घ्या, शहरातील नागरिकांचा मैला थेट एसटीपीला जात नाही, त्यासाठी तातडीने ड्रेनेजलाईनद्वारे तो प्रक्रिया केंद्रांत जाईल, याची व्यवस्था करावी, गणेशोत्सवात न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी जयंती नाला, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बजार येथील सांडपाण्याचे शुद्धीकरणाच्या उपाययोजनांचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असे सांगितले. सर्व यंत्रणांनी पंचगंगा प्रदूषण मुक्‍तीसाठी परस्परांत समन्वय ठेवून, कालबद्ध कार्यक्रमाद्वारे काम करावे, उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही, यादृष्टीने प्रदूषण नियंत्रणाबाबत काम करावे, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले.\nबैठकीस जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, उपजिल्हाधिकारी मुकेश काकडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहाळकर, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, महापालिकेचे जलअभियंता एस. बी. कुलकर्णी, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे एस. एस. शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रापुरे, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. बी. भोई, प्रांताधिकारी सचिन इथापे, समीर शिंगटे, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई, एम आय. डी. सी. चे प्रादेशिक अधिकारी डी. टी. काकडे यांच्यासह विविध सर्वसंबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nपंचगंगा कृती आराखड्याचे काय झाले\nही बैठक सुरू असताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी डॉ. म्हैसेकर यांची भेट घेतली. पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी खा. संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 23 मार्च 2017 रोजी भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावर पंतप्रधानांनी 11 एप्रिल 2017 रोजी पंचगंगा प्रदूषण मुक्‍तीचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. हे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्राप्त होऊन वर्ष उलटले. या पंचगंगा कृती आराखड्याचे काय झाले, असा सवाल विचारत माने यांनी याप्रकरणी आराखडा तयार करून त्याद्वारे कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी अमर पाटील उपस्थित होते.\nसांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पाहणी\nबैठकीपूर्वी विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांनी दुधाळी स��ंडपाणी प्रक्रिया केंद्राला भेट दिली. यानंतर त्यांनी जयंती नाल्यालाही भेट देऊन पाहणी केली. यापुढे दर तीन महिन्यांनी बैठक होईल, असे सांगत प्रदूषण मुक्‍तीसाठी सुरू असलेल्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी तांत्रिक अधिकार्‍यांची कंत्राटी, मानसेवी आदी तत्त्वावर नियुक्‍ती करा, असेही त्यांनी सांगितले.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/CCTV-in-Cemetery-at-ratnagiri-district-khed/", "date_download": "2019-01-21T20:14:21Z", "digest": "sha1:W65TFLQMN7GZ6EYCTHMUALTCP7HHZFQQ", "length": 5154, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्मशानभूमीवरही सीसीटीव्हीची नजर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › स्मशानभूमीवरही सीसीटीव्हीची नजर\nआपण बसस्थानक, रेल्वे स्थानक, मंदिर व अन्य सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पाहतो. अगदी शहरातील चौकांसह शासकीय व खासगी कार्यालयातही सीसीटीव्ही असतात. मात्र, आता खेड तालुका वैश्य समाज स्मशानभूमीमध्येही सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्यामुळे ही स्मशानभूमीही सीसीटीव्हीच्या नजर कक्षेत आली आहे.\nअलिकडे स्मशानभूमीची ठिकाणे प्रेमी युगुले व समाजकंटकांची अड्डा बनली आहेत. पार्ट्या, जुगार आदींसाठी ही ठिकाणे प्रसिद्धीस आली आहेत. खेड तालुका वैश्य समाजाची येथील जगबुडी नदीच्या किनार्‍यालगत स्मशानभूमी आहे. परंतु या स्मशानभूमीत खेड शहर व ग्रामीण भागातील व्यक्‍ती अनैतिक गोष्टींसाठी या जागेचा वापर करतात. धुम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन या ठिकाणी केल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय पार्ट्यांमुळे स्मशानभूमीत अस्वच्छता निर्माण होते.\nया गोष्टीची दखल घेऊन वैश्य समाजाने स्मशानभूमीत चक्‍क सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यामुळे अशाप्रकारचे कृत्य करणार्‍या लोकांचे या ठिकाणी चित्रीकरण होऊ शकते व संबंधित व्यक्‍ती सापडू शकतात हा त्या मागील हेतू आहे. तरीही असा ��्रकार करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.\nसंबंधितांची नावे पोलिसांना कळविली जाणार आहेत. स्मशानभूमी सीसीटीव्हीच्या कार्यकक्षेत येण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. ’\nकृषी वीज बिल सवलतीचा ३१ पर्यंत आदेश : महसूलमंत्री\nशालिनी सिनेटोन हेरिटेजमध्ये समाविष्ट करा : आयुक्‍तांचा शासनाला अहवाल\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन\nजन्म-मृत्यू नोंदीसाठी पाच जण\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही\nपोलीस दलातील सात अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश\nओबीसी आरक्षणविरोधी याचिकेला राज्याचा आक्षेप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/samsungs-galaxy-s10-launch-date-confirmed-feb-20-at-san-francisco/articleshow/67481765.cms", "date_download": "2019-01-21T21:26:34Z", "digest": "sha1:RZQIMXOWVIUTJC6FRMLBHEHB3IWLY2B7", "length": 11568, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "galaxy s10: samsung's galaxy s10 launch date confirmed. feb. 20 at san francisco - Galaxy S10 : सॅमसंग 'गॅलेक्सी एस१०' २० फेब्रुवारीला लाँच होणार | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहा: नवाजुद्दीननं अशी केली 'ठाकरे'ची तयारी\nपाहा: नवाजुद्दीननं अशी केली 'ठाकरे'ची तयारीWATCH LIVE TV\nGalaxy S10 : सॅमसंग 'गॅलेक्सी एस१०' २० फेब्रुवारीला लाँच होणार\nनवीन वर्षात हुवेई आणि शाओमीने स्मार्टफोन लाँच केल्यानंतर आता सॅमसंगनेही आपला फ्लॅगशीप स्मार्टफोन 'गॅलेक्सी एस १०' ची लाँच करण्याची तारीख निश्चित केली आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी सॅमसंग कंपनी आपला चर्चित 'गॅलेक्सी एस १०' हा फोन लाँच करणार आहे.\nGalaxy S10 : सॅमसंग 'गॅलेक्सी एस१०' २० फेब्रुवारीला लाँच होणार\nनवीन वर्षात हुवेई आणि शाओमीने स्मार्टफोन लाँच केल्यानंतर आता सॅमसंगनेही आपला फ्लॅगशीप स्मार्टफोन 'गॅलेक्सी एस १०' ची लाँच करण्याची तारीख निश्चित केली आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी सॅमसंग कंपनी आपला चर्चित 'गॅलेक्सी एस १०' हा फोन लाँच करणार आहे.\nसॅन फ्रांसिस्कोच्या बिल ग्राहम सिविक ऑडिटोरियममध्ये २० फेब्रुवारी २०१९ च्या एका कार्यक्रमात हा फोन लाँच करणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. काही आठवड्यापूर्वी सॅमसंग कंपनी २० फेब्रुवारी २०१९ ला गॅलेक्सी एस १० फोन लाँच करणार असल्याची अफवा पसरली होती. यावर कंपनीनं काहीही बोलण्यास त्यावेळी नकार दिला होता. परंतु, आता कंपनीनं अधिकृतपणे ही तारीख जाहीर केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस १० या स्मार्टफोनसोबतच Galaxy S10 E, Galaxy S10 5G आणि Galaxy S10+ हे स्मार्टफोनही कंपनी या कार्यक्रमात लाँच करण्याची शक्यता आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी एस १० मध्ये ६.१ इंचाची स्क्रीन आहे तर गॅलेक्सी एस १० ई यात ५.८ इंचाचा स्क्रीन देण्यात आला आहे. एस १० प्लसमध्ये ६.४ इंचाचा स्क्रीन दिला जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये पंचहोल सेटअप असण्याची शक्यता आहे. गॅलेक्सी एस १० प्लसमध्ये चार रिअर कॅमेरा सेटअपसोबत ड्युअल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तर गॅलेक्सी एस १० मध्ये फ्रंट कॅमेऱ्यासह ट्रिपल रिअर कॅमेऱ्याचा सेटअप दिला जावू शकतो.\nमिळवा मोबाइल बातम्या(mobile phones News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmobile phones News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nबर्फवृष्टीमुळे इंग्लंडमध्ये पसरली पांढरी चादर\nसुरक्षेविषयी तडजोड नाहीः ममता बॅनर्जी\nशिवकुमार स्वामींच्या अंत्यदर्शनाला लोटला भक्तांचा महासागर\nराजस्थानः स्वाइन फ्लूमुळे २० दिवसांत ४९ जण दगावले\nचंदीगडः सिंहाच्या पिंजऱ्यात इसमाचा मृत्यू\nबदलीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nGalaxy S10 : सॅमसंग 'गॅलेक्सी एस१०' २० फेब्रुवारीला लाँच होणार...\nरेडमी नोट७ लाँच झाला,जाणून घ्या वैशिष्ट्ये...\nHonor 10 Lite : १५ जानेवारीला भारतात लाँच होणार...\nHuawei Y9 (2019) : हुवेईचा Y9 आज भारतात लाँच होणार...\nJio Phone 2: जिओ फोन २ चा आज फ्लॅश सेल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/article-87385.html", "date_download": "2019-01-21T19:48:53Z", "digest": "sha1:BSHVRUTB2LOR5GR7GC2Q6W4T2EBWC6DQ", "length": 15125, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यशाची ' ट्रिपल जम्प ' - श्रद्धा घुले (भाग-1)", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nयशाची ' ट्रिपल जम्प ' - श्रद्धा घुले (भाग-1)\nयशाची ' ट्रिपल जम्प ' - श्रद्धा घुले (भाग-1)\n' सलाम महाराष्ट्र 'मध्ये अ‍ॅथलीट श्रद्धा घुले आली होती. श्रद्धानं नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेत ट्रीपल जम्प या प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं आहे. त्या आधी तिने कोलकाता इथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतेही सुवर्ण पदक मिळवलं आहे. जमशेदपूर आणि पुणे इथे झालेल्या ट्रायल्स स्पर्धेतही श्रद्धाने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये तिच्या ' गोल्डन ' कामगिरीविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली. \" आयुष्यात तणाव सगळ्यांनाच असतो. तो आपोआप येतो.पण त्या तणावर मात करून यशस्वी होता हे या चिमुरडीने सांगितलं. युवा राष्ट्रकुल स्पर्धेत श्रद्धाने विश्वविक्रम केलेला आहे. युवाराष्ट्रकुल स्पर्धेत तिच्याबरोबर अनेक आघाडीचे खेळाडू होते. तिला थोडं टेन्शन आलं होतं.पण देशासाठी पदक जिंकण्याच्या जिद्दीने ती खेळली. \" देशासाठी खेळल्यास सगळ्या गोष्टी साध्य होतात, \" असं तिचं म्हणणं आहे. तिचा प्रवास शेजारच्या व्हिडिओवर पाहता येईल.\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्य��, हॅकरचा दावा\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\nWhatsApp कंपनीने केला मोठा बदल, आता एवढ्याच लोकांना पाठवता येणार मेसेज\nतुम्ही दररोज उकळता चहा पिता, तर हे नक्की वाचा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/5-core-rechargeable-portable-wireless-amplifier-with-usbaux-microphone-outdoor-pa-system-grey-price-pjsKjm.html", "date_download": "2019-01-21T20:21:34Z", "digest": "sha1:SHAFV73SA3TC6FUECVYHOLDAX4WIQCUO", "length": 15347, "nlines": 301, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "5 चोरे रिचार्जेअबले पोर्टब्ले वायरलेस ऍम्प्लिफायर विथ उब ऑक्स & मिक्रोफोन आऊटडोअर प सिस्टिम ग्रे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\n5 चोरे पं३ प्लायर्स & इपॉड्स\n5 चोरे रिचार्जेअबले पोर्टब्ले वायरलेस ऍम्प्लिफायर विथ उब ऑक्स & मिक्रोफोन आऊटडोअर प सिस्टिम ग्रे\n5 चोरे रिचार्जेअबले पोर्टब्ले वायरलेस ऍम्प्लिफायर विथ उब ऑक्स & मिक्रोफोन आऊटडोअर प सिस्टिम ग्रे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\n5 चोरे रिचार्जेअबले पोर्टब्ले वायरलेस ऍम्प्लिफायर विथ उब ऑक्स & मिक्रोफोन आऊटडोअर प सिस्टिम ग्रे\n5 चोरे रिचार्जेअबले पोर्टब्ले वायरलेस ऍम्प्लिफायर विथ उब ऑक्स & मिक्रोफोन आऊटडोअर प सिस्टिम ग्रे किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये 5 चोरे रिचार्जेअबले पोर्टब्ले वायरलेस ऍम्प्लिफायर विथ उब ऑक्स & मिक्रोफोन आऊटडोअर प सिस्टिम ग्रे किंमत ## आहे.\n5 चोरे रिचार्जेअबले पोर्टब्ले वायरलेस ऍम्प्लिफायर विथ उब ऑक्स & मिक्रोफोन आऊटडोअ�� प सिस्टिम ग्रे नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\n5 चोरे रिचार्जेअबले पोर्टब्ले वायरलेस ऍम्प्लिफायर विथ उब ऑक्स & मिक्रोफोन आऊटडोअर प सिस्टिम ग्रेफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\n5 चोरे रिचार्जेअबले पोर्टब्ले वायरलेस ऍम्प्लिफायर विथ उब ऑक्स & मिक्रोफोन आऊटडोअर प सिस्टिम ग्रे सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 4,399)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\n5 चोरे रिचार्जेअबले पोर्टब्ले वायरलेस ऍम्प्लिफायर विथ उब ऑक्स & मिक्रोफोन आऊटडोअर प सिस्टिम ग्रे दर नियमितपणे बदलते. कृपया 5 चोरे रिचार्जेअबले पोर्टब्ले वायरलेस ऍम्प्लिफायर विथ उब ऑक्स & मिक्रोफोन आऊटडोअर प सिस्टिम ग्रे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\n5 चोरे रिचार्जेअबले पोर्टब्ले वायरलेस ऍम्प्लिफायर विथ उब ऑक्स & मिक्रोफोन आऊटडोअर प सिस्टिम ग्रे - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\n5 चोरे रिचार्जेअबले पोर्टब्ले वायरलेस ऍम्प्लिफायर विथ उब ऑक्स & मिक्रोफोन आऊटडोअर प सिस्टिम ग्रे - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\n5 चोरे रिचार्जेअबले पोर्टब्ले वायरलेस ऍम्प्लिफायर विथ उब ऑक्स & मिक्रोफोन आऊटडोअर प सिस्टिम ग्रे वैशिष्ट्य\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 99 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 95 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 30 पुनरावलोकने )\n( 491 पुनरावलोकने )\n( 386 पुनरावलोकने )\n( 382 पुनरावलोकने )\n( 413 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n5 चोरे रिचार्जेअबले पोर्टब्ले वायरलेस ऍम्प्लिफायर विथ उब ऑक्स & मिक्रोफोन आऊटडोअर प सिस्टिम ग्रे\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtracivilservice.org/weblinks?l=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2019-01-21T20:57:00Z", "digest": "sha1:EVJZFAP77TNI65VCH3EJUTMGWHZZ7VSQ", "length": 7217, "nlines": 155, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शास�� निर्णय\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nउप जिल्हाधिकारी - Dro Jalgaon\nतहसीलदार - करमणूक कर अधिकार पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, अर्धापूर\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (निवडणूक), दारव्हा\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार, संगायो, चांदवड\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार, अंजनगाव\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1158", "date_download": "2019-01-21T21:22:39Z", "digest": "sha1:DZ45SHC42HBH6K6IFRJQMKZA3W26C5OA", "length": 7983, "nlines": 53, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "म्‍हणी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपळस हे रानातील झाड आहे; ते वसंत ऋतूच्या आगमन काळात नेत्रदीपक बनून जाते. इतर वेळी ते सर्वसामान्य झाड असते.\nवसंत ऋतू आला, की त्याची पाने गळून पडतात आणि संपूर्ण झाड लाल-शेंदरी रंगाच्या फुलांनी बहरून जाते. ते संपूर्ण रानात लक्षवेधक ठरते. पळसाची फुले पाण्यात टाकली असता फुलांचा रंग पाण्यात उतरतो. आदिवासींची रंगपंचमी त्या नैसर्गिक रंगाने साजरी होत असते.\nपळसाला बहुतेक नावे त्याच्या फुलांवरूनच पडली आहेत. पळसाला इंग्रजीत ‘प्लेम ऑफ फॉरेस्ट’ तर संस्कृतमध्ये ‘अग्निशिखा’ असे म्हणतात. वाऱ्यावर हलणाऱ्या लाल-शेंदरी फुलांमुळे जणू काही त्या झाडाने पेट घेतलाय आणि ते ज्वालांनी घेरलेय, असे लांबून दिसते. संस्कृतमध्ये पळसाला ‘किंशुक’ असेही नाव आहे. ती फुले पाहून पोपटाच्या चोचीची आठवण होते – ‘किंचित शुक इव’ वाटणारे ते किंशुक अथवा हा पोपट तर नव्हे अशी शंका मनात निर्माण होते, म्हणून किंशुक. बहिणाबाईंनी त्यांच्या काव्यात पळसाच्या त्याच वैशिष्ट्याचे समर्पक वर्णन केले आहे.\nपाहा पयसाचे लाल फूल हिरवे पान गेले झडी\nइसरले लाल चोची मिठ्ठू गेले कुठे उडी\nबाबा आमटे यांच्या ‘या सीमांना मरण नाही’ या कवितेत ‘ते मोहोर येतील, तेव्हा अंगार भडक होतील पळस; त्या आगीने दिपून जातील प्रासादांचे सारे कळस’ अशा ओळी आहेत. त्या वाचून बाबांना ‘ज्वाला आणि फुले’ या पुस्तकाचे नाव पळसफुलांवरून सुचले असेल, असे वाटते.\nकशाचा पन्हाळा रिघे खानदेशा\nमराठी साहित्यातील सर्वश्रेष्ठ कथाकार म्हणून मान्यता पावलेल्या जीए कुळकर्णी यांचा पत्रव्यवहार दांडगा होता. सुनीता देशपांडे, ग्रेस, म. द. हातकणंगलेकर, ग. प्र. प्रधान अशा काही सुहृदांना त्यांनी असंख्य पत्रे लिहिली.\nजीएंनी ग. प्र. प्रधानांना लिहिलेल्या एका पत्रात ‘कशाचा पन्हाळा रिघे खानदेशा’ अशी म्हण वापरली होती. प्रधानमास्तर नेहमी फिरतीवर असत. त्यामुळे त्यांचा नक्की ठावठिकाणा लागत नसे. जीएंनी ही म्हण त्यास अनुलक्षून वापरली होती.\nकाही लोकांच्या पायाला भिंगरी किंवा चक्र असते. ते एका जागी फार काळ कधीही ठरत नाहीत. त्यांची भटकंती सतत चालू असते. कल्पना केली जाईल त्यांच्या विरूद्ध दुसरीकडेच त्यांचा मुक्काम असतो. अशा लोकांच्या संदर्भात ‘कशाचा पन्हाळा रिघे खानदेशा’ ही म्हण वापरली जाते.\nती म्हण नसून एका काव्यातील ओळ आहे. महादेव मोरेश्वर कुंटे यांनी 'राजा शिवाजी' नावाचे खंडकाव्य सुमारे दीडशे वर्षांपूर्वी लिहिले. शिवाजी महाराजांच्या बहिर्जी नाईक ह्या गुप्तहेराचे त्यातील दुसऱ्या खंडात वर्णन आहे. त्याचा ‘बहिर्जी नाईक’ ह्या नावाने कवितेच्या स्वरूपात शालेय क्रमिक पुस्तकात एके काळी समावेश होता. ती कविता आठवणीतल्या कवितांमध्ये आढळते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/tips-information-in-marathi/essay-on-duck-bird/", "date_download": "2019-01-21T20:32:24Z", "digest": "sha1:3GVSK5JA2T5JRO7Z5MBRSFGDDLGD6ZDA", "length": 6896, "nlines": 64, "source_domain": "www.marathi.tv", "title": "Duck Information in Marathi, Bird Duck Essay Nibandh बदक माहिती", "raw_content": "\nबदक हा उभयचर पक्षी आहे जो पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतो. बदक सामाजिक प्राणी आहे आणि थवा तयार करून एकत्र रहातात.\nअंटार्क्टिका सोडून इतर सर्व ठिकाणी बदक आढळतात.\nबदक हंस आणि बगळ्यांशी संबधित आहेत. पाळीव बदकांच्या ४० हून अधिक प्रजाती आहेत. सुमारे ५०० वर्षापासून बदकांना पाळण्यात येत आहे.\nबदकाची शरीरयष्टी थोडीशी स्थूल असते आणि इतर उभयचर पक्षांच्या मानाने त्यांचे पाय व मान आखूड असतात. पायाची बोटे कातडीने जोडलेली असतात ज्याचा उपयोग पोहताना व्हल्याप्रमाणे होतो.\nबदकाची चोच रुंद, चपटी आणि पिवळसर रंगाची असते.\nबदकाच्या पिसांवर तेलाचा थर असतो ज्यामुळे पिसे कधीच ओली होत नाहीत. दरवर्षी बदकांची जुनी पिसे गळून नवीन पिसे येतात. बदकांच्या तेलकट पिसांखाली बारीक पिसे असतात जी त्यांना थंडीत ऊब सुद्धा देतात.\nबदक चोच पंखांवर वारंवार फिरवून त्यांना स्वच्छ ठेवतात. नवीन पिसे येण्याच्या काळात बदक कमजोर असतात व स्वतःचे रक्षण करण्यात असमर्थ असतात. अश्या वेळीस ते सर्व संरक्षणाच्या दृष्टीने एकत्र रहातात.\nबदक उत्तम पोहू शकतोच परंतु उत्तम उडू पण शकतात. बदक जमिनीवर किंवा झाडाच्या ढोलीत घरटी बनवितात. घरटी बनविण्यासाठी गवत, काड्या, पाने व स्वतःची पिसे यांचा उपयोग केला जातो.\nमादा एका वेळीस ५ ते १२ अंडी घालते. अंडी पांढऱ्या रंगाची असतात. एका महिन्यानंतर पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. जन्मतःच त्यांच्या अंगावर पिसे असतात.\nअंड्यातून बाहेर आल्यानंतर काही तासातच बदकाची पिल्ले चालू शकतात ज्यामुळे त्यांचे शिकाऱ्यांपासून संरक्षण होते. तसेच पिल्ले काही तासातच पोहू सुद्धा शकतात.\nकोंबड्यांप्रमाणे बदकाचे मांस आणि अंडी सुद्धा खातात म्हणून त्यांना पाळले जाते परंतु मोठ्या प्रमाणावर त्यांचे उत्पादन होत नाही.\nबदक सर्वभक्षक आहे. बदक गवत, पाने, फळे आणि बारीक मासे सुद्धा खातात. ज्यामुळे बदकांना खाद्य नेहमी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते.\nनर बदकापेक्षा मादा बदक जास्त आवाज करते. नर बदकाची पिसे चमकदार असतात व मादा बदकाची पिसे काहीशी निस्तेज असतात.\nबदकाच्या पायाच्या तळव्यांमध्ये रक्तवाहिन्या आणि नसा नसतात ज्यामुळे बदक थंड पाण्यामध्ये पोहू शकतात किंवा थंड पृष्ठभागावरून चालू शकतात.\nबदकाच्या डोळ्यामध्ये तीन पापण्या असतात आणि ते पाण्याखाली उत्तम रीतीने पाहू शकतात.\nकाही बदक एका दिवसात ३०० मैलाचे अंतर उडून पर करू शकतात.\nबदक दोन ते बारा वर्षापर्यंत जगू शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/bmm2017", "date_download": "2019-01-21T19:54:04Z", "digest": "sha1:K26FBYFQQIUW7EXBA73GUNBMKI7JTLON", "length": 6424, "nlines": 124, "source_domain": "www.maayboli.com", "title": "BMM 2017 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /BMM 2017 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७\nBMM 2017 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७\nमंत्र श्रमाचा, ध्यास गतीचा\nबृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १८ व्या अधिवेशनाबद्दलचं हितगुज.\nमायबोली.कॉम या अधिवेशनाची ऑनलाईन माध्यम प्रायोजक आहे.\nरहे ना रहे हम - डॉ. मृदुला दाढे-जोशी लेखनाचा धागा\nमी अनुभवलेलं बीएमएम २०१७- २ लेखनाचा धागा\nमी अनुभवलेलं बीएमएम २०१७- ३ लेखनाचा धागा\n'थिएट्रिक्स' न्यू जर्सी- अग्निदिव्य लेखनाचा धागा\nमी अनुभवलेलं बीएमएम २०१७- १ लेखनाचा धागा\nसंगीत, नृत्य व नाट्य यांचा महाविष्कार - गीत रामायण लेखनाचा धागा\nJul 6 2017 - 9:01am माध्यम_प्रायोजक\nअधिवेशनात एकत्र भेट कार्यक्रम\nसंगीत संशयकल्लोळ - राहुल देशपांडे यांचे मनोगत लेखनाचा धागा\nघाशीराम कोतवाल लेखनाचा धागा\nहास्यधारा - ‘अशोक नायगावकर’ आणि ‘रामदास फुटाणे’ कार्यक्रम\n“नमन नटवरा ” - नाट्यसंगीताची एक सुरेल संध्याकाळ कार्यक्रम\nगप्पा with ‘नटसम्राट’ कार्यक्रम\nअधिवेशनाचे वृत्त - मे २०१७ लेखनाचा धागा\nBMM2017 - भोजन-समितीबरोबर गप्पा लेखनाचा धागा\nBMM2017 - भोजन-समिती - आम्ही सारे खवय्ये लेखनाचा धागा\nसंयोजकांचे आवाहन लेखनाचा धागा\nBMM 2017 - उत्तर अमेरिकेतील कार्यक्रमांची माहिती लेखनाचा धागा\nस्मरणिकेसाठी साहित्य पाठवा लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2017 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-21T20:17:15Z", "digest": "sha1:5WZBAZCZOSRDMEUCGMY7AOSYYUJAA6JW", "length": 11240, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जप्त प्लॅस्टिक मालाची विल्हेवाट लावायची कशी? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजप्त प्लॅस्टिक मालाची विल्हेवाट लावायची कशी\nप्लॅस्टिकविरोधी कारवाईनंतर प्रशासनासमोर प्रश्‍न\nपुणे – गेल्या काही दिवसांपासून धडाक्‍यात सुरू असलेल्या प्लॅस्टिक कारव���ईने शहरातील व्यावसायिक धास्तावलेले आहे. प्लॅस्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यावर धडक मोहिमेअंतर्गत कारवाई करत, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने प्लॅस्टिक जप्त करत आहे. मात्र, त्याची विल्हेवाट लावायची कशी आणि कोणी असा प्रश्‍न या दोन्ही संस्थांसमोर उपस्थित झाला आहे. परिणामी, जमा केलेला माल अजूनही या संस्थांच्या कार्यलयात पडून आहे.\nराज्य सरकारने प्लास्टिकबंदी जाहीर करून सहा महिने उलटले आहेत. राज्यात लागू झालेल्या प्लॅस्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात धडक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत या कारवाईअंतर्गत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्थानिक प्रशासकीय संस्थेच्या सहभागातून एक हजार दुकानांवर कारवाई केली आहे. यात तब्बल तीनशे टन प्लास्टिक जप्त केले असून, सुमारे 14 लाख 56 हजार रुपये दंड वसूल केला आहे. या मोहिमेअंतर्गत मंडळाने आत्तापर्यंत पुणे महापालिका, पिंपरी, आळंदी, राजंणगाव या भागातील कारखाने, देवस्थानांची तपासणी केली असून, पुणे परिसरातील 19 कारखान्यांना कारखाने बंद करण्याची नोटीस दिली आहे.\nमात्र, “या कारवाईदरम्यान जप्त केलेला माल हा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ताब्यात दिला असून, त्या संस्थांनी प्लॅस्टिक माल “क्रश’ करून त्याची इंधननिर्मितीसाठी विक्री करायची,’ असे मंडळातर्फे प्रादेशिक अधिकारी हेरंबप्रसाद गंधे सांगतात. तर दुसरीकडे जप्त केलेल्या मालाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची असल्याने, आम्ही त्याबाबत काही करू शकत नाही, असे सांगत प्रशासनातर्फे हात वर केले जात आहे. या दोन्हींमधील वादात जप्त केलेला माल हा कार्यलयांमध्ये तसाच पडून आहे. त्यामुळे आता हे काम नेमके कोण करणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\nराज्य प्रदूषण मंडळाने केलेली कारवाई:\n– प्लॅस्टिक पिशव्या उत्पादन करणाऱ्या 19 कंपन्यांना बंद करण्याची नोटीस\n– पुणे परिसरात एक हजार दुकानांवर कारवाई\n– विक्रेत्यांकडून 303. 36 टन प्लास्टिक पिशव्या,वस्तू जप्त\n– 14 लाख 56 हजार रुपये दंड जमा\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपीव्हीजी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभाविपचे कॉलेज बंद आंदोलन\nपाणी, चाराटंचाईवर बैठकीला ���धिकाऱ्यांची दांडी\nमहिनाभरात सव्वाशे खटले तडजोडीने निकाली\nभारतीय न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्‍यात\nचिल्लरसाठी पीएमपी नव्या बॅंकेच्या शोधात\nधान्य गोडाऊनसाठी कायमस्वरूपी जागा हवी\nसिंहगड रस्त्यावर फक्‍त एकाच ठिकाणी सीसीटीव्ही\nजिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुका फेब्रुवारीत\nहायपरलूपसाठी नोंदविता येणार हरकती\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/it-companies-retreat-after-rupee-uptrend/", "date_download": "2019-01-21T20:12:35Z", "digest": "sha1:OXJL4XRPEPPG44CEHPCJASEJ5F67GMIS", "length": 8540, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रुपया वधारल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्या पिछाडीवर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरुपया वधारल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्या पिछाडीवर\nखरेदी-विक्रीच्या लाटांनंतर मुख्य निर्देशांक “जैसे थे’\nमुंबई – सकाळच्या सत्रात रुपयाच्या मूल्यात सुधारणा झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची विक्री होऊन त्या कंपन्याचे शेअर 4.3 टक्‍क्‍यापर्यंत कमी झाले. त्याचबरोबर शेअरबाजारात खरेदी आणि विक्रीच्या लाटा आल्यानंतर दिवसअखेरीस मुख्य निर्देशांक कालच्या पातळीवर स्थिर राहील्याचे दिसून आले.\nबाजार बंद होतांना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स कालच्या तुलनेत केवळ 10 अंकानी कमी होऊन 34431 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 6 अंकानी कमी होऊन 10380 अंकावर बंद झाला. रिझर्व्ह बॅंक आणि सरकारदरम्यानचा तणाव कमी झाल्यानंतर कालच्या प्रमाणे सकाळीही निर्देशांक वाढले होते. मात्र नंतर शेअरबाजारात नफेखोरी झाल्याचे दिसून आले. देशात अनेक मुद्द्यावर संदिग्धता असल्यामुळे आगामी काळातही शेअरबाजारात सावध राहूनच व्यवहार केले जाण्याची शक्‍यता असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nमेळघाटात बालमृत्यूचे तांडव सुरूच ; 9 महिन्यांत 508 बालमृत्यू\n‘डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खुश असेल’\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nपरकीय गुंतवणुकीत होऊ लागली घट\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nमहागाई घटल्यामुळे निर्देशांक उसळले\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/manikarnika-is-not-retrograde/articleshow/67478760.cms", "date_download": "2019-01-21T21:23:23Z", "digest": "sha1:R6RLPQBYS3X5R2WZ4SPQGIE5LE3V2KTZ", "length": 11032, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: 'manikarnika' is not retrograde - Thackeray Vs Manikarnika: 'ठाकरे'साठी 'मणिकर्णिका'ची माघार नाही! | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहा: नवाजुद्दीननं अशी केली 'ठाकरे'ची तयारी\nपाहा: नवाजुद्दीननं अशी केली 'ठाकरे'ची तयारीWATCH LIVE TV\nThackeray Vs Manikarnika: 'ठाकरे'साठी 'मणिकर्णिका'ची माघार नाही\nयेत्या काही दिवसांत मोठ्या पडद्यावर बडे चित्रपट येणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चारित्रपट 'ठाकरे' आणि कंगना रनौट दिग्दर्शित 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हे दोन मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतील.\nThackeray Vs Manikarnika: 'ठाकरे'साठी 'मणिकर्णिका'ची माघार नाही\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nयेत्या काही दिवसांत मोठ्या पडद्यावर बडे चित्रपट येणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चारित्रपट 'ठाकरे' आणि कंगना रनौट दिग्दर्शित 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हे दोन मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतील. 'मणिकर्���िका'ने 'ठाकरे' चित्रपटासाठी माघार घेण्यास नकार दिला आहे.\n'ठाकरे'सारख्या बहुचर्चित चित्रपटासोबत इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इमरान हाश्मीचा 'चीट इंडिया' चित्रपट एक आठवडा आधी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 'मणिकर्णिका...' चित्रपट दिलेल्या तारखेलाच प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक कंगना रनौट हिने एका कार्यक्रमानिमित्ताने सांगितले. त्यामुळे आता 'मणिकर्णिका' आणि 'ठाकरे' या दोनही बड्या चित्रपटांची टक्कर सिनेरसिकांना आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल.\n'चित्रपटाची तारीख बदलावी यासाठी आमच्यावर कुणाकडूनही कोणत्याही प्रकारचे दडपण नव्हते. 'मणिकर्णिका' हा चित्रपट ठरलेल्या तारखेलाच प्रदर्शित होईल. प्रदर्शनाची तारीख बदलण्याबाबत आमचे कोणाशीही बोलणे झालेले नाही', असे अभिनेत्री, दिग्दर्शिका कंगनाने स्पष्ट केले.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:मणिकर्णिका|ठाकरे|कंगना|thackeray movie|Manikarnika|kangana raut\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\n४५ फूट खोल विहिरीत महिला पडली\n... आणि हत्तीच्या पिल्लाची विहिरीतून सुटका झाली\nफ्रिझमध्ये अशा प्रकारे ठेवा अन्न पदार्थ\nमहापौरांचा नवीन बंगला पाहिला का\nतामिळनाडू: लोयाला कॉलेजविरोधात भाजपची तक्रार\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nThackeray Vs Manikarnika: 'ठाकरे'साठी 'मणिकर्णिका'ची माघार नाही\n‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाचा टीझर प्रसिध्द\nShreyas Talpade: श्रेयस तळपदे करणार छोट्या पडद्यावर कमबॅक...\nSimba Sequel: 'सिंबा'चा सिक्वेल १०० टक्के बनणार: रोहित शेट्टी...\nMovies on Modi: बॉलिवूडला 'नमो'निया; पाच चित्रपट��ंत झळकणार नरेंद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1556", "date_download": "2019-01-21T21:16:11Z", "digest": "sha1:LT4ELASBU5X5NS5UFPQ4S4DKJRZPAIB4", "length": 4909, "nlines": 42, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अभ्‍यासवर्ग | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nजयश्री काळे - जया अंगी मोठेपण\nछान बंगला, आर्थिक सुबत्ता, सुदृढ वातावरण असे घर पुण्यात असताना, घरातून उठून झोपडपट्टीत कोण हो जाईल कोण तेथील लोकांना सुधारणा सुचवण्याचा ध्यास घेईल कोण तेथील लोकांना सुधारणा सुचवण्याचा ध्यास घेईल त्यांना त्यांच्या पाठी लागून आरोग्याचे महत्त्व पटवून देईल त्यांना त्यांच्या पाठी लागून आरोग्याचे महत्त्व पटवून देईल पण जीवनात असे अवघड वळण स्वीकारलेले सुडौल, प्रसन्न असे एक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे नाव आहे जयश्री विश्वास काळे.\nत्या गणित घेऊन एम.ए. झाल्या. त्यांना मुंबई विद्यापीठाकडून सुवर्णपदक मिळाले. त्यांचे वडील विंदा करंदीकर. त्यांच्या आई, सुमा करंदीकर अंधशाळेत सेवाभावाने शिकवत, दोन बस बदलून रोज शाळेत जात\nजया स्वत: त्यांच्या घरच्या मोलकरणीच्या मुलीला शिकवत. तो प्रसंग त्या समर्पक वर्णन करतात. “मी माझ्या दहावीतील मुलीला अवघड वाटणारी गणिते समजावून सांगत होते. तेवढ्यात माझी कामवाली तिच्या तेरा-चौदा वर्षांच्या चुणचुणीत मुलीला घेऊन आली आणि म्हणाली, “हिला दोन घरची कामं बघा, सातवीला नापास झालीय. आता बास झाली शाळा. पुढील वर्षी लग्नाचं बघाया घेणार.” मला वाईट वाटले. मी तिची फी, पुस्तके, अभ्यास अशी सगळी जबाबदारी उचलते असे सांगून बाईला मनवले. तो प्रयोग यशस्वी झाला. मुलगी चांगल्या मार्कांनी S.S.C. झाली. तेव्हा हुरूप आला आणि वाटले, “वस्तीत अशा अनेक मुली असतील. त्यांच्यापर्यंत आपण का पोचू नये\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/22656", "date_download": "2019-01-21T20:20:53Z", "digest": "sha1:UGECPG475XRO5RFH66IXWORS4JXXFI3G", "length": 29504, "nlines": 268, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गानभुली - कानडा वो विठ्ठलू | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /गानभुली /गानभुल��� - कानडा वो विठ्ठलू\nगानभुली - कानडा वो विठ्ठलू\nसकाळचे... सहा वगैरे वाजले असावेत. स्वयंपाकघरातून सकाळची गडबड ऐकू येतेय. आईने बहुतेक पहिली हाक मारलीये, मी झोपेतच ’पाचच मिंण्टं नाsss अजून’... म्हणून कूस बदललीये आणि परत डोळे मिटू मिटू जाताना...\nकानावर पडते... तार शहनाईची ओळखीची धून..... दोनदा.\nत्यामागे लहरत येतो आशाताईंचा उंच पट्टीतला, किनरा तरी स्वच्छ आवाज...\nपांडुरंग कांती दिव्य तेज झळकती\nकानडा वो विठ्ठलू करनाटकू\nयेणे मज लावियेला वेधू.....\nगाण्याची चाल ऐकताना सोप्पी वाटते अन विलक्षण वेधक आहे... असं काहीतरी मोहन आहे त्या गाण्यात की, हे गाणं संपेपर्यंत आईनं दुसरी हाकही मारू नये असं वाटल्याचं मला अजूनही आठवतं.\nही ज्ञानेश्वरांची एक अप्रतिम रचना, एक विरहिणी, कदाचित सगळ्यात सुंदर विरहिणी, तिला हृदयनाथांची चाल, आशाताईंचा आवाज वगैरे वगैरे सगळे संदर्भ निर्वेष करूनही कोणत्याही क्षणी मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात तारशहनाईच्या त्या सुपरिचित धूनेसह जागं होणारं हे गाणं.\nघरातलं लाडकं लहानगं झोपेतून उठलं की त्याक्षणी तिथे असणार्‍या कुणाचाही कसा कब्जा घेतं.... कशी हसर्‍या चेहर्‍याने माणसं आतून फुलून येत त्याला सामोरी जातात, उचलून घेतात... तस्सं होतं हे गाणं जागं झालं की.... सगळं कोड-कौतुक पुरवून घेतल्याविना सुटका नसत्ये.... माझ्यापुरतं तरी... खरंच आहे हे.\nकाय नाही ह्या विरहिणीत\nअगणित लावण्याच्या तेज:पुंज पुतळ्याचं कौतुक आहे. त्याच्या रूपाचा, गुणाचा महिमा आहे अन... ते अनुभवू जाताजाताच पडलेलं निर्गुणाच्या मिठीचं संमोहन आहे.\nविरहिणी म्हणून अतीव दु:खात, द्वैताचा अनुभव घेता घेता आलेलं अद्वैताचं द्रष्टेपण आहे. अन क्षणात परत द्वैताचं भान येऊन आसावल्या जीवाची झालेली घालमेल आहे.\nती म्हणते, ’द्वैत-अद्वैताची ही अनुभूती. इतकी आतली अन उत्कट की वाचेच्या ’परा’ स्थितीच्याही आधीच्या स्फुरणाची ही मी कशी शब्दबद्धं करू ही मी कशी शब्दबद्धं करू ह्या अनुभवाला प्रकट करण्यासाठी जे शब्दांचं, त्यांच्या तरल अर्थांच्या वलयांचं गुंठण हवं... माझ्या ह्या अनुभूतीला त्याचंही ओझं ह्या अनुभवाला प्रकट करण्यासाठी जे शब्दांचं, त्यांच्या तरल अर्थांच्या वलयांचं गुंठण हवं... माझ्या ह्या अनुभूतीला त्याचंही ओझं... ती कशी वाणीच्या मखरात बसवणार मी... ती कशी वाणीच्या मखरात बसवणार मी\nअशी त्या व��रहिणीची असमर्थता व्यक्तं करीत असता, ज्ञानिया इतक्या थोडक्या शब्दांत जे सांगून गेला ते भारंभार पोथ्या-पुराणंही सांगू धजणार नाहीत.\n’मी तरी अश्शी आहे.... ज्या सख्याच्या ओढीनं हा जीव आसुसला त्याचं वसणं हृदयीचं आहे हे जाणूनही, अनुभूतीच्या क्षेत्री त्याची वाट बघत ओठंगून उभी राहिले नं... ह्याला काय म्हणावं आता\nजो कायेमाजी स्पर्श बनून, जिव्हेत रसना बनून, कर्णांत नाद बनून, श्वासात गंध बनून अन डोळ्यामाजी दृष्टी बनून वसला त्याला क्षेम देऊ गेले..... ज्याचा आदी अंत नाही अशा त्या ब्रम्हाकाराचे पाय शोधू गेले... काय हा वेडेपणा बाई अशी कशी भुलले ह्या द्वैताच्या खेळीला अशी कशी भुलले ह्या द्वैताच्या खेळीला’, असं ते विरहिणीचं गूज सांगता सांगता ज्ञानदेव किती सहज राज-योग, राज-गुह्य सांगून जातात.\nआता थोडकं गाण्याविषयी. एक ती तारशहनाई आणि मृदुंग यावेगळी फारशी वाद्य ह्या गाण्यात नाहीत. एकदा कडव्यात शिरल्या की आशाताई सर्वस्व होतात ह्या गाण्याच्या. एखाद्या माहेरवाशिणीला संधी मिळताच आपल्या कुंकवाच्या धन्याविषयी किती बोलू अन किती नाही व्हावं, तस्सं अखंड कडवं आशाताईंच्या आवाजात भडाडा बोलतं. मध्ये एकही इतर वाद्याचा तुकडा नाही.\nज्ञानदेवांचे शब्दं अन त्यांना किंचित गंधलेपन केल्यासारखे सूर घेऊन आशाताईंच्या गळ्याची तार झिणझिणत रहाते. हृदयनाथांनी जणू जाणुनबुजून शब्दं-सूरांच्या ह्या द्वैत-अद्वैत खेळीला वाद्यांच्या इतर सुरावटींचं ओझं ठेवलं नसावं.\nकरनाटकू मधली ’अ’करातली तान किती सुरेख. खरतर आकारातल्या तानेसाठी ’ना’ वर तान घेणं किती सरळ सोप्पं झालं असतं पण त्या \"ना\" वरला झोल, वळसा पुन्हा ऐकून बघा, गुणगुणून बघा. आपल्याच मानेला झक्कास वळसा येतो... आपल्या जीवीच्या जिवलगाची, खेळियाची नाटकं, कृततकोपाने सांगणार्‍या ह्या विरहिणीचा हा विभ्रम सुरांमधून किती सहज साकार झालाय.\nयेणे मज लावियेला वेधू... तिला लागलेला वेध, आशाताईंच्या स्वच्छं तारषड्जाच्या बाणाने ऐकणार्‍याच्या आरपार जातो.\nपाया पडू गेले तव पाऊलची न दिसे.... त्या ’न’ वरली मुरकी..... संपूर्णं ओळीतली तक्रार ह्या एका अक्षरावरल्या नक्षिदार मुरकीत उतरलीये.\nदोन कडव्यांच्या मधे एका ठिकाणी, ’येणे मज लावियेला वेधू’ मधल्या ’वेधू’ वर गेलेली आशाताईंची हरकत अशी की प्रत्येक वेळी गाणं ऐकताना ... प्रत्येक वेळी हं, त्य��� विरहिणीने दाटून येणारा कढ, डोळे मिटून आतल्याआत जिरवलाय असं मला वाटतं.... अगदी विद्ध होता होता थांबवलेला स्वर\n’क्षेमा लागी जीवा उतावीळ माझा’ मधे ’माझा’ वर तीक्ष्ण तारषड्ज आणि त्यातून निघालेली एक सणसणीत तान खालच्या सप्तकात षड्जाला शिवून झटक्यात परत गेलेली.. अवघ्या पाच मात्रांत. माहीत असूनही प्रत्येकवेळी ती तान ऐकताना श्वास रोखते मी.... आणि आशाताई समेवर येतात पण माझा ठोका चुकतो.\nचाल हृदयनाथांची आहे. किती सुंदर खूपदा एकल्यानं ओळखीची, घरचीच झालेली.... सोप्पी वाटावी अशी खूपदा एकल्यानं ओळखीची, घरचीच झालेली.... सोप्पी वाटावी अशी पण त्यात किती वळसे, वेलांट्या, आडवळणं, तालाशी खेळणं.... हे सारं सारं आहे. अन तरीही किती लिलया पेललय हे गाणं आशाताईंनी, त्याला तोड नाही.\nरुसवा, तक्रार, जीवाचं पाणी, असमर्थता, भक्ती, समर्पण हे सारे सारे भाव आपल्या स्वर लगावातून दाखवू शकणार्‍या आशाताईंनी स्वरात चितारलेली ही ज्ञानदेवांची अतीव सुंदर विरहिणी\nहिचं कोड-कौतुक पुरवावं तितकं कमीच.\n‹ गानभुली - आये ना बालम up गानभुली - काळ देहासी आला खाऊ ›\n>>आपल्याच मानेला झक्कास वळसा\n>>आपल्याच मानेला झक्कास वळसा येतो\nगाण्याकडे बघायची नवी दृष्टी दाद \nआणि आशाताई समेवर येतात पण\nआणि आशाताई समेवर येतात पण माझा ठोका चुकतो.>>> सहीच.\nआणि 'समाप्त' का बरं मैफल जमलीय, इतक्यात जाउ नका\nतेच तर, 'समाप्त' काढून\nतेच तर, 'समाप्त' काढून टाका... यमनकल्याण ऐकावा तर आशाताईंची दोन गाणी ऐकलीच पाहिजेत.. कानडा वो विठ्ठलु आणि निगाहे मिलाने को जी चाहता है.. आताच दुसरे गाणे ऐकून आलो आणि तुमचा हा लेख वाचला... पहिल्या गाण्याचीही कमतरता भरुन निघाली.. thanks\nग्रेट आहात तुम्ही. समाप्त\nखरंतर ही रचना कधी भिडलीच\nखरंतर ही रचना कधी भिडलीच नाही. 'तेरे पास रह के भी दूर हूं' असे झाले हिच्या बाबतीत.\nपण तुमचे लेखन भिडले. एकदा पुन्हा कोर्‍यापाटीने ऐकायचा प्रयत्न करणार आता.\nजामोप्या- 'निगाहे मिलाने को' बाबत अगदी अगदी.\nदाद, मस्तच. तुमच्या या\nदाद, मस्तच. तुमच्या या मालिकेचं नाव पण भारीच - गानभुली.\nधन्यवाद, दोस्त... समाप्तं -\nसमाप्तं - हा लेख.\nगानभुलीचे अजून लेख येतील की... डोक्यात किणकिण खूप... अन दोनच हात, टायपायला दहाच बोटं, चौवीसच तास असल्या \"न खर्‍यां\"मधून झडतिल तितक्या मैफिली....\nह्या गाण्यातल्या तालाच्या गमती इतक्या आहेत... शब्दांत मांडताच आल्या नाहीत. ते एक कुणाला करता येत असेल तर जरूर पोस्टा इथे. मला आवडेल.\nरैने, <खरंतर ही रचना कधी भिडलीच नाह<> कसं ते पण होतं असं नै\nमस्तच.. खूप छान.. या भाषेतला\nया भाषेतला जो लडिवाळपणा आहे तो केवळ मोहुन टाकणारा आहे... विठ्ठलु, वेधु... या मनीच थेट त्या मनी पोहचवणारी भाषा...\nएक तक्रार: ते शेवटी 'समाप्त' लिहीत जाऊ नकोस कधी\nवा वा.. एकदम मस्त...\nवा वा.. एकदम मस्त...\nआशा ताईंच्या यमन मधे ३ गाणी फेवरिटः\nदोनः निगाहे मिलाने को\nतीनः मागे उभा मंगेश (काय तालाचा खेळ आहे या गाण्यात पण मस्त...आहा\nलडिवाळपणा, माधुर्य, भक्तीरस.... सर्वांनी ओतप्रोत असं कानडा वो विठ्ठलू .... लेख सुरेख जमलाय दाद\n दिवसाची सुरुवात इतकी सुरेख झाली. धन्यवाद दाद\nकानडा वो विठ्ठलू ....खुपच\nकानडा वो विठ्ठलू ....खुपच लोभस शब्द आणि तितकाच दैवी आवाज\nअप्रतिम अभंगाचे तितकेच अप्रतिम रसग्रहण\nदाद, निव्वळ शब्दांतून सगळ\nदाद, निव्वळ शब्दांतून सगळ चित्र उभ करण्याची हातोटी आहे तुम्हाला. गाण्यांवर, संगितावर मनापासून प्रेम केल्याशिवाय हे शक्य नाही. किती चोख निरिक्षण आणि मांडणी. ______/\\______\nअतिशय सुंदर लिहिलेय.वाचताना गाणे परत परत आठवत गेले..\nमुळात विरहिणी लिहिलीय सुंदर आणि त्यात आशाने जीव ओतुन गायलीय.... मंगेशकर कुटूंबियांचे हिमालयाएवढे उपकार आहेत.\nगाण्याकडे बघायची नवी दृष्टी दाद \nसुंदर लेख. आवडला. सुधीर\nमागे उभा मंगेश (काय तालाचा\nमागे उभा मंगेश (काय तालाचा खेळ आहे या गाण्यात पण मस्त...आहा\nह्या गाण्यामधे तर आपसुख नजरा देवाला शोधायला लागतात. जिथे जावं तिथे सुख आणि सुखंच आहे असं भासायला लागतं फक्त.\n>>करनाटकू मधली ’अ’करातली तान\n>>करनाटकू मधली ’अ’करातली तान किती सुरेख. खरतर आकारातल्या तानेसाठी ’ना’ वर तान घेणं किती सरळ सोप्पं झालं असतं पण त्या \"ना\" वरला झोल, वळसा पुन्हा ऐकून बघा, गुणगुणून बघा. आपल्याच मानेला झक्कास वळसा येतो...\nदाद, निव्वळ शब्दांतून सगळ\nदाद, निव्वळ शब्दांतून सगळ चित्र उभ करण्याची हातोटी आहे तुम्हाला. गाण्यांवर, संगितावर मनापासून प्रेम केल्याशिवाय हे शक्य नाही. >>> अगदी हेच लिहायला आले होते इथे\nहॄदयनाथांच्या संगीतरचना तालाला खूप आडवळणी असतात. ह्या गाण्यात तर इतक्या ठिकाणी त्यांनी इतकं करून ठेवलय की विचारू नका. मला खरच ते शब्दांत मांडताच येईना.\nकदाचित ही समोर बसून गप्पांमधे... पदर-पदर उलगडण्याची चीज आहे.\n(असं काही मा��बोलीवर हवं होतं नाही\nअसो... काळाच्या कसोटीला उतरणार्‍या काहीच संगीत दिग्दर्शकांपैकी हृदयनाथ एक ह्याबद्दल वादच नाही.\nदाद, अशक्य सुंदर लिहिलंय\nदाद, अशक्य सुंदर लिहिलंय तुम्ही ... आणि गाण्याबद्दल काय बोलायचं ह्रदयनाथांच्या चाली आशाताईंच्या गळ्यातून रेशमाच्या लडींसारख्या सरसर उलगडतात. आपण गायला गेलं की गुंतेच व्हायला लागतात ... दमछाक होते अक्षरशः \nइथे माझ्या आवडत्या जागा लिहायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की जवळजवळ सगळं गाणंच लिहलं जातंय म्हणून थांबले\nसुरुवातीचा परिच्छेद अगदी कित्येक वेळा अनुभवलाय.. बर्‍याचदा हे गाणं झोपेतच ऐकलं होतं..\nहे गाणं माझ्या पण अगदी खूपच\nहे गाणं माझ्या पण अगदी खूपच आवडीचं पण का ते हा लेख वाचून नीटच समजलं. मझा आ गया.\n माझं अतिशय आवडतं गाणं.\n(माझ्या कानड्या विठ्ठलाला नेहमी म्हणून दाखवते हे गाणं )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-21T20:30:53Z", "digest": "sha1:URQZ3YL37AX7W4KWNEYZ2WDR4A7ZVQ33", "length": 13573, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे जिल्हा: वाळू उपसा कारवाईचे नुसतेच “कागदी घोडे’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे जिल्हा: वाळू उपसा कारवाईचे नुसतेच “कागदी घोडे’\nभवरापुरातील वाळू चोरी प्रकरणातील पोलीस पाटील चंद्रकांत टिळेकर यांच्याबाबत हवेली तहसीलदारांकडून अहवाल मिळताच योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. याशिवाय तलाठी योगीराज कणीचे यांचीही शासकीय चौकशी होवून कारवाई करण्यात येईल.\n– ज्योती कदम, प्रांताधिकारी\nवाघोली – अष्टापूर, भवरापूर, हिंगणगाव आदि पूर्व हवेली भागातील गावांमध्ये मुरूम, माती व वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर चालू होता. याभागात काम करणारे पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्या विशेष सहकार्यातून धंदा फोफावल्याचे वृत्त दैनिक प्रभातने प्रसिध्द केल्यानंतर असे धंदे करणाऱ्यांवर नायब तहलिसदार, प्रांताधिकारी यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले जात असले तरी या प्रकरणात ठोस कारवाई ऐवजी केवळ कागदी घोडे नाचवि��्याचे प्रकार पोलीस यंत्रणा आणि शासकीय यंत्रणेकडून होत आहे.\nअष्टापुर येथे चार वाळू साठ्यांवर तर हिगणगाव हद्दीत दोन बेकायदा माती साठ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील धक्कादायक बाब अशी की, शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाळू व माती साठ्याची माहिती दिल्यानंतरच कारवाई करण्यात येत आहे. भवरापूर (ता. हवेली) वाळू चोरी प्रकरणात तर पोलीस तपासात अशी माहिती उघड झाली आहे की, पोलीस पाटील चंद्रकांत टिळेकर याच्या ताब्यात मंडलअधिकाऱ्यांनी सहा वाहने दिली होती. त्यापैकी एक वाहन अद्यापही पोलीस पाटलाने पोलीस ठाण्यात जमा केले नाही. तसेच वाळू चोरी करणाऱ्या जमा केलेल्या वाहनांपैकी एक पोकलेन वाहन स्वतः पोलीस पाटील टिळेकर याच्या नावावर असल्याचे तसेच एक ट्रॅक्‍टर पोलीस पाटीलच्या वडिलांच्या नावे असल्याचे तपासात उघड झाल्याचे तपास अधिकारी महेंद्र चांदणे यांनी सांगितले आहे. या वाळू चोरीच्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती; त्यात पोलीस पाटील टिळेकर याचा भाऊ धनंजय टिळेकर यालाही अटक झाली होती, त्यामुळे भवरापूर वाळू चोरी प्रकरणात पोलीस पाटील याचा कोणत्या आणि कशा प्रकारे सहभाग होता, हे पोलीस तपासात उघड झाले असून त्यानुसार अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.\nदरम्यान, भवरापूर, हिंगणगाव आणि अष्टापुर येथील वाळू साठ्यांचे पंचनामे महसुलच्या तलाठी व मंडल अधिकारी यांनी केले आहेत. या वाळू साठ्यांत झाडे देखील वाढली आहेत, त्यामुळे या माती, मुरूम, वाळू साठ्यांवर स्वतः महसुलच्या कर्मचारी वर्गाने यापूर्वीच कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित होत असून याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनाही देण्यात आली आहे. या प्रकरणी योग्य आणि पारदर्शक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.\nपोलीस पाटील टिळेकर याच्या ताब्यातील वाहने गायब झाली होती. या बाबत प्रभातमध्ये बातमी येताच ती वाहने पोलीस पाटलाने स्वतः कशी आणि कोणाच्या मदतीने पोलीस ठाण्यात आणली पोलीस पाटलाने जमा न केलेले आणखी एक वाहन इंदापूर येथे असल्याची चर्चा आहे. मग, हे वाहन पोलीस ठाण्यात जमा का केले नाही पोलीस पाटलाने जमा न केलेले आणखी एक वाहन इंदापूर येथे असल्याची चर्चा आहे. मग, हे वाहन पोलीस ठाण्यात जमा का केले नाही चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने पोलीस पाटलाची असतील तर त्याच्यावर पोलीस किंवा शासकीय अधिकारी का कारवाई करीत नाहीत चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने पोलीस पाटलाची असतील तर त्याच्यावर पोलीस किंवा शासकीय अधिकारी का कारवाई करीत नाहीत या प्रश्‍नांची उत्तरे देण्याकरिता पोलीस आणि अधिकारीही तोंड उघडत नाहीत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचार दिवसांत तीन बिबट्या जेरबंद\nशाळेतील मुलींशी गैरवर्तवणूक करणारा शिक्षक अटकेत\nकेंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस प्रतिसाद\nबाजारभाव न मिळाल्याने रस्त्यावर उधळला भाजीपाला\nबैलगाडा शर्यती होऊ नये म्हणून पोलिसांनी खोदले खड्डे\nसहवीजनिर्मिती प्रकल्प म्हणजे ‘दिव्याखाली अंधार’\nठराविक लोकांसाठीच 10 टक्के आरक्षण : शरद पवार\nकांदा अनुदान ‘हनुमानाच्या शेपटीला लंगोट’ बांधण्यासारखे\nभ्रमनिरास : शिरूर तालुक्‍यात येऊन लोकसभेबाबत शरद पवार बोललेच नाहीत\nनागेश्‍वरराव संबंधीत खटल्याच्या सुनावणीतून सरन्यायाधिश मुक्त\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2016/08/19/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T20:48:08Z", "digest": "sha1:A4OU5JUSVI2DWYZNCQBUQLV2CJMZ7GTZ", "length": 6921, "nlines": 82, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "राजकीय माहितीची आवश्यकता - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nराजकीय माहितीची आवश्यकता0 मिनिटे\nबदलत्या काळात राजकीय माहितीची आवश्यकता जगण्याच्या मुलभूत प्रक्रियेचा भाग झाली आहे. अशावेळी नागरिक व पत्रकार ह्यांच्यामधील नाते येणाऱ्या दिवसात निर्णायक ठरेल आणि त्यामध्ये सामाजिक माध्यमांचा खूप मो��ा सहभाग असेल ह्यात काही शंका नाही.\n← राजकीय पत्रकारितेची चिकित्सा\nसोशल मिडिया आणि राजकीय कौशल्ये →\nसांगली जिल्हा बँकेसमोर शिवसेनेचं ढोलनाद आंदोलन\nJuly 10, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 0\nदेशमुख विरुद्ध देशमुख: संख्याबळाची लढाई सुरूच\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nराजकारण\tसोशल मिडिया आणि रा�…\nकडेगाव पलूस लाईव करते राजकीय पत्रकारितेची चिकित्सा आणि आपणास पुरवते अचूक राजकीय माहिती. राजकारण मतदाराच्या हातात देण्याचा आमचा प्रयत्न तुमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2017/12/08/clean-kadegaon-in-sight-with-efforts-of-nagarpanchayat/", "date_download": "2019-01-21T20:45:17Z", "digest": "sha1:BSGKODDAY75YPK6D537LZ2Y42ZWDJR5G", "length": 10153, "nlines": 77, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "कडेगाव नगरपंचायतचे स्वच्छता अभियान जोमात सुरु - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nकडेगाव नगरपंचायतचे स्वच्छता अभियान जोमात सुरु0 मिनिटे\nDecember 8, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम\nकडेगाव: कडेगाव नगरपंचायतीने धडाक्यात सुरु केलेल्या स्वच्छता कारवाईमुळे गावामध्ये अनेक ठिकाणी साचलेला कचरा उचलण्याची प्रक्रीया सुरु असून त्याबद्दल नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे.\nमागील काही आठवड्यात समोर आलेल्या डेंग्यूच्या केसेस आणि सार्वजनिक ठिकाणी उत्स्फूर्तपणे नवशहरी मंडळी व बेजबाबदार नागरीकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे सर्वत्र माजलेली दुर्गंधी व अनारोग्य यामुळे अनेक सुजाण नागरिकांनी आरोग्य विभाग व नगरपंचायत यांच्याकडे तक्रारीच्या भावना कळवल्या होत्या.\nकडेगाव परिसरातील मुक्त शहरीकरण प्रक्रियेत स्वच्छतेचे शिक्षण देण्याची व दंडात्मक कारवाई करण्याची गरज निर्माण झाल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे. त्याचसोबत नगरपंचायतीने विक्रेत्यांनी त्यांच्या उत्पादनामुळे होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतःहून जबाबदार उद्योग/ व्यावसायिक म्हणून घ्यावी अशी रचना करण्याची आवश्यकता असल्याचा सूर काही जबाबदार नागरिकांमध्ये आहे.\nमुख्याधिकारी चरण कोल्हे व नगराध्यक्षा आकांक्षाताई जाधव याबाबत काय भूमिका घेतात याविषयी उत्सुकता आहे. लवकरच निवडक ठिकाणी कचऱ्याच्या कुंड्या तसेच कचरा गोळा करण्याची व्यवस्था सक्षम केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी कोल्हे यांनी दिली आहे.\nनगरपंचायतीच्या धडाक्यात सुरु असलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.\n← डॉ. आंबेडकर महापरीनिर्वाण दिनी विविध संघटनांचे सामाजिक उपक्रमातून अभिवादन\nटेंभू-ताकारी-म्हैसाळच्या पाण्याचे आवर्तन व पाणीपट्टी विरोधात उद्या कडेगावमध्ये भव्य मोर्चा →\nकडेगाव विरोधीपक्ष नेत्यांच्या तक्रारीबाबतच्या निर्णयाचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात\nJuly 13, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 0\nशेतकरी कर्जमाफी व जाधव यांची सुटका: ठोस कृतीची युवासेनेची मागणी\nराजकारणाची दिशा आणि सोशल मिडिया चा वापर\n2 thoughts on “कडेगाव नगरपंचायतचे स्वच्छता अभियान जोमात सुरु”\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम ��पल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nकडेगाव नगरपंचायतचे स्वच्छता अभियान जोमात सुरु\nby कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min\nसमाजकारण\tडॉ. आंबेडकर महापरी�…\nडॉ. आंबेडकर महापरीनिर्वाण दिनी विविध संघटनांचे सामाजिक उपक्रमातून अभिवादन\nकडेगाव: डॉ. आंबेडकर यांच्या ६२ व्या महापारीनिर्वाण दिनी कडेगाव येथे विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/umed-msrlm-beed-recruitment/", "date_download": "2019-01-21T20:38:01Z", "digest": "sha1:HMP4T43VJGHWGGON5WH3VX6PPMPWT2ST", "length": 14012, "nlines": 156, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Umed MSRLM Beed Recruitment 2018 for 64 Posts", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 ज���गांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत बीड येथे विविध पदांची भरती\nप्रभाग समन्वयक: 43 जागा\nप्रशासन सहाय्यक: 01 जागा\nप्रशासन /लेखा सहाय्यक: 10 जागा\nडाटा एन्ट्री ऑपरेटर: 06 जागा\nपद क्र.1: i) पदवीधर ii) BSW /BSc (कृषी)/MBA/PG रूरल डेवलपमेन्ट/PG रूरल मॅनेजमेंट iii) संगणक ज्ञान iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.2: i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. iii) MS-CIT iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.3: i) वाणिज्य शाखेतील पदवी ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. iii) MS-CIT iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: i) 12 वी उत्तीर्ण ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. iii) MS-CIT iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.5: i) 10 वी उत्तीर्ण ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 10 जानेवारी 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2018\nNext (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर येथे विविध पदांची भरती [Expired]\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्���जनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53349", "date_download": "2019-01-21T20:50:25Z", "digest": "sha1:DCXLFCVYD7U7HS4QLU7JRQRNBHMJNUV5", "length": 3243, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "what is the apartment rent range in san jose? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमला san jose मधे सध्या किति rent आहे 2 bedroom apartment चा त्याची माहिती हवी होती.\nअधिक माहिती साठी इथे पहा http://www.apartments.com\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garodar-strichya-akaaman-ani-parsuti-darmyanchya-samsya", "date_download": "2019-01-21T21:07:40Z", "digest": "sha1:LTIV2HD3FE6V2RGKASJBQMNNK3WVNMX5", "length": 11728, "nlines": 219, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदर स्त्रीच्या पोटाच्या आकारमान (बेबी बम्प) आणि प्रसूती दरम्यानच्या समस्या. - Tinystep", "raw_content": "\nगरोदर स्त्रीच्या पोटाच्या आकारमान (बेबी बम्प) आणि प्रसूती दरम्यानच्या समस्या.\nस्त्री गरोदर असताना काही व्यक्ती स्त्रीच्या पोटाच्या आकारावरून मुलगा की मुलगी सांगतात. काही अंशी हे ठोकताळे खरे ठरतात. परंतु हे जाणून घेणं तेवढे महत्वाचे नाही. जेव्हढे तुमची प्रसूती साधारण होईल कि त्यामध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. कारण मुलगा-मुलगी हे आईसाठी दोघे हि सारखेच असतात. फक्त होणारे मुल सुदृढ काही व्यंग नसलेलं व्हावे एवढीच इच्छा पालकांची असते. तसेच प्रसूती दरम्यान काही समस्या निर्माण होऊ नये असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते. त्यामुळे गरोदर असताना पोटाच्या आकारावरून प्रसूती साधारण होईल कि त्यात समस्या निर्माण होतील हे वर्तवणे काही प्रमाणात शक्य असते. ते कसे आपण पाहणार आहोत.\nतुमच्या पोटाचा आकार काय सांगतो.\n१.ज्यावेळी साधारणतः ३-४ महिन्यानंतर ज्यावेळी गरोदर स्त्रीचे पोट दिसायला लागते, किंवा वाढायला लागते,त्यावेळी डॉक्टर हे तुमचे पॉट म्हणजेच बेबी बम्पचा आकार मोजतात. त्याला फंडल हाईट (‘Fundal height’) असे म्हणतात. यावेळी गर्भाशय आणि प्यूबिक बोन यामधील अंतर मोजण्यात येते.\n२. साधारणतः तुमचे हे अंतर ३० सेंटीमीटर असणे आवश्यक असते. आणि यावेळी तुमचे ३० आठवडे पूर्ण झालेले असणे गरजेचं असते. यावरून डॉक्टर तुमच्या प्रसूतीची तारीख सांगू शकतात.\n३. तसेच यावेळी डॉक्टर जर गरोदरपणात आणि प्रसूती दरम्यान काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवतात. जर तुम्ही २७ आठवड्याच्या गरोदर आहात आणि जर तुमची फंडल हाईट (‘Fundal height’) साधारणतः २५-२९ सेमी असणे आवश्यक असते. आणि जर असे नसेल तर तुमच्या प्रसूतीमध्ये काही समस्या येण्याची शक्यता असते.\nजर फंडल हाईट (‘Fundal height’) कमी -जास्त असल्यास \nजर तुमची फंडल हाईट (‘Fundal height’) जास्त असल्यास, तर आपले ओटीपोटातील स्नायू कमकुवत होतात आणि आपण लठ्ठपणा येऊ शकतो. आणि त्यामुळे प्रसूतीच्या दरम्यान बाळाला बाहेर ढकलताना गुंतागुंत निर्माण होऊ शकते.\nजर फंडल हाईट (‘Fundal height’) कमी असेल तर आपले ओटीपोटात स्नायू मजबूत असतात आणि ते आपल्या बाळाला सुरक्षित ठेवत असतात आणि आणि तरीही\n(इथे कमी फंडल हाईट (‘Fundal height’) म्हणजे योग्य प्रमाणातील)\nफंडल हाईट (‘Fundal height’)पद्धती अल्ट्रासाऊंड पेक्षा योग्य आहे का \nफंडल हाईट (‘Fundal height’)पद्धती ही बाळाचा आकारमान जाणून घेण्याची प्राचीन पद्धत आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रगत देशामध्ये अल्ट्रासाउंड पद्धती ही केव्हाही चांगला पर्याय आहे. अल्ट्रासाउंड पद्धतीच्या आधारे तुम्हाला बाळाच्या डोक्याचे आकारमान बाळाच्या हाडाचे आकारमान. बाळाचे पोट याबाबत सगळी माहिती अधिक योग्य प्रकारे मिळू शकते.\nप्रसूती दरम्यान काही समस्या अचानक निर्माण होऊ शकतात. आणि काही वेळा समस्या निर्मण होतील असे वाटत असताना देखील प्रसूती सुखरूप होते. हे त्यावेळच्या त्या स्त्रीच्या अवस्थेवर आणि परिस्थितीवर अवलंबुन असते. वरील काही पद्धती या फक्त प्रसूती दरम्यान निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत अंदाज देतात.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2011/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-111040100009_1.htm", "date_download": "2019-01-21T20:18:10Z", "digest": "sha1:LXZH6QAQ2SOP44C7Y5FZDR7WQYWFAK35", "length": 15674, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काय तुमचा जन्म एप्रिलमध्ये झाला आहे? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाय तुमचा जन्म एप्रिलमध्ये झाला आहे\nतुमचा जन्म कुठल्याही वर्षाच्या एप्रिल महिन्यात झाला असेल तर एस्ट्रोलॉजी प्रमाणे तुम्ही फारच सुंदर, रुबाबदार, जिद्दी आणि खुशाल प्रवृत्तीचे असाल. कलात्मक वस्तूंचे संग्रह करणारे असून एडवेंचर पसंत करणारे असाल. तुमच्यात एक विशेष प्रकारचा छंद असतो.\nतुमचा रागावर नियंत्रण नसतो पण समोरच्यांकडून नेहमी अपेक्षा असते की तो तुम्हाला माफ करेल. एप्रिल महिन्यात जन्म घेणाऱ्या लोकांचा सेंस ऑफ ह्यूमर फारच चांगला असतो.\nएप्रिलमध्ये जन्म झालेल्या युवक-युवतींची एक खास क्वॉलिटी म्हणजे हे लोक फारच रोमांटिक असतात. वयाच्या 16व्या वर्षापासून यांचे लव-अफेयर सुरू होऊन जातात. एकाच वेळेस चार-पाच अफेयरते आरा��ात सांभाळतात. हे लोक इतके नाटकबाज असतात की चांगले-चांगले यांच्या ग्रीपमध्ये येतात.\nसेक्सच्या बाबतीत फार लकी असतात. यांना अपोजिट सेक्सकडून भरपूर प्रेम मिळत. यांचा स्वत:वर नियंत्रण फार कमी असतो म्हणून वेळ आल्यास सर्व हद्द पार करू शकतात.\nएप्रिलमध्ये जन्म घेतलेल्या मुली अनाप-शनाप खर्च करण्यात नंबर वन असतात. बोलण्यात कडू पण मधुर मुस्कान असते. यांना जर कामात यश हवा असेल तर त्यांना आपल्या वाचेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.\nलकी कलर : ऑरेंज, मेहरून आणि गोल्डन\nलकी डे : संडे, वेडनसडे, फ्रायडे\nलकी स्टोन : माणिक\nउपाय : दररोज काळ्या कुत्र्याला पोळी देणे.\nमार्च महिना आणि तुमचे भविष्य\nअभिषेक : हे वर्ष यशस्वी राहील \nकाही मुहूर्त नेहमीच शुभ असतात\nयावर अधिक वाचा :\nकाय तुमचा जन्म एप्रिलमध्ये झाला आहे\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली का���े पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\nहे कायमचे लक्षात ठेऊया\nकेवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...\nपौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...\nसोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव\nपौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/when-will-housewives-get-due-importance-for-their-work/articleshow/67501885.cms", "date_download": "2019-01-21T21:24:27Z", "digest": "sha1:LGMFY5DK7JV7XJNKTCRSCH3DUIS2AR6E", "length": 22591, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "work of a housewife: when will housewives get due importance for their work - गृहिणीच्या श्रमाला मोल कधी? | Maharashtra Times", "raw_content": "\nसूपरमूनचं घडलं दर्शनWATCH LIVE TV\nगृहिणीच्या श्रमाला मोल कधी\nगृहिणीचे घरकाम हे श्रमशक्तीच्या पुनरुत्पादनाचे काम सामाजिक महत्त्वाचे असते. पण या कामाचा तिला कोणी मोबदला तर देतच नाही, उलट या श्रमांना प्रेम, त्याग, समर्पणाच्या गोंडस आवरणाखाली झाकून ठेवले जाते. खरं म्हणजे, गृहिणीचे श्रम पितृसत्ताक समाजात फुकट वापरून घेतले जातात.\nगृहिणीच्या श्रमाला मोल कधी\nगृहिणीचे घरकाम हे श्रमशक्तीच्या पुनरुत्पादनाचे काम सामाजिक महत्त्वाचे असते. पण या कामाचा तिला कोणी मोबदला तर देतच नाही, उलट या श्रमांना प्रेम, त्याग, समर्पणाच्या गोंडस आवरणाखाली झाकून ठेवले जाते. खरं म्हणजे, गृहिणीचे श्रम पितृसत्ताक समाजात फुकट वापरून घेतले जातात.\nतुमच्या घरात सर्वात जास्त काम कोण करतं अगदी साधा सोपा प्रश्न आहे नाही का अगदी साधा सोपा प्रश्न आहे नाही का पण उत्तर कदाचित तितकं साधंसोपं नसावं पण उत्तर कदाचित तितकं साधंसोपं नसावं कदाचित म्हणूनच वेगवेगळ्या वयाच्या माणसांकडून या प्रश्नाची खूपच वेगवेगळी उत्तरं मिळतात. काही दिवसांपूर्वी नागपूरमधील केंद्रीय विद्यालयातल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गृहपाठात दोन प्रश्न विचारले गेले- घरी सर्वाधिक काम कोण करतं आणि सर्वाधिक आराम कोण करतं कदाचित म्हणूनच वेगवेगळ्या वयाच्या माणसांकडून या प्रश्नाची खूपच वेगवेगळी उत्तरं मिळतात. काही दिवसांपूर्वी नागपूरमधील केंद्रीय विद्यालयातल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गृहपाठात दोन प्रश्न विचारले गेले- घरी सर्वाधिक काम कोण करतं आणि सर्वाधिक आराम कोण करतं तेव्हा वर्गातल्या ८० टक्के मुलांनी - 'आई जास्त काम करते,' असं सांगितलं आहे. पण सर्वाधिक आराम कोण करतं, या प्रश्नाचे उत्तर देताना मात्र 'आई जास्त आराम करते,' असं एकाही विद्यार्थ्याने सांगितलेलं नाही. पप्पा सर्वाधिक आराम करत असल्याचं ८० टक्के विद्यार्थ्यांनी सांगितलं. घरातील इतर सदस्य सर्वाधिक आराम करीत असल्याचे २० टक्के विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे\nइयत्ता पहिलीतली मुलं म्हणजे सहा ते सात वर्ष वयोगटातली मुलं... त्यांच्या दृष्टीला जे दिसतं आणि मनाला जे सहज जाणवतं - ते उत्तर त्यांना प्रामाणिकपणाने देता येतं. पण हेच प्रश्न जर मोठ्या माणसांना विचारले, तर मात्र इतक्या सहजपणाने इतकी स्पष्ट उत्तरं मिळत नाहीत\nअनेकदा शिक्षकांसाठी किंवा कॉर्पोरेट ऑफिसेसमधल्या कर्मचाऱ्यांसाठी जेंडर विषयी कार्यशाळा घेताना लिंगविशिष्ट श्रमविभागणीबद्दल चर्चा होते. या चर्चेत स्त्रिया आणि पुरुषांवर ठराविक कामे लादली जातात आणि अशी साचेबंद श्रमविभागणी होऊ नये, हा मुद्दा अनेकांना मान्य होतो. पण जेव्हा संयुक्त राष्ट्रांची आकडेवारी समोर ठेवून जगात सगळीकडे स्त्रियांनाच पुरुषांपेक्षा खूप जास्त काम करावं लागतं, असं संगितलं जातं, तेव्हा प्रत्येक कार्यशाळेतले पुरुष मात्र नेहमीच ही आकडेवारी साफ नाकारतात. वेगवेगळ्या देशात वेळोवेळी झालेल्या ताज्या सर्वेक्षणांचा दाखला दिला, तरीही बहुसंख्य पुरुषांना महिला आपल्यापेक्षा जास्त प्रमाणात काम करतात ही वस्तुस्थिती अजिबात मान्य होत नाही. घराबाहेर पडून पैसे कमवायची जबाबदारी पुरुषांची असते, त्याअर्थी पुरुषच जास्त काम करतात, असं त्यांचं म्हणणं असतं. पुरुषांना घराबाहेर समाजात मोठ्या संघर्षाला तोंड देऊन दिवसभर कष्टाची कामे करावी लागतात, त्यामानाने घरी असलेल्या बायकांना काहीच कष्ट पडत नाहीत, अशी त्यांची समजूत असते. बहुतेक पुरुषांना घरकाम म्हणजे 'काम' आहे, हेच मुळात मान्य नसतं. घरकाम म्हणजे थोडावेळ स्वयंपाकघरात खुडबुड केली की, मग दिवसभर आरामात लोळत पडणे - अशीच बऱ्याच जणांची घरकामाबद्दल कल्पना असते.\nपण सहा-सात वर्षांची लहान मुलं जास्त वेळ आईचं काम पाहतात. त्यामुळे तिच्या कामातली विविधता त्यांना जाणवत असावी. नागपूरच्या शाळेतल्या पहिलीतल्या मुलांनी आईच्या कामाविषयी सांगताना 'आई मला सकाळी झोपेतून उठवते, आंघोळ घालून देते, माझ्यासाठी छान छान टिफिन बनविते' अशी निरनिराळी उदाहरणे दिली आहेत. गृहिणींच्या घरकामात स्वयंपाकाव्यतिरिक्त घराची स्वच्छता, सजावट, आजारी व्यक्तींची शुश्रूषा, मुलांचा अभ्यास घेणे, पाणी भरणे, कपडे धुणे, भांडी घासणे अशा अनेक कामांचा घराच्या व्यवस्थापनात समावेश होतो. खेडेगावात तर या कामात जळण गोळा करणे, गुराढोरांची कामे यांचीही भर पडते. ही सगळी कामे 'घरकाम' नावाच्या एका गाठोड्यात बांधून टाकली जातात. यातले एक काम जरी वेळच्या वेळी झाले नाही, तर घराची सगळी व्यवस्था कोलमडू�� जाऊ शकते. घरातल्या सगळ्यांचे घराबाहेरचे व्यवहार सुरळीत सुरू राहायचे असतील, तर घरकाम सुरळीत पार पडावेच लागते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे घरातले काम कधीही न संपणारे असते. कितीही कंटाळा आला, तरी घरात पै-पाहुणा आला, मूल भूकभूक करू लागले किंवा घरातले एखादे माणूस आजारी असेल, तर वेळीअवेळीसुद्धा उठून हसतमुखाने काम करावे लागते.\nया सगळ्या शारीरिक श्रमांच्या जोडीने घरातील सर्वांना मायेने जोडून ठेवणे, भावनिक आधार देणे हेसुद्धा तिचे एक महत्त्वाचे काम असते. पुरुषांनी लहान सहान कारणांनी संतापणे, हात उगारणे, मारहाण करणे, निराश होऊन दारू ढोसणे या सगळ्याला समाजमान्यता असते. अनेकदा पुरुषांच्या संतापी स्वभावाचे काहीसे कौतुकच केले जाते. कारण घरगुती बाबतीत पुरुषांना भावनिक साक्षरता नसणे, हे जणू गृहीतच आहे. कारण त्याचा भार पेलते घरातली गृहिणी बहुसंख्य घरातले पुरुष या भावनिक श्रमांचे ओझे घरातल्या बायकांवर टाकून बिनधास्त झालेले असतात. किंबहुना या तिच्या भावनिक श्रमांच्या ताकदीवरच पुरुषांच्या श्रमशक्तीचे अर्थकारण टिकून असते. थकून भागून आलेल्या कर्त्या पुरुषाच्या शारीरिक, भावनिक आणि लैंगिक गरजांची पूर्तता घरातल्या बाईने केलेल्या कामांमधून केली जाते. घराबाहेर जाऊन काम करणाऱ्या पुरुषांच्या श्रमशक्तीचे पुनर्निर्माण करण्यासाठी गृहिणीचे श्रम खर्ची पडतात. पण त्या श्रमांच्या मोबदल्यात तिला काय मिळते बहुसंख्य घरातले पुरुष या भावनिक श्रमांचे ओझे घरातल्या बायकांवर टाकून बिनधास्त झालेले असतात. किंबहुना या तिच्या भावनिक श्रमांच्या ताकदीवरच पुरुषांच्या श्रमशक्तीचे अर्थकारण टिकून असते. थकून भागून आलेल्या कर्त्या पुरुषाच्या शारीरिक, भावनिक आणि लैंगिक गरजांची पूर्तता घरातल्या बाईने केलेल्या कामांमधून केली जाते. घराबाहेर जाऊन काम करणाऱ्या पुरुषांच्या श्रमशक्तीचे पुनर्निर्माण करण्यासाठी गृहिणीचे श्रम खर्ची पडतात. पण त्या श्रमांच्या मोबदल्यात तिला काय मिळते स्त्रियांनी पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर पडणे हे अनेक भारतीय नवऱ्यांना अपमानाचे वाटते; पण त्यांच्या घरातल्या कामाची दखल घ्यायची मात्र त्यांची तयारी नसते. एकीकडे घरातली माणसे बाईच्या श्रमांची दखल घेत नाहीत, तिला घरातल्या महत्त्वाच्या निर्णयात सामील करून घेतले जात नाह��, कुटुंबाच्या संपत्तीत तिला फारसा हक्क दिला जात नाही, ज्या घरासाठी इतके कष्ट करते, त्याचे छप्पर आपल्या डोक्यावर कायम राहावे, म्हणून बहुसंख्य बायकांना नेहमी नवऱ्याची मर्जी सांभाळून जगावे लागते. जर नवऱ्याशी, सासरच्या माणसांशी बेबनाव झाला, तर नवरा घरातून हाकलून देऊ शकतो. घराबाहेर हाकलल्या गेलेल्या बाईला समाजात पुरेशी आधारगृहेदेखील नसतात\nखरं तर गृहिणीचे घरकाम हे श्रमशक्तीच्या पुनरुत्पादनाचे काम सामाजिक महत्त्वाचे असते. पण या कामाचा तिला कोणी मोबदला तर देतच नाही, उलट या श्रमांना प्रेम, त्याग, समर्पणाच्या गोंडस आवरणाखाली झाकून ठेवले जाते. खरं म्हणजे गृहिणीचे श्रम पितृसत्ताक समाजात फुकट वापरून घेतले जातात. जगात जेवढे बिनमोबदल्याचे काम केले जाते, त्यापैकी ७५ टक्के काम स्त्रिया करतात, असे २०१५मध्ये मॅककिन्से अहवालात दिसून आले आहे. स्त्रिया आणि पुरुषांच्या कामातले व्यस्त प्रमाण खरं तर पहिलीत शिकणाऱ्या मुलांनाही लक्षात येऊ शकते. पण हे प्रमाण बदलले पाहिजे, असे कोणाला वाटते का हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे\n(लेखिका महिलाविषयक प्रश्नांच्या अभ्यासक, कार्यकर्त्या आहेत.)\nमिळवा रविवार मटा बातम्या(Ravivar MATA News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nRavivar MATA News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nलखनऊहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगो विमानात बिघाड\nलंडन हॅकेथॉनवर निवडणूक आयोगाचे ताशेरे; कायदेशीर कारवाई करणार\nकर्नाटकः काँग्रेस आमदारावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा\nकर्नाटक: कारवारजवळ बोट बुडून ८ जणांना जलसमाधी\nइराण लष्कराचा सीरियावर हल्ला\nरविवार मटा याा सुपरहिट\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसो���त\nगृहिणीच्या श्रमाला मोल कधी\nहल्ले डॉक्टरांवर; पण दूरगामी परिणाम समाजावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/Priyanka-Chopra?Platform=Web&Source=MT_PG_Home_Trending_Web&Medium=Referral&Campaign=PG_TrendingNow_3", "date_download": "2019-01-21T21:14:52Z", "digest": "sha1:BGRMFQUKCDINFFYR4DDZC3GZRX2IT6GK", "length": 27736, "nlines": 313, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Priyanka Chopra Marathi News, Priyanka Chopra Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nchannel freedom: '१५३ रुपयांत १०० चॅनल्स'; ग्राहका...\ncentral railway: वाहतूक विस्कळीत, कामायनीच...\nBest Strike Effect: संपामुळं बेस्टचं १९.८८...\nराज्यात होणार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण\nमहिलेच्या मारेकऱ्याचा शोध सुरू\nUPत साधूंना ५०० रुपये पेन्शन; अखिलेश म्हणाले, रावण...\nकर्नाटक: कारवारजवळ बोट बुडून ८ जणांना जलसम...\nचक्क राफेल करार असलेली 'अशीही' लग्नपत्रिका...\nShivakumara Swami: शिवकुमार स्वामींचे निधन...\n10% reservation मद्रास हायकोर्टाची केंद्रा...\nEVM हॅकिंगबाबत माहीत असल्याने मुंडेंची हत्या: सायब...\nपाकमध्ये बनावट चकमक; पोलिसांविरुद्ध संताप\nप्रिन्स फिलिप यांनी चालविली सीटबेल्टविना ग...\nसीमाभिंतीच्या निधीसाठी ट्रम्प यांचा नवा प्...\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे ...\nमोबाइलचा पासवर्ड सांगितला नाही; पत्नीने पत...\nजेटली परतणार आणि अर्थसंकल्प मांडणार\nIndian economy: भारतीय अर्थव्यवस्था घेणार ...\n‘लिक्विड फंडां’चे नियम होणार कडक\nएचडीएफसी बँकेची २० टक्के नफावाढ\nकुंभमेळ्यातून १.२० कोटींचे उत्पन्न\n‘फक्त विराट कोहलीच टार्गेट नको’\nICC Test Ranking विराट आणि टीम इंडिया अव्व...\nटाइम्स-मटा संघ अंतिम फेरीत\nएमएसइडीसीएल, पीडब्ल्यूडी संघ विजयी\nDhoni in NZ: न्यूझीलंडमध्ये धोनी तोडणार सच...\nHardik Pandya: 'हार्दिक पंड्याप्रकरणी लवकर...\nवादग्रस्त 'कॉफी विथ करण' बंद होणार\nहा काही 'अॅक्सिडेंटल शिवसेनाप्रमुख' चित्रप...\nइशान खट्टरचे बिनधास्त सायकलिंग\nस्मिताच्या लग्नाला रेशम वऱ्हाडी\n'पती,पत्नी और वो'चा येतोय रिमेक; झळकणार 'ह...\n‘टोटल धमाल’च्या पोस्टरची सोशलवर कमाल\nभारतीय नौदलात विविध पदांची भरती\nमेट उत्सवाचा ग्रँड फिनाले जल्लोषात\nसरकारनेच ठेवावे क्लासेसवर नियंत्रण\nपीटीए अध्यक्षपदी पुन्हा प्रा. मुळे\nबोर्डाच्या निर्देशांनुसारच बारावीचे प्रॅक्...\n‘मी टू’ आणि कंपनीची प्रतिष्ठा\n‘मी टू’ आणि कंपनीची प्रतिष्ठा\nपरवा शनिवार पेठेत गेलो होतो\nलखनऊहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगो व..\nलंडन हॅकेथॉनवर निवडणूक आयोगाचे ता..\nकर्नाटकः काँग्रेस आमदारावर हत्येच..\nकर्नाटक: कारवारजवळ बोट बुडून ८ जण..\nइराण लष्कराचा सीरियावर हल्ला\nसुरक्षेविषयी तडजोड नाहीः ममता बॅन..\nVarun Dawan: वरुण धवन नोव्हेंबरमध्ये अडकणार लग्नाच्या बेडीत\nदीपिका-रणवीर, प्रियांका-निकनंतर आता अभिनेता वरुन धवनही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. वरुण त्याची बालपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे.\nPriyanka Chopra: इजन्ट इट रोमँटिक... तुम्हाला काय वाटतं\nबॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्येही बस्तान बसवणाऱ्या देसी गर्ल प्रियांका चोप्राने अभिनेता ड्वेन जॉनसनसोबत 'बेवॉच' या चित्रपटातून हॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर आता 'इजन्ट इट रोमँटिक' आणि 'अ किड् लाइक जॅक' हे तिचे दोन हॉलिवूडपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. यापैकी 'इजन्ट इट रोमँटिक' या चित्रपटातील प्रियांकाचा नवा लूक नुकताच समोर आला आहे.\nप्रियांका- निक देणार हॉलिवूडकरांना रिसेप्शन पार्टी\nअभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनस लग्नानंतर रिसेप्शन पार्टीमध्ये व्यग्र आहेत. जोधपूरला शाही विवाह आटोपल्यावर त्यांनी दिल्ली आणि मुंबईला मित्र-परिवारासाठी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते.\nप्रियांकाचं सलमानच्या घरी जंगी स्वागत\nबॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांच्या दरम्यानचा अबोला दूर झाला आहे. प्रियांका-निक जोनासच्या रिसेप्शन पार्टीला सलमान उपस्थित राहिल्यानंतर प्रियांकाही त्याच्या घरी गेली. यावेळी सलमानच्या घरच्यांनी तिचं जंगी स्वागत केलं. त्यामुळे प्रियांका आणि निक भारावून गेले होते.\nप्रियांकानंतर परिणीती चोप्राही बोहल्यावर\nबॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूडचा गायक निक जोनस यांचा शाही विवाह सोहळा जोधपूर येथे पार पडला. प्रियांका-निकच्या लग्नात प्रियांकाची करवली बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राही मोठ्या उत्साहात मिरवताना दिसत होती.\n'प्रियांका-निक'चं दुसरं रिसेप्शन मुंबईत\nप्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा शाही विवाह जोधपूरला पार पडला. त्यानंतर त्यांनी ४ डिसेंबरला दिल्लीत पहिली रिसेप्शन पार्टी दिली होती. आता प्रियांका-निकने मुंबईत २० डिसेंबर रोजी दुसऱ्या रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं असून या पार्टीला फिल्मी तसेच उद्योग जगतातील बडे हस्ती उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येतं\nRakhi Sawant: राखीच्या लग्नाचं मोदींना देखील आमंत्रण\nबॉलिवूडमध्ये दीप-वीर, निक- प्रियांका यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत असताना 'ड्रामा क्वीन' राखी सावंतनं ही ती लग्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे. राखीनं शाहरुख, सलमान बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लग्नाचं आमंत्रण दिलं आहे.\nThe Cut: लग्नासाठी प्रियांकाचा निकवर दबाव\nनुकतीच लग्नबंधनात अडकलेली प्रियांका चोप्रा व निक जोनासवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच 'द कट' मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखामुळं वादाला तोंड फुटलं आहे. लग्नासाठी प्रियांकानं निकला जबरदस्ती केल्याचा आरोप या लेखातून करण्यात आला आहे.\n'या' सेलिब्रिटी जोडप्याची 'बाहुली' बाजारात दाखल\nदीपिकाची कमाई रणवीरपेक्षा जास्त\nदर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील फोर्ब्ज इंडियाने २०१८ मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या १०० भारतीय सेलिब्रिटींची यादी बनवली आहे. यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर सलमान खान आहे.\nप्रियांका-निकच्या ग्रँड रिसेप्शनचे फोटो पाहिलेत का\nसासूने प्रियांकाला दिलं ५५ लाखांचं 'हे' गिफ्ट\nदेसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि विलायती बाबू निक जोनास १, २ डिसेंबरला हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्नाच्या बेडित अडकले. लग्नानंतर डेनिस जोनास यांनी सुनेचं खास पद्धतीने स्वागत केलं.\nCrackers in NickYanka Wedding: लग्नातील फटाक्यांच्या आतषबाजीमुळं प्रियांका ट्रोल\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा बहुप्रतिक्षीत विवाह सोहळा १ डिसेंबरला पार पडला. जोधपुरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये हा दिमाखदार सोहळा रंगला. प्रियांका- निकचं लग्न लागताच उमेद पॅलेसवर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. याच कारणावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.\n'मीटू' बॉलिवूडपूरताच मर्यादीत का\nबॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या तिच्या लग्नात व्यग्र आहे. पण प्रियांकाने त्या आधी एक एका मुलाखत दिली. त्यात तिने #MeToo चळवळीबद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं. ही चळवळ फक्त बॉलिवूडमधील अभिनेत्रींपूरताच का मर्यादित आहे इतर क्षेत्रातही अशा पीडित महिला आहेत, असा सांगत तिने सामाजिक प्रश्न उपस्थित केला.\nNickYanka: प्रियांका-निक अखेर लग्नाच्या बेडीत\nअभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा अ��ेरिकन प्रियकर निक जोनास यांचा बहुचर्चित विवाहसोहळा अखेर पार पडला आहे. जोधपूरमधील उमेद भवन पॅलेस हॉटेलमध्ये ख्रिश्चन पद्धतीनुसार हा विवाह संपन्न झाला. लग्नात प्रियांकाने प्रसिद्ध डिझायनर राल्फ लॉरेनने डिझाइन केलेला आकर्षक गाऊन परिधान केला होता तर निकनेही राल्फनेच डिझाइन केलेला सूट परिधान केला होता, असे सांगण्यात आले.\nPriyanka-Nick Wedding: प्रियांका-निकच्या लग्नातही मोबाइल बंदी\nबॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा व हॉलिवूडचा गायक निक जोनास यांच्या शाही लग्नसोहळ्याकडे त्यांच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. या सोहळ्यातील फोटोंसाठी त्यांचे चाहते फारच उत्सुक आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना बरीच वाट पाहावी लागणार आहे. कारण, रणवीर-दीपिकाप्रमाणेच प्रियांका-निकच्या लग्नातही मोबाइल वापरावर बंदी घालण्यात आली आहे.\nPriyanka-Nick Wedding: प्रियांका 'पिंगा' घालणार; निक हिंदी गाणी गाणार\nबॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा व विदेशी बाबू अमेरिकी गायक निक जोनास यांच्या लग्नसोहळ्यातील संगीत समारंभ खास असणार आहे. प्रियांका ही बाजीराव-मस्तानी चित्रपटातील लोकप्रिय 'पिंगा' या गाण्यावर थिरकणार आहे, तर निक वऱ्हाड्यांसाठी खास हिंदी गाणी सादर करणार आहे, असं सूत्रांकडून समजतं.\nदीपवीरच्या लग्नानंतर आता चर्चेत आहेत ते प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड स्टार निक जोनास या दोघांचं लग्न जोधपूरच्या एका आलिशान महालामध्ये होणार आहे...\nप्रियांकाची निकच्या कुटुंबीयांसोबत धम्माल\nजोधपूरः प्रियांका चोप्रा हेलिकॉप्टरने एन्ट्री करणार\nदीपिका पदूकोन आणि रणवीर सिंह यांच्या विवाहानंतर आता बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रियांका-निक यांचा शाही विवाह सोहळा होणार असून या विवाहाला देशातील दिग्गज नेत्यांसह अख्खं बॉलिवूड अवतारणार आहे.\nमणिकर्णिका चित्रपटात चुकीचा इतिहास; हायकोर्टात आव्हान\n'EVM हॅकिंग दडपण्यासाठी मुंडेंची हत्या'\nयोगींच्या राज्यात साधूंना ५०० रुपये पेन्शन\nकसोटी क्रमवारीत भारत आणि विराट नंबर वन\nकर्नाटक: नदीत बोट बुडून ८ जणांना जलसमाधी\nफोटोगॅलरीः राजधानीः काल, आज आणि उद्या\nराणेंच्या काँग्रेसप्रवेशाचा प्रस्ताव नाही: चव्हाण\nलिंगायतांचे गुरू शिवकुमार स्वामींचे निधन\nसवर्ण आरक्षण: मद��रास हायकोर्टाची केंद्राला नोटीस\n'१५३ रु.त १०० चॅनल्स'; अंमलबजावणीचं काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/anup-kumar-excluded-from-probables-camp-for-asian-championships/", "date_download": "2019-01-21T20:44:32Z", "digest": "sha1:6SRGDWRDNH2B5QIP3QJNFX6AGH4MNXQY", "length": 8158, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अनुप कुमारला एशियन चॅम्पियनशिपच्या संभाव्य संघातून वगळले !", "raw_content": "\nअनुप कुमारला एशियन चॅम्पियनशिपच्या संभाव्य संघातून वगळले \nअनुप कुमारला एशियन चॅम्पियनशिपच्या संभाव्य संघातून वगळले \nभारताचा महान कबड्डीपटू आणि कर्णधार अनुप कुमारला एशियन चॅम्पियनशिपच्या संभाव्य ३५ खेळाडूंच्या संघातून वगळण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ नोव्हेंबरपासून इराण येथे होणार आहे.\n२०१६च्या संघाचे नेतृत्व करत भारताला कबड्डीचा विश्वचषक जिंकून देणाऱ्या या खेळाडूला हरियाणा येथे होत असलेल्या ‘सिलेक्शन कॅम्प’ला बोलावण्यात आले नाही.\nनिवडीसाठी बोलावण्यात आलेल्या ३५ खेळाडूंपैकी तमील थलाइवाजचा कर्णधार अजय ठाकूर हा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. ३५ खेळाडूंमध्ये मंजीत चिल्लर आणि जसवीर सिंग यांना संधी देण्यात आली आहे किंवा नाही याबद्दल कोणतेही वृत्त नाही.\nसूत्रांनुसार निवड समितीला या स्पर्धेत युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे. त्याचमुळे प्रदीप नरवाल, रिशांक देवाडिगा, के प्रपंजन आणि सचिन तवरसारख्या खेळाडूंना ३५ जणांच्या कॅम्पमध्ये स्थान देण्यात आले आहे.\nभारताची धुरा गेली अनेक वर्ष एकहाती सांभाळणाऱ्या ३४ वर्षीय अनुप कुमारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. प्रो कबड्डीच्या ५व्या मोसमातही या खेळाडूला लौकिकाला साजेशा खेळ करण्यात अपयश आले होते.\nसंभाव्य ३५ खेळाडूंपैकी १२ खेळाडू स्पर्धेसाठी इराणला जाणार आहेत. संघातील सर्वात अनुभवी आणि वयस्कर खेळाडू अजय ठाकूरकडे संघाचे नेतृत्व दिले जाऊ शकते. कारण या खेळाडूने २०१६ विश्वचषकातही चांगली कामगिरी केली होती. परंतु त्याला कर्णधारपदाची जबाबदारी दिल्याचे कोणतेही अधिकृत वृत्त नाही.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ipl-playoff-matches-may-shift-from-pune-to-lucknow/", "date_download": "2019-01-21T19:59:36Z", "digest": "sha1:RR6PIQV3GU5IXT7L6G5UPLKWUYAQ5326", "length": 6907, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पुण्यातील आयपीएल प्ले-आॅफ सामने होणार या शहरात", "raw_content": "\nपुण्यातील आयपीएल प्ले-आॅफ सामने होणार या शहरात\nपुण्यातील आयपीएल प्ले-आॅफ सामने होणार या शहरात\n चेन्नई सुपर किंग्जचे सध्या पुण्यात घरचे सामने होत आहेत. परंतू पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी एक अपेक्षाभंग करणार वृत्त आहे.\nपुण्यात होणारे आयपीएल प्ले आॅफचे सामने लखनऊमध्ये हलवले जाण्याची शक्यता आहे. याआधीही हे सामने हलवण्याचे वृत्त होते. पण ठिकाण समजले नव्हते. अाता हे सामने लखनऊमध्ये होऊ शकतात.\nपण अजुनही याबद्दल अंतिम निर्णय झालेला नाही. लखनऊमधील स्टेडियमची चाचणी सुरू आहे. या चाचणीनंतर याबद्दल पुढचा निर्णय घेतला जाईल.\nपुण्याचा संघ नसू��ही पुण्याला साखळी फेरीचे सामने दिले असल्यामूळे हे प्ले आॅफचे सामने इतरत्र हलवले जाणार असल्याचे समजते.\nयाविषयी काही दिवसांपूर्वी अायपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले होते की “आम्ही पुण्यातील प्ले आॅफ आणि काॅलिफायरचे सामने अन्य शहरात हलवणार आहे. आम्ही याबद्दल एक दोन दिवसांत निर्णय घेऊ. ”\nहे सामने पुणे शहरात २३ आणि २५ मे रोजी होणार होते.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kathaaklechya-news/various-types-of-intellectual-property-laws-1180777/", "date_download": "2019-01-21T20:54:56Z", "digest": "sha1:66IDFL425Y3ULZFOVFSMQ2UCYBN33NRE", "length": 26326, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जाता जाता.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nकथा अकलेच्या कायद्याची »\nविविध पलू हा विषय मराठीत लिखाण न झाल्यामुळे सर्वसामान्यांसाठी अनोळखी आणि म्हणून क्लिष्ट.\nबौद्धिक संपदा कायद्यांचे निरनिराळे प्रकार, आणि त्यांचे विविध पलू हा विषय मराठीत लिखाण न झाल्यामुळे सर्वसामान्यांसाठी अनोळखी आणि म्हणून क्लिष्ट. पण ज्या प्रमाणात वाचकांचा प्रतिसाद मिळाला तो वर्णनातीत होता. समारोपाचा लेख लिहीत असताना त्यात बौद्धिक संपदा हक्कांच्या विरोधात काम करणाऱ्या, किंवा बौद्धिक संपदा हक्क प्रमाणात ठेवून अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा करून देणाऱ्या काही उपक्रमांबद्दल लिहिणे मला अतिशय गरजेचे वाटते आहे. आपणही एक सुजाण नागरिक म्हणून बौद्धिक संपदांच्या आपल्या रोजच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांकडे डोळसपणे पाहू लागलो, तर वर्षभराचा हा लेखनप्रपंच सुफळ-संपूर्ण झाला असे म्हणता येईल.\nफ्रिट्ज माचलुप (१९०२-१९८३) हा एक प्रसिद्ध ऑस्ट्रियन- अमेरिकन अर्थतज्ज्ञ. ‘प्रॉडक्शन अँड डिस्ट्रिब्युशन ऑफ नॉलेज इन द युनायटेड स्टेट्स’ हा माचलुपचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. पेटंट्स या विषयावर बोलताना माचलुप म्हणतो, ‘‘या जगात जर पेटंट्स अस्तित्वातच नसती, तर ती पद्धत सुरू करणे हा पेटंट्सच्या आíथक परिणामांचे आपले आत्ताचे ज्ञान लक्षात घेता अतिशय बेजबाबदारपणा ठरला असता. पण आता इतक्या वर्षांपासून आपण ही पद्धत वापरतच आहोत तर ती बंद करणे हेही तेवढंच बेजबाबदारपणाचे होईल.’’ पेटंट्सची, किंवा मुळातच बौद्धिक संपदांची, आपल्याला खरोखर गरज आहे का याची आज चर्चा करताना माचलुपच्या या वाक्याचा संदर्भ नेहमी दिला जातो.\nखरेतर माचलुपने जेव्हा हे म्हटले होते तेव्हा बौद्धिक संपदा हा एक रोचक नवा विषय होता.. आणि अर्थातच आता इतका तो सर्वदूर पसरलेला नव्हता. काही मोजक्या- आíथकदृष्टय़ा फारशा महत्त्वाच्या नसलेल्या – घटकांपुरताच तो मर्यादित होता. पण आता काळ बदललाय.. आणि अत्यंत महत्त्वाच्या आíथक घटकांनाही बौद्धिक संपदांनी विळखा ��ातला आहे. बौद्धिक संपदांचे समर्थन करणारे लोक आíथक प्रगतीचा हा एकमेव रामबाण उपाय आहे असे चित्र उभे करतात खरे. ‘प्रचंड जीवघेणी स्पर्धा असलेल्या बाजारपेठेत सतत नवे शोध लागायला हवे असतील, नव्या वस्तू बाजारात यायला हव्या असतील तर त्यांवर बौद्धिक हक्क देण्याला पर्यायच नाही.. ते दिले नाहीत तर कुणी संशोधनच करणार नाही,’ असेही म्हटले जाते .. पण खरोखरच बौद्धिक संपदा म्हणजे संशोधन क्षेत्राला मिळालेले रामबाण औषध आहे असे त्यांचे म्हणणे असेल, तर हे औषध चुकीच्या रोगनिदानावर आधारलेले आहे एवढे नक्की बौद्धिक संपदा हक्काने काही प्रमाणात संशोधनाला चालना मिळतेही..पण नंतर नंतर मात्र हे हक्क संशोधनाच्या- निर्मितीच्या शुद्ध आनंदापासून निर्मात्याला दूर नेतात आणि केवळ आíथक फायद्याच्या आणि त्यातून येणाऱ्या सत्तेच्या जंजाळात त्याला अडकवतात. प्रत्येक गोष्टीतून नफा कमविण्याच्या वेडापायी इतकं आंधळं करतात की साधा मानवतावादी दृष्टिकोन संशोधन क्षेत्रातून हद्दपार केला जातो.\nआफ्रिकेत १९९० च्या दशकात जेव्हा एड्सची जीवघेणी साथ पसरली, तेव्हा कितीतरी लाख लोक मृत्युमुखी पडले.. शवपेटय़ा बनविण्याइतका भरभराटीचा दुसरा धंदा आफ्रिकेत उरला नाही. आईबापाविना पोरक्या झालेल्या मुलांचे करायचे काय असा मोठा प्रश्न निर्माण झाला.. एड्स रुग्णांचे जगणे सुखकर करणाऱ्या अनेक औषधांचा शोध नुकताच लागला होता. पण या सगळ्या औषधांवर पेटंट्स होती.. आणि अर्थात ती जीएसके, फायझर, बायर अशा बलाढय़ औषध कंपन्यांच्या मालकीची होती.. त्यामुळेच ही औषधे प्रचंड महाग होती.. सामान्य आफ्रिकन रुग्णांच्या आवाक्याबाहेर आफ्रिकन सरकारने, तिथल्या रुग्णहक्क संघटनांनी औषध कंपन्यांना पुनपुन्हा विनंती करूनही औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या नाहीत. उलट, ‘‘ही औषधं गरीब लोकांसाठी आम्ही बनवलेलीच नाहीत’’ अशी उद्दाम उत्तरे या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी देऊ लागले. औषधांसारख्या जीवनावश्यक वस्तूच्या बाबतीत पेटंट हक्कांचा अतिरेक झाल्यास काय होऊ शकते याचे हे लाजिरवणे उदाहरण\nबौद्धिक संपदा हक्कांच्या अतिरेकांचे परिणाम आज जगाला नक्कीच उमगले आहेत. आणि त्यात तुरळक प्रमाणात का होईना काही प्रयत्न सुरू झाले आहेत. आजच्या समारोपाच्या लेखात या प्रयत्नांचा आढावा घेणे यथोचित ठरेल\nमेडिसिन्स पेटंट पूल (एमपी���ी) ही संयुक्त राष्ट्रांच्या ‘युनिटएड्स’ ( वठकळअकऊर) ने पुरस्कृत केलेली एक संघटना. गरीब देशातील एड्सरुग्णांना औषधे स्वस्तात उपलब्ध व्हावीत म्हणून हिची निर्मिती करण्यात आली. पेटंट्सने संरक्षित असलेल्या एड्सवरच्या औषधांच्या किमती कमी करण्यासाठी या संस्थेने एक नवे मॉडेल मांडले. त्यानुसार ज्यांच्याकडे या औषधांवरील पेटंट्स आहेत अशा बलाढय़ कंपन्या आणि एमपीपीच्या ज्या भागीदार होऊ इच्छितात अशा काही जेनेरिक कंपन्या यांना एमपीपीने एकत्र आणले. इनोव्हेटर कंपन्या ही औषधे स्थानिक जनेरिक निर्मात्यांकडून बनवून घेण्यासाठीचे परवाने स्वेच्छेने एमपीपीला देतात. त्या बदल्यात या कंपन्यांना रॉयल्टी मिळते.. आणि स्थानिक रुग्णांना स्वस्तात औषधे उपलब्ध होतात. जानेवारी २०१२ मध्ये एमपीपीची निर्मिती झाली. तेव्हापासून तिच्या जेनेरिक भागीदार औषध कंपन्यांनी जवळपास ७० लाख रुग्णांना वर्षभराची औषधे स्वस्तात उपलब्ध करून दिलीत. बौद्धिक संपदा हक्कांच्या अतिरेकामुळे एके काळी आफ्रिकेत झालेल्या अपरिमित जीवितहानीची ही जणू भरपाईच आहे, ब्रिस्टल मायर स्क्वीब, जिलियाड, मर्क, रोश, लिव्हरपूल यूनिव्हर्सटिी अशा अनेक एड्स-औषधांवरील पेटंट्सच्या मालकांनी आपापली पेटंट्स यासाठी एमपीपीला देऊ केली आहेत.\nयोग्य किमतीत औषधे उपलब्ध करून देण्याबाबतीतली भारतीय पेटंट कायद्याची कटिबद्धता तर आपण अनेकदा या लेखमालेत पाहिलीच. जिलियाड या कंपनीने सोवाल्डी हे तिचे हिपॅटायटिस-सी या आजारावरील औषध नुकतेच बाजारात आणले. अमेरिकेत या औषधाची किंमत अति प्रचंड होती.. १२ आठवडय़ांच्या उपचारासाठी ८५ हजार डॉलर इतकी पण भारतात मात्र अशी किंमत ठेवली तर इथल्या पेटंट कायद्यातील तरतुदीमुळे एक तर पेटंट मिळणार नाही.. किंवा मिळालेच तर सक्तीचा परवाना दिला जाऊ शकेल, ही भीती जिलियाडला होतीच. आणि म्हणून सिप्ला, हेटेरो, रॅनबॅक्सी, अर्कोलॅब, कॅडिला अशा एकूण सात भारतीय जेनेरिक कंपन्यांना जिलियाडने सोवाल्डी बनवून विकण्याचे ऐच्छिक परवाने दिले. या कंपन्या आता हे औषध बनवून स्वस्त किमतीत विकू शकतात.. आणि त्या बदल्यात त्यांच्या विक्रीच्या ७ टक्के इतकी रॉयल्टी जिलियाडला देतात. यामुळे आता या औषधाची किंमत भारतात बारा आठवडय़ांच्या उपचारासाठी ९०० अमेरिकी डॉलर इतकी कमी झाली आहे. रुग्णाहिताचा सतत पाठपुरावा करण्याच्या भारतीय पेटंट कायद्याच्या धोरणामुळेच हे शक्य होऊ शकले आहे.\nतिसरे उदाहरण कॉपीराइट्सवरील आहे. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधनिबंध विनाशुल्क उपलब्ध न होणे ही एक मोठी समस्या आहे. यावर इलाज करण्यासाठी २००२ मध्ये अमेरिकेत क्रिएटिव्ह कॉमन्स या संस्थेची स्थापना झाली. ज्या लेखकला आपले लेखन जनतेला फुकट, किंवा काही किमान अटींवर उपलब्ध करून द्यायचे असेल त्याने या क्रिएटिव्ह कॉमन्स परवान्यासाठी अर्ज करायचा. ही संस्था असे सात वेगवेगळ्या प्रकारचे परवाने देऊ करते. म्हणजे विनाशर्त पुस्तक उपलब्ध करून द्यायचे असेल तर, किंवा फक्त लेखकाचा नामनिर्देश केला पाहिजे अशी अट असेल तर, किंवा फक्त शैक्षणिक वापरासाठी मोफत वापर करू द्यायचा असेल तर असे सात वेगवेगळ्या प्रकारचे परवाने ही संस्था देऊ करते. २०१४ सालात अशा प्रकारे जवळजवळ ९० कोटी पुस्तके, शोधनिबंध आणि इतर साहित्य लोकांना उपलब्ध करून देण्यात आले.\nआज या बौद्धिक संपदा हक्कांवरील स्तंभातील समारोपाचा लेख लिहीत असताना त्यात बौद्धिक संपदा हक्कांच्या विरोधात काम करणाऱ्या, किंवा बौद्धिक संपदा हक्क प्रमाणात ठेवून अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा करून देणाऱ्या ‘एमपीपी’ किंवा ‘क्रिएटिव्ह कॉमन्स’ या उपक्रमांबद्दल लिहिणे मला अतिशय गरजेचे वाटते आहे. मोजक्या मोठय़ा माशांना प्रचंड फायदा करून देण्यापेक्षा मर्यादित फायद्यात सर्वाना उपलब्धता असणे ही आज काळाची गरज आहे. मक्तेदारी आणि समाजहित यांच्यात ताणल्या गेलेल्या दोरावरून चालत सतत तोल सांभाळणे बौद्धिक हक्कांसाठी गरजेचेच आहे. त्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. रुग्णहक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्थांनीही याबाबत दबावगट म्हणून अतिशय महत्त्वाचे काम केले आहे. आपणही एक सुजाण नागरिक म्हणून याकडे डोळसपणे पाहू लागलो, तर वर्षभराचा हा लेखनप्रपंच सुफळ संपूर्ण झाला असे म्हणता येईल.. अन्यथा मक्तेदारीच्या अतिरेकी खाईत पडून घात होणार हे निश्चित.. आफ्रिकेतील एड्सच्या साथीत झाला, अगदी तसाच\n* लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/beauty-tips-116062800010_1.html", "date_download": "2019-01-21T20:03:53Z", "digest": "sha1:7HSUDB7XNDSUPFUOOZAVAVDHW7ERF3GC", "length": 9541, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड खूपच आवडतं. पण काय आपल्याला माहीत आहे साखरेची अती मात्रा आरोग्यासाठी तर नुकसानदायक तर आहेच याचा विपरित प्रभाव त्वचेवरही पडतो.\n* साखरेमुळे त्वचा कोरडी पडते. कारण साखर त्वचेमधील पाणी शोषून घेतं. याने त्वचा लटकू लागते. जर आपण साखरेचं अती प्रमाणात\nसेवन करत असाल तर ते बॅलँस करण्यासाठी भरपूर पाणी प्या.\nसाखर त्वचाखालील आढळणारे कोलेजेन डॅमेज करते. याने त्वचा लवकर वयस्कर दिसू लागते.\nयाने त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. याने पुरळ येऊ लागतात. त्वचेवर सूज येते आणि अनेकदा लाल चट्टेही दिसू लागतात.\n‘फ्रेंच मॅनिक्‍युअर’करा घरच्या घरी\nयंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क\nखास मान्सूनसाठी फॅशन टिप्स\nBeauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा\nमान्सून: पर्समध्ये असू द्या या वस्तू\nयावर अधिक वाचा :\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nजाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे\nचांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...\nसाखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार\nस्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/angry-activists-blocked-the-cooperative-minister-subhash-deshmukhs-flagship/", "date_download": "2019-01-21T20:15:17Z", "digest": "sha1:OIBUJUNBYC4AK7SIG4L3TLQYQHBV7TUJ", "length": 10609, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आरक्षण : संतप्त आंदोलकांनी सहकार मंत्र्याची गाडी अडवली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा आरक्षण : संतप्त आंदोलकांनी सहकार मंत्र्याची गाडी अडवली\nटीम महाराष्ट्र देशा : सोलापूर जिल्ह्यात मराठा मोर्चाच्या आंदोलनाची धग तीव्र होत आहे. आज सकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम सुरु झाले आहे. आंदोलकांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची सोलापूर मंगळवेढा महामार्गावर सकाळी दहा वाजता गाडी अडविली. एक तासानंतर सहकारमंत्र्यांनी आंदोलकांच्या गराड्यातून कशीबशी सुटका करुन घेत निघून गेले.\nमाचणुर येथे आंदोलन सुरु असताना सहकार मंत्री सुभाष देशमुख हे या महामार्गावरून जात होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला. आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आपल्या मोबाइलवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फ़ोन करत थेट आंदोलकांशी बातचीत करून दिली. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आंदोलक संतापले. शेवटी पुढील आषाढ़ी पर्यंत आरक्षणाचा निर्णय होईल, नाही झाल्यास मी राजीनामा देईन असे सांगितले. त्यावर आंदोलकांनी पुढील वर्षी निवडणुका आहेत तुम्हाला राजीनामा देण्याची गरज राहणार नाही, असे सांगत तासभर सहकार मंत्र्याना सोडले नव्हते.\nदरम्यान, आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी, असं आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांना केलं आहे. तर महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्म समभावाची परंपरा लाभण्याबरोबरच संतांची परंपरा लाभलेली आहे. याच परंपरेतून महाराष्ट्राचं आराध्य दैवत, विठुमाऊलीला भेठण्यासाठी लाखो भाविक आणि वारकरी हरिनामाचा जप करत पंढरीत आषाढी आणि कार्तिकी वारी करतात, असं देखील उदयनराजेंनी म्हटलं आहे.\nमराठा समाजाने केलेल्या प्रत्येक मागणीची पूर्तता शासन पातळीवर करण्यात आली आहे तसेच उर्वरीत मागण्यांसाठी प्रयत्नही सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असतानाही पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही. चर्चेतूनच मार्ग काढावा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा…\nकाय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या मागण्या\nमराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.\nमराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.\nराज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.\nआण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.\n‘लोक���भा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nटीम महाराष्ट्र देशा - गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा…\nअभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता अजून एक सदस्य वाढणार\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी …\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/samana-editorial-on-tripura-election-result/", "date_download": "2019-01-21T20:30:54Z", "digest": "sha1:F23735YO47H4H3MTD2LTPBL5AOVJWZK7", "length": 16634, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "थापेबाजी नव्हे तर सुनील देवधरांच्या मेहनतीमुळेच त्रिपुरात भाजपाचा विजय", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nथापेबाजी नव्हे तर सुनील देवधरांच्या मेहनतीमुळेच त्रिपुरात भाजपाचा विजय\nशिवसेनेकडून सुनील देवधरांचं तोंडभरून कौतुक\nसुनील देवधर आणि त्यांच्या टीमने अफाट मेहनत घेतली. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून मराठी सुभेदार सुनील देवधर यांनी त्रिपुरातील बंजर जमिनीत जे पेरले ते आता उगवले. हा विजय सभा, भाषणे किंवा थापेबाजीमुळे नव्हे तर देवधर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच मिळाला असं म्हणत शिवसेनेकडून सुनील देवधरांवर स्तुतिसुमने उधळण्यात आली आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देवधर यांचे भरभरुन कौतुक करण्यात आले. ईशान्येकडील राज्यांकडे काँग्रेसने कधीच गांभीर्याने पाहिले नव्हते. त्यामुळे ईशान्येतील सत्ता परिवर्तन महत्त्वाचे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.\nसामनातील आजचा अग्रलेख: ईशान्येकडील ‘त्रिपुरी’ पौर्णिमा\nईशान्येकडील काही राज्यांत भाजपची सरकारे आहेत, पण ती सरळसोट मार्गाने आलेली नाहीत. त्रिपुरा हे राज्य अपवाद ठरले. भारतीय जनता पक्षाला विजय प्राप्त करून देणारी फक्त दोनच माणसे आतापर्यंत देशाला व जगाला माहीत होती. १० कोटी सदस्य संख्या असलेल्या या पक्षात विजय प्राप्त करून देणारे फक्त दोघेच नसून ‘तिसरा’ आदमीसुद्धा आहे. ईशान्येमध्ये साजऱ्या झालेल्या ‘त्रिपुरी’ पौर्णिमेचे हेच महत्त्व आहे. ‘तिसऱ्या’ आदमीचे आम्हाला कौतुक आणि अभिमान आहे\nहिंदुस्थानच्या सीमेवरील ईशान्येकडील राज्यांना कमालीचे महत्त्व आहे. हिंदुस्थानच्या सात बहिणी म्हणजे ‘सेव्हन सिस्टर्स’ असा उल्लेख या राज्यांचा होत असला तरी गेल्या पाच-सहा दशकांत या सात बहिणी कायम अंधारात आणि उपेक्षित राहिल्या. हिंदुस्थानच्या जडणघडणीत या सात बहिणींना कधीच मानाचे पान मिळाले नाही. मेघालयाचे पूर्णो संगमा हे लोकसभेचे सभापती झाले. देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेली ईशान्येकडील राज्यांतील ही पहिली व्यक्ती होती. या राज्यांत सरकारे येत राहिली, पडत राहिली. उर्वरित देशाच्या खिजगणतीतही ही राज्ये नसावीत अशीच आजपर्यंत एकूण स्थिती होती. मात्र आता ईशान्येकडील त्रिपुरा, नागालॅण्ड आणि मेघालय राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे ईशान्य हिंदुस्थानची देशभरात चर्चा झाली. या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत व या राज्यांवर भारतीय जनता पक्षाने विजयी पताका फडकवून डाव्यांसह इतरांचे गड उद्ध्वस्त केले आहेत. नागालॅण्डमध्ये भारतीय जनता पक्षाने जवळ जवळ बहुमत प्राप्त केलेच आहे. मेघालयात भाजपला मोठे यश मिळाले नसले तरी काँग्रेसची कोंडी करण्यात तो पक्ष यशस्वी झाला आहे. काँग्रेस २१ जागा मिळवून मोठा पक्ष म्हणून उभा राहिला, पण येथे\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\n‘गोव्या’ची किंवा मणिपूरचीच पुनरावृत्ती\nहोईल असे दिसते. अर्थात या सगळ्यांत भाजपच्या शिरपेचात मानाचा ‘तुरा’ खोवला आहे तो त्रिपुरातील देदीप्यमान अशा विजयाने. त्रिपुरातील २०-२५ वर्षांची डाव्यांची राजवट साफ उद्ध्���स्त करून भाजपने तिथे संपूर्ण बहुमत मिळवले आहे. ‘त्रिपुरा’तील भाजप विजय हा उत्तर प्रदेश व गुजरात विजयापेक्षा मोठा आहे. उत्तर प्रदेश व गुजरातसारख्या राज्यांत भाजपचा पाया व कळस मजबूत आहे. जमिनीची मशागत वर्षानुवर्षे सुरूच आहे. राममंदिरापासून गोध्रा, तीन तलाकसारख्या विषयांची फोडणी अधूनमधून सुरूच असते, पण त्रिपुरातील विजय हा वाळवंटातून ‘केशरा’चे पंचवीस मण पीक काढल्यासारखे आहे. २०-२५ वर्षांची डाव्यांची सत्ता व स्वच्छ प्रतिमेचे ढोल पिटणारे माणिक सरकार यांचे सरकार उलथवून टाकणे सोपे नव्हते, पण ईशान्य भाजपची जी त्रिपुरी पौर्णिमा फुलली आहे त्यामागे सुनील देवधर व त्यांच्या टीमची किती अफाट मेहनत होती हे आता उघड झाले आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून मराठी सुभेदार सुनील देवधर यांनी त्रिपुरातील बंजर जमिनीत जे पेरले ते आता उगवले. फक्त सभा, भाषणे किंवा थापेबाजी करून मिळवलेला हा विजय नाही. देवधर व त्यांचे संघ विचाराचे कार्यकर्ते त्रिपुरात ठाण मांडून बसले. त्यांनी हल्ले व संकटांशी सामना केला. त्रिपुरात भाजपचा एक तरी आमदार निवडून येईल काय, असे\nतिथे भाजपचे सरकार आणले. ‘नागालॅण्ड’मध्ये व मेघालयात भाजपने विजयासाठी झोकून दिले. त्रिपुरात देवधर एकाकी होते. तेव्हा मोठा विजय ‘त्रिपुरा’चा आहे. ईशान्येकडील राज्यांकडे काँग्रेसने कधीच गांभीर्याने पाहिले नाही. विकासाच्या नावाखाली पाण्यासारखा पैसा ओतला, पण जे गंगाशुद्धीकरण मोहिमेचे झाले ते ईशान्येत विकासकामांचे झाले. मणिपूर कायम अशांत असते आणि कश्मीरपेक्षाही जास्त हिंसाचार तेथे होत असतो. तिथे आता भाजपचे राज्य आहे. अरुणाचलातही भाजपने सत्ता घेतली आहे. अरुणाचल चीनच्या डोळय़ांत सदैव खुपत असते व नागालॅण्डमध्ये फुटीरतावाद्यांचे सुरुंग अधूनमधून फुटत असतात. आता नागालॅण्ड व त्रिपुरात केशरी रंगाची उधळण झाली. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या सत्तापरिवर्तनास महत्त्व आहे. ईशान्येकडील काही राज्यांत भाजपची सरकारे आहेत, पण ती सरळसोट मार्गाने आलेली नाहीत. त्रिपुरा हे राज्य अपवाद ठरले. भारतीय जनता पक्षाला विजय प्राप्त करून देणारी फक्त दोनच माणसे आतापर्यंत देशाला व जगाला माहीत होती. १० कोटी सदस्य संख्या असलेल्या या पक्षात विजय प्राप्त करून देणारे फक्त दोघेच नसून ‘तिसरा’ आदमीसुद्धा आहे. ईशान्��ेमध्ये साजऱ्या झालेल्या ‘त्रिपुरी’ पौर्णिमेचे हेच महत्त्व आहे. ‘तिसऱ्या’आदमीचे आम्हाला कौतुक आणि अभिमान आहे\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nराज्यातील १८ हजार गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास,मुख्यमंत्र्यांचा दावा\nसातारा : गेल्या चार वर्षात शासनाने राज्यातील १८ हजार गावांतील पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्णत्वास नेल्या असून हा…\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nवाजवा रे वाजवा : हार्दिक पटेल लवकरच बोहल्यावर चढणार\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-no-guarantee-ordinance-for-filing-cases-vikhe-patil/", "date_download": "2019-01-21T20:17:32Z", "digest": "sha1:Y2UA5UQ3ILWQMRJWXGGKAIEPKHN2PUY7", "length": 13107, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अध्यादेश काढा - राधाकृष्ण विखे पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अध्यादेश काढा – राधाकृष्ण विखे पाटील\nमुंबई : शेतकऱ्यांना हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद असलेला अध्यादेश सरकारने तातडीने निर्गमित करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सोयाबीन व इतर पिकांची राज्यात हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यासंर्भात काल विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.\nया निवेदनात त्यांनी शेतीसंदर्भात अनेक समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे ल���्ष वेधले. यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, यंदा सोयाबीनचा हमीभाव 3050 रूपये आहे. परंतु, शेतकऱ्यांना जेमतेम 2500 रूपयांचा भाव मिळतो आहे. माल उच्च दर्जाचा नसेल तर 1500 ते 1800 इतक्या कवडीमोल भावाने त्याची विक्री करण्यास शेतकऱ्याला भाग पडते आहे. हीच परिस्थिती तूर,उडीड, मूग आदी पिकांचीही आहे. बाजारात शेतकऱ्यांची लूट होत असताना सरकार अजून गप्प कसे,अशी विचारणाही विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. गटशेती संदर्भात 3 मे 2017 रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या अनुषंगाने सरकार कायदा करणार असल्याची घोषणा केली होती.\nपरंतु, 6 महिने पूर्ण झाल्यानंतरही यासंदर्भात सरकारने कायदा आणलेला नाही. त्यामुळे सोयाबीन व इतर शेतमालाच्या खरेदीत रोज दिवसाढवळ्या होणारी शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी सरकारने तातडीने यासंदर्भात अध्यादेश काढावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. गेल्या महिन्यातील परतीच्या पावसाने कापूस, सोयाबीन, संत्रा, द्राक्ष, केळी,नागली, भुईमुगासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पॉलीहाऊसमधील पिकेही खराब झाली, बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचे उत्पादन घटले.\n‘काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण करणारे पोलीस निलंबित…\nआघाडीसाठी अजित पवारांशी बोललो…पण राष्ट्रवादीचे…\nपूर्व विदर्भात धानाच्या पिकावर तुडतुडा या रोगाने आक्रमण केल्याने शेतातील उभी पिके नष्ट झाली. यानुकसानाचे सरकारने वेळीच पंचनामे केले नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची इच्छाशक्ती आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करून या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. गेल्या हंगामातील तूर खरेदी अजूनही पूर्ण झालेली नाही. टोकन असलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजाने मिळेल त्या भावाने तूर विकावी लागते आहे, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून सरकारने ही रखडलेली खरेदी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना चुकारे करावेत, असेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.\nथकबाकीच्या नावाखाली कृषी पंपांची वीज जोडणी तोडण्याचे आदेश सरकारने तातडीने मागे घ्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली. लाखो शेतकऱ्यांवर दुष्काळाच्या काळातील विजेची थकबाकी आहे. त्यावेळी पाणीच नसल्याने शेतकऱ्यांना कृषीपंप वापरण्याची गरजच भासली नाही. तरीही थकबाकीसाठी शेतकऱ्यांची वीज कापली जाते, हा सरकारचा करंटेपणा असल्याचे विखे पाटील यांनी या निवेदनात नमूद केले आहे. विजेच्या थकीत बिलावरील व्याज व दंड माफ करण्याचा निर्णय काल राज्य सरकारने जाहीर केला.\nपरंतु, हे पुरेसे नसून, शेतकऱ्यांना अधिक सवलत देण्याची आवश्यकता आहे. दुष्काळाच्या काळातील वीज देयक सरकारने पूर्णतः माफ केले पाहिजे. शेती पंपांसाठी असलेल्या मूळ कृषी संजीवनी योजनेत थकीत मुद्दलामध्ये 50 टक्के सवलत दिली जात होती. परंतु, नव्या योजनेत ही सवलत नाही. त्यामुळे आता देखील थकीत मुद्दलापैकी 50 टक्के रक्कम तातडीने माफ करावी आणि शेतकऱ्यांना सुधारीत देयके द्यावी. तसेच ही थकबाकी भरण्यासाठी माफक रक्कमेचे हप्ते पाडून पुरेसा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.\n‘काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण करणारे पोलीस निलंबित करा अन्यथा मी सोलापुरात…\nआघाडीसाठी अजित पवारांशी बोललो…पण राष्ट्रवादीचे दाखवायचे दात वेगळे – कदम\nविखे-पाटलांना आधी वॉर्निंग देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता पाठवली थेट नोटीस\nकॉंग्रेस पक्ष सोडण्याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही, सुजय विखे- पाटलांच्या कोलांट…\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी महाआघाडी निर्माण केली…\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nलिंगायत समाजाचे गुरू महंत शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या वर्षी निधन\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/City-courier-bomb-explosion-case-Ten-days-later-the-ATS-was-not-even-investigated/", "date_download": "2019-01-21T20:16:58Z", "digest": "sha1:YUHLNTKMUXLDWMI4G3T3WX5QWNWUWFCM", "length": 8654, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगर कुरिअर बॉम्बस्फोट प्रकरण; दहा दिवसांनंतरही ‘एटीएस’ला धागेदोरे मिळेनात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › नगर कुरिअर बॉम्बस्फोट प्रकरण; दहा दिवसांनंतरही ‘एटीएस’ला धागेदोरे मिळेनात\nनगर कुरिअर बॉम्बस्फोट प्रकरण; दहा दिवसांनंतरही ‘एटीएस’ला धागेदोरे मिळेनात\nनगर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपासासाठी दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) वरिष्ठ अधिकार्‍यांसह तपास पथक दहा दिवसांपासून नगरला तळ ठोकून आहे. परंतु, अजूनही तपास यंत्रणा ‘सीसीटीव्ही’ फूटेज पाहण्यातच व्यस्त आहे. अतिशय नियोजनबद्धरित्या केलेल्या या स्फोटाचे ठोस धागेदोरे अजून हाती लागलेले नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून समजली.\nमाळीवाड्यातील कुरियर दुकानात झालेला स्फोट हा दहशतवादी कृत्याचा भाग असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने दोन दिवसांतच हा स्फोट ‘एटीएस’कडे वर्ग करण्यात आला. स्फोट झाल्यापासूनच ‘एटीएस’चे पथक घटनास्थळी दाखल झाले होते व ते परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. सध्या गुन्ह्याचा तपास ‘एटीएस’कडून सुरू असला, तरी नगर पोलिसांचे पथकही मदतीला आहे. ‘आयबी’चे अधिकारीहीही दहशतवाद विरोधी पथकाला तपासात सहकार्य करीत आहेत. ‘मिलिटरी इंटिलेजियन्स’कडूनही माहिती घेतली जात आहे.\nदहा दिवसांपासून अनेक जण तपासावर लक्ष केंद्रीत करून आहेत. मात्र, हा हल्ला नेमका कोणी केला, याबाबत कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. तपास यंत्रणा अजूनही ‘सीसीटीव्ही’ फूटेज तपासण्यात व्यस्त आहे. माळीवाडा परिसरातील दुकाने व स्फोटात वापरलेल्या रेडिओ विक्रीची दुकाने यांचे सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे. त्यात रेखाचित्राशी सार्धम्य असलेल्या व्यक्ती दिसते का, याची तपासणी केलेली जात आहे. या ‘सीसीटीव्ही’ फूटेजमधून तपास यंत्रणेच्या हाती अद्याप काहीही लागलेले नाही.\nअजूनही तपास यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी त्यातच गुंतलेले आहेत. कोणतेही ठोस धागेदोरे अद्याप लागलेले नाहीत. वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. ‘एटीएस’चे पोलिस अधीक्षक स्फोटापासून नगरमध्ये तळ ठोकून आहेत. स्फोटामागे नेमकी कोणती शक्यता असू शकते, याची शक्यताही वर्तविणे कठीण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अतिशय पद्धतशीरपणे, नियोजनबद्धरित्या केलेल्या ��ा कृत्यामुळे तपास यंत्रणेच्या अडचणींत मोठी भर पडलेली आहे. कुरियर आणून देणार्‍याबाबतच ‘क्‍लू’ मिळालेला नसल्याने स्फोटाच्या मूळापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खडतर झालेले आहे.\nजखमींना सरकारी मदत नाहीच\nमाळीवाड्यातील स्फोट हा दहशतवादी कृत्याचा भाग आहे, असे प्रथमदर्शनी आढळून येत आहे. त्यामुळे सरकारकडून जखमी कामगाराला काहीतरी मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. ज्यांच्यासाठी हा रेडिओ पाठविला जाणार होता, त्या संजय नहार यांनीही सरकारवर नाराजी व्यक्त केलेली आहे. तरीही सरकारी यंत्रणेला अद्याप जाग आलेली नाही.\nजामखेड हत्याकांडातील सूत्रधार अटकेत\nहळदीच्या दिवशीच झाला नवरदेवाचा घातपाती मृत्यू\nराज्यात सेंद्रिय शेतीचे काम उत्कृष्ट : हजारे\nआरोपी संदीप गुंजाळ याच्या वकिलांनी मागितली मुदत\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nएसटी प्रवर्ग आरक्षणासाठी टकारी समाजाचा महामोर्चा\nघरगुती वादातून सावत्र आईचा खून\nकृषी वीज बिल सवलतीचा ३१ पर्यंत आदेश : महसूलमंत्री\nपिंपरीत होणार कष्टकर्‍यांचे संमेलन\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/movie-review-marathi-movie-take-kare-good-night-mahesh-manjarekar-sachin-khedekar-303002.html", "date_download": "2019-01-21T20:27:58Z", "digest": "sha1:X4VAIPF3U27B3QI44DBTTH6A5BXO4AMQ", "length": 18774, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Take Care Good Night Movie Review: ही तर तुमची आमचीच कथा", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी मह��राष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\n११० मिनिटांच्या या सिनेमात लेखकाला काय सांगायचे आहे ते कळून येते\nमराठी सिनेमांमध्ये नेहमीच नाविन्यपूर्ण विषय हाताळले जातात. टेक केअर गुड नाईट हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. काळ बदलत जातो तसा सिनेमाचा विषयही बदलत जातो. असे असले तरी खुर्चीला खिळवून ठेवणारे सिनेमे मराठीमध्ये फार कमीच होतात. कदाचित हीच उणीव भरून काढण्यासाठी महेश मांजरेकर यांनी टेक केअर गुड नाईटची निर्मिती केली असेल.\nमराठी प्रेक्षक हा आजही आशयघन सिनेमांना प्राधान्य देतो. त्यामुळे सिनेमात किती नावाजलेले कलाकार आहेत यापेक्षा सिनेमाची कथा उजवी आहे की नाही याकडे त्याचा कल असतो. टेक केअर गुड नाईट सिनेमाचा विषयही वेगळा आहे. या वेगळ्या विषयाला न्याय देण्यासाठी शेवटी त्याच तोडीचे कलाकार आवश्यक असतात. दिग्दर्शक गिरीश जोशी यांनी सिनेमासाठी योग्य कलाकार निवडले.\nसिनेमाची कथा अविनाश (सचिन खेडेकर), आसावरी (इरावती हर्षे) आणि त्यांची १९ वर्षांची मुलगी सानिका (पर्ण पेठे) यांच्या भोवती फिरताना दिसते. आजही जुनी पिढी ही नव्या तंत्रज्ञानाला आपलंसं करत नाही. आता काय गरज आहे. सगळं तर झालं... असं म्हणत नव्या बदलांकडे सपशेल पाठ करुन उभी राहते. यांच्यातील एक म्हणजे अविनाश. नोकरीमध्ये नवीन सॉफ्टवेअर शिकण्यापेक्षा स्वेच्छानिवृत्ती घेणं पसंत करतो. एकीकडे आयुष्य सुरळीत चाललं असताना अचानक त्यांच्या आयुष्यात एक असं वळण येत ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्य विस्कळीत होऊन जातं. अविनाशच्या अकाऊंटमधून हॅकर त्याचे ५० लाख रूपये चोरतो.\nहॅकरचा शोध लावताना सानिकाचा ऑनलाइन फ्रेंड गौतम (आदिनाथ कोठारे) तिच्यासोबतचा एमएमएस व्हिडिओ सोशल मीडियावर दोन भागांमध्ये शेअर करतो. एकाचवेळी आलेल्या या संकटांना तोंड देताना अविनाश इन्स्पेक्टर पवारांची (महेश मांजरेकर) मदत घेतो. सायबर क्राइम विभागात काम करणारे पवार अविनाशच्या कुटुंबाच्या मदतीने प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करतात.\nसिनेमाची पटकथा कुठेही भरकटताना दिसत नाही. ११० मिनिटांच्या या सिनेमात लेखकाला काय सांगायचे आहे ते कळून येते. इंटरेस्टिंग प्लॉट, नव्या पिढीची गोष्ट, असहाय्य पालक आणि लबाड खलनायक यांच्यामुळे संपूर्ण कथा रंजक होते. मात्र सिनेमाचे संकलन मात्र फार कमकूवत आहे. अनेक दृश्यात ते सतत जाणवत राहते. त्यामुळे सिनेमा पाहताना अनेकदा अशा गोष्टींकडेच लक्ष जाते आणि मूळ सीन निघून जातो. तसेच विनोद करण्याच्या नादात काही दृश्यांमध्ये अशक्य गोष्टही दाखवण्यात आली आहे. इन्स्पेक्टर पवार जेव्हा गौतमला त्याच्या घरी पकडतात तेव्हा गौतम आई आतल्या खोलीत आजारी असल्याचं सांगत तिला भेटून येतो असे सांगतो. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत इन्स्पेक्टर पवार त्याला न अडवता घरात जाऊ देतात आणि तो तिथून पळून जातो. एखादा आरोपी आपल्या तावडीत सापडल्यावर कोणताही पोलीस त्याला एकट्याला घरात सोडून घराबाहेर त्याची वाट पाहत उभा राहिल हे दृश्य दिसणं अशक्य आहे.\nसायबर क्राइमसोबत पालक आणि मुलांमध्ये असलेल्या जनरेशन गॅपवरही सिनेमात भाष्य करण्यात आले आहे. मुलांची बदलत जाणारी मानसिकता आणि त्याच्यासोबत सांभाळून घेता���ा आई- वडिलांची होणारी दमछाक उत्तमरित्या दाखवण्यात आली आहे. सेक्स, एमएमएस, लिव्ह- इन रिलेशनशिप या गोष्टींवर भाष्य करताना कोणालाही अवघडल्यासारखं वाटणार नाही याची काळजी लेखक- दिग्दर्शक गिरीश जोशी यांनी घेतली आहे.\nसचिन खेडेकर यांनी अगतिक बापाची भूमिका उत्तमरित्या वठवली आहे. तर महेश मांजरेकर यांनी साकारलेला इन्स्पेक्टर पवार चित्रपटगृहातून बाहेर निघतानाही लक्षात राहतो. गिरीश जोशी यांचे नाना पाटेकरांचा आपला माणूस आणि टेक केअर गुड नाईट हे दोन्ही सिनेमे थ्रिलर पठडीतले असले तरी दोघांची तुलना होऊ शकत नाही. आपला माणूस सिनेमाची कथा ही एका अपघाताभोवती फिरत असते तर टेक केअर गुड नाईटमध्ये सायबर क्राइमची कथा मांडण्यात आली आहे. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण कोणत्या स्थानावर आहोत हे मनोरंजनात्मक पद्धतीने पाहायचे असेल तर टेक केअर गुड नाईट सिनेमा पाहायला हरकत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nशरद पवारांनी पत्र लिहिले नसते तर मी जिवंत वाचू शकलो नसतो - छगन भुजबळ\nराणेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण\nVIDEO : मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर काय म्हणाले उदयनराजे\nमायक्रोसॉफ्टने हात वर केला; दिला दुसरा फोन घेण्याचा सल्ला\nकर्नाटक : सिद्धगंगा मठाचे महंत शिवकुमार स्वामींचे 111 व्या वर्षी निधन\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/indian-hocky-team-won-against-astralia-267520.html", "date_download": "2019-01-21T19:50:51Z", "digest": "sha1:SD2XYZZMC7BKJN7F2FTUUHIHPJZUUVOH", "length": 11430, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतीय हाॅकी संघाचा रोमहर्षक विजय", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nभारतीय हाॅकी संघाचा रोमहर्षक विजय\nभारतीय हॉकी संघानं त्यांच्या युरोप दौऱ्याची सांगता विजयानं केलीये, गुरुवारी झालेल्या लढतीत भारतानं, ऑस्ट्रेलियाचा ४-३ असा पराभव केला.\nअमित मोडक, 18 आॅगस्ट : भारतीय हॉकी संघानं त्यांच्या युरोप दौऱ्याची सांगता विजयानं केलीये, गुरुवारी झालेल्या लढतीत भारतानं, ऑस्ट्रेलियाचा ४-३ असा पराभव केला.शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या लढतीत, चिंगलेनसाना यानं सामना संपायला १० सेकंद बाकी असताना केलेल्या गोलच्या जोरावर भारतीय संघानं हा सामना खिशात घातला.\nपहिल्या हाफ पर्यंत भारताकडे ३-१ अशी आघाडी होती. पण दुसऱ्या हाफमध्ये ऑस्ट्रेलियानं जोरदार मुसंडी मारत ३-३ अशी बरोबरी साधली. पण चिंगलेनसानाच्या गोलच्या जोरावर भारतानं शेवटच्या १० सेकंदात विजय मिळवला. या दौऱ्यात भारतानं नेदरलंडविरुद्धही दोन विजय मिळवले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE/all/", "date_download": "2019-01-21T20:29:08Z", "digest": "sha1:26CRKUTGNGOUENA243ZQ5OUV6F7GG6NN", "length": 10794, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तमाशा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\n...तर रस्त्यावर तोडगा काढू, बेस्ट संपावर मनसेचा इशारा\nबेस्ट संपाबाबत पुढची रणनिती ठरवण्यासाठी मनसे कर्मचारी संघटनेची दुपारी तातडीची बैठक पार पडली.\nबिग बाॅस मराठीचं 'बीबी हाॅटेल' आहे कसं\nदिल्लीत भाजप आणि आपचे धरणा आंदोलन, सर्व कामकाज रामभरोसे\nज्येष्ठ लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचं वयाच्या 102व्या वर्षी निधन\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nमहाराष्ट्र Apr 7, 2018\nसरकार जीवनगौरव पुरस्काराची रक्कमही पूर्ण देत नाही-मंगल बनसोडेंचा गंभीर आरोप\nब्लॉग स्पेस Apr 24, 2018\n���ोण घेणार तमाशाला वाचवण्याची ‘सुपारी’\nकर्जबुडव्या विजय मल्ल्यानं 'किंगफिशर 2018 कॅलेंडर' केलं रिलीज\nकल्याणमध्ये महिलेची ट्रॅफिक महिला पोलिसाला धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल\nब्लॉग स्पेस Sep 1, 2017\nआठवण गझलकार दुष्यंत कुमारांची...\nब्लॉग स्पेस Aug 16, 2017\nबैलगाडा शर्यतीवरचं बंदीचं ग्रहण कधी सुटणार \nमहाराष्ट्र Jul 15, 2017\nसेना-भाजपचं सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा -अजित पवार\nमुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत राडा\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/pankaja-munde/all/page-3/", "date_download": "2019-01-21T19:49:57Z", "digest": "sha1:ZGOACJ45WSNRK6PHCYL46GOHUJENEJLR", "length": 11059, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pankaja Munde- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉ��� लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nमाझ्या टेबलावर फाईल असती,तर मीच आरक्षण दिलं असतं -पंकजा मुंडे\nपंकजा मुंडे यांनी आज परळीत जाऊन या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.\n'निवडणुकीत स्वत:ही ताकदवर झालं पाहिजे'\n'फुंडकर काकांच्या जाण्याचं दु:ख मोठं आहे'\nविधान परिषदेच्या 6 जागांसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला\nराष्ट्रवादीच्या नेत्यांचं 'तोडपाणी', रमेश कराडांचा आरोप, उमेदवारी अर्ज घेतला मागे\nमहाराष्ट्र May 2, 2018\nपंकजा मुंडेना मोठा धक्का, समर्थक रमेश कराडांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश\nमहाराष्ट्र Apr 26, 2018\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता होणार ऑनलाइन प्रक्रिया\n'युती व्हावी ही आमची इच्छा'\nचार वर्षांनंतर गडकरी बीडमध्ये, पंकजा मुंडे-गडकरी राजकीय मनोमिलन \nमहाराष्ट्र Apr 11, 2018\nराजकीय मतभेद विसरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची गळाभेट\nभाजपला महामेळाव्यात गोपीनाथ मुंडेंचा विसर, मुंडे समर्थकांची घोषणाबाजी\n पंकजा मुंडे नामदेव शास्त्रींपुढे नतमस्तक\nमहाराष्ट्र Mar 23, 2018\n'बाबा मला तुमची आठवण येतेय', पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार ��ा खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/anyone-who-shouts-allahu-akbar-will-be-shot-venice-mayor-luigi-brugnaro-ordered/", "date_download": "2019-01-21T20:21:18Z", "digest": "sha1:O5H3Q44B56F3YIOYU7K47RLYBUIIOIK6", "length": 7681, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘अल्ला-हो- अकबर’ ओरडले तर ठार करण्याचे महापौरांनी दिले आदेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘अल्ला-हो- अकबर’ ओरडले तर ठार करण्याचे महापौरांनी दिले आदेश\nपर्यटनासाठी जगप्रसिद्ध अशा व्हेनिस शहराची शान असणाऱ्या सेंट मार्क्स स्वेअर परिसरात जर कोणीही ‘अल्ला-हो- अकबर’ ओरडले तर त्याला तिथेच गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. व्हेनिसचे महापौर लुइगी ब्रागान्रो यांच्यावर असा विचित्र आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे .\nविचित्र निर्णयांमुळे ब्रोगान्रो चर्चेत येण्याची पाहिलीच वेळ नसून याआधीही त्यांनी शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमामधून समलिंगी संबंधांवर आधारित पुस्तकावर बंदी घालून वाद ओढावून घेतला होता.सध्या व्हेनिस शहराच्या महापौरांनी दिलेल्या वादग्रस्त आदेशामुळे सध्या इटलीतील राजकारण चांगलेच तापले आहे.आपल्या आदेशामध्ये ब्रोगान्रो म्हणतात,\n‘जर कोणी सेंट मार्क स्वेअर परिसरात धावत प्रवेश करत असेल आणि ‘अल्ला-हो-अकबर’ असे मोठ्याने ओरडत असेल तर त्याला गोळ्या घालून ठार करण्यात यावे. सर्वांनाच ठाऊक आहे की ‘अल्ला-हो-अकबर’ हे शब्द अरबी भाषेमध्ये अल्लाहचे मोठेपण दाखवण्यासाठी वापरले जातात. मात्र मागील काही काळापासून घातपाताच्या घटना घडवून आणताना दहशतवादी ही घोषणा देताना दिसतात. म्हणूनच हा आदेश देण्यात येत आहे.’\nहा आदेश म्हणजे ब्रागान्रो यांच्या राजकारणाचा भाग असल्याची टीका विरोधकांनी केल्यानंतर ब्रोगान्रो यांनी मी राजकारणात कायम बरोबर असू शकत नाही. मी चुकीचाही असेल पण अशा लोकांना आम्ही ठार करूच असेही सांगितले.\nपाकिस्तानच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर दिले पाहिजे- शहा\nशाळेतील शिक्षकांनाच बंदूका द्या- डोनाल्ड ट्रम्प\nएवढं दिल तरी पाकिस्तानने आम्हाला मुर्खात काढल; आता दमडीचीही मदत करणार नाही –…\nमी भारतात आलो तर कट्टरतावादी मुल्ला-मौलवींचं काही खरं नाही…\nकोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा\nपुणे : भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\nलिंगायत समाजाचे गुरू महंत शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या वर्षी निधन\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-thakre-critisize-bjp-govt/", "date_download": "2019-01-21T20:21:42Z", "digest": "sha1:IHASNCWVM6C7EDL3SPMY7UXOPU43ONNE", "length": 8597, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्र केंद्रातून चालतो मुख्यमंत्री तर केवळ सांगकामे - राज ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहाराष्ट्र केंद्रातून चालतो मुख्यमंत्री तर केवळ सांगकामे – राज ठाकरे\nपुणे : राज्याचे मुख्यमंत्री केवळ सांगकामे आहेत, महाराष्ट्र केंद्रातून चालवला जातो म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते नीट परिक्षेसंदर्भासारख्या वेगवेगळ्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरलं आहे.\nवैद्यकीय शिक्षणासाठी सर्वात आधी राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावं, नीटच्या प्रवेशावर राज्यसरकार नीट लक्ष देत नाही. परराज्यातील मुले इथे घुसवायची असल्यानेच असं केलं जातं आहे. बाहेरील मुलांना प्रवेश दिले जात असतील तर मग आपल्या राज्यातील मुलांनी कुठे जायचं असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला.\nनीटप्रमाणेच दुधाचे आंदोलन हाताळण्यात देखील राज्यसरकार ��पयशी ठरले आहे. जर आंदोलन होणार आहे हे आधी माहीत होतं, तर आंदोलकांची बैठक बोलवायला हवी होती. मात्र, बाहेरील राज्यातील दूध उत्पादन आपल्या राज्यात घुसवण्यासाठी ते केलं जातं असल्याची टीका यावेळी राज ठाकरे यांनी केली.\nदरम्यान, राम मंदीर हे झालं पाहिजे पण याला निवडणुकीचा मुद्दा बनवू नये, चार वर्षातला विकास दाखवता येत नाही, म्हणून भगवत गीता वाटणे आणि राम मंदिराचा मुद्दा पूढे केला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे. तसेच आजवर अनेक कारसेवक मारले गेले, पण आता बहुमताचे सरकार असतानाही मंदिर बांधले जात नसल्याचं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका –…\nपोलिसांनी बळाचा वापर केला, तर सहन करणार नाही – राजू शेट्टी\nजर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल – राज ठाकरे\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nराज्यातील १८ हजार गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास,मुख्यमंत्र्यांचा दावा\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\nहुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ. कुमार सप्तर्षी\nपुणे : 'इंग्रजांना घालवण्याइतकाच मोदीरूपी हुकूमशाही विरुद्धचा लढा महत्वाचा असून लोकसभा निवडणुकीद्वारे ही हुकूमशाही…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/kumaraswamys-meet-gandhis-amid-tussle-over-number-2-post-118220", "date_download": "2019-01-21T20:58:22Z", "digest": "sha1:ECYBK42PIMNLJFBCILQFLQ3UJHHRDCRU", "length": 12569, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kumaraswamy's Meet With Gandhis Amid Tussle Over Number 2 Post काँग्रेस हायकमांडसोबत कुमारस्वामी यांची दिल्लीत आज भेट | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेस हायकमांडसोबत कुमारस्वामी यांची दिल्लीत आज भेट\nसोमवार, 21 मे 2018\nजनता दल (एस)चे अध्यक्ष कुमारस्वामी यांनी आज दिल्लीत पुरोगामी लोकशाही आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात या भेटीदरम्यान चर्चा होईल. राहुल आणि सोनिया यांच्या भेटीनंतर कुमारस्वामी हे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांची भेट घेणार आहेत.\nनवी दिल्ली - जनता दल (एस)चे अध्यक्ष कुमारस्वामी यांनी आज दिल्लीत पुरोगामी लोकशाही आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात या भेटीदरम्यान चर्चा होईल. राहुल आणि सोनिया यांच्या भेटीनंतर कुमारस्वामी हे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांची भेट घेणार आहेत.\nकर्नाटक प्रदेश काँग्रेसने मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंपदाची मागणी केली आहे. एक लिंगायत समाजासाठी तर एक दलित समाजासाठी हे पद असायला हवे. परंतु, ही मागणी जनता दल (एस)ने नाकारली आहे.\nकाँग्रेसमध्ये डी.के.शिवकुमार आणि एम.बी.पाटील हे दोन नेते उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आहेत. परंतु, हायकमांड घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे डी.के.शिवकुमार यांनी स्पष्ट केले.मतमोजणीच्या दिवशी काँग्रेस आणि जनता दल (एस)मध्ये झालेल्या करारानुसार कुमारस्वामी हे मुख्यमंत्री होणार असून, उपमुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वर हे देखील उत्सुक आहेत.\nकुमारस्वामींच्या जनता दल (एस)च्या तुलनेत काँग्रेसकडे संख्याबळ जास्त असल्याने सत्तेतसुद्धा त्यांच्यापेक्षा मोठा वाटा मिळायला हवा, अशी कर्नाटक प्रदेश काँग्रेसची अपेक्षा आहे.\nईव्हीएम हॅक करण्यासाठी भाजपला 'जिओ'ने पुरविले सिग्नल\nनवी दिल्ली : 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र 'हॅक' करण्यासाठी 'रिलायन्स जिओ'ने भाजपला कमी तरंगलांबीचे 'सिग्नल' पुरवले. भाजपचे प्रयत्न आमच्या 'टीम'ने हाणून...\n'ईव्हीएम घोटाळ्याच्या कल्पनेमुळे गोपिनाथ मुंडेंची हत्या'\nनवी दिल्ली- गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना हो��ी म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं...\nस्वाईन फ्लूमुळे अमित शहांचे मिशन महाराष्ट्र रद्द\nनवी दिली- भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा कोल्हापूर आणि सांगलीचा दौरा रद्द झाला आहे. शहा हे 24 जानेवरीला सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते....\nमाजी क्रिकेटपटूच्या अभिनेत्री पत्नीला मारहाण\nनवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांची पत्नी अभिनेत्री फरहीन प्रभाकर यांना 'ठक ठक गँग'ने मारहाण करत त्यांची पर्स लांबवल्याची घटना साकेत...\nमतांच्या पिकांसाठी मोदींचे मागणे\nनवी दिल्ली : कोणाकडून काही घेण्यापेक्षा दुसऱ्याला देणे, हेच महत्त्वाचे मानणाऱ्या मराठी संस्कृतीत \"तिळगूळ घ्या, गोड गोड बोला,' या वाक्‌प्रचाराला...\nहवाला ऑपरेटरला दिलासा नाही\nमुंबई - दादरमधील कबुतरखाना, ऑपेरा हाउस आणि झवेरी बाझार येथे 13 जुलै 2011 रोजी झालेल्या बॉंबस्फोट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-21T19:33:23Z", "digest": "sha1:TKVITUDGZ5EBF6TVZBSH7MZDVYMEIE5Z", "length": 6896, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बाथरुम आढळला तरुणाचा मृतदेह | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबाथरुम आढळला तरुणाचा मृतदेह\nसांगवी – येथील समर्थनगर परिसरात एका चाळीस वर्षीय इसमाचा मृतदेह राहत्या घरात बाथरुममध्ये आढळून आला. हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्‍त करण्यात येत असून, सांगवी पोलीस या दिशेने तपास करण्यात येत आहे.\nपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कैलास तौर (वय 40, रा. समर्थ नगर, नवी सांगवी, मूळ रा. गेवराई, बीड) असे मृत इसमाचे नाव आहे. कैलास तौर हे सांगवीमधील समर्थ नगर परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहत होते. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल��याचे समजतं आहे. दोन दिवसांपूर्वीच तौर आपली पत्नी व मुलाला बीडला सोडून आले होते. कैलास तौर यांचा पिंपरी येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. घरी एकटेच असलेल्या कैलास यांचा मृतदेह सकाळी दहाच्या सुमारास घरातील बाथरुममध्ये आढळून आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-01-february-2018/", "date_download": "2019-01-21T20:02:19Z", "digest": "sha1:GMYHP7U7FGUDSAST5URYN7JO6OUDTWZP", "length": 15839, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "(चालू घडामोडी) Current Affairs 01 February 2018 %%", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक ��ल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज नेपाळला दोन दिवसांच्या दौर्यावर रवाना होणार आहेत.\nभारतीय नौदलाने स्कॉर्पीन श्रेणीच्या तिसऱ्या पाणबुडी’करंज’ पाणबुडी सुरू केली आहे. या पाणबुडीचे निर्मिती माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ने केली आहे.\nआसाम, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील पंतप्रधानांच्या ग्रामीण रस्ते कार्यक्रमांतर्गत (पीएमजीएसवाय) 6254 किलोमीटर सर्व-मध्यम ग्रामीण रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) आणि भारत सरकार यांनी 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर कर्ज मंजूर केले.\nलेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी भारतीय लष्कराच्या जवानांच्या सैन्यदलाचे महासंचालक (डीजीएमओ) म्हणून पदभार स्वीकारला.\nभारतीय-अमेरिकन अॅडोब सीईओ शांतनु नारायण यांची यूएस-इंडिया स्ट्रेटेजिक एंड पार्टनरशिप फोरमचे (यूएसआयएसपीएफ) उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.\nतमिळनाडूच्या निवडक ब्लॉक्सच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारत सरकार आणि जागतिक बँकेने 100 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 6,400 कोटी) कर्ज करार केला.\nमल्याळम अभिनेता मोहनलाल आणि ऍथलीट पी. टी उषा यांना केरळचे राज्यपाल आणि कालिकत विद्यापीठाचे कुलपती पी. सदाशिवम यांनी डॉक्टोरेट ऑफ लिटरेचर (डी लिट) पदवीने सन्मानित केले.\nवाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सरकारच्या ई-मार्केटप्लेस (जीईएम 3.0) चे तिसरे संस्करण लाँच केले. जीओ 2.0 ची पूर्वीची आवृत्ती जीएम 2.0 ऑगस्ट 2016 मध्ये सुरु करण्यात आली होती.\nरांचीतील 11 एव्हन स्पोर्ट्स सीनियर टेबल टेनिस नॅशनलमध्ये शरथ कमल यांनी आठव्यांदा राष्ट्रीय पुरुष एकल शीर्षक जिंकले आहे.\nछत्तीसगढ आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल दिनेश नंदन सहाय यांचे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.\nPrevious संरक्षण खात्याचे मुख्य नियंत्रक कार्यालय, मुंबई येथे ‘कॅन्टीन अटेंडंट’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/sdsc-shar-recruitment/", "date_download": "2019-01-21T19:51:52Z", "digest": "sha1:CYGAFJBS6G7FG4FGGD4BA55WGEG72L3F", "length": 14130, "nlines": 160, "source_domain": "majhinaukri.in", "title": "SDSC SHAR Recruitment 2018 - SDSC SHAR Bharti 2018 - www.shar.gov.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' प��ांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(SDSC-SHAR) सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 435 जागांसाठी भरती\nपदवीधर अप्रेन्टिस: 45 जागा\nटेक्निशिअन (डिप्लोमा) अप्रेन्टिस: 201 जागा\nट्रेड अप्रेन्टिस: 171 जागा\nपदवीधर अप्रेन्टिस (लाइब्रेरी सायन्स): 04 जागा\nपद क्र.2: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा\nपद क्र.3: भारतीय कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन कडून शालेय शिक्षणाच्या दुय्यम स्तरापर्यंत पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांच्या अभ्यासांशी संलग्न व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रमाणपत्र.\nपद क्र.4: (i)10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC\nपद क्र.5: 60% गुणांसह लाइब्रेरी सायन्स पदवी (B.Li.Sc)\nवयाची अट: 28 जुलै 2018 रोजी किमान 14 वर्षे.\nनोकरी ठिकाण: नेल्लोर (आंध्र प्रदेश)\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2018 (05:00 PM)\nPrevious (Indbank) इंडबँकेत विविध पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महारा��्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/womans-cheating-pune-115723", "date_download": "2019-01-21T20:35:52Z", "digest": "sha1:ETYDDUY37PPMSJHP6HOBUKIGGG2QINTM", "length": 11777, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Woman's Cheating in pune पैशांच्या आमिषाने महिलेची फसवणूक | eSakal", "raw_content": "\nपैशांच्या आमिषाने महिलेची फसवणूक\nशनिवार, 12 मे 2018\nपुणे - विमा पॉलिसीमध्ये पैसे गुंतवून लाखो रुपयांचा फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने एका वृद्ध महिलेची सात लाख 69 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\nपुणे - विमा पॉलिसीमध्ये पैसे गुंतवून लाखो रुपयांचा फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने एका वृद्ध महिलेची सात लाख 69 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\nयाप्रकरणी मीना पळणीटकर (वय 60, रा. कर्वे रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. पळणीटकर यांच्या भावाचा मृत्यू झाला आहे. त्याची एका खास���ी विमा पॉलिसी कंपनीमध्ये पॉलिसी होती. यासंदर्भात विराट बक्षी नावाच्या व्यक्तीने पळणीटकर यांना संबंधित पॉलिसीचे लाखो रुपये मिळतील, असे फोनवर सांगितले. त्यानंतर प्रत्यक्षात घरी येऊन त्यांची वैयक्तिक माहिती घेतली. त्यानंतर त्याने पैसे मिळण्यासाठी खासगी विमा पॉलिसी कंपनीमध्ये नवीन पॉलिसी काढावी लागेल, असे सांगितले. त्यासाठी डिसेंबर 2014 ते ऑगस्ट 2016 या काळात बक्षी व त्याच्या साथीदारांनी पळणीटकर यांना 16 वेगवेगळ्या प्रकारच्या विमा पॉलिसी काढण्यास सांगितले. या मोबदल्यामध्ये त्यांना 38 लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखविले. त्यासाठीही आणखी वेगळी पॉलिसी काढण्याचे सुचविले. पावणेदोन वर्षात त्यांच्याकडून सात लाख 69 हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात त्यांना मोबदला दिला नाही.\nही लोकशाही, हुकुमशाही नव्हे : कोळसे पाटील\nपुणे : 'मला प्राध्यापकांनी पत्र पाठवून कार्यक्रमाला आमंत्रण दिले होते. राज्यघटनेवर बोलण्याची त्यांनी मला विंनती केली आहे. माझे भाषण रद्द झाल्याचे मला...\n...म्हणून कोळसे पाटील यांना आम्ही बोलू दिले नाही\nपुणे : महाविद्यालयाने भाषणाची परवानगी नाकारली असताना बी.जी. कोळसे पाटील यांनी भाषण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर महिला पत्रकाराचे...\nसमुद्रात 20 जण बुडाले; 8 जण ठार, इतरांचा शोध सुरु (व्हिडिओ)\nकारवार- गोव्याच्या दक्षिणेला कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात असलेल्या कुडूमंगड या बेटावर नरसिंहाच्या जत्रेसाठी गेलेले भाविक परतताना होडी बुडाल्याने 8 जण...\n'फर्ग्युसन महाविद्यालयावर कोणाचा दबाव हा प्रश्न'\nपुणे : ''संविधान बचाव'चा जागर पुकारला असताना विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात येते हे अत्यंत चुकीचे...\nसंदीप कोतकरच्या पोलिस कोठडीत वाढ\nनगर - केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने दोन दिवस वाढ केली. केडगाव येथे सात...\nपोलिसाची अडीच कोटी रुपयांत फसवणूक\nजळगाव - पतसंस्था, वनजमीन आणि अन्य घोटाळ्यांमध्ये पोलिस दलातील भूखंड घोटाळाही समोर आला आहे. यात पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची फसवणूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/12/21/bihars-kumari-singh-became-the-inspiration-for-the-world-she-got-her-international-award-for-this-work/", "date_download": "2019-01-21T20:56:46Z", "digest": "sha1:P6XJB5WJG3TT2FRUZ6WOY3GT3PKA5HEL", "length": 9990, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बिहारची कुमारी सिंह बनली जगासाठी प्रेरणास्थान, तिला या कामासाठी मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार - Majha Paper", "raw_content": "\nएका निश्चित प्रमाणात दारू प्यायल्यास गंभीर आजारांपासून राहू शकता तुम्ही दूर\nतणावमुक्तीचे बहुतेक ‘अॅप्स’ निरुपयोगी\nबिहारची कुमारी सिंह बनली जगासाठी प्रेरणास्थान, तिला या कामासाठी मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nDecember 21, 2017 , 6:10 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: छोटी कुमारी सिंह, बिहार, यशोगाथा\nनवी दिल्ली: बिहारमधील भोजपूर जिल्ह्य़ातील कुमारी सिंह हे नाव संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान बनले आहे. स्विसच्या महिला विश्व समिट फाउंडेशनच्या वतीने तिला तिच्या उत्कृष्ट कामासाठी वुमेन्स क्रिएटिविटी इन रुरल लाइफ पुरस्कार प्रदान करण्यात आला. उच्चवर्गाच्या मुलांसारखे दलित समाजातील मुलांना शिक्षण देण्याचे काम केल्याबद्दल तिला हा हा सन्मान देण्यात आला आहे. या मुलीने २०१४ मध्ये रत्नापूर गावातून आपल्या या काम सुरु केली.\nकुमारी याबाबत सांगते कि अशा लहान मुलांना शिकवण्याची प्रेरणा तिला तिच्या आध्यात्मिक गुरुकडे गेल्याने मिळाली. देशभरातील १०१ खेडयातील मुलांना शिक्षण देण्याची तिची इच्छा आहे. हा सन्मान मिळवणारा ती सर्वात युवा उमेदवार आहे. कुमारी आपल्या परिसरातील त्या वर्गातील मुलांसाठी देखील काम करते ज्यांच्या पालकांकडे स्वतःच्या जमिनी नाहीत आणि ते फक्त मजुरी करून आपले पोट भरतात. कुमारीने सुरुवातीला या कार्यक्रमात शाळेतून येणा-या अशा मुलांना ट्यूशन देणे सुरु केले जे शाळेत आल्यावर फक्त फिरण्याचे काम करत होते.\nलहान मुलांना शिकवत असताना तिने त्या मुलांच्या पालकांचाही त्यांच्यासोबत समावेश केला. तिने सर्वांना महिन्याला किमान २० रुपये बचत केली असे सांगितले. नंतर त्यांनी हा पैसा सर्वसाधारण बँकेत जमा करणे सुरू केले. जेव्हा गावातील लोकांनी यापासून फायदा व्हायला सुरुवात झाली, तेव्हा त्यांनी कुमारीजवळ जवळपासच्या गावातील महिलांनाही पाठविणे सुरू केले. याबरोबरच आजूबाजूच्या गावातील मुले व मुलीही तिच्याजवळ यायला लागले.\nबघता बघता १०० मुलांसह सुरु केली शिकवणी १००० मुलांपेक्षा जास्त झाल्यानंतर कुमारीने लोकांच्या मदतीने गावातील जनतेसाठी हात पंप आणि शौचालये तयार केली.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://adutee.blogspot.com/2011/09/", "date_download": "2019-01-21T21:08:33Z", "digest": "sha1:7UAS23O4QTYI2CMKCW7EHQ7KGAHR5QD3", "length": 13310, "nlines": 39, "source_domain": "adutee.blogspot.com", "title": "सहज वाटलं म्हणुन . . . .: September 2011", "raw_content": "\nसहज वाटलं म्हणुन . . . .\nरोज सकाळ होते,आपण आवरुन ऑफ़ीसला जातो,संध्याकाळी परत येतो, जेवतो, TV बघतो, झोपतो पुन्हा तेच चक्र सुरू पुन्हा तेच चक्र सुरू या सगळ्या रगाड्या बरोबर मनात आपले विचार मात्र सतत चालू असतात. आणि या विचारांना चालना द्यायला रोज आपल्या आयुष्यात छोटे मोठे प्रसंग घडत असतात. त्यातलेच हे काही मला व्यक्त करावेसे प्रसंगं/विचार .... सहज वाटलं म्हणुन . . .\nमुंबई .. माझ्या नजरेतून (१)\nलहानपणापासून मी मुंबई बद्दल आई बाबांकडून ऐकत आले आहे. ३ री पर्यंत डोंबिवलीत राहण्याची संधी मिळाली पण त्यानंतर मुंबईबाहेर पडावे लागले. आणि तसंही डोंबिवली म्हणजे काय खरी मुंबई नव्हे हे आता कळले आहे. :P\nआता पुन्हा मुंबईत यायचा chance मिळाला. मुंबईत यायचे ठरले, तेव्हा मी बंगलोरला होते. तिथल्या मराठी मित्र मंडळातून जे मुंबईचे होते त्यांना मी सहज मुंबईबद्दल 'review' विचारायचे. बहुतांशी लोक मुंबईचं कोडकौतुक करत. नाही म्हटलं तरी मुंबई न आवडणारेही १-२ लोक सापडले. अशा या मुंबईचा गाजावाजा मी जरा जास्तच ऐकत आल्यामुळे तशी मी ह्या शहराबद्दल उत्सुक होते.\nमुंबईत पाऊल ठेवताक्षणी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे हवेतला तीव्र दमटपणा. त्याच क्षणी वाटलं, बोंबला आपलं इथे कसं होणार देव जाणे. कारण पहिल्यापासूनच माझं आणि घामाचं वाकडं आहे. आणि इथे तर क्षणोक्षणी घामाची अंघोळ घडत असते. त्याची सुद्धा सवय होते असं मुंबईतल्या नातेवाईक आणि मित्र मंडळींकडून ऐकून ऐकून मी थोडंफार मानसिक समाधान प्राप्त केले होतं. तर मुंबईत हळूहळू मी रुळायला लागले. लिंकिंग रोड आणि SV Road च्या मध्ये साधारण मी रहायला आहे .. तर आजूबाजूचा भाग explore करायला मी सुरुवात केली आणि नंतर लोकल भटकंती. सुरुवातीला १-२ दा कोणाबरोबर तरी लोकल ने प्रवास केला. मग एकटीनेच जायला सुरुवात केली. तेव्हा कोणत्या बाजूला कोणती ट्रेन येते, digital board कसा वाचायचा, आपण नक्की योग्य ट्रेन मध्ये शिरलोय ना, नाहीतर चर्चगेट ला जायचेय आणि पकडली बोरीवली ट्रेन असली भानगड व्हायला नको. पण मुंबईने सगळं खूप पटापट शिकवलं. मुंबईत कोणीही कोणाला बिनधास्त शंका विचारतात; अर्थात मुंबईप्रवासाविषयी. कोणाला उगाच लाज किंवा संकोच वाटत नाही. उदा. ही fast लोकल आहे ना, ही बेलापूर लोकल ठाण्याला थांबते ना, पुढची विरार लोकल कधी आहे.. आज ट्रेन्स लेट आहेत का, ही ट्रेन बांद्रा आहे की बोरीवली (कारण बांद्रा चा shortform B आहे आणि बोरिवलीचा Bo. तर confusion झाल्यास) इ. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक मनमोकळेपणाने सांगतात सुद्धा. 'मला नाही माहीत' किंवा 'वाचता येत नाही का' असल्या खवचट टिपण्या करत नाहीत.\nमुंबई खूप मो��ी असली तर एक मात्र आहे, मुंबई ची रचना कळणं अवघड नाहीये तसं. शेवटी एका बेटावर वसली आहे ही मुंबई. आकार वाढू शकतच नाही. वाढताहेत ती फक्त लोकं. :) मुंबई ही चर्चगेट ते विरार अशी खालून वर पसरली आहे. एकानंतर एक सरळ रेषेत सगळी स्टेशन्स अहं sorry suburbs पसरली आहेत. दादर, बांद्रा, गोरेगाव, बोरीवली यांना मी आपली स्टेशन्स म्हणायचे साध्या भाषेत. पण नाही हो, मुंबईकर त्यांना suburbs म्हणतात :) अशी ही सगळी suburbs मिळून मुंबई तयार होते. प्रत्येक suburb चं स्वत:चं असं वैशिष्ट्य आहे. म्हणजे उदाहरणार्थ, पार्ले म्हणजे खास मराठी (आणि गुज्जू) लोकांची वस्ती. बरेचसे साहित्यिक, कलाकार पार्ल्याचे मुंबईतलं पुणं असंही म्हणतात पार्ल्याला. इथेच आपल्या आवडीच्या प्रसिद्ध पार्ले बिस्किटांची factory आहे; म्हणूनच नाव विलेपार्ले. दादर - सर्व दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण. south bombay ला स्वत:ची अशी एक वेगळीच ओळख आहे. असं प्रत्येक भागाला आपलं एक वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्व आहे. मुंबईची गर्दी, अस्वच्छता हे कुप्रसिद्ध मुद्दे असले तरी मुंबईत काही भाग खरंच उत्कृष्ट, स्वच्छ, posh आणि मुख्य म्हणजे शांत आहेत. मस्त वाटतं भटकायला.\nएकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ ही उक्ती मुंबईकर अगदी सार्थ ठरवतात. आता इथे मुंबईकर म्हणजे फक्त मुंबईचे असलेलेच नव्हे तर मुंबईत तूर्तास राहणारे सगळे अपेक्षित आहेत. म्हणजे मग त्यात सगळ्या प्रांतातले, कायमस्वरूपी इथे असणारे, तात्पुरते आलेले सगळे सगळे आले. आणि त्यात चक्क रिक्षावाले ही जमात पण आली. पुणे, बंगलोर इथले रिक्षावाले पाहिल्यावर मुंबईचे रिक्षावाले बरेच बरे आहेत. रात्री अपरात्री ही कुठेही येण्यास फारशी कुरकुर न करणे, कितीही जवळच्या भागात यायला चटकन तयार होणे, उरलेले सुट्टे पैसे passenger मागण्याची वाट न बघता चोख परत करणे या कामगि-यांमध्येच त्यांचं यश आहे. आता माझा हा परिच्छेद वाचून कोणीतरी 'असला काही अनुभव मला आला नाही' वगैरे म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आंब्यांच्या आख्ख्या पेटीत एखादा आंबा सडका निघणारच. त्याला पर्याय नाही.\nतर अश्या या शहरात पक्के मुंबईकर आणि बाहेरचे लोक मुंबईच्या गर्दी, उकाडा अशा रोजच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ठाण मारून का आहेत, याचं गमक मला हळूहळू का होईना कळायला लागलंय. हो, मुंबईत गर्दी आणि उकाडा या २ मुद्द्यांना समस्याच म्हणावं लागेल. आणि जो पर���यंत तुम्ही या २ मुद्द्यांना निव्वळ सतत घडणा-या साध्या घटना किंवा Part of routine न समजता 'समस्या' समजता तो पर्यंत तुम्ही पक्के मुंबईकर नव्हे हेही तितकंच खरंय\nमला मजेत जगायला आवडते. पण मजेत जगणे म्हणजे काय मजेत जगणे आपल्या आनंदाची जबाबदारी स्वीकारणे. आयुष्याचा कोरा Canvaas असतो समोर, त्यात मनाजोगते रंग भरणे मजेत जगणे म्हणजे स्वप्ने पाहणे . . . ती प्रत्यक्षात उतरवणे. मजेत जगणे म्हणजे नित्य बदलत्या आयुष्याचे स्वागत करणे. अपयशातून जाणते होणे, संकटातून सुदृढ़ होणे. दु:खातून प्रगल्भ होणे. रागाचा राग, द्वेषाचा द्वेष न करता त्यातून हलकेच पार होणे मजेत जगणे म्हणजे आपले आयुष्य आपण घड़वणे आणि आयुष्याचे रुण चुकते करणे मजेत जगणे आपल्या आनंदाची जबाबदारी स्वीकारणे. आयुष्याचा कोरा Canvaas असतो समोर, त्यात मनाजोगते रंग भरणे मजेत जगणे म्हणजे स्वप्ने पाहणे . . . ती प्रत्यक्षात उतरवणे. मजेत जगणे म्हणजे नित्य बदलत्या आयुष्याचे स्वागत करणे. अपयशातून जाणते होणे, संकटातून सुदृढ़ होणे. दु:खातून प्रगल्भ होणे. रागाचा राग, द्वेषाचा द्वेष न करता त्यातून हलकेच पार होणे मजेत जगणे म्हणजे आपले आयुष्य आपण घड़वणे आणि आयुष्याचे रुण चुकते करणे प्रामाणिक पणे स्वत:चा उत्कर्ष साधता साधता इतराचीही आयुष्ये उजळवणे जियो तो ऐसे जियो, जैसे सब तुम्हारा है, मरो तो ऐसे की, जैसे तुम्हारा कुछ भी नही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/anna-hazare-to-sit-on-dharna-in-delhi-271213.html", "date_download": "2019-01-21T20:59:31Z", "digest": "sha1:XTS4KZVN73LUFO4OTHQ3IR3R7TJQUMDJ", "length": 12127, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदी सरकारने लोकपाल विधेयक आणखी शिथिल केलं, अण्णा पुन्हा 'जंतरमंतर'वर", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल ज��हीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nमोदी सरकारने लोकपाल विधेयक आणखी शिथिल केलं, अण्णा पुन्हा 'जंतरमंतर'वर\nतसंच आता या आंदोलनापासून केजरिवाल यांना ४ हात दूर ठेवणार असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलं.\n02 आॅक्टोबर : लोकपाल विधेयक ६ वेळा पटलावर आणलं पण पुढे काहीही झालं नाही, अशी खंत व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा लोकपालसाठी आंदोलनाची घोषणा केलीये. तसंच लोकपाल विधेयक मोदी सरकारनं आणखी शिथिल केलं, असा आरोपही त्यांनी केला.\nलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. अण्णांनी आता थेट मोदी सरकारवर विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. अण्णा हजारेंनी पत्रका��� परिषद घेऊन लोकपाल विधेयकासाठी दिल्लीत आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलंय.\nपंतप्रधान माझ्या सारख्या सामान्य लोकांच्या पत्राला उत्तर देत नाही. मोदी म्हणाले होते, परदेशातला काळा पैसा परत आणणार, पण नोटबंदी करून सुद्धा देशातला कचरा ते परत आणू शकलेले नाहीत, अशी टीका अण्णांनी केली.\nतसंच आता या आंदोलनापासून केजरिवाल यांना ४ हात दूर ठेवणार असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nLIVE VIDEO : कारवारमध्ये समुद्रात बोट बुडाली, 8 जणांचा मृत्यू\nकरिना कपूरला करायचं होतं राहुल गांधींना डेट, VIDEO व्हायरल\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-beat-pakistan-by-two-wickets-to-win-blind-cricket-world-cup/", "date_download": "2019-01-21T20:03:32Z", "digest": "sha1:L3MCGZI45HXTVZLICTV2WXU5KFSN4MRL", "length": 7635, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Breaking: पाकिस्तानला पराभूत करत भारताने जिंकला तब्बल ५व्यांदा क्रिकेट विश्वचषक", "raw_content": "\nBreaking: पाकिस्तानला पराभूत करत भारताने जिंकला तब्बल ५व्यांदा क्रिकेट विश्वचषक\nBreaking: पाकिस्तानला पराभूत करत भारताने जिंकला तब्बल ५व्यांदा क्रिकेट विश्वचषक\nगतविजेत्या भारतीय संघाने अंधांच्या क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघाला २ विकेट्सने पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. ही स्पर्धा युएईमधील शारजा क्रिकेट स्टेडिअमवर झाला.\nया सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३०८ धावा केल्या.\nभारतीय संघासमोर ३०९ धावांचे मोठे लक्ष असतानाही चांगली फलंदाजी करत भारताने हा विजय मिळवला.\nपाकिस्तानकडून बदर मुनीरने ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रियासत खान आणि कर्णधार नासर अलीने अनुक्रमे ४८ आणि ४७ धावा केल्या. यांच्या जोरावरच पाकिस्तानने ३०० धावांचा टप्पा पार केला.\n३०९ धावांचे लक्ष घेऊन मैदानात आलेलया भारतीय संघाने ८ विकेट्स गमावत ३८.१ षटकांत हे लक्ष पार केले.\nहा अंधांसाठीचा ५वा क्रिकेट विश्वचषक होता आणि भारतीय संघाने हा विश्वचषक आजपर्यंत प्रत्येक वेळा जिंकला आहे.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/maharashtra-police-question-papers/", "date_download": "2019-01-21T20:24:14Z", "digest": "sha1:22YNWV6BH7GYEACEUBWKH6VN3WKKAFUK", "length": 9856, "nlines": 106, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Maharashtra Police Bharti 2017 - Previous Year Question Paper", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nमहाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र पोलीस परीक्षा 2016 प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र पोलीस परीक्षा 2017 प्रश्नपत्रिका\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2010/12/blog-post_27.html", "date_download": "2019-01-21T21:01:41Z", "digest": "sha1:2XBIT6XP5TL57WYB4HU5GHPFC6YJ5NWE", "length": 7555, "nlines": 87, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "सहज सुचलं.......", "raw_content": "\nनि:शब्द बोध हा शब्दात मांडीला.......\nशून्याचा खेळ हा गणितात बांधिला\nअगणित शब्द संपले तेथे\nशून्याचाच बोध पुन्हा उठे येथे........\nहाच पाढा जीवनाचा ......\nविचार का उगाच दु;खाचा.......\nबोधातीत बोध मनाचा ........\nशून्यात लय सुख दु:खाचा........\nसंपले शून्य उरले शून्य .....\nजीवन भरले आज शून्य .....\nमी मराठी वर नितीन राम यांनी एक सुंदर चर्चा सुरु केली...त्याला उत्तर लिहिताना हे स्फुरलं......असंच....सहज....\nमूळ चर्चा इथे बघावी ..नितीन राम यांना खूप खूप धन्यवाद.....त्यांनी\nचर्चेत उत्तरोत्तर अध्यात्म उलगडले .....\nत्याला उत्तर म्हणून लिहिताना ...\nमलाही जीवनाचे काही पदर उलगडले........\nउलगडता उलगडता सारे संपले .....\nसंपता संपता नवे विश्व सुरु झाले ........\nसंपले तेही शून्य आणि सुरु झाले तेही नवे शून्य........\n:-) तरीही सगळ निष्ठेन करत राहावं हे उत्तम\n पण मला नक्की नाही समजलं आपण काय म्हणताय\nमला 'सविता' म्हणा नुसत\nमला म्हणायचं होत की, सगळ शून्य जरी असल तरीसुद्धा समोर असलेले जीवन निष्ठेन काही ना काही करत जगाव .. तशी शून्यावस्था झेपण अवघड असत सामान्य माणसांना नेहमीसाठी इतकच म्हणायचं होत :-)\n(��ुम्ही अनुभवी ब्लॉगर आहात, मला असं नुसतं सविता म्हणायला कसतरी वाटत. आणि तुम्हीही मला तुम्ही म्हणू नका..काही लोकांना नुसतच मोही आवडतं.) शून्यावस्थेत जर सगळं थांबत असेल तर निश्चितच एक नवीन विश्व सुरु होत असेल. कदाचित शून्यावस्था आल्यावर जीवन परिपूर्ण निष्ठेने आपोआप चालत असाव\nहा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/the-iranian-hulk-sajad-gharibi-118010800008_1.html", "date_download": "2019-01-21T19:51:12Z", "digest": "sha1:XM5YERA3YRUIGEQ5W3UPU7JMPD2APS6M", "length": 10645, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रत्यक्षातला हल्क अवतरला | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकॉमिक्स व अॅनिमेशन फिल्ममध्ये तुफान लोकप्रिय ठरलेले व आवढव्य शरीरयष्टीचे व अतिताकदवान हल्क हे कॅरेक्टर जनमानसात चांगलेच रुळले असताना या हल्कला लाजवील असा प्रत्यक्षातला हल्क इराणमध्ये असून साजाद गारीबी असे त्याचे नाव आहे. कॉमिक कॅरेक्टर हल्कपेक्षाही या हल्कला अधिक लोकप्रियता लाभली असून तो सोशल मीडियावर सेलिब्रिटी बनला आहे.\nइराणमधील साजाद हा 26 वर्षीय तरुण लहानपणापासूनच धष्टपुष्ट आहे. त्याला अनुसरुन त्याने वे‍टलिफ्टिंग सुरु केले व त्यातूनच त्याला हल्कसारखे पिळदार शरीर मिळाले आहे. त्याची बॉडी पाहून अनेक लोकं त्याला घाबरतात. मा‍त्र मनाने तो खूपच साधा व शांत\nस्वभावाचा आहे. तो सांगतो बॉडी ब्लिडिंग व वेट लिफ्टिंग हेच आता त्याचे आयुष्य आहे. अर्थात त्याला अनेक अडचणींना सामाना करावा लागतो.\nउदाहरण द्याचे तर तो कारमध्ये सहजी बसू शकत नाही. बसलाच तर उतरु शकत नाही. त्याचे वजन 155 किलो आहे व 180 किलो वेट तो उचलू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार त्याने नुकतीच इरार आर्मी जॉईन केली आहे. जगभरात त्याचे फॅन्स असून फेसबुक, ट्विटर,\nइंस्टाग्रामवर त्याचे 3 लाखांपेक्षा जास्त चाहते आहेत.\nअसे वाढवा लहान मुलांचे वजन\nवास्तू टिप्स 2018: नवीन वर्षात घरात करा हे बदल\nवास्तुशास्त्रानुसार सजवा छोट्यांची रूम\nआता लक्ष ठेवा मुलाच्या फेसबुकवर\nमानवापेक्षा वेगाने चालतो कबुतरांचा मेंदू\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nजाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे\nचांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...\nसाखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार\nस्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/m-not-in-cm-race-says-ncp-leader-supriya-sule/", "date_download": "2019-01-21T20:32:15Z", "digest": "sha1:K57N6ZZYS77ERO4POX5BZ7C5MHC2SGFZ", "length": 9921, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्री पदाबाबत सुप्रिया सुळेंनी दिले मोठे संकेत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुख्यमंत्री पदाबाबत सुप्रिया सुळेंनी दिले मोठे संकेत\nमी मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही –सुप्रिया सुळे\nआगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास सुप्रिया सुळे ह्या मुख्यमंत्री होतील असा अंदाज राजकीय चाणक्याकडून वर्तवला जातो. मात्र २०१९ मध्ये राष्ट्रवादीच सरकार आल तरी आपण मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नसल्याच खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनीच स्पष्ट केलं आहे. तसेच २०१९ मध्ये आपण लोकसभा निवडणूकच लढवणार असल्याचही त्यांनी सांगितल आहे. राष्ट्रीय कन्या दिना निमित्त आज सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.\nसरकार घटना बदलण्याच वातावरण तयार करत आहे\nकेंद्रातील सरकार आणि त्यांचे मंत्री देशाची घटना बदलण्याच वातावरण तयार करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी सुळे यांनी केला आहे. तसेच सरकारमधील शिक्षणमंत्री डार्विनची थेअरीही मान्य करत नाहीत. त्यामुळे संविधानाच्या सन्मानासाठी संविधान बचाव रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.\nमराठी शाळा बंद होण दुर्दैवी\nमहाराष्ट्रातील मराठी शाळा बंद करणे धक्कादायक असून ज्यावेळी ह्या शाळा बंद होतील तो काळा दिवस असणार आहे. मराठीच्या मुद्यावर राजकारण करणारी शिवसेना सत्तेत असतानाही शाळा बंद होत आहेत.\nसरकारमधील मंत्री न झेपणारी आश्वासन देतात\nराज्य सरकारमधील सगळेच मंत्री न झेपणारी आश्वासने देतात. याच चित्र रस्त्यांवरील खड्यांवरून दिसून आल आहे. त्यामुळे आपण राबवलेल्या सेल्फी विथ पॉटहोलला र��ज्यातील सर्वच जनतेन मोठा प्रतिसाद दिला.\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून…\nकोणत्याही विषयावर जाहिरातीमधून बोलणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकमध्ये जाऊन चुकीची विधाने करताना काहीही बोलत नाहीत.\nयुवक महिलांना नौकरी देण्यासाठी स्कील डेव्हलपमेंटच्या केवळ गप्पाच मारल्या जातात. यासाठी प्रधानमंत्री किंव्हा मुख्यमंत्री देखील काहीच प्रयत्न करताना दिसत नाही. स्कील डेव्हलपमेंटच्या केवळ जाहिरातीच दिसतात मात्र खरच किती जणांचे स्कील डेव्हलप झाले हे कळत नाही.\nमहागाई हा सर्वात गंभीर प्रश्न बनला आहे. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तब्बल साडेचार कोटी रुपयांची स्वतची जाहिरात करत आहेत. अशा गोष्टीवर पैसा खर्च करण्यापेक्षा सरकारने राज्यातील शाळा वाचवण्यासाठी. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वापरायला हवा.\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nपुणे : गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बँकेच्या…\nप्रजासत्ताक दिन चित्ररथ स्पर्धेत कृषी विभागास प्रथम पारितोषिक\nबहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात :…\nअभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता अजून एक सदस्य वाढणार\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mla-imtiyaz-jalils-letter-to-shivsena-mp-chandrakant-khaire-2/", "date_download": "2019-01-21T20:16:46Z", "digest": "sha1:SYZOBVNWUIBBXTNOYXH2JMMANWYGB2ED", "length": 8228, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शांती���ोर्चा काढण्याची भाषा करून जलील यांनी भंपकपणा करू नये - चंद्रकांत खैरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशांतीमोर्चा काढण्याची भाषा करून जलील यांनी भंपकपणा करू नये – चंद्रकांत खैरे\nऔरंगाबाद : औरंगाबादमध्ये गेल्या आठवड्यात दोन गटात झालेल्या वादातून हिंसाचार भडकला होता. या दंगलीत २ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला, दरम्यान आता या घटनेला राजकीय वळण मिळताना दिसत आहे.\nएमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद दंगल प्रकरणी खासदार चंद्रकांत खैरे यांना पत्र लिहिलं आहे. ‘दंगल घडवणाऱ्या काही मूठभर लोकांमुळे शहराला बदनाम करणं योग्य नाही. शहराला शांतता हवी आहे, त्यामुळे यापुढे एकत्र येऊन प्रयत्न करु,’ असं आवाहन जलिल यांनी खैरेंना या पत्राद्वारे केलं आहे.\nहे सरकार फक्त शिवाजी महाराज यांचं नाव वापरतं\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे…\nदरम्यान चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांनी पाठवलेल्या पत्राचा चांगलाच समाचार घेत त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘दोन दिवस शहर जळत होत, दंगेखोर घरावर दगडफेक करत होते, दुकाना जाळत होते तेव्हा शांतीमोर्चाचा सल्ला देणार इम्तियाज जलील कुठे होते’ असा सवाल खैरे यांनी केला आहे.\nते पुढे म्हणाले की ‘आम्ही नागरिकांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलो, शिवसैनिकांना शांत केले. पण पेट्रोल बॉम्ब, रॉकेलचे बोळे घेऊन दंगेखोर मंदिर व महिलांवर हल्ले करत असतांना त्यांना रोखण्यासाठी इम्तियाज जलील का रस्त्यावर आले नाही ते तर तिकडे कॅनडात जाऊन बसले होते. तेव्हा उगाच शांतीमोर्चा काढण्याची भाषा करून त्यांनी भंपकपणा करू नये’ असा टोला शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांना लगावला आहे एका वेबसाईटशी बोलताना खैरे यांनी इम्तियाज जलील यांच्या पत्राला उत्तर दिले.\nहे सरकार फक्त शिवाजी महाराज यांचं नाव वापरतं\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nगिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा\nअभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता अजून एक सदस्य वाढणार\nटीम महारष्ट्र देशा : बॉलीवूड अभिने���्री ईशा देओल आणि उद्योगपती भरत तख्तानी यांच्या कुटुंबां मध्ये आता अजून एक सदस्य…\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी …\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-03-april-2018/", "date_download": "2019-01-21T19:45:41Z", "digest": "sha1:IFMC4KTFRWTWBQAV7AK2IYABWTTUKHXJ", "length": 16134, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 3 April 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक ���्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nमंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील सर्वात स्वच्छ विमानतळ ठरले आहे. विमानतळाचे संचालक व्ही. व्ही. राव यांनी नवी दिल्लीतील भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) च्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान केला.\nइंटेल दक्षिण आशियाच्या माजी व्यवस्थापकीय संचालक, देबजानी घोष, नासकॉमच्या नवीन अध्यक्ष आहेत. त्या आर.केन्द्रशेखर यांची जागा घेतील.\nकेंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, कौशल्य विकास आणि उद्यमीता धरमेंदर प्रधान यांनी कोनार्कमध्ये कोनार्क सन मंदिर येथे जागतिक दर्जाचे व्याख्यान केंद्र आणि पर्यटन सुविधांचे उद्घाटन केले.\nभारतात पोस्ट ऑफिस पेमेंट बँकेने 1 एप्रिल 2018 पासून आपली सेवा सुरू केली आहे. या सेवेला भारतातील पोस्ट पेमेंट बँक म्हणून ओळखली जाईल आणि देशातील सर्वात मोठा पेमेंट बँक नेटवर्क असेल.\nसंरक्षण मंत्री निर्मला सीतारामन रशियात आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या 7 व्या मॉस्को परिषदेला उपस्थित राहणार आहेत.\nपश्चिम बंगालच्या राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी 1500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतुदी करून मुलींना विवाह सहाय्य प्रदान करण्यासाठी ‘रुपश्री’ नावाची नवी योजना सुरु केली आहे.\nजागतिक ऑटिज्म जागृती दिन 2 एप्रिल 2018 रोजी जगभरात साजरा करण्यात आला. जागतिक ऑटिज्म जागृती दिन 2018 ची थीम ‘सशक्तीकरण महिला आणि ऑटिझमसह मुली’ होते.\nकार निर्माता स्कोडा यांनी सांगितले की, गुरप्रताप बोपराय यांनी भारतीय स्कोडा ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार घेतला आहे.\nपरराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी भुतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्या दरम्यान महत्त्वाच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक विषयांवर भुतानी सरकारच्या नेतृत्वाशी विस्तृत चर्चा केली.\nअनुभवी तमिळ चित्रपट दिग्दर्शक C.V.राजेंद्रन यांचे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.\nPrevious अकोला जिल्हा सेतू समिती मध्ये विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी ��ेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-10-january-2018/", "date_download": "2019-01-21T20:09:48Z", "digest": "sha1:QJWLZQYERQ7RCMES4T44KWDPOKB42GNZ", "length": 15391, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 10 January 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जाग��ंसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nसंगीतकार ए. आर. रहमान सिक्किमचे ब्रँड अॅम्बेसेडर झाले. ही घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांनी केली.\nरेल्वे मंत्रालयाच्या संशोधन संघाचे संशोधन डिझाईन्स अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) ने “नवीन ऑनलाइन विक्रेता नोंदणी प्रणाली” लाँच केली.\nऑस्ट्रेलियातील पर्यटनाच्या मते, भारत ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनासाठी वेगाने प्रगती करणारे बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे.\nबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जम्मूच्या सार्वजनिक जीवनातील संभाव्यतेसाठी प्रथम मुफ्ती मोहम्मद सईद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nरेटिंग एजन्सी क्रिसिल यांनी 2018-19 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7.6 टक्के असा अंदाज व्यक्त केला आहे.\nनॅशनल पेमेंट्स कॉपोर्रेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने दिलीप अस्बे यांची व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे.\nपंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एनएसएफडीसी) यांनी दुहेरी दारिद्र्य रेषेखालील (डीपीएल) जीवनशैली असलेल्या अनुसूचित जाती (एससी) कुटुंबांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आर्थिक सहाय्य देण्याकरता करार केला आहे.\nवर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे पहिले महासंचालक पीटर सदरलँडचे (आयर्लंड) डबलिनमध्ये निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते.\nबिहार सरकारने राज्यातील इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सचे उत्पादन, वितरण, विक्री, खरेदी, प्रदर्शन आणि जाहिरातीवर बंदी घातली आहे.\nगेल्या हंगामात स्थानिक सामन्यात डोप चाचणीत अयशस्वी ठरल्याने भारतीय ऑल राउ���डर युसूफ पठाणला पाच महिने निलंबित केले गेले आहे.\nPrevious औरंगाबाद महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/08/04/to-look-20-at-the-age-of-40-try-this-method/", "date_download": "2019-01-21T20:56:56Z", "digest": "sha1:W6RMPLI2UZTTRCSDZFKPTZ5AOKWHFL7P", "length": 10237, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चाळीशीतही दिसा विशीचे..आजमावा हे उपाय - Majha Paper", "raw_content": "\nइंडोनेशियाच्या मंत्र्याचा जावईशोध; विवाहीत महिलांमुळेच वाढतो भ्रष्टाचार\nगाई-म्हशीच्या दुधापेक्षा झुरळाचे दुध अधिक पौष्टिक\nचाळीशीतही दिसा विशीचे..आजमावा हे उपाय\nआपण कोणत्याही वयामध्ये सुंदरच दिसावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. वाढत्या वयाच्या खुणा शरीरावर आणि चेहऱ्यावर दिसू नयेत यासाठी अनेक तऱ्हेची प्रसाधन��, ब्युटी ट्रीटमेंटस् यांचा ही वापर आजकाल सर्रास होताना आपण पाहत आहोत. ही प्रसाधने किंवा ब्युटी ट्रीटमेंट वापरल्याने चेहेरा काही काळ तरुण, सुंदर दिसतोही, पण तारुण्य टिकून ठेवण्यासाठी या प्रसाधनांचा वापर सातत्याने सुरु ठेवावा लागतो. कितीही नाही म्हटले तरी प्रसाधानांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये रासायनिक पदार्थ असतातच. अतिवापरामुळे या पदार्थांचे दुष्परिणाम चेहऱ्यावर दिसून येण्याचा धोकाही असतोच. त्यामुळे प्रसाधनांचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक ठरते.\nचेहऱ्याचे तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक साधे सोपे घरगुती उपायही आहेत. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू पूर्णपणे नैसर्गिक असून, त्यांच्यामुळे चेहरा उजळण्यास मदत होते. तसेच त्वचेवरील मुरुमे-पुटकुळ्या दूर होतात. उन्हामुळे चेहऱ्यावर आल्याला काळसरपणा ही या उपायामुळे कमी होतो. हा उपाय करण्यासाठी हळद आणि लिंबू यांचा वापर करावयाचा आहे. ज्यांची त्वचा तेलकट असेल, त्यांना लिंबाच्या रसाने विशेष फायदा होतो. लिंबू अॅसिडिक असल्याने त्वचेतील तेलकटपणा कमी करण्यास मदत करतो. मात्र ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी लिंबू न वापरता दह्याचा वापर करणे जास्त चांगले. लिंबाच्या रसाने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होऊन त्वचा उजळते.\nया उपायासाठी काही थेंब लिंबाचा रस आणि अर्धा लहान चमचा हळद वापरावी. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून, आवश्यकतेनुसार पाणी घालून याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून दहा ते पंधरा मिनिटे ठेवावी. त्यांनतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. या पेस्ट च्या वापरामुळे त्वचा नितळ, मुलायम होण्यास मदत होते. चेहऱ्यावर हलके काळसर डाग किंवा ब्लॅक हेड्स असल्यास ते ही या उपायामुळे दूर होतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील या उपायामुळे कमी होतात. परिणामी त्वचा तरुण दिसू लागते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानस���ा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/information-about-arowana-fish-1179986/", "date_download": "2019-01-21T20:21:43Z", "digest": "sha1:WJZVA67VQV6JCXCHOATJD4RJZKUAGESR", "length": 16784, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘गुडलक’ आरवाना | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\n‘स्केलरोपेजेस फोर्मोसस’ अशी आरवाना माशाची शास्त्रीय ओळख आहे.\nशोभेसाठी किंवा हौस म्हणून काही घरात फिश टँक पाहायला मिळतात. अलीकडे साधे मासे ठेवण्याऐवजी ज्या माशांना बाजारात मूल्य जास्त आहे अशा माशांचे वास्तव्य घरातील फिश टँकमध्ये असते. काही माशांचे बाजारातील मूल्य जास्त आहेच, शिवाय वास्तुशास्त्राच्या दृष्टीने या माशांना अधिक महत्त्व आलेले आहे. यापैकीच आपल्या विशिष्ट गुणांमुळे ग्राहकांना आकर्षित करणारा आणि वास्तुशास्त्रासाठी महत्त्वपूर्ण असणारी माशांची प्रजात म्हणजे आरवाना मासा. दक्षिण अमेरिका येथे ब्राझीलच्या अ‍ॅमेझोन खोऱ्यात आरवाना माशाची मूळ प्रजात अस्तित्वात आली. मात्र आशिया खंडात मलेशिया, थायलंड या ठिकाणी या प्रजातीचा विकास झाला. आठ ते दहा जाती असलेला हा आरवाना मासा घरासाठी शुभ मानला जात असल्याने गुड लक फिश अशी या माशाची ओळख आहे. घरामध्ये फिश टँकम���्ये दिसणारा हा मासा बहुतांश वेळा याच उद्देशाने पाळला जातो. भारतामध्ये मात्र आरवाना माशाची प्रजात फारशी विकसित झालेली नाही. परदेशात मात्र मोठय़ा प्रमाणात या माशाचे ब्रीिडग केले जाते. ‘स्केलरोपेजेस फोर्मोसस’ अशी आरवाना माशाची शास्त्रीय ओळख आहे.\nआकर्षक रंग आणि इतर माशांपेक्षा वेगळी गुणवैशिष्टय़े यामुळे आरवाना मासा लोकप्रिय आहे. रेड टेल गोल्ड ज्याला आर.टी.जी. असेही म्हणतात, गोल्ड क्रॉस बॅक, जर्दिनी आरवाना, ग्रीन आरवाना, हाय बॅक गोल्ड, सिल्वर आरवाना अशा विविध नावांनी आरवाना ब्रीड ओळखले जाते. वेगवेगळ्या रंगात हा मासा उपलब्ध असल्याने रंगाप्रमाणे या माशाचे नाव बदलते. या माशाचे ब्रीिडग करणे कठीण असल्याने तज्ज्ञ व्यक्तींकडूनच आरवाना माशाचे ब्रीिडग होत असते. भारतात केवळ सिल्वर आरवाना या जातीचा मासा लोकप्रिय आहे.\nविषम संख्येत एकत्र राहण्याचे रहस्य\nआरवाना मासा घरातील फिश टँकमध्ये दिसला तरी या माशाला मोठय़ा तळ्यात ठेवणे अधिक सोयीचे असते. साधारण एक ते दीड गुंठय़ाच्या जागेत एका वेळी सात मासे एकत्र ठेवावे लागतात किंवा विषम संख्येत हे मासे तळ्यात एकत्र ठेवले जातात. विषम संख्येत एकत्र ठेवण्याचे कारण उलगडले नसले तरी शास्त्रीयदृष्टय़ा या गोष्टीला महत्त्व आहे. स्वभावाने रागीट असल्याने या माशांनी एकमेकांवर आघात केल्यास पळायला मुबलक जागा मिळण्यासाठी मोठय़ा तळ्यात हे मासे ठेवले जातात.\nआरवाना माशाला पाण्याबाहेर मोठी उडी मारण्याची सवय असते. म्हणूनच या माशांना वॉटर मंकी असेही म्हणतात. डॉल्फिन माशाप्रमाणे हे मासे पाण्याबाहेर येऊन उंच उडी मारून श्वास घेऊन पुन्हा पाण्यात जातात. तळ्याच्या काठावर एखादे झाड असेल त्यावर त्यांना आपले भक्ष्य सापडले तर पाण्याबाहेर उडी मारून आपले भक्ष्य ते पकडतात. पाण्याच्या तळाशी गेलेले खाद्य या माशांना खायला आवडत नाही. हवेत फिरणारे कीटक, गप्पी मासे, गांडूळ, पाण्यावर तरंगणारे खाद्य या माशांना खायला आवडते.\nमायक्रो चिपिंग असणारा मासा\nजगभरात वितरित होणाऱ्या आरवाना माशाच्या शरीरात मायक्रो चिपिंग केले जाते. या माशाची वैशिष्टय़े, माशाचे ब्रीड कोणते आहे, हे ब्रीड कोणी विकसित केले अशी सर्व माहिती मायक्रो चिपमध्ये साठवली जाते आणि ही मायक्रो चिप या माशाच्या शरीरात बसवली जाते. त्यामुळे इतर देशांत वितरित होणाऱ्या माशाबद्दल इत्थंभूत माहिती तज्ज्ञांना मिळते. भारतात अशा प्रकारचे मायक्रो चिपिंग केले जात नाही. या माशाचे ब्रीिडग करणाऱ्या तज्ज्ञांना संबंधित प्रमाणपत्र दिले जाते. हे ब्रीड भारतात विकसित व्हायला जास्त वेळ लागेल, असे फिश ब्रीडर प्रतीक पाटील यांनी सांगितले.\nआरवाना माशाचा नर आणि मादी सहसा ओळखता येत नाही. या माशांच्या पिल्लांबद्दल विशेष म्हणजे मादीने अंडी घातल्यावर नर ही अंडी साधारण चार ते सहा आठवडे आपल्या तोंडात ठेवून अंडय़ांचे रक्षण करतो. अंडय़ातून पिल्ले बाहेर आल्यावर नर आपल्या तोंडातून या पिल्लांना पाण्याच्या जगात प्रवेश देतो. ज्यांना या माशाचे ब्रीडिंग करायचे असते ते तज्ज्ञ मोठय़ा तळ्यातून नर माशाला शोधून काढतात त्यानंतरच आरवाना माशाचे ब्रीिडग केले जाते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजैन धर्माची सर्वागीण माहिती एकाच छताखाली\nटिटवाळ्यातील तलावात मासे मृत\nतलावांत परदेशी जलचरांचे अतिक्रमण\nआपल्या भाषेत व्यक्त व्हा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95/", "date_download": "2019-01-21T19:46:59Z", "digest": "sha1:HNID6RUOK4YH2RFLJYXVGZ3CY46CRSS2", "length": 9001, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिल्व्हरस्टर स्टॅलोनने केले “रेस 3’चे प्रमोशन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसिल्व्हरस्टर स्टॅलोनने केले “रेस 3’चे प्रमोशन\nसलमान खान हा सिल्व्हरस्टर स्टॅलोनचा किती मोठा फॅन आहे, हे काही लपून राहिलेले नाही. त्याने स्वतःच्या “रेस 3’च्या प्रमोशन करताना स्टॅलोनचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. “रेस 3’च्या फॅमिलीमध्ये एका नवीन सदस्याची ओळख मी करून देतो आहे, असे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले होते. सगळ्यांना वाटले की “रेस 3’मध्ये स्टॅलोन छोटासा रोल करणार आहे की काय. पण यामध्ये मायकेल बी.\nजॉर्डनची मुख्य भूमिका असलेल्या “क्रीड 2′ बद्दल स्टॅलोन बोलत असलेले दिसत आहे. स्टॅलोनने “रेस 3′ बद्दलही बोलावे, असा सूचक हेतू त्यातून व्यक्‍त होत होता. अर्थात स्टॅलोनला हा इशारा समजला. त्यानेही सलमानच्या “रेस 3′ बद्दल प्रमोशन करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकली.\n“सुपरहिरो सलमान खानला त्याच्या आगामी सिनेमासाठी शुभेच्छा’ असे स्टॅलोनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याबरोबर त्याने “रेस 3’चे पोस्टरही शेअर केले आहे. इथेच घोटाळा झाला. सलमानचे कौतुक करताना स्टॅलोनने “रेस 3’मधील बॉबी देओलचा फोटो असलेले पोस्टर शेअर केले. “रेस 3’मध्ये सलमानबरोबर बॉबी देओल देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. पण स्टॅलोनला सलमान आणि बॉबी देओलमधील फरक समजला कसा नाही हे विशेष.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराखी सावंतने लावला शेणाचा फेस पॅक\nपुन्हा एकदा बोल्ड रोल करण्यासाठी विद्या सज्ज\nबीग बजेट चित्रपटातून सुनील शेट्टीचे कमबॅक\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nरॉबर्ट वढेरा यांच्या सहकाऱ्याला 6 फेब्रुवारीपर्यंत दिलासा\nजान्हवी आणि खुशी पडद्यावर एकत्र दिसणार\n“कलंक’मधील आलिया भट्टचा व्हिडिओ लीक\n“अंदाज अपना अपना’च्या रीमेकमध्ये रणवीर-वरुण\nमलायका आणि अर्जुनच्या लग्नाला सोनमचा विरोध\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रश��क्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/deepika-kakkar-wins-big-boss-season-12/articleshow/67315983.cms", "date_download": "2019-01-21T21:15:36Z", "digest": "sha1:6MUJC5EKMWHVXR4XIFKWMD2CGY2SUKWV", "length": 11985, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bigg boss 12: deepika kakkar wins big boss season 12 - Dipika Kakar: दीपिका कक्कर इब्राहिम ठरली विजेती | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहा: नवाजुद्दीननं अशी केली 'ठाकरे'ची तयारी\nपाहा: नवाजुद्दीननं अशी केली 'ठाकरे'ची तयारीWATCH LIVE TV\nDipika Kakar: दीपिका कक्कर इब्राहिम ठरली विजेती\nससुराल सिमर का' या मालिकेतली 'सिमर' दीपिका कक्कर इब्राहिम बिग बॉस१२ची विजेती ठरली आहे तर माजी क्रिकेटपटू श्रीशांत उपविजेता ठरला आहे. दीपिकाच्या विजयाची औपचारिक घोषणा सलमान खानने केली. ​​\nDipika Kakar: दीपिका कक्कर इब्राहिम ठरली विजेती\n'ससुराल सिमर का' या मालिकेतली 'सिमर' दीपिका कक्कर इब्राहिम बिग बॉस१२ची विजेती ठरली आहे तर माजी क्रिकेटपटू श्रीशांत उपविजेता ठरला आहे. दीपिकाच्या विजयाची औपचारिक घोषणा सलमान खानने केली.\nबिग बॉस१२ कोण जिंकणार याची सोशल मीडियावर भरपूर चर्चा होती. बिग बॉस१२ची फायनल सुरू झाल्यापासूनच दीपिकाचं नाव सोशल मीडियावर ट्रेन्ड होत होतं. अखेर विजेत्याचं नाव घोषित करण्याची वेळ आली तेव्हा बिग बॉसच्या घराचे लाइट्स बंद करून बाहेर या असं सलमान खानने श्रीशांत आणि दीपिकाला सांगितलं. दोघंही घराबाहेर आल्यावर सलमानने पहिले दीपिकाची थोडी मस्करी केली. पण काही क्षणातचं दीपिकाच विजेती आहे हे त्याने तिला सांगितलं. त्याक्षणी दीपिकाला आनंदाचा धक्काच बसला. सलमान आणि श्रीशांत दोघांनीही दीपिकाचं अभिनंदन केलं.\n१०५ दिवस बिग बॉसच्या या सीझनने दर्शकांना खिळवून ठेवलं होतं. संपूर्ण सीझनमध्ये दीपिका आणि श्रीशांत खूप चांगले मित्रही झाले होते. दीपिका श्रीशांतला तिचा भाऊ मानत असून तिने शोमध्ये त्याच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा दिला. यामुळे ती शेवटपर्यंत शोमध्ये टिकून राहिली. बिग बॉस सीझन १२च्या फायनलपर्यंत करणवीर बोहरा, दीपक ठाकूर,श्रीशांत आणि दीपिका कक्कर पोहोचले होते. या चौघांनी अंतिम फेरीच्या सोहळ्यात नृत्यंही सादर केली. बिग बॉसचा अॅंकर सुपरस्टार सलमान खान यानेही 'दील दियाँ गल्ला' या गाण्यावर नृत्य सादर केलं तर भारती सिंहने तिच्या विनोदाच्या जोरावर प्रेक्षकांना भरपूर हसवलं. एकंदरच हा सीझन सर्वच सहभागी स्पर्धकांसाठी अत्यंत संस्मरणीय ठरला आहे.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nबदलीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल\nकाँग्रेस आमदारांच्या हाणामारीतील जखमी आमदाराचे छायाचित्र प्र...\nविवेक डोवलः कारवान नियतकालिकाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाख\n४५ फूट खोल विहिरीत महिला पडली\n... आणि हत्तीच्या पिल्लाची विहिरीतून सुटका झाली\nफ्रिझमध्ये अशा प्रकारे ठेवा अन्न पदार्थ\nटीव्हीचा मामला याा सुपरहिट\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nDipika Kakar: दीपिका कक्कर इब्राहिम ठरली विजेती...\nswarajya rakshak sambhaji: डॉ. अमोल कोल्हेंच्या कन्येचं छोट्या प...\nपंकजा मुंडे-पूनम महाजन यांच्या गप्पा रंगतात तेव्हा......\nratris khel chale : पांडू इलो... पुन्हा एकदा 'रात्रीस खेळ चाले'...\ntula pahate re: विक्रांत सरंजामे ईशाला घालणार लग्नाची मागणी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/purandhar-water-issue-114463", "date_download": "2019-01-21T21:07:38Z", "digest": "sha1:NDFEQPZPZKGAVMFRY4UVAHLSW47TQG6T", "length": 14776, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "purandhar water issue पाच गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट | eSakal", "raw_content": "\nपाच गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट\nसोमवार, 7 मे 2018\nपरिंचे - धनकवडी (ता. पुरंदर) येथील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना वीजबिल थकीत असल्याने एक वर्षापा��ून बंद आहे. पाच गावे व चार वस्त्यामधील पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था झाली आहे.\nधनकवडी, दवणेवाडी, मांढर या ग्रामपंचायतीसाठी २००५ मध्ये ६५ लाख रुपये किमतीची धनकवडी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. या योजनेत दवणेवाडी, धनकवडी, मांढर, शिंदेवाडी, टोणपेवाडी, गायकवाडवस्ती, जगतापवस्ती, उपळेवस्ती, तांबेवस्ती या गावांचा समावेश करण्यात आला. ही योजना गावातील लोकांची समिती तयार करून हस्तांतरित करण्यात आली.\nपरिंचे - धनकवडी (ता. पुरंदर) येथील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना वीजबिल थकीत असल्याने एक वर्षापासून बंद आहे. पाच गावे व चार वस्त्यामधील पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था झाली आहे.\nधनकवडी, दवणेवाडी, मांढर या ग्रामपंचायतीसाठी २००५ मध्ये ६५ लाख रुपये किमतीची धनकवडी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. या योजनेत दवणेवाडी, धनकवडी, मांढर, शिंदेवाडी, टोणपेवाडी, गायकवाडवस्ती, जगतापवस्ती, उपळेवस्ती, तांबेवस्ती या गावांचा समावेश करण्यात आला. ही योजना गावातील लोकांची समिती तयार करून हस्तांतरित करण्यात आली.\nया समितीच्या भ्रष्ट कारभारामुळे वीजबिलाचा बोजा वाढत गेला १२ लाख रुपये एवढी थकबाकी झाल्यामुळे महावितरण कंपनीने वीजपुरवठा बंद केला. ही योजना एक वर्षापासून बंद अवस्थेत आहे. या योजनेचा पाणीपट्टी कर लाभधारकारांकडून नियमित वसूल केला आहे. जमा झालेल्या पैशाचा समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप या योजनेत येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी केला आहे. या बाबतची लेखी तक्रार पुरंदरचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली असल्याचे सांगितले. पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष विठ्ठल जाधव व सचिव बाळासाहेब जाधव यांना याबाबत विचारले असता पाणीपट्टी वसुली झाली नसल्याने वीजबिल थकले असल्याचे सांगितले. या योजनेच्या खर्चाचा हिशोब कधीही लोकांना समोर मांडला नाही. जमा झालेला पाणीपट्टी कर व योजनेचा खर्च याचा लेखाजोखा (ऑडिट) आजतागायत कधीच केले नसल्याचे अध्यक्ष व सचिव यांनी मान्य केले.\nधनकवडी परिसरात नळ पाणीपुरवठा योजना असल्याने सरकारने पाणी टॅंकर देत नाही. गावातील उपलब्ध पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. य��� प्रश्नावर मार्ग न निघाल्यास गाव सोडून जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे सर्वसामान्य नागरिक सांगतात.\nही योजना कार्यान्वित होण्यासाठी सहा वर्षांत तीन वेळा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप यांनी स्वखर्चाने अर्थसाह्य केले होते. जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांनी परिसरातील ग्रामस्थांशी पाणी प्रश्‍नांवर चर्चा करून परिस्थितीची पाहणी केली.\nसोलापूर : उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी औज बंधाऱ्यात पोचले. आज (सोमवार) दुपारी दोन वाजेपर्यंत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी तीन...\n...आता वाद पुरे, विकासकामे करू : गिरीश महाजन\nजळगाव ः आता वाद नकोच. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत, विकासकामे करू, असे स्पष्ट मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. ...\nदुष्काळात पाणी योजनांना घरघर\nदुष्काळाने थैमान घातले असताना, राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की सरकारप्रमाणेच...\nस्वयंप्रेरित होण्याचा ‘कृषिक’चा मंत्र\nबारामती - गेल्या चार दिवसांत दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिलेल्या कृषिक २०१९ चा आज समारोप झाला. पुढील वर्षी याच दिवशी, याच वेळी भेटण्याचा...\nअमरावतीचे पथक करणार \"जलयुक्त'ची तपासणी\nहिंगोली - जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावांची तपासणी करण्यासाठी अमरावती...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ajit-pawars-tour-will-give-relief-to-drought-hit-people-prabhakar-deshmukh/", "date_download": "2019-01-21T19:44:57Z", "digest": "sha1:GTJTGWRSAVZMKP7WPM3IOIGOML7IGUML", "length": 9948, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अजितदादांच्या दौऱ्यामुळे दुष्काळी जनतेस दिलासा मिळेल : प्रभाकर देशमुख | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअजितदादांच्या दौऱ्यामुळे दुष्काळी जनतेस दिलासा मिळेल : प्रभाकर देशमुख\nवडूज – राष्ट्रवादीचे विधी मंडळ गटनेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढील आठवड्यात माण तालुक्‍याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे दुष्काळी खटाव माण तालुक्‍यातील जनतेस दिलासा मिळेल, असे मत कोकण विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले. वडूज येथे पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते, नंदकुमार मोरे, संदिप मांडवे, ऍड. विलासराव इंगळे, चंद्रकांत पाटील, बाळासाहेब जाधव, राजेंद्र कचरे, विजय खाडे, दादासाहेब मडके यांची प्रमुख उपस्थित होती. देशमुख म्हणाले, दि. 11 रोजी आ. अजितदादा पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत वाघमोडेवाडी, ता. माण येथे जाहीर मेळावा होणार आहे.\nकार्यक्रमाच्या पूर्वी आ. अजितदादा पवार व इतर नेते पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून झालेल्या कामांची पाहणी व दुष्काळी परिस्थीतीचे अवलोकन करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे आपल्या व्यथा शासन दरबारी मांडल्या जाण्यास मदत होणार आहे. तरी तालुक्‍यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.\nबैठकीस माजी उपसभापती प्रा. एस. पी. देशमुख, धर्माजी मांडवे, तानाजी बागल, प्रताप जाधव, श्रीकांत काळे, हणमंत खुडे आदी उपस्थित होते. संदिप मांडवे यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nवाग्देव महाराज तीर्थस्थळासाठी भरीव निधी देवू : ना. राम शिंदे\nआंबेनळी बस अपघात प्रकरण : प्रकाश सावंत-देसाईच्या नार्को टेस्टची मागणी\nपवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले : नरेंद��र मोदी\nआईच्या निधनानंतर मुलाच्या मृत्यूने भुईंजसह परिसर हळहळला\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/hd-kumaraswamy-keeps-poll-promise-announces-rs-34000-crore-worth-farm-loans/", "date_download": "2019-01-21T20:48:55Z", "digest": "sha1:XF2PIVVLYEZULDMHCMMQNU5GONCP7RD3", "length": 6964, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्नाटक सरकारची शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्नाटक सरकारची शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी\nबंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी गुरुवारी विधानसभेत काँग्रेस-जेडी (एस)युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.\nराज्य सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्प सादर करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. शेतकऱ्यांचं सरसकट दोन लाखांचं कर्ज माफ करण्यात आलंय. यामध्ये 34 हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे.\nनिवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि जेडीएसनं जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता आज करण्यात आलीये. तसेच या अर्थसंकल्पात बेळगावात नवीन सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी देखील तरतूद करण्यात आली आहे.\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास…\nभाजप जेथून सांगेल तेथून लढणार : सुभाष देशमुख\nभाजपने आमचे १० आमदार फोडले तर आम्ही त्यांचे २० आमदार फोडू : कुमारस्वामी\nसिडको घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – विखे पाटील\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्च���्य वाटायला नको’\nभाजप जेथून सांगेल तेथून लढणार : सुभाष देशमुख\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\n‘लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत’\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nटीम महाराष्ट्र देशा : मी खासदार असताना माझ्या मतदारसंघात शिरूरचाही भाग होता. त्यामुळे शिरूरचा तो भाग माझा पूर्णपणे…\nभाजप जेथून सांगेल तेथून लढणार : सुभाष देशमुख\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nअभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता अजून एक सदस्य वाढणार\nकोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/karnataka-election-update-8/", "date_download": "2019-01-21T20:19:51Z", "digest": "sha1:BTLIKX2INLMDAFLDNAR2PU7BKONVXT2N", "length": 7740, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बोपय्या हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहणार; सुप्रीम कोर्टाचा काँग्रेसला दणका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबोपय्या हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहणार; सुप्रीम कोर्टाचा काँग्रेसला दणका\nनवी दिल्ली : विराजपेठ येथील भाजपा आमदार के.जी.बोपय्या यांची कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज होणाऱ्या महत्वपूर्ण विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी बोपय्या विधानसभेचे अध्यक्ष असतील. कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी शुक्रवारी दुपारी बोपय्या यांना विधानसभा अध्यक्षपदाची शपथ दिली. आज दुपारी चार वाजता विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमात्र तत्पूर्वी के.जी.बोपय्या यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत कॉंग्रेसने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचे दार थोटावले आहे. कॉंग्रेस आणि जेडीएसने बोपय्या यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवला आहे. याविरोधात कॉंग्रेसने सुप्रीम कोर्टात दाद मागितली. विधासभा अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द वादग्रस्त असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात येऊ नये असं कॉंग्रेसने म्हंटले आहे.\nमात्र सुप्रीम कोर्टाने कर्नाटक विधानसभेचे हंगामी अध्यक्ष के. जी. बोपय्या यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या काँग्रेसला आज दणका दिला. बहुमत चाचणीदरम्यान हंगामी अध्यक्षपदी बोपय्याच असतील असे स्पष्ट करतानाच या बहुमत चाचणीचे वृत्तवाहिन्यांवरुन थेट प्रक्षेपण करावे, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nबहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात : कोळसे-पाटील\nपुणे : वादग्रस्त विधाने करून कायम चर्चेत राहणारे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे…\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nअभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता अजून एक सदस्य वाढणार\nमहाराष्ट्र इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केला ‘शिव…\nप्रजासत्ताक दिन चित्ररथ स्पर्धेत कृषी विभागास प्रथम पारितोषिक\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/r-custody-mla-sangram-jagtap-police-double-murder-case/", "date_download": "2019-01-21T20:15:37Z", "digest": "sha1:BLID5LF7PXFCGBPGRJ53NA65SLSNQ54Y", "length": 7185, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अहमदनगर दुहेरी हत्याकांड : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप पोलिसांच्या ताब्यात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअहमदनगर दुहेरी हत्याकांड : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप पोलिसांच्या ताब्या��\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे अहमदनगर उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे या दोघांच्या हत्येप्रकरणी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आमदार संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले असून भानुदास कोतकर आणि बाळासाहेब कोतकर या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आमदार अरुण जगताप आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी उघड झालेल्या या हत्या प्रकरणातील आरोपी संदीप गुंजाळ रात्री सव्वा आठच्या सुमारास पारनेर पोलीस स्थानकात स्वत:हून हजर झाला होता.\nभाजप आमदारांच्या दोन्ही मुली राष्ट्रवादीतून निलंबित\nजगतापांना अभय तर १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी\nशनिवारी सायंकाळी सहा वाजता केडगाव येथील सुवर्भण नगर येथे भर चौकात संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सुवर्णनगर येथे दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस वाहनांवरही दगडफेक केली. हल्लेखोरानी रिव्हॉलव्हरमधून गोळीबार केला होता.\nभाजप आमदारांच्या दोन्ही मुली राष्ट्रवादीतून निलंबित\nजगतापांना अभय तर १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी\nसंग्राम जगताप यांनी बोलावली बैठक,राष्ट्रवादीचे नगरसेवक देणार एकत्रित खुलासा\nआता राष्ट्रवादीत संग्राम जगतापांच्या शब्दाला किंमत नाही \nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nनवी दिल्ली : भाजपसोबत असलो तरीही मायावतींबाबत असली भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम केद्रीय मंत्री रामदास…\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nअभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता अजून एक सदस्य वाढणार\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/venues-decided-for-icc-world-t20-2020/", "date_download": "2019-01-21T20:47:56Z", "digest": "sha1:NOPLQL2O3YF25JJFKKILZ2II3JXJXXLT", "length": 7886, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कोहलीची टीम इंडिया २०२०च्या टी२० विश्वचषकात खेळणार या मैदानांवर", "raw_content": "\nकोहलीची टीम इंडिया २०२०च्या टी२० विश्वचषकात खेळणार या मैदानांवर\nकोहलीची टीम इंडिया २०२०च्या टी२० विश्वचषकात खेळणार या मैदानांवर\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज २०२०च्या टी२० विश्वचषकाच्या मैदानांची घोषणा केली. ऑस्ट्रेलियामधील ८ शहरात १३ स्टेडियमवर या स्पर्धा होणार आहे.\nपुरुष आणि महिलांच्या क्रिकेटच्या या कुंभमेळ्याच्या ठिकाणांची आज घोषणा झाली.महिलांचा टी२० विश्वचषक २१ फेब्रुवारी ते ८ मार्च या काळात होणार असून पुरुषांचा टी२० विश्वचषक १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात होणार आहे.\nपुरुष आणि महिलांचा विश्वचषक एकाच वर्षात वेगळ्या महिन्यांत एकाच देशात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nऑस्ट्रेलियामधील मेलबर्न, सिडनी, पर्थ, ऍडलेड, ब्रिसबेन, होबार्ट, कॅनबेरा आणि गिलोन्ग या शहरात हे सामने होणार आहे. दोन्ही विश्वचषकांचे अंतिम सामने हे मेलबर्न येथे होणार आहेत.\nपुरुषांच्या उपांत्यफेरीचे सामने हे सिडनी आणि ऍडलेड येथे तर महिलांचे सामने सिडनी येथे होणार आहे. या विश्वचषकात १६ संघ पुरुषांच्या गटात भाग घेणार असून सुपर १० ऐवजी सुपर १२ यावेळी खेळवला जाणार आहे.\nपुरुषांचे क्रमवारीतील अव्वल ८ संघ या स्पर्धेला सरळ पात्र होणार असून बाकी संघ पात्रता फेरीतून येणार आहेत.\nया स्पर्धेत महिलांचे १० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या तारखा लवकरच घोषित होणार आहे.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2010/08/blog-post.html", "date_download": "2019-01-21T21:06:46Z", "digest": "sha1:TSEQOXZBA7YZ5EY4SKI2G3AD6LQRMNZA", "length": 8708, "nlines": 132, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - वंदे मातरम !", "raw_content": "\nप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - वंदे मातरम \n|| श्री श्री गुरवे नम: ||\nस्वप्न सगळेच बघतात ,\nआपण आज एक स्वप्न बघू या ;\nआज निश्चय करू या\nपीडितांचे राष्ट्र होऊ नये\nशोषितांचे राष्ट्र होऊ नये\nफारच छान. अप्रतिम.यातून राष्ट्राविषयी असलेली उत्कट तळमळ दिसते.\nनमस्ते, सदा वत्सले मात्र-भूमे\nत्वया, हिंद भूमे सुखं वर्धितोहम जय हिंद\nछान कविता आहे. आवडली मला.\n@दादा - तुझेच संस्कार ....\n@श्रीनाथ जी - या विचारयज्ञात आपले स्वागत ...आणि या सुंदर प्रार्थनेसाठी काय बोलु - 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' प्रभू श्रीरामाना जी भूमी स्वर्गाहूनही सुंदर वाटते- तिथल्या लोकांना मात्र तेच प्रभू आता नकोसे होताय.\n@रणजित जी खूप खूप धन्यवाद.\n@मोहनजी - विचारयज्ञात आपले स्वागत - मनापासून धन्यवाद ईंडीवाईन वरलेख प्रोत्साहित करण्यासाठी पण ...वंदे मातरम..\n@एस एम - विचारयज्ञात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद\nहा विचारयज्ञ आपल्या विचारांची वा�� बघतोय........\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2015/03/navvarsha-aale-anandache-marathi-poem.html", "date_download": "2019-01-21T21:02:14Z", "digest": "sha1:NY7FNMRJHH3EOSXCKWM2S7SVBXIDYDMF", "length": 5700, "nlines": 63, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "कविता: नववर्ष आले आनंदाचे", "raw_content": "\nकविता: नववर्ष आले आनंदाचे\nविचारयज्ञ परिवारातील सर्व बंधू, भगिनी, मित्र , मैत्रिणी सर्वांना मन्मथ नाम नवीन संवत्सराच्या - गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपणां सर्वांना सुख - समृद्धीचे, आनंदाचे जावो\nनव आशांच्या नव सृजनाचे\nनववर्ष आले आनंदाचे || १ ||\nनववर्ष आले आनंदाचे || २ ||\nनव पालवी सुंदर जणू\nनववर्ष आले आनंदाचे || ३ ||\nनवसृजनाचा उत्सव हा सृष्टीचा\nनववर्ष आले आनंदाचे || ४ ||\nदारिद्र्य दु:ख कुठे मावळले\nचिंतेने पार पलायन केले\nनववर्ष आले आनंदाचे || ५ ||\nसृष्टीचे हे अद्बूत नवरूप\nनववर्ष आले आनंदाचे || ६ ||\nसहजचि असे गोड उमलले\nनववर्ष आले आनंदाचे || ७ ||\nहे काव्य हिंदीत: नववर्ष आया है आनंदका\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगण���श पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/article-220935.html", "date_download": "2019-01-21T20:53:03Z", "digest": "sha1:ZP2BRHKTUL4DJ7RG72IE2CCMLTXPLS5N", "length": 14702, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सियाचीनमध्ये जवानाचं सुरक्षा कवचच कमकुवत ?", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची ��िवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nसियाचीनमध्ये जवानाचं सुरक्षा कवचच कमकुवत \nसियाचीनमध्ये जवानाचं सुरक्षा कवचच कमकुवत \nLIVE VIDEO : कारवारमध्ये समुद्रात बोट बुडाली, 8 जणांचा मृत्यू\nVIDEO : गुजरातमध्ये चक्क डॉलर्सची छमछम\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nVIDEO : दिव्यांग तरुणीकडून भाजप महिला नेत्याने मागितली लाच, व्हिडिओ व्हायरल\n'सकाळी फक्त खांदा द्यायला या', आत्महत्येच्या तयारीचा VIDEO टाकला इन्स्टाग्रामवर\nSpecial Report : मोदी सरकारने स्वीकारलं #5Years चॅलेंज\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nVIDEO : सोशल मीडियावरचे हे आहेत गुरुवारचे टॉप 5 व्हिडिओ\nबिल्डरवर गोळीबार.... भीतीने महिलांची धावपळ, भयानक हत्याकांडाचा CCTV VIDEO\nVIDEO : 'माझे बाबा छत्रपती हे म���झे हिरो, राम-रहिमला फाशी द्या'\n#MustWatch: मंगळवारचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO : इंडिया गेटवर महिलेचा गोंधळ, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा\nमोदींविरोधातील देशव्यापी आघाडीबाबत काय म्हणाले शरद पवार\n#MustWatch: शनिवारचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO: मंचावरील मोदींच्या उपस्थितीने बदलला गडकरींचा सूर, नेहरू-इंदिरांवर जोरदार टीका\nVIDEO ही 8 डाॅक्युमेंट्स तयार ठेवा, तेव्हा मिळेल मागास सवर्ण आरक्षण\nVIDEO : कधीच नसेल पाहिलेला अपघात, बसखाली आल्यानंतरही बचावले 3 तरूण\n#MustWatch: आजचे हे 5 ट्रेंडिंग VIDEO पाहिलेत का\n#MustWatch- आजचे हे 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO बर्फवृष्टीमुळे असं दिसतंय काश्मीर\nCBIvsCBI : मोदी सरकारला मोठा झटका, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया\nCBIvsCBI : मोदी सरकारला मोठा झटका, सीबीआयचे आलोक वर्मा संचालकपदी कायम\nVIDEO: 'मोदीजी...माझ्यासोबत फक्त 15 मिनिटं चर्चा करा', राहुल गांधींचं थेट आव्हान\nVIDEO : देवळाबाहेर दर्शन घेणारी महिला रिव्हर्स येणाऱ्या ट्रकखाली आली, मात्र...\nVIDEO : राहुल गांधींनी लोकसभेत पुन्हा डोळा मारला; राफेल चर्चेदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल\nराफेलवरून नरेंद्र मोदींवर पुन्हा बरसले राहुल गांधी, पाहा लोकसभेतील UNCUT भाषण\nधक्कादायक VIDEO: गावकऱ्यांनी या व्यक्तीला झाडाला बांधून केली बेदम मारहाण, कारण...\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\nWhatsApp कंपनीने केला मोठा बदल, आता एवढ्याच लोकांना पाठवता येणार मेसेज\nतुम्ही दररोज उकळता चहा पिता, तर हे नक्की वाचा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/bogus-voter-name-remove-116113", "date_download": "2019-01-21T20:21:03Z", "digest": "sha1:AJWTZFRPOLYF7STZHP3Z2PKUJN4J6LOR", "length": 10891, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "bogus voter name remove बोगस मतदारांची नावे वगळा | eSakal", "raw_content": "\nबोगस मतदारांची नावे वगळा\nसोमवार, 14 मे 2018\nमुंबई - ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा मुंबई शिक्षक मतदारसंघात आहेत. या शाळांतून निवृत्त झालेले शिक्षक आणि शिक्षक नसणाऱ्या व्यक्तींचीही नावे मतदार यादीत घुसविण्यात आली आहेत, असा आरोप शिक्षक भारती संघटनेने केला आहे. या संस्थेची तपासणी करून बोगस मतदारांची नावे यादीतून वगळावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत उतेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.\nशिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे नोंद असलेला ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचा मंजूर स्टाफ आणि कार्यरत शिक्षकांची यादी तपासण्यात यावी, अशी मागणी उतेकर यांनी केली आहे. या तपासणीतून बोगस मतदारांची नोंदणी उघड होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात मुंबईबाहेर राहणाऱ्या शिक्षकांचीही नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या संस्थांची तपासणी करावी, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या यादीमध्ये 150 बोगस मतदारांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.\nजिल्हा न्यायालयास जागेसाठी पाठपुरावा सुरू : न्यायमूर्ती गंगापूरवाला\nजळगाव ः जिल्हा न्यायालयासाठी जागा अपूर्ण पडते, यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. जागा देणे माझ्या अधिकारात नाही, मात्र याबाबत शासनाला विनंती करेल,...\nअंजली पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास सुवर्णपदक\nपाली - शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अंजली सुधीर पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास प्रथम पारितोषिकसह सुवर्णपदक मिळाले आहे. गौंडवना...\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nमुंबई - थंडी कमी झालेली असतानाच मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद शनिवारी झाली. चार वर्षांतील जानेवारी...\nमुंबई - मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू झालेली राजधानी एक्‍स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत पाच तास लवकर दिल्लीत दाखल होणार आहे. या गाडीला ‘पुश-पुल’...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची ���ुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/shahaji-more-write-plastic-article-editorial-113572", "date_download": "2019-01-21T20:15:10Z", "digest": "sha1:UIVJ7VPYYTXOIBDYALA3KTW7KR46IY73", "length": 26931, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "shahaji more write plastic article in editorial प्लॅस्टिकविरोधी लढा नि अपघाती संशोधन | eSakal", "raw_content": "\nप्लॅस्टिकविरोधी लढा नि अपघाती संशोधन\nगुरुवार, 3 मे 2018\nप्लॅस्टिकचा भस्मासूर आणि प्लॅस्टिक निर्मितीचा वेग पाहता, प्लॅस्टिकच्या निर्मूलनासाठीचे सध्याचे प्रयत्न नगण्यच म्हणावे लागतील. शिवाय या प्रयत्नांचे यश दिसण्यास बराच काळ लागेल. तरीही एका अपघाती संशोधनामुळे प्लॅस्टिकविरोधी लढ्यात एक आशेचा किरण दिसू लागला आहे.\nप्लॅस्टिकचा भस्मासूर आणि प्लॅस्टिक निर्मितीचा वेग पाहता, प्लॅस्टिकच्या निर्मूलनासाठीचे सध्याचे प्रयत्न नगण्यच म्हणावे लागतील. शिवाय या प्रयत्नांचे यश दिसण्यास बराच काळ लागेल. तरीही एका अपघाती संशोधनामुळे प्लॅस्टिकविरोधी लढ्यात एक आशेचा किरण दिसू लागला आहे.\nपृ थ्वीवर आणखी एका समस्येने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे व त्यापासून वाचण्यासाठी जगाची त्रेधातिरपिट होत आहे. ही समस्या म्हणजे मानवनिर्मित प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण प्रारंभी या बहुउपयोगी, अल्पमोली प्लॅस्टिकचा वापर लोकप्रिय झाला. जेवढ्या वस्तू प्लॅस्टिकच्या बनविता येतील तेवढ्या वस्तू प्लॅस्टिकच्याच बनविण्यात येऊ लागल्या. त्यात ‘वापरा आणि फेका’ ही संस्कृती वाढीस लागली; आणि आता पृथ्वीतलावर सर्वत्र प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिकच झाले आहे.\n१९५०च्या सुमारास जागतिक प्लॅस्टिकची निर्मिती होती २० लाख टन प्रतिवर्ष. आता जगात तब्बल ३८ कोटी टन इतके प्लॅस्टिक प्रत्येक वर्षाला (म्हणजे १९५० च्या दशकाच्या सुमारे दोनशे पट) तयार होत आहे. १९५०पासून सुमारे ६.३ अब्ज टन प्लॅस्टिकची निर्मिती झाली आहे. दुर्दैवाने यातील केवळ नऊ टक्के प्लॅस्टिक प्रक्रिया होऊन पुनर्वापरात येते, बारा टक्के जळले वा जाळले जाते व उर्वरित ७९ टक्के प्लॅस्टिक निसर्गात फेकले जाते. ते सर्व नदीनाल्यांमार्फत शेवटी समुद्रात जाते. शहरातील गटारी, नाल्यांमध्ये ते अडकल्यामुळे शहरात महापूरसदृश्‍य परिस्थिती निर्माण होते. प्लॅस्टिकच्या वस्तू पोटात गेल्यामुळे गायी वगैरे मृत्युमुखी पडताहेत, तर समुद्रातील प्लॅस्टिकमुळे संपूर्ण सागरी जीवन भीषण संकटात सापडले आहे.\nसमुद्रातील क्षारयुक्त पाण्यामुळे व सूर्यप्रकाशातील अतिनिल किरणांमुळे प्लॅस्टिकचे छोटे-छोटे तुकडे - मायक्रोप्लॅस्टिक्‍स निर्माण होतात. हे मायक्रोप्लॅस्टिक्‍स इतके लहान असतात, की ते सहज माशांच्या पोटात पोचू शकतात व नंतर ते मासे खाणाऱ्या लोकांच्या पोटात जातात. ते घातक असतात. हे प्लॅस्टिक असेच समुद्रात वाहून जात राहिले तर २०५० पर्यंत समुद्रातील सर्व माशांच्या वजनापेक्षा समुद्रातील प्लॅस्टिकचे वजन जास्त भरेल शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार प्लॅस्टिकमुळे सुमारे ४०० प्राण्यांच्या प्रजातींचे जीवन धोक्‍यात आले आहे. आता प्लॅस्टिकच्या दुष्परिणामामुळे जग जागृत होत असून, अनेक देश प्लॅस्टिक वापरावर, निर्मितीवर बंदी घालत आहेत; तर काही देश दंडात्मक कारवाई करीत आहेत. ब्रिटनमधील ४२ उद्योगांनी प्लॅस्टिकपासून होणारे प्रदूषण कमी करण्याचे नुकतेच ठरविले आहे. प्लॅस्टिकला सध्या जे पर्याय आहेत, त्यामुळेही पर्यावरणाची हानी होतच असते. एका प्लॅस्टिकच्या पिशवीच्या निर्मितीमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी एक कापडी पिशवी किमान १३१ वेळा वापरली पाहिजे, असे ब्रिटिश सरकारचे प्लॅस्टिकविषयीचे विश्‍लेषण सांगते. प्लॅस्टिक पिशवीऐवजी कागदी पिशवी वापरली व तिचा पुनर्वापर नाही केला, तर तिच्यामुळे निर्माण होणारा कर्बवायू प्लॅस्टिक बॅगच्या निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या कर्बवायूच्या चौपट अधिक असतो. सर्वच प्लॅस्टिक आपल्या जीवनातून हद्दपार करणे सध्यातरी कठीण आहे. दवाखान्यात डॉक्‍टर, नर्स, प्रयोगशाळांमध्ये शास्त्रज्ञ, विद्यार्थी वापरतात ते हातमोजे, निरोध, फुगे अशा काही वस्तू प्लॅस्टिकच्याच असाव्या लागतील. सध्यातरी दुसरा पर्याय नाही. अनेक अन्नपदार्�� प्लॅस्टिकच्या वेष्टनात असल्यामुळे ते बराच काळ टिकून राहतात व वाया जाऊन पर्यावरणात मिसळण्यापासून म्हणजेच प्रदूषण करण्यापासून रोखले जाते.प्रश्‍न आहे तो भरमसाठ प्लॅस्टिकचा शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार प्लॅस्टिकमुळे सुमारे ४०० प्राण्यांच्या प्रजातींचे जीवन धोक्‍यात आले आहे. आता प्लॅस्टिकच्या दुष्परिणामामुळे जग जागृत होत असून, अनेक देश प्लॅस्टिक वापरावर, निर्मितीवर बंदी घालत आहेत; तर काही देश दंडात्मक कारवाई करीत आहेत. ब्रिटनमधील ४२ उद्योगांनी प्लॅस्टिकपासून होणारे प्रदूषण कमी करण्याचे नुकतेच ठरविले आहे. प्लॅस्टिकला सध्या जे पर्याय आहेत, त्यामुळेही पर्यावरणाची हानी होतच असते. एका प्लॅस्टिकच्या पिशवीच्या निर्मितीमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी एक कापडी पिशवी किमान १३१ वेळा वापरली पाहिजे, असे ब्रिटिश सरकारचे प्लॅस्टिकविषयीचे विश्‍लेषण सांगते. प्लॅस्टिक पिशवीऐवजी कागदी पिशवी वापरली व तिचा पुनर्वापर नाही केला, तर तिच्यामुळे निर्माण होणारा कर्बवायू प्लॅस्टिक बॅगच्या निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या कर्बवायूच्या चौपट अधिक असतो. सर्वच प्लॅस्टिक आपल्या जीवनातून हद्दपार करणे सध्यातरी कठीण आहे. दवाखान्यात डॉक्‍टर, नर्स, प्रयोगशाळांमध्ये शास्त्रज्ञ, विद्यार्थी वापरतात ते हातमोजे, निरोध, फुगे अशा काही वस्तू प्लॅस्टिकच्याच असाव्या लागतील. सध्यातरी दुसरा पर्याय नाही. अनेक अन्नपदार्थ प्लॅस्टिकच्या वेष्टनात असल्यामुळे ते बराच काळ टिकून राहतात व वाया जाऊन पर्यावरणात मिसळण्यापासून म्हणजेच प्रदूषण करण्यापासून रोखले जाते.प्रश्‍न आहे तो भरमसाठ प्लॅस्टिकचा आता प्लॅस्टिकविरुद्ध लढ्यास प्रारंभ झाला आहे. बॉयन स्लॅट या २३ वर्षांच्या डच तरुणाने ‘ओशिएन क्‍लीनअप’ (समुद्राची स्वच्छता (करा) नावाची कंपनी उभारली आहे. या कंपनीची योजना आहे ‘ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच’ (जीपीजीपी) जहाजांद्वारा समुद्रात विस्तीर्ण जाळी सोडून तरंगणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तू गोळा करून जमिनीवर आणावयाच्या. त्यासाठी ९२०० चौ. कि.मी. आकाराची अनेक विस्तीर्ण जाळी वापरण्यात येणार आहेत. या योजनेस येत्या जुलैमध्ये प्रारंभ होईल व ती पूर्ण होण्यास २०५० वर्ष उजाडेल. खरी समस्या पुढेच आहे. या जमा केलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट कशी लावा��ची आता प्लॅस्टिकविरुद्ध लढ्यास प्रारंभ झाला आहे. बॉयन स्लॅट या २३ वर्षांच्या डच तरुणाने ‘ओशिएन क्‍लीनअप’ (समुद्राची स्वच्छता (करा) नावाची कंपनी उभारली आहे. या कंपनीची योजना आहे ‘ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच’ (जीपीजीपी) जहाजांद्वारा समुद्रात विस्तीर्ण जाळी सोडून तरंगणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तू गोळा करून जमिनीवर आणावयाच्या. त्यासाठी ९२०० चौ. कि.मी. आकाराची अनेक विस्तीर्ण जाळी वापरण्यात येणार आहेत. या योजनेस येत्या जुलैमध्ये प्रारंभ होईल व ती पूर्ण होण्यास २०५० वर्ष उजाडेल. खरी समस्या पुढेच आहे. या जमा केलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट कशी लावायची त्यावरचा उपाय म्हणजे प्लॅस्टिकचे पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग), फेरवापर (रियुज) व नवीन प्लॅस्टिक निर्माण करावयाचे नाही. दुसरा उपाय म्हणजे प्लॅस्टिक खाऊन जगणारे किंवा विघटन करणारे जीवाणू, बुरशी शोधायच्या किंवा जनुक अभियांत्रिकीच्या साह्याने निर्माण करावयाच्या. याविषयी प्रयत्न व संशोधन चालू आहे. नुकत्याच अशा एका प्रयोगात अनपेक्षितरीत्या प्लॅस्टिकचे विघटन करणारा जैविक उत्प्रेरक (बायोकॅटॅलिस्ट) म्हणजेच एन्झाईम किंवा वितंचक प्रयोगशाळेत निर्माण करण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळविले आहे.\nप्रत्येक मिनिटाला जगभरात दहा लाख प्लॅस्टिकच्या बाटल्या विकल्या जातात. त्या बहुधा तशाच निसर्गात फेकून दिल्या जातात. या बाटल्या पॉलीइथिलीन टेरेप्थॅलेट (पीईटी - पेट) नावाच्या रेणूंच्या शृंखलेपासून बनविलेल्या प्लॅस्टिकच्या असतात. हे ‘पीईटी’ विघटीत होत नाही. कित्येक वर्षे निसर्गात तसेच राहते. नुकतेच ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ पोर्टसमाऊथमधील शास्त्रज्ञ डॉन मॅकगीइन व त्यांच्या सहकाऱ्यांना जीवाणूंमध्ये असे एक वितंचक सापडले आहे, की ते या ‘पेट’चे विघटन घडवून आणते. या वितंचकाला त्यांना ‘पेटेज’ असे नाव दिले आहे.\n‘इडिओनेल्ला साकायन्सिस’ नावाच्या जीवाणू (बॅक्‍टेरियम) कडून ‘पेट’चे विघटन होत असल्याचे जपानमधील शास्त्रज्ञांना २०१६ मध्ये साकाई येथील प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या पुनर्चक्रीकरण उद्योगात आढळून आले होते. हे वितंचक ‘पीईटी’ किंवा ‘पेट’चे मोनो (२ - हायड्रॉक्‍सील) इथाईल टेरेप्थॅलीक ॲसिड (एमएचईटी) या रासायनिक पदार्थात रूपांतर करतो व नंतर दुसरे वितंचक या ‘एमएचईटी‘चे टेरेप्थेलीक ॲसिड व इथिलीन ग्लायकॉल या दोन रासायनिक पदार्थांमध्ये विघटन करते. ‘इडिओनेल्ला साकायन्सिस’ हे रासायनिक पदार्थ अन्नाचे स्रोत म्हणून वापरते. वनस्पतींच्या पानावर व इतरत्रही मेणासारख्या पदार्थांचे पातळसे आवरण असते. या पदार्थाला ‘क्‍युटीन’ असे म्हणतात. या ‘क्‍युटीन’चे विघटन करणारे जीवाणू आहेत. ते त्यांच्यातील ‘क्‍युटीनेज’ नावाच्या वितंचकाच्या साह्याने ‘क्‍युटीन’चे विघटन करतात. ‘पेटेज’ची क्रिया संथगतीने होत असते. तिचा वेग वाढला तरच ‘पेट’चे विघटन वेगात व लवकर होईल. म्हणून या शास्त्रज्ञांनी ‘पेटेज’ व ‘क्‍युटीनेज’साठी कारणीभूत असणारी जीवाणूंमधील जनुके शोधली व त्यांचा अभ्यास करून वेगळेपण शोधून काढले. त्यासाठी त्यांनी जीवाणूंच्या हजारो प्रजातींच्या जनुकांचा अभ्यास केला. या अभ्यासावरून त्यांनी ‘पेटेज’च्या रचनेत १-२ अमिनोआम्ले घुसडून नवे प्रकार निर्माण केले. असे करता-करता त्यांना आढळून आले, की अपघाताने त्या जनुकांमध्ये अनपेक्षित बदल (म्युटेशन्स) घडून आलेले आहेत. त्यामुळे एक वितंचक नैसर्गिक वितंचकापेक्षा २० टक्‍क्‍यांहून अधिक वेगाने ‘पीईटी’चे विघटन करीत आहे. मॅकगीहन यांनी यात आणखी सुधारणा म्हणजेच अजून वेग वाढविणारे वितंचक निर्माण करावयाचे ठरविले आहे. त्यासाठी अशा वितंचकासाठीचे जनुके जीवाणूंमध्ये प्रविष्ट करावे लागतील या वितंचकाच्या रचनेचा त्यांनी प्रथिन स्फटीकशास्त्रानुसार अभ्यास करून आणखी वेगवान वितंचके निर्माण करण्यासाठी संशोधन करीत आहेत. हे संशोधन त्यांनी १७ एप्रिलच्या ‘प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध केले आहे.\nप्लॅस्टिकविरोधी लढ्यातील हे प्रयत्न जगातील उपलब्ध प्लॅस्टिकचे प्रमाण व प्लॅस्टिक निर्मितीचा वेग पाहता, नगण्यच आहेत. शिवाय या प्रयत्नांचे यश दिसावयास बराच काळ जावा लागेल. तरीही एका अपघाती संशोधनामुळे प्लॅस्टिकविरोधी लढ्यात एक आशेचा किरण दिसत आहे असे म्हणता येईल.\nमुंबई-गोवा महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यु\nजिते - मुंबई-गोवा महामार्गावर डंपरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. यशवंत घरत (वय ६०, खारपाडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे...\nवांजळे पुलाला जोडून धायरीसाठी नवा उड्डाण पूल\nधायरी - धायरी गावाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धायरी फाटा येथे होणारी वाहतूक...\nअकोलाजवळ दुचाकी अपघातात बापलेकांचा मृत्यू\nबाळापूर (अकोला) : राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास कान्हेरी-व्याळा...\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nजलवाहिन्यांना गळतीने लाखो लिटर पाणी वाया\nसातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी शाहूनगर- गोडोलीमधील जलवाहिनीच्या गळत्या काढलेल्या होत्या, तरीही पुन्हा येथील अजिंक्‍य बझार...\nडीपी रस्ता अर्धवट अवस्थेत\nवारजे - येथे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर (डीपी रस्ता) हा पर्यायी रस्ता सुरू झाला. मात्र, हा रस्ता फक्त अर्धा किलोमीटरचा तयार झाला आहे. काही अज्ञात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/permanent-simhastha-zone-land-purchase-held-11616", "date_download": "2019-01-21T20:59:14Z", "digest": "sha1:PJ7HRCPFSQEBQ5NYL6AIEVEQKJ7Y67VW", "length": 16682, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Permanent Simhastha zone; Land purchase held सिंहस्थ झोन कायम; जमीन खरेदी रखडली | eSakal", "raw_content": "\nसिंहस्थ झोन कायम; जमीन खरेदी रखडली\nमंगळवार, 9 ऑगस्ट 2016\nनाशिक - कुंभमेळ्यानिमित्त नाशिकला कायम ‘सिंहस्थ झोन’निर्मितीची अधिसूचना काढून, शासनाने ३२३ एकरांवर सिंहस्थ झोन निश्‍चित करून अधिसूचना काढून कायमस्वरूपी विषय मिटविला. पण त्यासाठी महापालिकेच्या कायमस्वरूपी ५४ एकरांशिवाय उर्वरित एक इंचही जागा खरेदी झालीच नाही. जागा खरेदीसाठी ‘टीडीआर मूल्यांकनाचे जे सूत्र’ ठरविले, त्यात एकाच झोनमधील जागांसाठी वेगवेगळ्या दराचे सूत्र शेतकऱ्यांवर अन्याय आहे. एकाच झोनमधील शेजारी-शेजारी असलेल्या जमिनीच्या दरात १० ते ११ पटींचा फरक आहे. त्यामुळे जमिनी घ्या म्हणून रांगेत असलेले शेतकरीच टीडीआर मूल्यांकनाविरोधात न्यायालयात गेले आहेत.\nनाशिक - कुंभमेळ्यानिमित्त नाशिकला कायम ‘सिंहस्थ झोन’निर्मितीची अधिसूचना काढून, शासनाने ३२३ एकरांवर सिंहस्थ झोन निश्‍चित करून अधिसूचना काढून कायमस्वरूपी विषय मिटविला. पण त्यासाठी महापालिकेच्या कायमस्वरूपी ५४ एकरांशिवाय उर्वरित एक इंचही जागा खरेदी झालीच नाही. जागा खरेदीसाठी ‘टीडीआर मूल्यांकनाचे जे सूत्र’ ठरविले, त्यात एकाच झोनमधील जागांसाठी वेगवेगळ्या दराचे सूत्र शेतकऱ्यांवर अन्याय आहे. एकाच झोनमधील शेजारी-शेजारी असलेल्या जमिनीच्या दरात १० ते ११ पटींचा फरक आहे. त्यामुळे जमिनी घ्या म्हणून रांगेत असलेले शेतकरीच टीडीआर मूल्यांकनाविरोधात न्यायालयात गेले आहेत. परिणामी, इंचभर जमीनही खरेदी होऊ शकलेली नाही.\nसिंहस्थ झोनच्या ३२३ एकरांपैकी अवघी ५४ एकर जमीन शासनाच्या मालकीची आहे. उर्वरित जमीन अधिग्रहण झालेले नाही. अगदी पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून तर पालकमंत्र्यांपर्यंत पाच वेळा बैठका घेऊनही प्रत्यक्षात मात्र इंचभर जमीनही खरेदी झालेली नाही.\nझोन एकच, दर भिन्न\nसिंहस्थ झोनमधील पावणेतीनशे एकर जमीन अधिग्रहणासाठी शासनाने मोबदल्याचा दर ठरविला आहे. तो अन्याय आहे. एकाच झोनमधील जमिनीच्या मोबदल्याच्या मूल्यांकनासाठी सूत्र शेतकऱ्याचे नुकसान करणारे आहे. एकाच साधुग्राम क्षेत्रात मोकळ्या जमिनींना २२ हजारांपर्यंत टीडीआर मिळतो, तर त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी अवघा एक हजार ७०० रुपयांचा टीडीआर कसा एकाच झोनमधील जवळजवळच्या जमिनीच्या दरात १० ते ११ पट फरक करणारे साधुग्राम क्षेत्रातील ‘पीएसपी’ आरक्षणातील सूत्र अन्याय असल्याची तक्रार करीत, शेतकरीच थेट न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे भलेही सिंहस्थ झोन निश्‍चित झाला असला, तरी जागेचा विषय सुटलेला नाही.\nआरक्षित जागेवर शेतकऱ्यांसाठी एक हजार ७००, तर बिल्डर्सच्या जागांसाठी २२ हजारांपर्यंत दर मिळणार असतील, तर एकाच आरक्षित क्षेत्रांसाठी टीडीआर दरातील हा विसंवाद शेतकऱ्यांची फसवणूक नव्हे का म्हणून न्यायालयात गेलो आहोत.\n- समाधान जेज���रकर (शेतकरी)\nसाधुग्रामसाठी घरगुती ‘पब्लिक सेमी पब्लिक’ (पीएसपी) हेडखाली शेतीवर आरक्षण टाकले. हे सूत्र शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे. कारण त्यात ना रहिवास ना व्यावसायिक असा कुठल्याच प्रकारचा न्याय मिळत नाही.\n- जयंत अडसरे (शेतकरी)\nड्रोनच्या सहाय्याने केलेल्या छायाचित्रणातून उघड झालेल्या बाबीच्या आधारे संबंधितांनी अधिग्रहीत जागांच्या वापरावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. जागांचा वापरच होणार नव्हता तर उगाचच आमचे नुकसान केलेच कशाला, असा प्रश्‍न उपस्थित करीत, भविष्यात तांत्रिकतेच्या आधारे हा विषय वादाचा ठरल्यास आश्‍चर्य वाटायला नको.\nही लोकशाही, हुकुमशाही नव्हे : कोळसे पाटील\nपुणे : 'मला प्राध्यापकांनी पत्र पाठवून कार्यक्रमाला आमंत्रण दिले होते. राज्यघटनेवर बोलण्याची त्यांनी मला विंनती केली आहे. माझे भाषण रद्द झाल्याचे मला...\n'फर्ग्युसन महाविद्यालयावर कोणाचा दबाव हा प्रश्न'\nपुणे : ''संविधान बचाव'चा जागर पुकारला असताना विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात येते हे अत्यंत चुकीचे...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या कार्यक्रमावरून कल्याण शिवसेनामध्ये मतभेद\nकल्याण - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त 23 जानेवारी रोजी कल्याणमध्ये व्यंगचित्र प्रदर्शन आणि व्यंगचित्रकार विकास सबनीस...\nअध्यात्मिक गुरु शिवकुमार स्वामी यांचे 111व्या वर्षी निधन\nबंगळूरु- कर्नाटकमधील सिद्धगंगा मठाचे मठाधीपती शिवकुमार स्वामी यांचे आज सोमवारी निधन झाले. ते 111 वर्षांचे होते. शिवकुमार स्वामी...\nअल्पसंख्याकच ठरवतील राज्याची सत्ता कोणाच्या हाती द्यायची - शशिकांत आमने\nकुर्डु (सोलापूर) - महाराष्ट्रातील 46 अल्पसंख्याक जातीना बरोबर घेऊन एस. बी. सी. संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा व चळवळ उभारली असुन, जे आमच्या मागण्या...\nफर्ग्युसन महाविद्यालयात गोंधळ, वाचा नेमके काय झाले (व्हिडिओ)\nपुणे : भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिलेले निमंत्रण अचानक रद्द केल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lal-killa-news/narendra-modi-arvind-kejriwal-1698640/", "date_download": "2019-01-21T20:24:39Z", "digest": "sha1:AAQVO2UWXWX2DZ3H4Z65VVXABSO5AHHK", "length": 28052, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Narendra Modi Arvind Kejriwal | दिल्लीत मोदीविरोधी ‘आघाडी’ला तडा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nदिल्लीत मोदीविरोधी ‘आघाडी’ला तडा\nदिल्लीत मोदीविरोधी ‘आघाडी’ला तडा\nदिल्ली ही देशाची राजधानी असल्याने सर्वात मोठे सत्ताकेंद्र आहे केंद्र सरकार.\nनिर्यातीसाठीच्या कर्जातील कपातीवरून मंगळवारी काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला. परिस्थिती हाताबाहेर जात असतानाही सरकार अजूनही 'गंभीर आर्थिक' संकट मान्य करण्यास नकार देत असल्याचा आरोप त्यांनी केला.\nदिल्ली ही देशाची राजधानी असल्याने सर्वात मोठे सत्ताकेंद्र आहे केंद्र सरकार. या सत्ताकेंद्राच्या अखत्यारीतच दिल्लीला वाटचाल करावी लागते. दिल्लीत राज्य सरकारही काम करते. सद्य:स्थितीत दिल्लीतील ११ जिल्ह्य़ांचा कारभार ‘आप’ पाहात आहे. याशिवाय, शहरांची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकांकडे आहे. आता दिल्ली महापालिकेचेही उत्तर, पूर्व आणि दक्षिण असे त्रिभाजन झालेले आहे आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र महापौर आहे. नवी दिल्लीची महापालिका वेगळी आहे. ज्याला ल्युटन्स दिल्ली म्हटले जाते त्याचा कारभार पाहण्याचे काम नवी दिल्ली महापालिकेकडे आहे. या परिसरात अतिमहत्त्वाची ठिकाणे येतात. देश चालवणाऱ्या व्यक्तींना सोयीसुविधा ही महापालिका पुरवते. शहरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे स्वतंत्र कारभार आहे. यावरून दिल्ली आणि नवी दिल्लीतील सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्यासारखे वाटते. पण प्रत्यक्षात दिल्लीची सत्ता राबवण्याचे सर्व अधिकार केंद्राकडेच एकवटलेले आहेत. सद्य:स्���ितीत केंद्राची आणि महापालिकांतील सत्ता भाजपच्या ताब्यात आहे. राज्याची सत्ता मात्र आम आदमी पक्षाच्या हाती आहे. हा सगळा विरोधाभास घेऊन दिल्लीचा प्रशासकीय गाडा हाकला जात आहे. या शासकीय-प्रशासकीय रचनेमुळे अनेक गुंतागुंत, मतभेद निर्माण होतात. आता त्यांनी टोक गाठलेले आहे.\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्याची मागणी केली आहे. तसा ठराव विधानसभेच्या विशेष अधिवेशनात संमत केला गेला आहे. केजरीवाल यांनी केलेली मागणी नवी नाही. यापूर्वी पंधरा वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनीही हीच मागणी केली होती. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर दीक्षित यांनी पोलीस यंत्रणा केंद्राच्या ताब्यात आहे, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्याखेरीज दिल्लीची सुरक्षा राज्य सरकारला करता येणार नाही असे वक्तव्य केले होते. त्याही आधी भाजपने हीच मागणी केली होती. दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यात या मागणीचा उल्लेख आहे. केजरीवाल यांनी आत्ताच ही मागणी लावून धरली त्याला कारण मोदी सरकार केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या असहकाराचे निमित्त होते पण, हे तात्कालिक कारण झाले. खरे कारण आहे मोदी सरकारने २०१५ मध्ये काढलेली अधिसूचना. या अधिसूचनेनुसार नायब राज्यपालांकडे सत्तेची सर्व सूत्रे एकवटली गेली. म्हणजे ती मोदी सरकारच्या ताब्यात पूर्णत: गेली. पोलीस, जमिनीचे व्यवहार, विकास आराखडा हे अत्यंत महत्त्वाचे विषय केंद्राच्या अखत्यारीत आहेत. मात्र, यावर निर्णय घेताना नायब राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करावी असे अपेक्षित आहे. २०१५च्या अधिसूचनेमुळे नायब राज्यपालांवर चर्चेचे बंधन राहिले नाहीच, पण सेवाक्षेत्राचेही निर्णय त्यांच्याकडे आले. या बदलामुळे मुख्यमंत्री म्हणून जे थोडे अधिकार केजरीवाल यांच्याकडे होते त्यावरही त्यांना पाणी सोडावे लागले आहे. उच्च न्यायालयानेही केजरीवाल यांच्याविरोधात निकाल दिला. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावरील सुनावणी होऊन सहा महिने लोटले तरी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने निकाल दिलेला नाही. न्या. मिश्रांनी असे का केले असावे हे कोडेच आह���. हा सगळा घटनाक्रम पाहिला की केजरीवाल इतके आक्रमक का झालेले आहेत हे समजू शकते.\nचार वर्षांपूर्वी केजरीवाल यांची मोदींशी तुलना केली जात असे. या लाटेवर स्वार होऊन केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत वाराणसीत मोदींना आव्हान दिले होते. विविध राज्यांत विधानसभा निवडणुका लढवण्याचाही प्रयत्न केला, पण त्यातून केजरीवाल यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर मात्र त्यांनी दिल्लीवर लक्ष केंद्रित केले. गेल्या तीन वर्षांत पाणी, वीज या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी ‘आप’ सरकारने मेहनत घेतली. शिक्षणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला. यंदा दिल्लीत सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत सरकारी शाळेतील मुलगी गुणवत्ता यादीत पहिली आली आहे. एका बाजूला ‘आप’ने लोकाभिमुख कामे मार्गी लावण्यासाठी जोर लावला पण, प्रत्येक वेळी ‘आप’ला नायब राज्यपालांच्या होकारासाठी उंबरठा झिजवावा लागला. केजरीवाल सरकारने काही सल्लागारांच्या नियुक्त्या केलेल्या होत्या, विशेषत: शिक्षणक्षेत्रातील सुधारणांसाठी केलेली सल्लागाराची नियुक्ती. नायब राज्यपालांनी सर्व सल्लागारांची पदे रद्द केली. नायब राज्यपालांच्या माध्यमातून मोदी सरकारने केजरीवाल यांची कोंडी केली. त्यात भर पडली ती मुख्य सचिवांना केजरीवाल यांच्या घरी धक्काबुक्की झाल्याच्या कथित प्रकरणाची. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दिल्ली सरकारचे नियंत्रण नाही, त्यांचे मायबाप नायब राज्यपालच आहेत. त्यामुळे नायब राज्यपालांनी व्यक्तिश: लक्ष घालून धक्काबुक्कीच्या प्रकरणाची चौकशी जोमाने सुरू केली. केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या दोघांची तपास यंत्रणांनी तासन्तास चौकशी केली. घरांची झडती घेतली. इतके करूनही दोघांविरोधात खटला दाखल झालेला नाही. पण या प्रकरणानंतर आयएएस अधिकाऱ्यांनी केजरीवाल सरकारविरोधात असहकार पुकारला. केजरीवाल सरकारची कामेच होईनाशी झाली. त्यामुळे केजरीवाल हतबल झाले आणि अखेर त्यांनी नायब राज्यपाल बैजल यांच्या घरातच ठिय्या आंदोलन सुरू केले.\nआठवडाभर ‘आप’चे आंदोलन सुरू आहे, पण नायब राज्यपालांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. याचा अर्थ मोदी सरकारचा ‘आप’शी बोलणी न करता त्यांचे आंदोलन मोडून काढण्याचाच इरादा आहे. ‘आप’चे दोन मंत्री उपोषणाला बसले आहेत. ‘आप’ने पंतप्रधानाच्या निवासस्थानावर धडक द��ण्याचे ठरवले आहे, पण ‘आप’च्या कार्यकर्त्यांचे मोर्चे अडवणे हे फार कठीण काम नाही. केजरीवाल यांनी दुखावल्यामुळे प्रशासकीय अधिकारी नायब राज्यपालांच्या म्हणजेच मोदी सरकारच्या आदेशानुसार काम करत राहतील. त्याचा फटका सत्ताधारी ‘आप’ सरकारला बसणार आहे. आपल्याला कारभार करायचा असेल तर पूर्ण राज्याच्या मागणीशिवाय पर्याय नाही अशी पक्की धारणा झाल्याने केजरीवाल यांनी आंदोलन छेडले असले तरी ती पूर्ण होण्याची शक्यता नाही याची त्यांनाही जाणीव आहे. मोदी सरकारने आंदोलनाला प्रतिसाद न देऊन केजरीवाल यांची आणखी कोंडी केली आहे.\nपण, केजरीवाल यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे प्रादेशिक पक्ष मोदींविरोधात एकवटले असल्याने हे पक्ष आता केजरीवाल यांच्यामागे उभे राहिले आहेत. मोदींच्या अधिकारवादी आणि एककल्ली कारभाराचा अनुभव प्रादेशिक पक्षांनीही घेतला असल्याने केजरीवाल यांच्यासमोर नेमके कोणते संकट आले आहे याची जाणीव त्यांना आहेच. मोदी सरकारविरोधात जिथे जिथे संघर्ष होऊ लागला आहे तिथे प्रादेशिक पक्ष एकत्रितपणे लढय़ाला समर्थन देऊ लागले आहेत. तमिळनाडूमधील स्टरलाइट प्रकरण असो वा दिल्लीतील केजरीवाल यांचे आंदोलन असो. प्रादेशिक पक्ष केजरीवाल यांच्या बाजूने उभे राहिल्याने देशभर केजरीवाल यांना सहानुभूती मिळू लागली आहे. ल्युटन्स दिल्लीतील बुद्धिजीवींनी मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. अर्थात या विरोधामुळे मोदी सरकारला कोणताही फरक पडणार नाही. एक पाऊल मागे घेणे म्हणजे माघार घेतल्याजोगे आहे. त्यामुळे मोदी सरकार आडमुठी भूमिका कायम ठेवण्याचीच शक्यता अधिक दिसते. पण मिळणाऱ्या सहानुभूतीचा केजरीवाल राजकीय फायदा उठवू पाहात आहेत. त्यांच्यासाठी कोंडी फोडण्याचा हा एकमेव मार्ग आहे\nप्रादेशिक पक्षांनी केजरीवाल यांना समर्थन दिले असताना काँग्रेसला मात्र ‘आप’विरोधात भूमिका घ्यावी लागली आहे. दिल्लीत भाजपविरोधात ‘आप’ आणि काँग्रेसने एकत्र निवडणुका लढवण्याची चर्चा सुरू झालेली होती. ‘आप’ने सात लोकसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांत समन्वयक नियुक्त केलेले आहेत. उर्वरित दोन ठिकाणे रिक्त ठेवल्याने ‘आप’ काँग्रेसशी आघाडी करण्यास उत्सुक असल्याचे चित्र दिसू लागले होते. पण दिल्ली काँग्रेसने ठामपणे आघाडीविरोधात भूमिका घेतल्याने ही चर्चा विरून गेली. दिल्ली काँग्रेसला ‘आप’बरोबर जाण्यात स्वारस्य नाही, कारण दिल्लीत भाजप कमकुवत असून त्याचा फायदा काँग्रेसला उठवता येईल असा दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांचा होरा आहे. ‘आप’शी आघाडी केली की केजरीवाल यांच्यामागे फरफटत जावे लागेल आणि दिल्लीतील काँग्रेसचे स्थान कायमचे डळमळीत होईल, अशी भीती दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. त्यामुळे काँग्रेसने केजरीवाल यांच्या आंदोलनाला समर्थन दिलेले नाही. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या शीला दीक्षितच आता पूर्ण राज्याचा दर्जा देणे व्यवहार्य नसल्याचे सांगू लागल्या आहेत. काँग्रेसच्या ताठर भूमिकेमुळे दिल्लीत आप आणि काँग्रेसच्या आघाडीची शक्यता संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे दिल्लीत तरी काँग्रेसचा समावेश असलेल्या मोदीविरोधी एकीला तडा गेल्याचे दिसू लागले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनारायण राणे काँग्रेसमध्ये परतणार अशी काँग्रेस नेतेच बोंब करतात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2012/08/rakshabandhanachya-shubhechha.html", "date_download": "2019-01-21T21:01:23Z", "digest": "sha1:LICIDZL4QDNHXKNQ32HEA4IPTMM7XJN2", "length": 8915, "nlines": 52, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "सशक्त आणि संगठीत जीवन - म्हणजेच सुरक्षा", "raw_content": "\nसशक्त आणि संगठीत जीवन - म्हणजेच सुरक्षा\nरक्षाबंधनाच्या सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा.\nकाल पुण्यात ध्वम विस्फोटांची मालिका झाली ज्याला केवळ खोडसाळपणा असे म्हटले गेले. केंद गृह सचिवांनी हा आतंकवादी हल्ला असल्याची शक्यता नाकारली नाही.\nया वक्तव्यांनी आपल्याला कितीही राग आला तरी कमी किंवा जास्त तीव्रतेचे दहशतवादी हल्ले, दंगे भोगण्याशिवाय आपल्याकडे सध्या तरी काही पर्याय दिसत नाही. आणि दिवसेंदिवस आपले जीवन अधिकाधिक असुरक्षित होता आहे. कुठल्या सुरक्षेसाठी आणि कुणाकडे याचना करणार\nआपणच सशक्त होण्याची आता गरज आहे. आपण ज्याला अहिंसा समजून गेली कित्येक दशके भाबडेपणाने जगात आहोत, ती अहिंसा नसून आपण 'आपल्याला सुरक्षित जगण्याचा अधिकार आहे' हेच विसरल्याची आणि आपल्याच मूर्खपणाची पराकाष्ठा आहे. आपल्याला सुरक्षित जीवन देणे हे केंद्र आणि राज्य सरकारचे कर्तव्य आहे. आपल्या आयुष्याचा सौदा करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही, हेच आपण विसरलो आहोत.\nआपण हिंदू सुरक्षित नाही कारण आपण सशक्त नाही, आणि संगठित नाही. आपण आत्मसुरक्षेइतके तरी सशक्त झालेच पाहिजे. आपल्या मतालाही या देशात महत्त्व हवे असेल तर आपण संगठीत झालेच पाहिजे.\nहिंदुनी संगठित शक्ती एखाद्या निवडणुकीत दाखवली तर पहा पुढे छद्म पंथनिरपेक्षतेचे व्यापारी नेते आणि पक्ष कसे कट्टर हिंदुत्ववादी बनतील .\nब्राह्मणद्वेष पसरविणारे मुळात हिंदू द्वेषच पसरवित आहेत आणि मुस्लीम मतांधतेचे आणि मदांधतेचे पुरस्कर्ते आहेत. हा मुद्दा आपण दुर्लक्षून चालणार नाही.\nआज रक्षाबंधनाच्या पावन दिवशी आपण सगळे हीच शपथ घेऊ की सुरक्षित जगू , संगठीत जगू आणि मरू तर शत्रूला नष्ट करून मरू. आत्मसुरक्षा हे पाप नाही पण भेकड जीवन मात्र महापाप आहे, मृत्यूपेक्षाही भयंकर आहे.. आपला मुख्य शत्रू दहशतवाद नसून छद्मपंथ निरपेक्षता आहे. आपण सशक्त आणि संगठित झालो तर दहशतवादाविरुद्ध सरकारला कार्यवाही करावीच लागेल. आपले मत सत्तांतर घडवून आणू शकते हे, हिंदुच्या जीवाचे व्यापारी बनलेल्या नेत्यांना कळले तर कसाब एक दिवसही फासापासून दूर राहू दिला जाणार नाही, अफजल गुरुसाठी कुणी न्याय मागणार नाही.\nसशक्त आणि संगठीत जीवनच सुरक्षित असू शकते.\nदहशतवाद राजकीय राष्ट्रभक्ती विचारयज्ञ\nहा विचारयज्ञ आपल्या विचार���ंची वाट बघतोय........\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-21T20:52:07Z", "digest": "sha1:TVDX4B5I5PKWNBSKJKI2KWBLBMFLK4TN", "length": 9462, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माझ्या पुस्तकांचे सर्वधिक वाचक हे महाराष्ट्रातील आहेत याचा विशेष आनंद- सुधा मूर्ती | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमाझ्या पुस्तकांचे सर्वधिक वाचक हे महाराष्ट्रातील आहेत याचा विशेष आनंद- सुधा मूर्ती\nकोल्हापूर – कोल्हापूरशी माझे जुने ऋणानुबंध आहेत. माझी पहिली अक्षर ओळख ही कोल्हापुरातून मराठीत झाली आहे. देशभरात अनेक भाषांमध्ये माझी पुस्तक अनुवादित केली जातात. मात्र त्यामध्ये सर्वधिक वाचक हे महाराष्ट्रातील आहेत याचा विशेष आनंद आहे. अशा भावना लेखिका सुधा मूर्ती यांनी कोल्हापुरात व्यक्त केल्या.\nमेहता पब्लिकेशन हाऊस ने प्रकाशित केलेल्या सुधा मूर्ती यांच्या सर्पाचा सूड, तीन हजार टाके, गरुड जन्माची कथा य��� पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. हा प्रकाशन सोहळा लेखिका सुधा मूर्ती यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध अनुवादिका लीना सोहनी , जेष्ठ लेखक डॉ. सुनीलकुमार लवटे आणि अनिल मेहता यांच्या उपस्थितीत पार पडला.\nया सोहळ्यात बोलतांना सुधा मूर्ती यांनी कोल्हापूर पासून सुरू झालेला प्रवास आणि आज मिळलेल्या यशाबद्दलच्या अनेक आठवणी वाचकांच्या समोर मांडल्या.कोल्हापूरशी माझे जुने ऋणानुबंध आहेत. माझी पहिली अक्षर ओळख ही कोल्हापुरातून मराठीत झाली आहे. देशभारत अनेक भाषांमध्ये माझी पुस्तक अनुवादित केली जातात. मात्र त्यामध्ये सर्वधिक वाचक हे महाराष्ट्रातील आहेत याचा विशेष आनंद आहे. अशा भावना मूर्ती यांनी यावेळी व्यक्त केल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविरोधकांना आतापासूनच पराभव दिसू लागला -नरेंद्र मोदीं\nकोल्हापुरात हरणाच्या शिंगासह चंदनचोर टोळी जेरबंद\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nसलग तिसऱ्या वर्षी धनंजय महाडिक यांना देशपातळीवरील प्रतिष्ठेचा संसदरत्न पुरस्कार प्रदान\nविमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nविरोधकांची महाआघाडी ही कमजोर – केशव उपाध्ये\nबायकोला कार शिकवण पडलं महागात ; गाडी थेट 8 फूट खोल खड्ड्यात\nपानसरे हत्या प्रकरण: संशयित देगवेकरला पोलीस कोठडी\n४८ जागाही लढण्याची तयारी\nनागेश्‍वरराव संबंधीत खटल्याच्या सुनावणीतून सरन्यायाधिश मुक्त\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2017/03/31/palus-shivsena-sad-demise/", "date_download": "2019-01-21T20:51:33Z", "digest": "sha1:TMLLTYB5QRKXN5RCFFXDJW4ZBBWABYSV", "length": 7398, "nlines": 70, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "शिवसेनेचे पलूस तालुका अध्यक्ष गोदिंल याचे आकस्मिक निधन - कडेगाव-पलू��� लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nशिवसेनेचे पलूस तालुका अध्यक्ष गोदिंल याचे आकस्मिक निधन0 मिनिटे\nपलूस (सदानंद माळी): शिवसेनेचे सक्रीय नेते व पलूस तालुका अध्यक्ष प्रवीण उर्फ लालासाहेब गोदिंल यांचे आज अचानक हृदयविकाराने निधन झाले.\nगोदिंलघराणे शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय आहे. लालासाहेब गोदिंल यांच्या निधनाने सेनेचे सांगली जिल्ह्यातील नेतृत्व हरपले आहे अश्या शब्दात शिवसैनिकांमधून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.\n← भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने संग्रामसिंह देशमुख यांचा सत्कार\nकडेगावच्या विकास प्रश्नांवर आ. मोहनराव कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र →\nदलित वस्तीतील पहिल्या कामाचा शुभारंभ युवा नेते उदयकुमार देशमुख यांच्या हस्ते\nकाँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम ६३ मतांनी विजयी\nपद्मश्री लक्ष्मण माने यांची महिला अत्याचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nशिवसेनेचे पलूस तालुका अध्यक्ष गोदिंल याचे आकस्मिक निधन\nby सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min\nठळक बातमी\tकडेगावच्या विकास प…\nठळक बातमी\tभारतीय बौद्ध महासभ…\nभारतीय बौद्ध महासभेच्यावतीने संग्रामसिंह देशमुख यांचा सत्कार\nकडेपूर (सदानंद माळी): भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने नूतन जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा कडेपुर येथे सत्कार करण्यात आला. मुंबई येथील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ajoi-mehta-will-declare-the-name-of-that-political-leader/", "date_download": "2019-01-21T20:23:29Z", "digest": "sha1:YFNXV56A2HHBEM2VD2LUDBZGTXC377CX", "length": 7232, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अजोय मेहता यांनी 'त्या' राजकीय नेत्याचे नाव जाहीर करावे – संजय निरुपम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअजोय मेहता यांनी ‘त्या’ राजकीय नेत्याचे नाव जाहीर करावे – संजय निरुपम\nमुंबई – काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी असे वक्तव्य केले की कमला मिल प्रकरणामध्ये एका राजकीय नेत्याने फोन करून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ५ मनपा अधिकाऱ्यांचे निलंबन का केले असे देखील मला त्या नेत्याकडून विचारण्यात आले. तोच नेता १७ रेस्टोरंटमध्ये भागीदारसुद्धा आहे.\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय…\nअजोय मेहता यांच्या या वक्तव्यावर आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम पत्रकार परिषदेत म्हणाले की, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ‘त्या’ राजकीय नेत्यांचे नाव जाहीर करावे. कोणत्या नेत्याने तुमच्यावर राजकीय दबाव टाकला हे त्यांनी उघडपणे जाहीर करावे, असे मी त्यांना आवाहन करत आहे. कोण हा राजकीय नेता आहे हे जनतेला कळाले पाहिजे.\nमाझे असे म्हणणे आहे की अजोय मेहता यांनी हे वक्तव्य जनतेची दिशाभूल करण्यासाठीच केलेले आहे. कमला मिल आग प्रकरणापासून सगळ्यांचे लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी केले आहे. पण आम्ही मात्र हे प्रकरण लावून धरणार आहोत, असेही ते म्हणाले.\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईच्या महापौरांचे राणीच्या बागेत स्थलांतर\n‘उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात, त्यांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल’\nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\nटीम मह��राष्ट्र देशा : आपल्या हक्कांसाठी मंत्रालयावर धडकणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला राज्य सरकारने मुंबई…\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली : सुभाष देशमुख\nसमाज कंटकाचा हैदोस; टेंभूत आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/minister-sudhir-mumgatiwar-order-to-complete-pending-work/", "date_download": "2019-01-21T20:18:14Z", "digest": "sha1:XT75FGDOA3A36Y66EIBYVIYVVHF3YJ6T", "length": 8466, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चांदा ते बांदा योजनेतील कामांना वेग द्या- सुधीर मुनगंटीवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nचांदा ते बांदा योजनेतील कामांना वेग द्या- सुधीर मुनगंटीवार\nटीम महाराष्ट्र देशा : चंद्रपूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये रिसोर्स बेस्ड इंटेंसिव्ह प्लॅनिंग व डेव्हलपमेंट हा पथदर्शी कार्यक्रम “चांदा ते बांदा” या योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेतील कामांना वेग द्या आणि ही काम उत्तमरित्या पूर्ण करतांना त्याचा दर्जा ही उत्तम राहील याची काळजी घ्या अशा सूचना वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nसह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्य मंत्री दीपक केसरकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे प्रधान सचिव आर.ए.राजीव, चंद्रपूर चे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, सिंधुदूर्ग चे जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nचांदा ते बांदा योजनतील पथदर्शी कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर या पॅटर्नप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यांचाही एकात्म��क आणि सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगून श्री. मुनंगटीवार म्हणाले की, या विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्यात यावा. योजनतील कामांचे प्रशासकीय मंजूरीचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना आहेत परंतू त्यांच्या तांत्रिक मंजूरीचे प्रस्ताव हे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी नियोजन विभागात थेट सादर करावेत. त्या प्रस्तावांना संबंधित विभागाकडून तांत्रिक मंजूरी मिळवून देण्याची प्रक्रिया नियोजन विभागामार्फत समन्वयाने पूर्णत्वाला नेली जाईल, यामुळे प्रस्तावाच्या तांत्रिक मंजूरीसाठी लागणारा वेळ कमी लागेल असेही ते म्हणाले.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : समाजकारण असो की राजकारण पुण्यामध्ये टीका करण्याची एक वेगळी मार्मिक पद्धत आहे, ती म्हणजे पुणेरी पाटी किंवा…\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\n‘संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं…\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://praaju.blogspot.com/2009/04/blog-post_13.html", "date_download": "2019-01-21T19:41:37Z", "digest": "sha1:SS6QGSKEDO6OLDCVFVPHGLU2WOZXMWIX", "length": 5664, "nlines": 88, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: पौर्णिमा..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nसोमवार, १३ एप्रिल, २००९\nहृदयांत रंगलेल्या खेळात येशील का\nहा डाव प्रीतिचा गं तू पूर्ण करशील का\nबघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे\nमज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का\nपाऊस घेत हाती मल्हार छेडतो मी,\nहोऊन धार मजला, तू चिंब करशील का\nदिवसांत कैकवेळा घेतो मिठीत तुजला\nहोऊन रातराणी श्वासात उरशील का\nभिजल्या अनेक रात्री बघ आठवांत तुझिया\nओलावल्या मनाने मज तू स्मरशील का\nदिधले मला सखे तू उद्दिष्ट जीवनाचे\nते ध्येय पूर्ण करण्या तू हात धरशील का\nहे पाहिले तुझ्या मी, डोळ्यांत स्वप्न माझे\nघेऊन ते उराशी साकार करशील का\n१७ एप्रिल, २००९ रोजी १०:०७ म.उ.\n२४ मे, २००९ रोजी १०:४६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/read-on-matka-ada-in-satara/", "date_download": "2019-01-21T19:56:58Z", "digest": "sha1:NOGGIFX6LOR7DMIBVJ63XDX4YOEQ4ZB4", "length": 11600, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यात मटका अड्ड्यांवर छापे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यात मटका अड्ड्यांवर छापे\nसातार्‍यात मटका अड्ड्यांवर छापे\nसातारा नगरपालिकेच्या राजवाडा येथील श्रीमंत अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलाच्या शॉपिंग सेंटर पार्किंगमध्ये बेकायदेशीर हॉटेल अद्यापही सुरू आहे. संंबंधिताने इमारतीच्या जिन्याखाली गाळा तयार केला असल्याचेही समोर आले. सातारा पालिकेची ही कारवाई ‘मॅनेज’ झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मात्र, सदाशिव पेठेतील शॉपिंग सेंटरच्या पार्किंगमध्ये छापा टाकून रहीम मधुकर साठे (वय 32, रा. मंगळवार पेठ) व हुसेन नबीलाल पठाण (वय 32, रा. लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी, सातारा) यांना अटक केली. पोलिसांनी सातार्‍यात छापासत्र सुरू केल्याने मटका बुकींमध्ये खळबळ माजली.\nसातारा नगरपालिकेच्या मिळकतींकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.शहराच्या भल्याच्या गप्पा मारून काही नगरसेवक सातारकरांच्या भल्याचा खोटा कळवळा आणतात. त्यांचा हा हडेलहप्पीपणा शहराच्या विकासाच्या मुळावर उठला आहे. अनेक चुकीच्या गोष्टी रेटून केल्या जात आहेत. राजवाड्यासमोर सातारा पालिकेने बांधलेल्या श्रीमंत अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलाच्या पार्किंगमध्ये अनेक महिन्यांपासून एकाने हॉटेल सुरु केले आहे. राजवाडा परिसरात नागरिकांना वाहनांच्या पार्किंगला जागा मिळत नाही. मात्र, इमारतीच्या पार्किंमध्ये हॉटेल घालण्यासाठी मुभा दिली जाणे, यासाख्या कारभाराचा नमुना जिह्यातील कुठल्याही नगरपालिकेत पहायला मिळणार नाही. सातारा पालिकेत अजब कारभार सुरु आहे. दि. 4 रोजीच्या अंकात दै. ‘पुढारी’ने ‘सातारा पालिकेचे पार्किंग विकले होऽऽ’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले. त्यानंतर सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाला श्रीमंत अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलाच्या पार्किंगमधील संबंधित अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, ही कारवाई निम्म्यावरच सोडून अधिकारी कारवाईसाठी शाहूपुरीत गेले. पार्किंगमधील कारवाईला सॉफ्ट कॉर्नर देण्यात आला. कारवाई टाळण्यासाठी सबंधिताला कानमंत्र देण्यात आला. त्याने सकाळी हॉटेल बंद केले. बाहेरील साहित्याची आवराआवर केली आणि ते साहित्य त्याच पार्किंगमध्ये बेकायदेशीरपणे बांधलेल्या गाळ्यामध्ये ठेवण्यात आले. सायंकाळनंतर पुन्हा हॉटेल सुरु झाले. सातारा नगरपालिकेची कारवाई मॅनेज झाल्याचे स्पष्ट झाले. यावरुन सातारा नगरपालिकेत बोकाळलेली खाबुगिरी समोर आली आहे. भाषणबाजीत सातार्‍याची मातृसंस्था म्हणून सातारा पालिकेचा उल्लेख करणारे नगरसेवक आता गप्प का असा सवाल केला जात आहे.\nपोलिसांनी मात्र कामगिरी चोख बजावली. ‘पुढारी’च्या वृत्ताची गंभीर दखल घेत सातार्‍यात ठिकठिकाणी सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर छापासत्र सुरु केले. सदाशिव पेठेतील राजमाता श्री. छ. सुमित्राराजे भोसले व्यापारी संकुलाच्या पार्किंमध्ये सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने छापा टाकला. त्याठिकाणाहून रहीम मधुकर साठे (वय 32, रा.मंगळवार पेठ) याला अटक केली. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व रोकड असा एकूण 922 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.\nदोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. हा मटका अड्डा समीर कच्छी याचा असल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने साध्या वेशामध्ये पोलिसांना तैनात केले होते. यावेळी त्या ठिकाणी दोघेजण मटका घेत असल्याचे दिसून आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागल्यानंतर ते पळून गेले. मात्र, रहीम साठे मटका घेताना जागीच सापडला. कच्छी तसेच साठे दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याचप्रकारे मोळाचा ओढा ते आझादनगर जाणार्‍या रस्त्यावर मोकळ्या मैदानावरील जागेत बाबासो मारुती शिंदे(वय 55, रा. संगमनगर, सातारा) हा मनोज बकू मिठापुरे (रा. मोळाचा ओढा, सातारा) याच्या सांगण्यावरुन मटका घेत होता. त्यास रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याच्याकडून 2 हजार 222 रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. राजवाडा बसस्थानकाच्या पश्‍चिम बाजुस असलेल्या पानटपरीच्या आडोशास पापा गेणू गवळी (वय 30, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) हा स्वत:च्या आणि मटका व्यवसायिक सचिन प्रल्हाद सुपेकर (रा. कमानी हौदाजवळ, गुरुवारपेठ, सातारा) मटका घेत होता. त्यास रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याच्याकडून 2 हजार 152 रूपयांची रोकड जप्त करण्यात आले. संबंधितांवर पुढील कारवाई सुरु होती.\nथकीत एफआरपीसाठी ३९ कारखाने आयुक्तालयाच्या रडारवर\nनिवडणूक आयोगाने हॅकर्सचा दावा फेटाळला\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nफांद्या तोडतानां विद्युत तारेला लटकलेल्याची सुटका\nआता बसप आमदार गरळले : भाजप आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्‍यूची चौकशी ‘रॉ’ मार्फत करा : धनंजय मुंडे\nईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणून गोपीनाथ मुंडेची हत्या \nआगरकरांचे म्हणणे टिळकांना पटले असते : राज ठाकरेंचे मार्मिक व्यंगचित्र\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/documents-verification", "date_download": "2019-01-21T21:19:43Z", "digest": "sha1:7GFCZA5AM3RKYHFKINQSSA2YN4EETQUI", "length": 14148, "nlines": 261, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "documents verification Marathi News, documents verification Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nchannel freedom: '१५३ रुपयांत १०० चॅनल्स'; ग्राहका...\ncentral railway: वाहतूक विस्कळीत, कामायनीच...\nBest Strike Effect: संपामुळं बेस्टचं १९.८८...\nराज्यात होणार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण\nमहिलेच्या मारेकऱ्याचा शोध सुरू\nUPत साधूंना ५०० रुपये पेन्शन; अखिलेश म्हणाले, रावण...\nकर���नाटक: कारवारजवळ बोट बुडून ८ जणांना जलसम...\nचक्क राफेल करार असलेली 'अशीही' लग्नपत्रिका...\nShivakumara Swami: शिवकुमार स्वामींचे निधन...\n10% reservation मद्रास हायकोर्टाची केंद्रा...\nEVM हॅकिंगबाबत माहीत असल्याने मुंडेंची हत्या: सायब...\nपाकमध्ये बनावट चकमक; पोलिसांविरुद्ध संताप\nप्रिन्स फिलिप यांनी चालविली सीटबेल्टविना ग...\nसीमाभिंतीच्या निधीसाठी ट्रम्प यांचा नवा प्...\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे ...\nमोबाइलचा पासवर्ड सांगितला नाही; पत्नीने पत...\nजेटली परतणार आणि अर्थसंकल्प मांडणार\nIndian economy: भारतीय अर्थव्यवस्था घेणार ...\n‘लिक्विड फंडां’चे नियम होणार कडक\nएचडीएफसी बँकेची २० टक्के नफावाढ\nकुंभमेळ्यातून १.२० कोटींचे उत्पन्न\n‘फक्त विराट कोहलीच टार्गेट नको’\nICC Test Ranking विराट आणि टीम इंडिया अव्व...\nटाइम्स-मटा संघ अंतिम फेरीत\nएमएसइडीसीएल, पीडब्ल्यूडी संघ विजयी\nDhoni in NZ: न्यूझीलंडमध्ये धोनी तोडणार सच...\nHardik Pandya: 'हार्दिक पंड्याप्रकरणी लवकर...\nवादग्रस्त 'कॉफी विथ करण' बंद होणार\nहा काही 'अॅक्सिडेंटल शिवसेनाप्रमुख' चित्रप...\nइशान खट्टरचे बिनधास्त सायकलिंग\nस्मिताच्या लग्नाला रेशम वऱ्हाडी\n'पती,पत्नी और वो'चा येतोय रिमेक; झळकणार 'ह...\n‘टोटल धमाल’च्या पोस्टरची सोशलवर कमाल\nभारतीय नौदलात विविध पदांची भरती\nमेट उत्सवाचा ग्रँड फिनाले जल्लोषात\nसरकारनेच ठेवावे क्लासेसवर नियंत्रण\nपीटीए अध्यक्षपदी पुन्हा प्रा. मुळे\nबोर्डाच्या निर्देशांनुसारच बारावीचे प्रॅक्...\n‘मी टू’ आणि कंपनीची प्रतिष्ठा\n‘मी टू’ आणि कंपनीची प्रतिष्ठा\nपरवा शनिवार पेठेत गेलो होतो\nलखनऊहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगो व..\nलंडन हॅकेथॉनवर निवडणूक आयोगाचे ता..\nकर्नाटकः काँग्रेस आमदारावर हत्येच..\nकर्नाटक: कारवारजवळ बोट बुडून ८ जण..\nइराण लष्कराचा सीरियावर हल्ला\nसुरक्षेविषयी तडजोड नाहीः ममता बॅन..\n‘पीएसआय’ मुलाखत भाग : दोन\nगेल्या लेखात आपण शारीरिक चाचणी झाल्यानंतर मुलाखतीसाठी कराव्या लागणाऱ्या पेहरावाबाबत माहिती बघितलेली होती. आजच्या लेखात प्रत्यक्ष मुलाखतीस जाताना कोणत्या प्रकारची तयारी करणे गरजेचे आहे हे पाहू या. मुलाखती आणि तुमच्या आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती दाखवायच्या किंवा सादर करायच्या (Documents Verification) असतात.\nमणिकर्णिका चित्रपटात चुकीचा इतिहास; हायकोर्टात आव्हान\n'EVM हॅकिंग दडपण्यासाठ�� मुंडेंची हत्या'\nयोगींच्या राज्यात साधूंना ५०० रुपये पेन्शन\nकसोटी क्रमवारीत भारत आणि विराट नंबर वन\nकर्नाटक: नदीत बोट बुडून ८ जणांना जलसमाधी\nफोटोगॅलरीः राजधानीः काल, आज आणि उद्या\nराणेंच्या काँग्रेसप्रवेशाचा प्रस्ताव नाही: चव्हाण\nलिंगायतांचे गुरू शिवकुमार स्वामींचे निधन\nसवर्ण आरक्षण: मद्रास हायकोर्टाची केंद्राला नोटीस\n'१५३ रु.त १०० चॅनल्स'; अंमलबजावणीचं काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ipl-2018-after-recovering-from-viral-fever-ab-de-villiers-set-to-play-against-csk/", "date_download": "2019-01-21T20:20:34Z", "digest": "sha1:KNYJ3Y4227TUEEHNJTMDYPMEG2TZQT22", "length": 7914, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बेंगलोर चाहत्यांसाठी गुड न्युज, सीएसकेची धुलाई करण्यासाठी हा खेळाडू सज्ज", "raw_content": "\nबेंगलोर चाहत्यांसाठी गुड न्युज, सीएसकेची धुलाई करण्यासाठी हा खेळाडू सज्ज\nबेंगलोर चाहत्यांसाठी गुड न्युज, सीएसकेची धुलाई करण्यासाठी हा खेळाडू सज्ज\nबेंगलोर | राॅयल चॅलेंजर बेंगलोरचा स्टार खेळाडू एबी डी विलियर्स चेन्नई विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे. व्हायरल फिव्हर अर्थात तापामुळे दोन सामने बाहेर होता.\nत्याच्या अनुपस्थितीत राॅयल चॅलेंजर बेंगलोर संघाने १ विजय तर १ पराभव पाहिला आहे. सध्या या संघासाठी करो या मरो अशीच अवस्था आहे.\nसध्या हा खेळाडू जबरदस्त फाॅर्ममध्ये अाहे आणि त्याचे संघाबाहेर असणे बेंगलोरला परवडण्यासारखे नक्कीच नाही. त्याने ६ सामन्यात ५६च्या सरासरीने २८० धावा केल्या आहेत. तो २०१८ आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहे.\nसर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सर्वात कमी सामने खेळला आहे. तो अशाच फाॅर्ममध्ये राहण्याची बेंगलोर नक्कीच अपेक्षा करत असणार.\nत्याने याबद्दलचे वृत्त त्याच्या अधिकृत अॅपवर दिले आहे.\n–सगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा\n–लॉर्ड्सवर होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यासाठी पंड्या, कार्तिकसह ९ खेळाडूंची नावे जाहीर\n–धोनी, तु माझा देव आहेस\n–रोहित-गंभीरकडे आयपीएल ट्राॅफी तर विराटकडे काॅफीचा कप\n–आता गुरू जस्टिन लॅंगर दाखवणार आॅस्ट्रेलियाला मार्ग, प्रशिक्षकपदी नियुक्त\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा ���ोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/nisha-shivurkar/articleshow/67497853.cms", "date_download": "2019-01-21T21:19:52Z", "digest": "sha1:2JL5CEDSJUTMRRADPQG2YIKJXMVRDLRW", "length": 13447, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ad.nisha shivurkar: nisha shivurkar - निशा शिवूरकर | Maharashtra Times", "raw_content": "\nसूपरमूनचं घडलं दर्शनWATCH LIVE TV\nमहाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीत तसेच शेतकरी, कष्टकरी समाजाच्या प्रश्नांवरील चळवळीत अनेक स्त्रिया आघाडीवर राहिल्या आहेत. त्याच परंपरेतील अॅड. निशा शिवूरकर या महत्त्वाच्या कार्यकर्त्या आहेत. परित्यक्त्या महिलांचा प्रश्न जुना असला तरी समता आंदोलनाने परित्यक्त्यांच्या प्रश्नांसंदर्भात देशातील पहिली परिषद २० मार्च १९८८ रोजी संगमनेरला घेतली, तिच्��ा मुख्य संयोजक निशा शिवूरकर होत्या.\nमहाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीत तसेच शेतकरी, कष्टकरी समाजाच्या प्रश्नांवरील चळवळीत अनेक स्त्रिया आघाडीवर राहिल्या आहेत. त्याच परंपरेतील अॅड. निशा शिवूरकर या महत्त्वाच्या कार्यकर्त्या आहेत. परित्यक्त्या महिलांचा प्रश्न जुना असला तरी समता आंदोलनाने परित्यक्त्यांच्या प्रश्नांसंदर्भात देशातील पहिली परिषद २० मार्च १९८८ रोजी संगमनेरला घेतली, तिच्या मुख्य संयोजक निशा शिवूरकर होत्या. त्यावरून त्यांच्या कामाचे द्रष्टेपण समजू शकते. लढा ‘टाकलेल्या’ स्त्रियांचा हे त्यांचे पुस्तकही महत्त्वपूर्ण आहे. साडेचार दशकांपासून त्या विविध चळवळींमध्ये कार्यरत आहेत. स्त्रीमुक्ती चळवळ, राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन आणि समाजवादी जनपरिषदेच्या माध्यमातून लोकशाही समाजवादासाठी त्या काम करीत आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतर कृती समितीच्या उपाध्यक्ष तसेच अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. असंघटित कष्टकऱ्यांना संघटित करण्यासाठी कार्यरत असलेल्या मोजक्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. औरंगाबादेत शिकत असल्यापासूनच त्या विविध चळवळींत सहभाग घेऊ लागल्या. नंतरच्या काळात शिवाजी गायकवाड या चळवळीतल्या आणि आयुष्याच्या जोडीदारासोबत संगमनेरला आल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी घेतली. समता आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबर, सफाई कामगार, दुष्काळग्रस्त अशा विविध घटकांसाठी काम केले. चळवळींमध्ये एका पातळीवर वैश्विक भान असलेले नेते असतात, तर दुसरीकडे तळागाळातले कार्यकर्ते असतात. वैश्विक भान असलेल्यांना तळागाळातले वास्तव माहीत नसते आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आकलनाच्या मर्यादा असतात. अशा काळात वैश्विक भान असलेल्या आणि तळागाळातही मिसळून काम करणाऱ्या निशा शिवूरकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचे मोल मोठे आहे. आतापर्यंत अरुण लिमये युवा जागर पुरस्कार, नवनीतभाई शहा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, माई गुजराथी पुरस्कार, साथी मधू लिमये कार्यकर्ता गौरव पुरस्कार, डॉ. अनिता अवचट संघर्ष सन्मान आदी पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे. अलीकडे जाहीर झालेला सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानचा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार आणि महाराष्ट्र फ��ऊंडेशनच्या सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने त्यांच्या कार्याचा केलेला गौरव नव्या कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरेल.\nमिळवा माणसं बातम्या(Manasa News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nManasa News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:संपादकीय|शेतकरी|कष्टकरी समाज|अॅड. निशा शिवूरकर सामाजिक कार्यकर्त्या|article|ad.nisha shivurkar\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nलखनऊहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगो विमानात बिघाड\nलंडन हॅकेथॉनवर निवडणूक आयोगाचे ताशेरे; कायदेशीर कारवाई करणार\nकर्नाटकः काँग्रेस आमदारावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा\nकर्नाटक: कारवारजवळ बोट बुडून ८ जणांना जलसमाधी\nइराण लष्कराचा सीरियावर हल्ला\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनवा इतिहास: अप्सरा रेड्डी...\nसुत्रधार: डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pakistans-azhar-ali-thanks-legends-ms-dhoni-virat-kohli-yuvraj-singh-heres-why/", "date_download": "2019-01-21T20:03:08Z", "digest": "sha1:DGQ3ZRQ6V7VYWR4OQYH5Q3TZ4MPY4CRG", "length": 7424, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अझहर अलीने मानले कोहली, धोनी, युवीचे आभार", "raw_content": "\nअझहर अलीने मानले कोहली, धोनी, युवीचे आभार\nअझहर अलीने मानले कोहली, धोनी, युवीचे आभार\nपाकिस्तानच्या अझहर अलीने आज ट्विटरच्या माध्यमातून काही भावनिक क्षण शेअर केले आहेत. ज्यात भारतीय खेळाडूंनी अझहर अलीच्या मुलांबरोबर गप्पा मारल्या तसेच फोटो काढले आहेत.\n३२ वर्षीय अझहर अली पाकिस्तान संघाकडून सलामीवीर म्हणून खेळतो. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने ५९ धावांची जबदस्त खेळी केली. परंतु फकर झमान बरोबर धावा घेत असताना तो धावबाद झाला\nअझहर अलीच्या मुलांबरोबर या छायाचित्रांमध्ये भारताचा कर्णधार एमएस धोनी, कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग दिसत आहेत.\nअझहर अली म्हणतो, ” माझ्या मुलांबरोबर वेळ घालवल्याबद्दल या दिग्गज खेळाडूंचं मनापासून आभार. माझी मुलं या दिग्गजांना भेटून खूप आनंदी आहेत. ”\nप्रथमच भारत पाकिस्तान सामन्यानंतर खेळाडूंमध्ये एवढे मैत्रीपूर्ण संबंध पुढे आले आहेत. रोज या दोन संघातील खेळाडूंच्या मैत्रीच्या बातम्या पुढे येत आहेत. खेळाडू जरी असे मैत्रीचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करत असले तरी काही हुल्लडबाज प्रेक्षकांकडून या मैत्रीला गालबोट लावण्याचं काम केलं जात आहे.\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गे��्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aaalekh.blogspot.com/2017/07/blog-post.html", "date_download": "2019-01-21T19:43:18Z", "digest": "sha1:Q7FOOVRN5EPS7BXJDCCD4D5LV4YE6AX7", "length": 49125, "nlines": 94, "source_domain": "aaalekh.blogspot.com", "title": "Aaalekh: गझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने", "raw_content": "\nगझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने\nगझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने\nगझलेचा भारतीय उपखंडावरील प्रभाव स्पष्ट आहे. गेल्या दोन-तीनशे वर्षांच्या काळातील गझल लेखनाचा प्रभाव इथल्या जीवनावर आणि इथल्या जीवनाचा प्रभाव गझलेवर पडला आहे. अनेक गझल, त्या गझलांमधले शेर लोकोक्तीचा भाग बनलेले आहेत, अजूनही बनत आहेत. लोकजीवनात गझलेचे इतक्या मोठ्या प्रमाणावर रूळण्याचे काय कारण असावे ह्या प्रश्नाचे उत्तर कदाचित पौर्वात्य संस्कृतीत - आणि त्याहूनही अधिक इथल्या मानसिकतेत अथवा सामूहिक जाणीवेत दडलेले असावे. भारतीय तत्वज्ञान, भक्ती परंपरा आणि सूफी संप्रदायांची उदारमतवादी प्रेम-जाणीव ह्यांचा अनोखा संगम गझलेच्या चिंतनात झालेला दिसून येतो. भारतीय उपखंडातल्या लोकजीवनाकडे बघितल्यास असे दिसून येते, की इथला समाज अनेक पातळ्यांवर तुटलेला आणि विभाजित आहे. धर्म, जात, भाषा, प्रांतिक अभिनिवेश अशा अनेक गोष्टी सांगता येतील. पण एक मोठाच सामाजिक विरोधाभास हाही आहे, की एक उदारमतवादी विचारधारा ह्या खंडप्राय देशाच्या उंचसखल जमीनीतून शतकानुशतके वाहत आलेली आहे. हे चिंतन, ही विचारधारा वेगवेगळ्या भाषांमधून उभ्या राहिलेल्या भक्तीपरंपरा आणि संतकवींच्या माध्यमातून आलेली आहे. भक्तीपरंपरेतली प्रेमाची, साधेपणाची शिकवण ह्या उदारमतवादी सर्वसमावेशकतेचा पाया आहे. या चिंतनाचे काहीसे 'भौतिक' रूप गझलेतून उतरून आलेले आहे. भक्तीपरंपरेत प्रेम आध्यात्मिक पातळीवरचे तर गझलेतले काहीसे अधिभौतिक - किंबहुना ह्या दोन पातळ्यांच्या मधले आहे.\nकविता आणि चिंतन ह्यातला मूलभूत फरक आहे की चिंतन (किंवा तत्वज्ञान) गोष्टींची व्याख्या करण्याचा, आणि त्या व्याख्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते - तर कविता ही गोष्टींच्या - माणसावर, त्याच्या जीवनावर होणार्‍या परिणामाचा विचार करत असते. चांगल्या कवितेत हा विचार भावनेच्या किंवा निव्वळ कल्पनेच्या पलीकडे - जाणिवेच्या पातळीवर जाताना दिसून येतो. गझल देखील ह्या गोष्टीला अप���ाद नाही. गझल ही रोमँटीक कविता आहे का ह्या प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही देता येते. मी मागेच म्हटल्याप्रमाणे गझलेचा सुरुवातीचा तोंड्वळा पाहिला तर तो प्रियकराच्या व्यथित आणि अति भावनिक 'उद्गारांचा' दिसून येते. त्यामुळे हे अति भावनिक उद्गार किंवा हुंकारयुक्त 'वक्तृत्व' म्हणजेच गझल आहे असा समज अनेकांचा होऊ शकतो. पण हे गझलेचे सर्वंकष वर्णन किंवा स्वभाव नाही. रोमँटीक कविता क्वचितच विचाराला प्राधान्य देताना दिसून येते. ह्या कवितांचे वैशिष्ट्य म्हणजे थेट भावनिक प्रतिक्रिया - आणि भावनेच्या पातळीवर निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कल्पना आणि प्रतिमा. गझल अशी कविता आहे का ह्या प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही देता येते. मी मागेच म्हटल्याप्रमाणे गझलेचा सुरुवातीचा तोंड्वळा पाहिला तर तो प्रियकराच्या व्यथित आणि अति भावनिक 'उद्गारांचा' दिसून येते. त्यामुळे हे अति भावनिक उद्गार किंवा हुंकारयुक्त 'वक्तृत्व' म्हणजेच गझल आहे असा समज अनेकांचा होऊ शकतो. पण हे गझलेचे सर्वंकष वर्णन किंवा स्वभाव नाही. रोमँटीक कविता क्वचितच विचाराला प्राधान्य देताना दिसून येते. ह्या कवितांचे वैशिष्ट्य म्हणजे थेट भावनिक प्रतिक्रिया - आणि भावनेच्या पातळीवर निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कल्पना आणि प्रतिमा. गझल अशी कविता आहे का तर नक्कीच नाही. गझलेचा शेर क्वचित भावनेच्या पातळीवर जाणारा असला - तरी तो निव्वळ भावुक अभिव्यक्ती नसतो. वेदनेने विव्हळणे एक आणि त्या वेदनेचे मूळ शोधू जाणे दुसरे. मानवी जीवन अथाह आहे, माणसाचे स्वभावविश्व महासागराप्रमाणे विशाल आहे. व्यक्तीचे अनुभवविश्व आणि लौकिक जग ह्यांचा परस्पर संबंध शोधणे हा गझलेचा मूळ स्वभाव आहे; आणि तिचा गाभा चिंतनाचा आहे. पण हे चिंतन रूक्ष तत्वज्ञानाच्या भाषेत नाही - तसेच ह्या चिंतनाचा कल गोष्टींची व्याख्या करण्याचा देखील नाही. अभिव्यक्तीमधली उत्कटता आणि मानवीयता राखूनच गझल हे चिंतन करताना दिसून येते. अपवाद प्रत्येक गोष्टीला असतात, गझलेतही आहेत. निव्वळ भावनिक लेखन गझलेतही होतेच - पण त्यापलीकडे लिहिली जाणारी गझल बघणे ह्या दृष्टीने आवश्यक आहे. मराठी गझलेतली पहिली पिढी मात्र व्याज रोमँटिकतेच्या आहारी जाऊन बव्हंशी भावूक लेखन करती झाली हे ह्या ठिकाणी खेदाने नमूद करावेसे वाटते. ह्या पिढीने गझलेचा ���्रवाह वाहता ठेवण्याचे अत्यंत महत्वाचे काम केले हे मान्यच, पण आशय आणि विचारांच्या कसोट्यांवर ह्या पिढीचे लेखन तोकडे पडताना दिसून येते. सध्या मराठी गझलेत मुशायर्‍यांचा जोर आहे. या उपक्रमांमधून नवे कवी लोकपटलावर पुढे येत असले तरी निव्वळ भावनाप्रधान आणि लोकरंजनपर लेखनाकडे कल वाढत जातो आहे हे देखील नोंदवावेसे वाटते.\n माझ्याभोवतीचे अफाट, प्रचंड वेगाने पुढे जाणारे जग आणि मी - ह्यांचा परस्पर संबंध कसा आहे या जीवनाचे मूळ कारण काय आहे या जीवनाचे मूळ कारण काय आहे हे जग कुणी बनवले आहे हे जग कुणी बनवले आहे गोष्टी अशा आहेत तर त्या अशा का आहेत गोष्टी अशा आहेत तर त्या अशा का आहेत प्रेम, वासना, अहंकार, द्वेष, हिंसा ह्या भावनांचे मानवी परस्परसंबंधांमध्ये काय स्थान आहे प्रेम, वासना, अहंकार, द्वेष, हिंसा ह्या भावनांचे मानवी परस्परसंबंधांमध्ये काय स्थान आहे मानवी जीवनातील प्रचंड मोठ्या विरोधाभासाचे मूळ कशात आहे मानवी जीवनातील प्रचंड मोठ्या विरोधाभासाचे मूळ कशात आहे असे अनेक प्रश्न आहेत. काही प्रश्न मूलभूत जगाबद्दलचे आहेत - तर काही मानवी मनोव्यापारांबद्दलचे. विचार करण्याची तयारी असलेल्या कुठल्याही माणसाला हे प्रश्न पडतच असतात. ह्या प्रश्नांचा शोध घेण्याचे काम अनेक हजार वर्षांपासून सुरूच आहे. प्रत्येक भाषेतल्या मोठ्या चिंतकांनी, कवींनी ह्या प्रश्नांना हात घातलेला आहे - गझलेतही या प्रश्नांचे, ह्या अन्वेषणाचे प्रतिबिंब अनेकविध रंगांत पडलेले दिसून येते. फारसी गझलेकडून परंपरेने चालत आलेले चिंतनाचे विषय (फिक्र), प्रतिमा- प्रतीके उर्दू गझलेने हातोहात उचलून घेतले. ह्या दृष्टीने उर्दू कवींच्या चिंतनावर फारसी अरबी कवींच्या चिंतनाचा मोठाच पगडा होता - पण त्याहूनही अधिक प्रभाव सूफी विचारधारेतल्या वहदतुल वुजुद - म्हणजे अस्तित्वातल्या एकतेच्या मताचा (ईश्वराचे प्रत्येक गोष्टीत अस्तित्वआहे - किंबहुना ईश्वर हेच एकमेव अस्तित्व) होता हे लक्षात घेतले पाहिजे. सूफींचे हे मत वेदांत आणि बौद्ध तत्वज्ञानाशी काहीसे मिळतेजुळते आहे. मी आणि माझा प्रियकर, माझा देव एकच आहोत ही ती भावना. महायान बौद्धांचा शून्यवाद; उपनिषदांनी सांगितलेला व्यक्तीचा ब्रम्हणातला विलय; आणि भक्तीपरंपरेतल्या विविध मतांचा इस्लाममधल्या सूफी परंपरेशी हा एकप्रकारे समन्वयच आहे. नागार्जुनाचे शून्य आणि वेदांत्यांचे निर्गुण ब्रम्ह ह्या दोन्ही गोष्टी अंतिमतः मिळत्याजुळत्या आहेत. शून्यवादाला मध्यम मार्ग असे देखील म्हटले जाते. सत्य आणि असत्य अशा दोन टोकांना मान्य न करता वस्तूंच्या निर्भर अस्तित्वास शून्यवादाने मानले आहे (conditional existence) - गोष्टींचा स्वभाव इतर गोष्टींवर अवलंबून असतो. अशी कुठलीच वस्तू नाही जी अन्य वस्तूवर अवलंबून नाही. गोष्टींची परनिर्भरता आणि अवर्णनीयता म्हणजे शून्य- कुठलेच अस्तित्व नसणे म्हणजे शून्य नसून, जे काही आहे ते वर्णनातीत आहे असे शून्यवाद मानतो. शून्य म्ह़णजे काय - तर जे सत्य नाही, असत्य नाही, सत्य आणि असत्य दोन्ही नाही, किंवा सत्य आणि असत्य दोन्ही आहे असेही म्हणता येत नाही. ह्या अफाट अवर्णनीय अस्तित्वाचे गहन दर्शन गझलेतून सतत येत गेलेले आहे. एकूण भारतीय दर्शन अफाट आहे. या दर्शनाचा प्रभाव गझलेवर न पडता तर नवलच. वेगवेगळ्या मतांचा, विचारधारांचा समन्वय गझलेतून अनेकविध रूपांनी झाला असल्याचे दिसून येते. ह्या व्यापक अर्थाने बघू जाता गझल ही समन्वयाची कविता आहे असे म्हणावे वाटते - हा समन्वय वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर झालेला आहे. भारतातल्या विविध भाषांना गझलेने आकर्षून घ्यावे ह्यामागे हा समन्वय, जीवनाकडे बघण्याची सहिष्णू आणि उदार दृष्टी कदाचित कारणीभूत असावी; आणि बहुधा हेच कारण असावे की गझलेत इथल्या मातीचा सुगंध दडलेला - रचला - बसला आहे.\nमराठी कवितेला चक्रधर, नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ अशी प्रदीर्घ परंपरा आहे. ह्या परंपरेच्या परिवेशात आणि गझलेच्या भाषेत मराठी गझलेत चिंतन यावे ही अपेक्षा रास्त ठरेल. हे चिंतन तत्वज्ञानाप्रमाणे निव्वळ मूलभूत विश्वाचेच असेल असे नाही, तर व्यक्तीच्या अनुभवविश्वाचेही असेल. अट एवढीच, की जे लिहिलं जातंय तो केवळ वृत्तनिर्वाह नसावा - त्यात कविता हवी. मानवी मूल्यांचे, मानवी स्वभावाचे, जीवनातील विरोधाभासांचे चित्रण व्हावे. मात्रा जुळवण्यासाठी किंवा मोजण्यासाठी कुठलीही प्रतिभा लागत नाही. वृत्त हे गझलेचे साधन आहे, साध्य नाही, ही गोष्ट पुन्हा एकदा सांगावीशी वाटते.\nआता थोडेसे बोलूयात ते समकालीनतेबद्दल. समकालीन म्हणजे आताच्या काळातले, सध्याचे. याहून अधिक संदर्भ ह्या संज्ञेला जोडण्याची गरज नाही. आताच्या काळात जगणार्‍या लेखकांचे लेखन; आणि गंमत अशी की, की हे लेखन जर मूलगामी असेल - तर ते कुठल्याही काळात समकालीनच ठरेल. मीर, गालिब आणि तुकाराम अगदी सध्याच्या काळात लिहित असल्यासारखे वाटतात. ह्याचे कारण काय असावे ह्या कवितांचा पट इतका मोठा आहे की त्यात मानवी जीवनाचा प्रचंड आवाका सामावलेला आहे. हा आवाका सामावून घेण्याच्या प्रयत्नात असणारे हे लेखन मानवी जाणिवेच्या मुळापर्यंत पोचते. माणूस आणि त्याचा भवताल, त्याचे आयुष्य ह्याची सांगड घालू पहाणारे हे लेखन अनेक पातळ्यांवर फिरताना दिसते. या स्तरांमध्ये वरवर दिसणारे भावनावेगही येतात आणि रेखीव- घडीव चौकटीच्या पली़कडे असणारे संभ्रम, विरोधाभास, भीती, द्वेष, अहंकार, वासना देखील. एकूण माणूस हा मोठ्या कवितेचा (किंबहुना कुठल्याही कलेचा) केंद्रबिंदू राहिलेला दिसून येतो:\nकद्र नहीं कुछ उस बंदे की\nअसे जेंव्हा मीर म्हणतो तेंव्हा त्याचा इशारा सामान्य माणसाच्या ओढाताणीकडे आणि विवंचनेकडे असतो. काळ कुठलाही असू देत, सामान्य माणूस नेहमीच हलाखीच्या परिस्थितीत जगत आलेला आहे. कुठल्याही धर्माने अथवा राजसत्तेने सामान्य माणसाचे जीवन सुकर केलेले दिसून येत नाही. ह्या माणसाचे दु:ख, त्याचा दैनंदिन संघर्ष, त्याला कराव्या लागणार्‍या तडजोडी - आणि एकूणच त्याचे जीवन हा गझलेच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. गझलेतून उमटणारी दु:खाची छटा ही या माणसाच्या दु:खाचे बखान आहे हे लक्षात घेतले पाहिजे. एकीकडे हे 'अधिभौतिक' दु:ख आणि दुसरीकडे मानवाच्या अस्तित्वविषयक मूलभूत समस्या - एवढे प्रदीर्घ अंतर पार करणे मोठा कवीच जाणो. मीर जेंव्हा:\nवर्ना मैं वही खिल्वती ए राजे निहां हूं\nअसे म्हणून अस्तित्वाच्या गहन प्रश्नांना सामोरे जातो तेंव्हा ह्या गोष्टीची प्रचीती येते. .\nएकूण माणूस आणि त्याचे भावविश्व गझलेच्या संवादाचा विषय आहे. दलित आणि ग्रामीण साहित्यात सामान्य माणसाबद्दलचा जो कळवळा, जी आस्था आणि जे प्रेम दिसून येत - ते साहचर्याने मराठी गझलेत देखील येईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नसावी. पण गझलेतून निव्वळ 'तपशीलीकरणाचे' काम होऊ नये. मीर, गालिब, तुकाराम, कबीर - ह्या महाकवींनी आपल्या काळाचा निव्वळ तपशील मांडण्याचे काम केलेले नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक मराठी कविता - आणि कवितेतले काही 'राजमान्य' प्रवाह हे दुर्दैवाने तपशीलातच गुंतून पडलेले दिसून येतात. जागतिकीकरण आणि महानगरातले विखंडित आयुष्य ह्याच्या परिणामी आलेल्या प्रतिक्रियात्मक स्वरूपाच्या कविता अति-प्रासंगिक ठरून कालबाह्य होताना दिसून येताहेत. कविता नुसतीच प्रतिक्रिया असू शकत नाही. कवितेने भावनिक प्रतिक्रियेच्या पुढे जाणे अपेक्षित आहे.\nकवींची इच्छा असो वा नसो - किंवा गझल लिहिणाऱ्या अनेकांना ह्या गोष्टीची जाणीव असो वा नसो; मराठी गझल ही तथाकथित प्रतिक्रियावादी कविता आणि नाटकी भावकवितेच्या मधोमध उभी आहे. गझलेने ह्या दोनही प्रवाहांपासून काहीसे दूर राहणे आवश्यक आहे. आम्हाला पाडगावकर - गुलझार- मुनव्वर राणा वळणाची अतिभावनिक - कौटुंबिक अभिव्यक्ती नको आहे - तशीच निव्वळ स्लँगमध्ये लिहिलेली महानगरांची सपाट वर्णने देखील नको आहेत. मराठीत गझल लिहिणाऱ्यांसाठी दलित कविता, साठोत्तरी कविता आणि ग्रामीण कादंबरी हे साहित्यातले महत्वाचे संदर्भ आहेत. मराठीच काय - ह्या साहित्यातली जीवनानुभुती खरेतर जगातल्या कुठल्याही भाषेसाठी मार्गदर्शक ठरावी इतकी प्रखर आणि अस्सल आहे. साठोत्तरी कवितेने मराठी साहित्याला कृत्रिमतेच्या जोखडातून सोडवले. साठोत्तरी प्रतिभावंतांची समृद्ध शब्दकळा, प्रखर सामाजिक / ऐतिहासिक जाणीव, अभिव्यक्तीमधला आत्यंतिक प्रामाणिकपणा गझलेत आला पाहिजे. थोडक्यात गझलेतल्या आशयाच्या बांधणीसाठी; जीवनाकडे बघण्याच्या व्यापक दृष्टीसाठी आपल्याला मराठीतील उपरोल्लिखित साहित्याकडे वळावे लागेल.\nएकूण परंपरा आणि आधुनिकता ह्यांचा मेळ गझलेकडून अपेक्षित आहे. आधुनिकता कशातली - तर व्यक्तीकरणातली, विचार करण्यातली, शेरांची मांडणी करण्यातली. ह्यात निश्चीत नवेपणा असू शकतो. चौकटी बाहेरचा विचार करणे; घासून पुसून सपाट झालेल्या प्रतिमा न वापरणे अशा काही गोष्टी सांगता येतील. लेखनात निव्वळ भावनिकता नको, विचारही हवा. शेरांमधून झटकेदार प्रतिक्रिया देण्यापेक्षा जाणीवेच्या मूळापर्यंत जाण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आणखी एक गोष्ट – सध्या उर्दू मुशायऱ्यांमधून कधी नव्हे इतकी वाईट गझल पुढे येते आहे - ह्या प्रकारच्या मंचीय गझलेपासून मराठी गझलेने प्रकर्षाने दूर रहावे हे देखील इथे सुचवावेसे वाटते.\nगेल्या अंकात गझलेतल्या काही महत्वाच्या अंगांची सविस्तर चर्चा केली. तीच चर्चा इथे पुन्हा करण्याचा उद्देश नाही. ह्यावेळी गझलेचे अर्थगामीत्व आणि अर्थांच्या विविध छ्टांकडे एक नजर टाकूयात.\nबरेचदा गझलेतला सूत्रधार आणि स्थिती संदिग्ध असल्याने (बोलणारा तो किंवा ती कोण आहे प्रसंग काय आहे) अनेकार्थत्वाला भरपूर जागा असते. शिवाय जे काही बोललं जातं ते बरेचदा सूत्रबद्ध किंवा संकेतांच्या भाषेत सांगितले गेल्याने अर्थाच्या व्यापकतेत आणखी भर पडते. गझलेतल्या ह्या रचनात्मक भागाचे उपयोजन लिहिणारा कसे करतो ह्यावर गझलेची अर्थवत्ता अवलंबून असते. हे कदाचित वाचायला अनेकांना जड जाईल - पण माझ्या मते संज्ञाप्रवाही लेखनासाठी गझलेत खूपच वाव आहे. हे बारिक कोपरे- कापरे नव्याने लिहिणारे प्रतिभावंत कवी जोखून पाहतील अशी अपेक्षा आहे. शेराचे अर्थगामीत्व समजून घेण्यासाठी जी काही साधने आहेत , त्यामध्ये गझलेची घडीव शैली काहीसा हातभार लावते. ही घडाई गझलेतल्या शेरांना स्वयंपूर्ण एकक बनवण्यात मदत करत असते. एखादा शेर वेगळा काढून पाहिल्यास तो कवितेसारखा किंवा हायकूसारख संपूर्ण अर्थानुभव उभा करतो - ह्या मागे त्याची शैली आणि रचना देखील आहेच. दुसरे महत्वाचे साधन म्हणजे कवीने वापरलेले सूत्र - मग ती एखादी म्हण असेल, किंवा एखादी विशिष्ट प्रतिमा. शेरातल्या मूळ विचाराचा विस्तार करण्यात ही साधने हातभार लावतात. शेराच्या दोन ओळींमधला परस्पर संबंध देखील अर्थनिर्णयात महत्वाचा असतो - बरेचदा पहिल्या ओळीत एखादे प्रतिपादन करून, दुसऱ्या ओळीत तिचे समर्थन किंवा अधिक विवेचन केले जाते. हा क्रम असाच पाहिजे असा कुठेही आग्रह नाही - विपरितविन्यास न्यायाने एखादा शायर ह्याच्या नेमके विरूद्ध ही करू शकतो अनेकदा ह्या दोन ओळींमधले अंतर जास्त असल्याचे दिसून येते - ह्याचे कारण शेरातली अव्यवस्था नसून गुंता-गुंतीच्या विषयांबद्दल बोलताना काहीसा दुरान्वयाने अर्थ लावण्याचा कवीचा प्रयत्न दिसून येतो.\nकल्लोळ, अर्थ आणि भावावस्था हे तीन घटक आहेत {शोरिश, मानी (म'आनी), कैफियत} - जे गझलेच्या शेराला संपूर्णत्व देतात. (कैफियत म्हणजे मूड किंवा एक भावावस्था, मराठीत हा शब्द तक्रार ह्या अर्थाने रूढ होवून बसला आहे). जुन्या उर्दू कवींनी तहदारी आणि पेचदारी अशी दोन साधने वापरलेली दिसतात. तहदारी म्हणजे आशयातली स्तर-दर-स्तर उलगडत जाणारी खोली, तर पेचदारी म्हणजे गुंतागुंत. गालिबने मानी आफरीनी (माना' असे ही म्हटले जाते) असा शब्द वापरलेला आह���. मानी आफरीनी म्हणजे अर्थाला अधिक संपन्न करणे, अनेक आयाम देणे. गालिब मानी आफरीनीच्या कलेतला मोठाच किमयागार आहे. तो अर्थाला खुलवत नेत-नेत अर्थाचे अक्षरशः बांधकाम करताना दिसून येतो. प्रतिमा, दंतकथा, शब्दांचे विशिष्ट प्रयोग करून तो शेरांमधून अनेक ताण - अनेक पेच निर्माण करतो. नारंग म्हणतात त्याप्रमाणे गालिब वाचताना वाचक एखाद्या 'सौंदर्यशास्त्रीय घटनेतून' गेल्या सारखा अवाक होतो ते ह्या मुळेच. विचाराची मांडणी आणि तो विचार शब्दांमध्ये लिहिताना होणारी बोलण्याची मांडणी ह्या म्हणाल तर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पैकी दुसऱ्या भागात शेर लिहिणाऱ्याची मोठीच कसोटी असते. इथे तुम्ही अर्थाला विस्तारत नेता, वेगवेगळे आयाम देता. हे करण्यासाठी भाषेची मोठीच जाण हवी. भाषा लिहिता वाचणे एक आणि भाषेची जाण असणे दुसरे. शब्दांचे अर्थ, त्या शब्दांना जोडले गेलेले संदर्भ, शब्दांच्या परस्पर खेळातून (Play) उभे राहणारे अर्थसंघात ह्या गोष्टी शेरांना व्यापक बनवत जातात आणि मग एखादा अर्थ निव्वळ कळवला जात नाही तर एक संपूर्ण अर्थानुभव ह्या रूपात उभा केला जातो. शेरातून निव्वळ एखादी गोष्ट 'कळवणे' म्हणजे खबरिया (बातमीवजा) लिहिणे - अशा लेखनातून अनेकार्थत्वाच्या संभावना राहात नाही, केवळ एकच एक विषय सूचित केला जातो. ह्या उलट इंशाइया बोलणे - संकेत, आश्चर्य, प्रश्न, आवाहन अशा अनेक अंगांनी समृद्ध असते - आणि ह्या 'वक्तृत्वा'तून (rhetoric) अनेकार्थत्वताच्या शक्यता निर्माण होतात. प्रतिमा, आदिबंध, प्रतिमा अशा आणखी काही गोष्टी सांगता येतील, पण तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे.\nअर्थ (मानी) आणि विषय (मजमून) ह्या दोन गोष्टींमधला फरक ह्या दृष्टीने लक्षात घ्यावा लागेल. गालिबने अर्थांच्या शक्यता शोधण्याच्या प्रयत्नात ज्या अनेक गोष्टी केल्या त्यापैकी एक म्हणजे अत्फ आणि इजाफतींचा वापर. इजाफत म्हणजे काय तर हाले दिल किंवा गमे-दुनिया मधला ‘ए. नाम आणि विशेषणाला जोडणारी, किंवा दोन गोष्टींमधला संबंध सांगणारी सोय. अत्फ म्हणजे 'ओ', दोन गोष्टींना जोडणारा प्रयोग. गालिबने एकानंतर एक अशा वेगवान अत्फ आणि इजाफत वापरलेल्या दिसून येतात (उदा. कैद-ए-हयात-ओ-बंद-ए-गम). ह्या प्रयोगांमधून तो वाचकावर प्रतिमा चित्रांचा भडिमार करत जातो - आणि अर्थाची अनेक वलये बनवत जातो. इथे रब्त (म्हणजे संबंध) आणि रवानी (म्हणजे प्रवाह, क्वचित वेग) हे दोन अर्थबंध काम करताना दिसून येतात. एकूण एखादा शेर वाचताना जे अर्थ उभे राहतात - त्यामागे अनेक गोष्टी कार्यरत असतात. ह्या सगळ्यांमध्ये लिहिणाऱ्याची जाणिवपूर्वकता असेलच असे मात्र नसते. बरेचदा शब्दांचे तणाव आणि गझलेच्या जमीनीतले उतार चढाव देखील अदृष्य रूपात काम करतात. (गझलेच्या जमीनीचा मी इथे उल्लेख केला आहे आहे कारण कवितेचा आकार - आणि तिचा अर्थ ह्यामधला परस्पर संबंध महत्वाचा असतो).\nप्रत्येक भाषेची काही वैशिष्ट्ये असतात. अत्फ आणि इजाफत हे उर्दूचे वैशिष्ट्य आहे. आपल्याला आपल्या भाषेतले प्रयोग शोधून काढावे लागतील, ज्याने अर्थसंघाताचे काम नीट पार पडेल. जुन्या मराठीत वापरातले काही भाषिक प्रयोग ह्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहेत. गेल्या सात-आठ दशकांमध्ये मराठी पद्य कविता अत्यंत मागे पडलेली दिसून येते. ह्या पद्य कवितेचा विकास, तिचे भाषिक आणि आशयिक संहतीकरण गझलेच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आहे.\nवर बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे – पण ही सगळी अर्थातच साधने आहेत. शेवटी कुठल्याही चांगल्या कवितेत अर्थांच्या शेकडो शक्यता मावलेल्या असतात- आणि म्हणूनच- लिहिणाऱ्याची मूळ भूमिका वाचणाराने काढलेल्या अर्थाशी सुसंगत असेल असे आवश्यक नसते. शब्दाकडे निव्वळ संकेत म्हणून पाहिल्या कुठल्याही पाठाची अर्थवत्ता धोक्यात येऊ शकते, पण त्याबद्दल अधिक उहापोह करण्याची इथे आवश्यकता नाही. शेरातला वर्ण्य विषय आणि शब्दांची केलेली निवड - आणि बोलणाऱ्याचा स्वर ह्यात एक प्रकारचे संतुलन असल्यास एकसंध अर्थनिर्मिती होऊ शकते. हा समतोल भाषेचा आहे, आशयाचा आहे तसाच विचारांचा देखील आहे. गझलेतून सगळेच विषय व्यवस्थित मांडता येतील असे नाही. ह्याबाबतीत कवीकडून थोडे तारतम्य बाळगले जाणे अपेक्षित आहे. कुठल्या विषयावर शेर लिहावे आणि कुठल्यावर कविता इतकी जागरूकता लिहिणाऱ्याकडे हवी.\n१. उर्दू गझल अँड इंडियन माईंड, गोपीचंद नारंग (इंग्रजी अनुवाद: निशाद झैदी)\n२. गालिब मानी आफरीनी, जदलियाती वजा, शुनीता और शेरीयात, गोपीचंद नारंग\n३. शेर-ए-शोर अंगेज (मीर की कविता और भारतीय सौन्दर्यबोध), शम्सुर्रहमान फ़ारूक़ी, भारतीय ज्ञानपीठ\n४. नेट्स ऑफ अवेरनेस, फ्रांसिस प्रिटश्शे, युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया प्रेस\n५. तत्वमीमांसा एवं ज्ञानमीमांसा, केदारनाथ तिवारी, प्रकाशक मोतीलाल बनारसीदास, दिल्ली\n६. कुल्लियात-ए–मीर, मुंशी नवल किशोर प्रेस, लखनऊ\n७. दीवान-ए-गालिब, ग़ालिब अकादमी, दिल्ली\nबेरंग - भाग १\nकथा म्हणून लिहायला सुरुवात केलेल्या या गोष्टीची बघता बघता लघु कादंबरी झाली. अजून संपादन व्ह्यायचे आहे, पहिल्या भागाच हा अंतरिम खर्डा. --...\nबेरंग - भाग एक\nकथा म्हणून लिहायला सुरुवात केलेल्या या गोष्टीची बघता बघता लघु कादंबरी झाली. अजून संपादन व्ह्यायचे आहे, पहिल्या भागाच हा अंतरिम खर्डा. ...\nकधी काळ आपला नाही म्हणून कधी लोक आपले नाहीत म्हणून कधी रस्ते ओळखीचे नाहीत म्हणून कधी आधार सापडले नाहीत म्हणून कधी व्यवस्था आपली नाही म...\nएलिझाबेथ बिशपची एक 'सेस्टीना'\nन्याहारीत मिळालेला चमत्कार सहा वाजता आम्ही कॉफीची वाट पाहात होतो कॉफी आणि पाव जे एका विशिष्ट बाल्कनीतून वाटले जाणार होते एखाद्...\nमी बरेच दिवस झाले लिहायचे ठरवतो आहे. पण काही लिहून होत नाही. म्हणजे लांब पल्ल्याचं लिखाण. एखादी कादंबरी किंवा कथा लिहीली पाहिजे. पात्र कल्प...\nगझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने\nगझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने ग झलेचा भारतीय उपखंडावरील प्रभाव स्पष्ट आहे. गेल्या दोन-तीनशे वर्षांच्या काळातील गझल लेखना...\nबेरंग - भाग एक\nकथा म्हणून लिहायला सुरुवात केलेल्या या गोष्टीची बघता बघता लघु कादंबरी झाली. अजून संपादन व्ह्यायचे आहे, पहिल्या भागाच हा अंतरिम खर्डा. ...\nबेरंग - भाग ४ , ५\nमोठ्याच अंतराळानंतर घरी आलो आहोत. आईला आनंद होतो. ती काहीबाही बोलत राहते. एवढ्यात काय काय होवून गेलयं ते सांगते. दरवेळी एखाद दुसरा नातेवाईक...\nसमुद्र किनार्‍यावर बसून लाटांचे बनणे - फुटणे बघणे हा जितका आनंददायी अनुभव आहे तितकाच विलक्षणही. हे चित्र बघणारा अनेक गोष्टींमध्ये हरवून ...\nगझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://krushnarpanmastu.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-01-21T21:11:24Z", "digest": "sha1:HFQ55Y6ALGYQ342P2JXBIA6KZBYU42TP", "length": 26999, "nlines": 269, "source_domain": "krushnarpanmastu.com", "title": "विनोद मोरे | कृष्णार्पणमस्तु", "raw_content": "\nलढवय्ये सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील यांची जामिनावर सुटका...\nसंजीव जयस्वाल बदलीप्रकरणी उच्च न्यायालयाची राज्य शासनाला तंबी...\nम.टा. मधील फारच मनोरंजक बातमी… बातमीचं अंतरंग प्रथम...\nघुग्घूस येथील युवकांच��� ‘धर्मराज्य पक्षात’ प्रवेश\nनोटाबंदी भयानक धक्का मोदींच्या आर्थिक सल्लागाराची पश्चातबुद्धी\nकळवा-पारसिक प्रवासी संघटना यांच्या कथा व व्यथा\n“शेतकरी-शेतमजूर-कामगारकारण आणि पर्यावरण”, हाच राजकारणाचा सर्वात महत्त्वाचा भाग…...\nअॅड. जेन काॅक्स, अॅड. संजय संघवी आणि अॅड....\nमहाराष्ट्रातला मराठी माणूस, मराठी कामगार जागा होणार की नाही\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त मे 19, 2018\n‘धर्मराज्य पक्षा’तर्फे गेले दशकभर किमान-वेतन रु.३०,०००/- प्रति मास….. न देणाऱ्यास तुरुंगवास’’, ही बुलंद घोषणा सातत्यानं दिली जात आहे ‘धर्मराज्य पक्षा’च्या घोषणा आणि त्यामागच्या ‘वैचारिक भूमिका’ किती मूलभूत स्वरूपाच्या आणि सुयोग्य…\nगावदेवी मैदानातील प्रस्तावित वाहनतळाचा निर्णय रद्द करा \nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त फेब्रुवारी 20, 2018\nठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने गावदेवी मैदानात उभारण्यात येणारा प्रस्तावित वाहनतळाचा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा आणि ठाणे शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेले व शहराच्या संस्कृतीचे प्रतीक असलेले गावदेवी मैदान फक्त…\n‘धर्मराज्य पक्षा’चा ६वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त डिसेंबर 25, 2017\nभारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी समाजमान्यता पावलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’चा सहावा वर्धापनदिन रविवार, दि. १९ नोव्हेंबर, २०१७ रोजी ठाणे शहराच्या शिवाजी मैदानात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. श्री.…\nबंद अवस्थेतील कामगार हॉस्पिटल ठामपाने ताब्यात घ्यावे ‘धर्मराज्य पक्षा’ची आयुक्तांकडे मागणी\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जुलै 31, 2017\nठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिकेकडे सिव्हील हॉस्पिटल व छत्रपती शिवाजी हॉस्पिटल असे दोन सरकारी हॉस्पिटल सध्या उपलब्ध असले, तरी ठाण्यातील वाढत्या लोकसंख्येचा भार या इस्पितळावर पडत आहे. ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याच्या…\nडोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी हे दोघेही पर्यावरणद्रोही सत्ताधारी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचे टीकास्त्र\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जून 22, 2017\nठाणे (प्रतिनिधी) : पॅरिस करारातून बाहेर पडून जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी असहमती दर्शविणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भा���ताच्या विनाशकारी विकासाचा आग्रह धरणारे (जंगलांचा ऱ्हास, सी.आर.झेड. कायदा बदलणारे, अणुऊर्जा आणि औष्णिक प्रकल्पांद्वारे…\nमावळी मंडळ शाळेच्या मुजोर व्यवस्थापनाविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’ची शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जून 22, 2017\nठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहराच्या मध्यवर्ती निवासी भागात असलेल्या ‘श्री मावळी मंडळ’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनाची मुजोरी वाढली असून, नवीन शालेय वर्षासाठी (जून-२०१७) विद्यार्थ्यांना शाळेतूनच गणवेश खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. संतापजनक…\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त मे 20, 2017\nराजकारणात कार्यकर्ते हे बागेतील ‘शो’च्या झाडासारखे वापरले जातात. ही झाडे वाजत-गाजत लावली जातात. सुरुवातीची वाढ झपाट्याने व्हावी म्हणून खतपाणीही घालतात. परंतु, एकदा ती झाडे दोन-तीन फुटांची झाली की, मग…\nपोलीस पत्नी संघाच्या धरणे आंदोलनास ‘धर्मराज्य पक्षा’च्या पदाधिकाऱ्यांची भेट\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त जानेवारी 28, 2017\nमुंबई (प्रतिनिधी) : ‘महाराष्ट्र पोलीस परिवार’, ‘पोलीस मित्र न्याय हक्क समिती’ आणि ‘महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने, मुंबईतील आझाद मैदानात गेले दोन महिने चाललेल्या धरणे आंदोलनाला ‘धर्मराज्य…\nमराठवाड्यातील विविध पक्ष, संघटनेच्या कार्यकर्त्यांचा ‘धर्मराज्य पक्षा’त जाहीर प्रवेश \nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त नोव्हेंबर 17, 2016\nठाणे (प्रतिनिधी) : ‘धर्मराज्य पक्षा‘च्या ५व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा येथील विविध पक्ष/संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष राजन राजे यांचे नेतृत्व मान्य करुन, ‘धर्मराज्य पक्षा‘त जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी नांदेडचे…\nरात्रीच्या वाहन पार्किंग धोरणाच्या माध्यमातून, ठामपाचा आरक्षित भूखंड लाटण्याचा डाव… ‘धर्मराज्य पक्षा’चा घणाघाती आरोप\nकृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्त ऑक्टोबर 17, 2016\nठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील १७७ रस्त्यांवर पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय ठा.म.पा. प्रशासनाने घेतला आहे. या धोरणानुसार रात्रीच्या वेळी सार्वजनिक रस्त्यांवर जे नागरिक आपली वाहने पार्क करतात त्यांच्याकडून…\nधर्मराज्य पक्ष वैचारिक भुमिका\nया मध्यमवर्गीय, ‘‘ब्लॅक फ्रायडे नव्हे…. ड्राय डे’’ मानसिकतेचं काय करायचं देविका, शक्य झाल्यास तू आम्हाला माफ कर…..\n२६ नोव्हेंबर, २००८… स्थळ: मुंबई, छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस (CST) रेल्वे स्टेशन… पुण्यातील मोठ्या भावाला ...\nलढवय्ये सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील यांची जामिनावर सुटका ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने जाहीर सत्काराचे आयोजन लोकमान्य नगर-चैतीनगरवासीयांनी केले जल्लोषात स्वागत\nठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा लज्जास्पद म्हणून ओळखला जाणारा रस्ते घोटाळा माहितीच्या ...\nसंजीव जयस्वाल बदलीप्रकरणी उच्च न्यायालयाची राज्य शासनाला तंबी चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश विक्रांत कर्णिकांच्या याचिकेवर झाली सुनावणी\nठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिकेचे वादग्रस्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीप्रकरणी, मुंबई उच्च न्यायालयाने ...\nम.टा. मधील फारच मनोरंजक बातमी… बातमीचं अंतरंग प्रथम पाहूया\nम.टा. मधील फारच मनोरंजक बातमी… बातमीचं अंतरंग प्रथम पाहूया राफेल करारामधील भारतीय सहयोगी कंपनीच्या निवडीमधील ...\nना काम ना धंदा… शिकार करायची कंदमुळे खायची… जंगलात फिरायचं… गुहेमध्ये फेरी मारायची आणि तिथेच आराम ...\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांची बातमी देणारे पत्रकार ठरले खोटारडे माहिती अधिकारातूनच उघड झाले सत्य\nमराठा उठावाची पार्श्वभूमी भाग ३ बहमनी साम्राज्य\n‘‘अन्याय-अत्याचाराचा कडेलोट झाला, की ‘जंगली न्याय’ मागितला जातो…\nठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील वादग्रस्त आरोपांची सखोल चौकशी झालीच पाहिजे\nराजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष) (98)\nडॉ. दीपक पवार (31)\nअॅड. गिरीश राऊत (27)\nडॉ. नागेश टेकाळे (8)\nअॅड. विजय कुर्ले (5)\nडॉ. विश्वंभर चौधरी (3)\nप्रा. गोपाळ दुखंडे (2)\nशरद रामचंद्र गोखले (1)\nकु. सई शशांक पटवर्धन (1)\nजयेंद्र जोग (खजिनदार: धर्मराज्य पक्ष) (1)\nन्या. बी. जी. कोळसे पाटील (1)\nचेतन च्यावर माझं गाव विकताना पाहिलं\nसंग्रामसिंग लालसिंग पाटील च्यावर राहीबाईची ‘बियाणे बँक’\nKshama Dalvi च्यावर मास्तर\nदिनेश खोल्ल्म च्यावर “ब्रेक्झिटचं कवित्व आणि आपण सारे…..”\nकॅरम स्पर्धा – २०१६ (5)\nगोवादूत समग्र भाषाविचार (19)\nअॅड. गिरीश राऊत कंत्राटी-कामगार कामगार जयश्री पंडित ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका निवडणुक - २०��७ डॉ. दीपक पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तापमानवाढ दर्शना पाटील देवेंद्र फडणवीस धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ धर्मराज्य पक्ष धर्मराज्य महिला संघटना नरेंद्र मोदी नितीन देशपांडे निसर्ग पर्यावरण पोलीस प्रदूषण भाजप भारत भाषा भ्रष्टाचार मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम-स्पर्धा महेशसिंग ठाकूर मुंबई रमाकांत नेवरेकर राजकारण राजन राजे राजू सावंत राजेश गडकर विक्रांत कर्णिक विनोद मोरे शाळा शिक्षण शिवछत्रपती शिवसेना संजीव जयस्वाल सचिन शेट्टी साक्षी शिंदे स्वप्नाली पवार\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : ठामपा भ्रष्टाचार विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१८\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जून - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१७\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मराठा महामोर्चा विशेषांक\nकृष्णार्पणमस्तु : ऑक्टोबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : सप्टेंबर- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : ऑगस्ट- २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुलै - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जुन - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मे - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : एप्रिल - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : मार्च - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : फेब्रुवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : जानेवारी - २०१६\nकृष्णार्पणमस्तु : डिसेंबर - २०१५\nकृष्णार्पणमस्तु : नोव्हेंबर - २०१५\n'कृष्णार्पणमस्तु' हे निर्भिड मासिक धर्मराज्य पक्षाचे मुखपत्र असून, मा. पक्षाध्यक्ष श्री राजन राजे यांचे मार्गदर्शन व संपादक महेशसिंग ठाकूर यांचे संपाद��ानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ पासून नियमित प्रसिद्ध होत आहे.\n'धर्मराज्य पक्ष' आयोजित, ठाण्यातील खड्डयांविरोधातातील 'हेल्मेट मोर्चा'स चिंतामणी चौकातून सुरुवात...\n\"धर्मराज्य चषक\" कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना पक्षाध्यक्ष मा. राजन राजे.... @Rajan_Raje https://t.co/veCLWEN9vQ\nआमदारांच्या वेतनवाढीविरोधात आमच्याकडून आज, सॅटिस पुल-ठाणे (प.) येथे सायं. ६ ते ८ वा.च्यादरम्यान 'पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहीमे'चे आयोजन....\nमा. @Rajan_Raje यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले #MahadBridgeCollapse https://t.co/bERRm0oGVU\nमहाड दुर्घटनेसंदर्भात 'धर्मराज्य पक्षा'चे लाक्षणिक उपोषण... सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर #MahadBridgeCollapse\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poets/writer-and-journalist-arun-sadhu-passed-away-117092500006_1.html", "date_download": "2019-01-21T20:19:02Z", "digest": "sha1:GMIUP7X3F6252GHOFDUMXLZEWYYB3INH", "length": 12152, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचे निधन | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचे निधन\nज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू\n(७६) यांचं सोमवारी पहाटे निधन झालं.\nसकाळी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.\nतिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nसकाळी १०च्या सुमारास हृदयविकाराचा त्रास जाणवल्यानं साधू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं\nसाधू यांचं पार्थिव वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून तिथंच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला असल्यानं त्यानुसार पुढील सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.\n८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सुमारे ३० वर्षे पत्रकारितेत काम केल्यानंतर साधू यांनी कुठच्याही वृत्तपत्रात नोकरी न करता मुक्त लेखन आणि मुक्त पत्रकारितेलाच वाहून घेतले. १९९५ ते २००१ पर्यंत त्यांनी पुणे वृत्तपत्रविद्या विभागात विभागप्रमुख म्हणूनही काम केले.कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.\nअरुण साधू यांची साहित्यसंपदा\nकादंबर्‍���ा -झिपर्‍या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट\nएक माणूस उडतो त्याची गोष्ट, कथा युगभानाची (निवडक कथा - संपादिका मीना गोखले), ग्लानिर्भवति भारत, बिनपावसाचा दिवस, बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्‍या इमारती, मंत्रजागर, मुक्ती\nअक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, सहकारधुरीण (चरित्र)\nआणि ड्रॅगन जागा झाला, जेव्हा ड्रॅगन जागा होतो, फिडेल, चे आणि क्रांती, तिसरी क्रांती,\nसाहित्य क्षेत्राची मोठी हानी शिरीष पै यांचे निधन\nराहुल कोसंबीच्या 'उभं-आडवं' ला साहित्‍य अकादमीच्‍या पुरस्‍कार\nनामवंत मराठी - हिंदी लेखिका विजया भुसारी यांचे निधन\nप्रा. रामनाथ चव्हाण यांचे निधन\nनाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांचे निधन\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nजाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे\nचांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...\nसाखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार\nस्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फ��डबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2017/09/07/akash-satpute-activism-for-good-governance/", "date_download": "2019-01-21T20:13:27Z", "digest": "sha1:GAZN7U36RN7AUTEZERC3RUZAC7DR5P4F", "length": 11179, "nlines": 72, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "बेकायदा वाळू उपसाप्रकरणी कडेगांव तहसिलदारांची चौकशी करा: जनता क्रांती दलाची मागणी - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nबेकायदा वाळू उपसाप्रकरणी कडेगांव तहसिलदारांची चौकशी करा: जनता क्रांती दलाची मागणी0 मिनिटे\nकडेगांव : कडेगांव येथे जनता क्रांती दलाच्यावतीने उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात म्हटले आहे की, कडेगांव तहसिलदार व काही तलाठी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर वाळु ठेकेदारांनी बेकायदेशीर वाळु उपसा केला आहे. त्याच्या बदल्यात तहसिलदार यांनी बरीच माया जमा केली आहे. काही सामाजिक संघटनांनी वेळो- वेळी तोंडी व लेखी निवेदन देऊन अनेक बेकायदेशीर कामांची चौकशी करावी, कारवाई करावी असे सांगीतले होते. परंतु निवेदनांचा विचार न करता आर्थिक आमिषापोटी मँडमनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तर त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार अनेक वेळा उघड झाला आहे. एखाद्या वरीष्ठ अधिकाऱ्याने बोलण्याचा, कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर संघटनेचा दबाव टाकुन सक्तीच्या रजेवर जावे लागते. ही खेदाची बाब आहे. त्यामुळे वाळु सम्राटांचे धाडस वाढत गेले आहे.\nजिल्हाधिकारी यांनी धाडी टाकुन केलेली कारवाई स्वागतार्ह आहे. परंतु वाळु ठेकेदारांना नुसते जबाबदार धरुन चालणार नाही, तर तहसिलदार व संबधित तलाठी यांनाही तेवढेच जबाबदार धरणेत यावे, व तलाठ्यांना दंड करणेत येऊन तहसिलदार यांची खातेनिहाय चौकशी करुन जोपर्यंत चौकशी पुर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे. बेकायदेशीर वाळु उपसा करण्यास पाठबळ दिल्याप्रकरणी खातेअंतर्गत चौकशी करावी व जोपर्यंत चौकशी पुर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, अन्यथा जनता क्रांती दलाच्यावतीने कडेगांव तहसिल कचेरी येथे बुधवार दि. १३ पासुन बेमुदत धरणे आंदोलन करणेत येईल, असा ईशारा देण्यात आला आहे.\nसदर निवेदन उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे यांना देण्यात आले. निवेदनावर जनता ��्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपुते, जिल्हाध्यक्ष संतोष पिसाळ, युवक जिल्हाध्यक्ष अजित पाटोळे, युवक तालुकाध्यक्ष मंगेश कांबळे, अजित वायदंडे, श्रीकांत होलमुखे, गणेश वाघमारे, दिपक वाघमारे, सुरज कांबळे यांच्या सह्या आहेत.\n← राजेंद्र गणपती हासबे यांचे निधन\nयशवंतरावांच्या जन्मभूमीतच माणुसकीचे धिंडवडे \nहुतात्मा दिनानिमीत्त विट्यात देहदानाचा संकल्प\nनगरसेवक उदय देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त पर्यावरण संरक्षणाचा आदर्श\nOctober 12, 2017 कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम 0\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nबेकायदा वाळू उपसाप्रकरणी कडेगांव तहसिलदारांची चौकशी करा: जनता क्रांती दलाची मागणी\nby कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min\nठळक बातमी\tयशवंतरावांच्या जन�…\nUncategorized\tराजेंद्र गणपती हास…\nराजेंद्र गणपती हासबे यांचे निधन\nकडेगाव: येथील राजेंद्र गणपती हासबे (मोरे) वय ३५, यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अनेक समाजिक कामामध्ये त्यांचा सहभाग होता व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/narendra-modi-nepal-115914", "date_download": "2019-01-21T21:17:30Z", "digest": "sha1:36KVLFOGKOIADSGU2GIPLNK7EGI3GUFR", "length": 13935, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "narendra modi in nepal मोदींनी घेतले मुक्तिनाथ, पशुपतिनाथांचे दर्शन | eSakal", "raw_content": "\nमोदींनी घेतले मुक्तिनाथ, पशुपतिनाथांचे दर्शन\nरविवार, 13 मे 2018\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नेपाळच्या प्रसिद्ध मुक्तिनाथ मंदिरात पूजा केली. हिंदू आणि बौद्ध या दोन्हींसाठी हे मंदिर पवित्र मानले जाते. मोदी यांनी बौद्ध परंपरेतील लाल कपड्याचा पेहराव केला होता आणि हिंदू आणि बौद्ध रितीरिवाजाप्रमाणे पूजा केली.\nकाठमांडू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नेपाळच्या प्रसिद्ध मुक्तिनाथ मंदिरात पूजा केली. हिंदू आणि बौद्ध या दोन्हींसाठी हे मंदिर पवित्र मानले जाते. मोदी यांनी बौद्ध परंपरेतील लाल कपड्याचा पेहराव केला होता आणि हिंदू आणि बौद्ध रितीरिवाजाप्रमाणे पूजा केली.\nनेपाळ-चीन सीमेवरील मुश्‍तांग जिल्ह्यातील मुक्तिनाथ मंदिर येथे आज सकाळी दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. हिमालयाच्या कुशीत असलेल्या मंदिरात मोदी यांनी अर्धा तासाहून अधिक काळ व्यथित केला. मुक्तिनाथ मंदिर हे भारत आणि नेपाळ यांच्यातील सांस्कृतिक संबंधांना जोडणारा मोठा दूवा मानला जातो. या ठिकाणी भगवान विष्णू आणि श्री मुक्तिनारायण यांच्या मूर्ती आहेत. मुक्तिनाथ मंदिराला भेट देण्याच्या पार्श्‍वभूमीवर मुश्‍तांग जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. मोदींचा दौरा सुरक्षित आणि नियोजितपणे पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मेहनत घेतली. त्यानंतर त्यांनी पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी स्वागत कक्षातील अभ्यागताच्या नोंदवहीत मंदिराबाबतच्या भावना व्यक्त केल्या.\nप्रचंड, देऊबा यांच्याशी चर्चा\nदरम्यान, नेपाळचे माजी पंतप्रधान आणि माओवादी पक्षाचे नेते प्रचंड यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय संबंधाबाबत चर्चा केली. तसेच नेपाळी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान शेह बहादूर देऊबा आणि नेपाळी कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी ट्‌विटरवर या भेटीची माहिती दिली आहे. तत्पूर्वी शुक्रवारी मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भेट घेतली होती. त्यानंतर ���भय नेत्यांच्या शिष्टमंडळांची दीर्घ काळ चर्चा झाली. या चर्चेत द्विपक्षीय संबंधाच्या सर्व बाजूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मोदी यांनी नेपाळच्या अध्यक्षा विद्या देवी भंडारी आणि नेपाळचे उपाध्यक्ष नंदबहादूर पून यांचीदेखील भेट घेतली.\nघराची आग राख झाल्यावर विझविणार का\nबीड : मागील आठ ते नऊ महिन्यांपासून दुष्काळाची चाहूल लागली होती. दोन महिन्यांपूर्वी सरकारने दुष्काळ जाहीर केला. आणखीही दुष्काळाबाबत ठोस उपाय...\n‘आरक्षणामुळे दहा टक्के मते वाढतील’\nनवी दिल्ली -आर्थिक दुर्बळ असलेल्या सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मतांमध्ये दहा टक्के वाढ...\nमतांच्या पिकांसाठी मोदींचे मागणे\nनवी दिल्ली : कोणाकडून काही घेण्यापेक्षा दुसऱ्याला देणे, हेच महत्त्वाचे मानणाऱ्या मराठी संस्कृतीत \"तिळगूळ घ्या, गोड गोड बोला,' या वाक्‌प्रचाराला...\nलोकसभा निवडणुकीला जेमतेम तीन महिने बाकी असताना कोलकत्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड मैदानावर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या...\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nमोदी आणि अमित शहांनी देशाचे वाटोळं केलं : केजरीवाल\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/09/12/pollution-in-the-house-is-fatal/", "date_download": "2019-01-21T20:59:31Z", "digest": "sha1:6A3VQJXWNRWV6SODTYBMIM2QONEGXVML", "length": 10378, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "घरातले प्रदूषण घातक - Majha Paper", "raw_content": "\nजेईई मेन्स पेपरला जाण्यापूर्वी….\nआपल्या देशात घराघरात मातीच्या चुली असतात आणि अजूनही लाखो कुटुंबांत या चुलीत झाडाची लाकडे तोडून ती सरपण म्हणून वापरली जातात. या लाकडांत थोडा जरी ओलसरपणा शिल्लक असेल तर त्यांचा धूर होतो आणि त्यावेळी घरात असणारे लोक खोकलायला लागतात. त्यांच्या श्‍वासातून धूर त्यांच्या घशात आणि तिथून फुफ्फुसात जातो. धूर होऊ नये म्हणून गृहिणी फुंकायला लागतात पण लाकडे लवकर पेट घेत नाहीत. दरम्यान तिच्या आता गेलेला धूर हा किमान ४० ते ५० सिगारेटींच्या धुराएवढा असतो आणि त्यातून अनेक प्रकारच्या श्‍वसनाच्या रोगांना प्रारंभ झालेला असतो. अशा घरातल्या या प्रदूषणाचे घरातल्या लहान मुलांवर होणारे परिणाम फार सखोल आणि दूरगामी असतात.\nफुफ्फुसाची वाढ खुंटल्याने मुलाच्या शरीराचीही वाढ खुुुंटते आणि मुले खुरटी होतात. त्यांचे वय वाढते पण उंची दीड किंवा दोन फूटच राहते. भारतात अशा खुरटलेल्या मुलांची आणि मुलींची संख्या ६१ लाख असून त्यास घरातला हा धूरच कारणीभूत असतो असे संशोधनांती कळले आहे. महिलांना तर त्यातून अनेक प्रकारचे श्‍वासाचे विकार होतात. म्हणून केन्द्र सरकारने दारिद्य्र रेषेखालच्या कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन द्यायला सुरूवात केली आहे. सरकारने अशा पाच लाख गॅस शेगड्या वाटण्याचे ठरवले असले तरीही अजून लाखो कुटुंबात लाकडांचेच इंधन वापरले जाते. जगातले प्रदूषण कमी व्हावे यासाठी सरकारे आणि अनेक संस्था काम करीत आहेत पण त्यांचा भर घराबाहेरच्या प्रदूषणावर आहे.\nत्यांनी घरातल्याही प्रदूषणाचा विचार केला पाहिजे असे काही तज्ज्ञांना वाटते कारण घरातल्या प्रदूषणामुळे जगात दरसाल चार कोटी ३ लाख लोक मरत असतात. भारतातही कुटुंब पाहणीत असेचआढळून आले आहे. भारतात दरसाल अनेक मुले खुरटत चालली आहेत. त्यांच्या खुरटण्याचा संबंध घरात वापरल्या जाणार्‍या इंधनाशी आहे. ज्या घरात गॅस आहे त्या घरात अशा खुरटलेली मुले नसतात पण ज्या घरात लाकडाचे इंंधन वापरले जाते त्याच घरांत अशी मुले आढळतात. २००५-२००६ साली करण्यात आलेल्या पाहणीत हे दिसून आले आहे. खुरटलेल्या मुलांच्या केवळ शरीराचीच वाढ खुंटलेली असते असे नाही तर मन आणि बुद्धीचीही वाढ थांबलेली असते. अशी मुले शिक्षणात मंदही असतात आणि फारशी प्रगती करू शकत नाहीत.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/why-attach-married-women-to-the-fingers-of-the-feet-118101000022_1.html", "date_download": "2019-01-21T19:47:54Z", "digest": "sha1:YQ2DM7PIBS3EXKSVOK5Y3EE7BZHSUDBQ", "length": 17415, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विवाहित स्त्रिया पायांच्या बोटांमध्ये का घालतात जोडवी? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविवाहित स्त्रिया पायांच्या बोटांमध्ये का घालतात जोडवी\nकोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पहिले की तो विवाहित असेल किंवा नाही, हे खात्रीपूर्वक सांगता येणे तसे कठीण असते. पण गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायांच्या बोटांमध्ये जोडवी पाहिली, की ते धारण करणारी महिला विवाहित असते, हे ज्ञान सर्वमान्य आहे. पण हे धारण केले जाणारे अलंकार केवळ सौभाग्याची लक्षणे नसून ते धारण करण्यामागे देखील वैज्ञानिक कारणे आहेत. ती कारणे लक्षात घेता आपल्या पूर्वजांनी किती विचार करून काही पद्धती सुरु केल्या हे आप���्या लक्षात येईल. पायांच्या बोटांमध्ये जोडवी घालण्यामागे देखील वैज्ञानिक कारणे आहेत.\nआजकाल पायांच्या कुठल्याही बोटांमध्ये जोडवी घालण्याची फॅशन आहे. तर्‍हेतर्‍हेची जोडवी आजकाल बाजारामध्ये उपलब्ध असतात. पण परंपरेनुसार पायांच्या अंगठ्यांच्या शेजारील, म्हणजेच दुसर्‍या बोटामध्ये जोडवी घातली जायला हवीत. पायांच्या अंगठ्याशेजारील बोटामध्ये जी नस असते, तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाशी आहे. ही नस महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते आणि रक्तदाबही संतुलित ठेवते. ह्या नसेवर, पायांमध्ये जोडवी घातल्याने दबाव पडतो व त्यामुळे या नसेशी निगडित अवयवांचे कार्य सुरळीत चालते.\nपायांध्ये ज्या बोटांध्ये जोडवी घातली जातात त्या बोटाध्ये असलेल्या नसेचा थेट संबंध गर्भाशयाशी असतो. त्यामुळे पायांच्या बोटांमध्ये जोडवी घातल्याने महिलांच्या शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते. तसेच जोडव्यामुंळे सायटिक नर्व्हवर दबाव येऊन त्याच्या आसपासच्या नसांमधील रक्ताभिसरण सुधारून गर्भाशय, मूत्रपिंड आणि आतड्यांमधील रक्तस्राव सुरळीत राहतो.\nपायांच्या बोटांमध्ये जोडवी घातल्याने प्रजनेन्द्रियांचे कार्य सुरळीत चालत राहून मासिक धर्म नियमित होतो. तसेच हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त असल्याचे म्हटले गेले आहे. चांदी ऊर्जावाहक आहे. त्यामुळे जमिनितली ऊर्जा पायांमधील चांदीच्या जोडव्यांमार्फत शरीरामध्ये येते. त्या ऊर्जेने शरीरामध्ये सतत उत्साह व स्फूर्तीता अनुभव होतो.\nपायात घालू नये सोन्याचे दागिने, वाईट परिणाम होतात\nकपाळावर कुंकू का लावतात\nबोटं मोडल्यावर का येतो आवाज\nबोटं सांगतात कसे आहात आपण, जाणून घ्या 15 विशेष गोष्टी\n8 फूट रुंद आहे या महिलेचे हिप्स\nयावर अधिक वाचा :\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे ��ंबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\nआय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\nहे कायमचे लक्षात ठेऊया\nकेवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...\nपौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...\nसोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव\nपौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिड���ओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-jokes-118041700009_1.html", "date_download": "2019-01-21T19:47:27Z", "digest": "sha1:6DRV6SN46WVVWUKRXQAZ47LQVGIXJVHT", "length": 11375, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मोरपिसे मनातली.. | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस. मला एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले मला .\nखूप दिवसांनी माहेरपणाला आलेली नणंद tv सिरीयल पहाता पहाता वहिनी ला म्हणाली वहिनी किती मायेने करता तुम्ही माझे , तर वहिनी म्हणाल्या अहो तुम्ही पण माहेरी समाधानाचे वैभव उपभोगायलाच येता की . सिरीयल मधल्या नणंदेसारखी आईचे कान भरून भांडणे कुठे लावता . मग मी तरी काय वेगळे करते.\nरिमोट ने tv केंव्हाच बंद केला होता. मंजू काणे©\nतिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच\n5000 चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला , म्हणाला लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता , माझा दोस्त बरा झाला की छानसी साडी घ्या.\nत्या पाकिटा पुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला.\nआज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावतपळत घर गाठले तिने , स्वैपाकखोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या हातपाय धू पटकन भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.\nतिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सूनबाईच्या केसात फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती . त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती. देवघरातला खोडकर कान्हा गालात हसत होता.\nहजारो माणसं निर्माण होतील ...\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nइंग्रजीमध्ये 26 अक्षरे आहेत त्यात W सगळ्यात मोठं आहे. आणि डोक्याला जास्त ताप देणारा\nपति पत्नी और वो च्या रीमेकमध्ये कार्तिक, भूमी आणि अनन्या\nसन 1978 मध्ये बीआर चोप्राने 'पति पत्नी और वो' नावाचा चित्रपट बनवला होता, आणि तो बॉक्स ...\nजगात असे पण काही नमुने आहेत की.. घरात बायकोच्या लाथा खातात...\nअचंबित करणाऱ्या विज्ञानकथेवर आधारित 'उन्मत्त' ...\nभारतात हॉलीवूडसारखे साय-फाय चित्रपट बनत नाहीत अशी नेहमीच ओरड केली जाते. लव्हस्टोरी अथवा ...\nतो बाळसाहेब यांचा फेमस डायलॉग ठाकरे चित्रपटातून काढला\nशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' चित्रपटातील 'हटाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/maruri-topple-top-seeds-to-enter-last-eight-at-mslta-yonex-sunrise-emmtc-under-14-national-tennis-tournament/", "date_download": "2019-01-21T20:05:03Z", "digest": "sha1:ZAVKYK3XX63JFB2RUPBI24CMGRMBKEED", "length": 11149, "nlines": 80, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सुहिता मारू��ीचा अव्वल मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय", "raw_content": "\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सुहिता मारूरीचा अव्वल मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सुहिता मारूरीचा अव्वल मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय\n एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स्‌ सनराईज्‌ इएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात सुहिता मारूरी हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित वैष्णवी आडकरचा 5-7, 6-0, 7-5असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.\nइएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस्‌ कॉम्पलेक्स्‌ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात तामिळनाडूच्या अनन्या एसआर हिने तेलंगणाच्या नवव्या मानांकित चाहना बुधभटीला 6-3, 6-3असे नमविले. महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित परी सिंगने आपली राज्य सहकारी कशिश बोटेवर 6-1, 6-2असा विजय मिळवला. तामिळनाडूच्या चौदाव्या मानांकित कुंदना भंडारूने काल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या मध्यप्रदेशच्या अमिशी शुक्लाचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(4)असा पराभव केला.\nमुलांच्या गटात कर्नाटकच्या आयुश भट, महाराष्ट्राच्या अर्जुन गोहड, चंदीगढच्या अजय सिंग व सुखप्रीत जोजे, मध्यप्रदेशच्या दीप मुनीम व आयुष्मान अरजेरिया, हरियाणाच्या युवान नांदल आणि पश्चिम बंगालच्या अरुनवा मजुमदार या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी: मुले:\nआयुश भट(कर्नाटक)(1)वि.वि.प्रगतेश शिवशंकर(तामिळनाडू) 7-6(3), 6-3;\nयुवान नांदल(हरियाणा)(8)वि.वि.जस्मित दुहान(हरियाणा)(9) 4-6, 6-4, 6-3;\nअर्जुन गोहड(महा)(4)वि.वि.अग्रीया यादव(हरियाणा) 6-1, 6-2;\nअरुनवा मजुमदार(पश्चिम बंगाल)(11)वि.वि. आदित्य राठी(हरियाणा)(6) 6-2, 3-6, 6-1;\nअजय सिंग(चंदीगढ)(5) वि.वि. दक्ष अगरवाल(महा)(12) 6-3, 6-4;\nदीप मुनीम(मध्यप्रदेश)(3)वि.वि.सिद्धार्थ मराठे(महा) 6-4, 6-2;\nसुखप्रीत जोजे(चंदीगढ)(7)वि.वि.नितीश बालाजी(तामिळनाडू)(10) 6-2, 7-6(2);\nआयुष्मान अरजेरिया(मध्यप्रदेश)वि.वि.रोनिन लोटलीकर(कर्नाटक)(14)6-2, 7-6(0);\nसुहिता मारुरी(कर्नाटक) वि.वि.वैष्णवी आडकर(महा)(1)5-7, 6-0, 7-5;\nअनन्या एसआर(तामिळनाडू) वि.वि.चाहना बुधभटी(तेलंगणा)(9) 6-3, 6-3;\nकुंदना भंडारू(तामिळनाडू)(14) वि.वि. अमिशी शुक्ला(मध्यप्रदेश) 6-3, 7-6(4);\nअभया वेमुरी(तेलंगणा)(12)वि.वि.मधुरिमा सावंत(महा)7-5, 6-3;\nवेदा प्रापुर्ना(तेलंगणा)(4)वि.वि.हर्षाली मांडवकर(महा)6-3, 6-2;\nअपूर्वा वेमुरी(तेलंगणा)(11)वि.वि.नियती कुकरेती(उत्तराखंड)6-3, 6-3;\nपरी सिंग(महा)(2)वि.वि.कशिश बोटे(महा)(16)6-1, 6-2;\n–आज कॅप्टन कूल धोनी खेळतोय शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना \n–गतविजेते मुंबई उपनगर व पुणे संघाची विजयी सलामी, जाणून घ्या पहिल्या दिवसाचे निकाल\n–ISL 2018: बेंगळुरूचा एटीकेवर पिछाडीवरून विजय\n–भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या शेवटच्या वनडेत या विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा\nसहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेस 24 जानेवारीपासून प्रारंभ\nकिंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी\n15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन, आयबीएम संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश\n२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस\nपहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत ईशान बेगमवार, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद\nपुरूष विभागात बदामी हौद महिला विभागात राजमाता जिजाऊ या संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय\nशतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका\nन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी\nमरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे\n धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक\nटीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर\nवनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर\nतब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, हा खेळाडू करणार संघाचं नेतृत्व\nVideo: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…\nपुणे महापौर कबड्डी स्पर्धेत राणाप्रताप, राजमाता जिजाऊ संघाची आगेकूच\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट���राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/04/06/%E0%A5%AD-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%82/", "date_download": "2019-01-21T20:46:36Z", "digest": "sha1:F4I2TWUUISRGBQS4IQK7LHHWFE34JXU3", "length": 11062, "nlines": 80, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "७ प्रकारचे कॅन्सर तंबाखूमुळे होतात - Majha Paper", "raw_content": "\nघरगुती सोप्या उपचारांनी अंगदुखीला करा बायबाय\n७ प्रकारचे कॅन्सर तंबाखूमुळे होतात\nApril 6, 2015 , 11:46 am by माझा पेपर Filed Under: आरोग्य, मुख्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: कर्करोग, डॉक्टर भगवान नेने हॉस्पिटल, दिलीप गांधीं\nबार्शी : तंबाखूमुळे कॅन्सर नव्हे तर अन्न पचन होते असा नवा शोध खासदार दिलीप गांधीनी लावल्यामुळे सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. परंतु बार्शीतील कॅन्सर हॉपिस्टलने गेल्या वर्षापासून तंबाखूमुळे ७ प्रकारचे कँन्सर होतात असे संशोधन केले आहे.\nकँन्सर झालेले ३९ टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात. यामध्ये तंबाखूजन्य गुटखा-माव्यामुळे कॅन्सर होणा-या १८ ते ३५ वयोगटातल्या तरुणांची संख्या वेगाने वाढत आहे. भारतातले सर्वात मोठे ग्रामीण कॅन्सर संशोधन आणि उपचार केंद्र महाराष्ट्रात आहे. त्या संस्थेने ही माहिती केंद्र सरकारला दिली आहे. डॉक्टर भगवान नेने हॉस्पिटलचे संस्थापक. डॉ. नेनेंच्या टीमने तंबाखूमुळे होणा-या कॅन्सरची माहिती १९९८ पासून संकलित केली आहे. ही माहितीच खासदार दिलीप गांधी यांचे अज्ञान दुर करण्यासाठी पुरेशी आहे.\nखासदार दिलीप गांधींच्या अहमदनगरपासून २२५ किलोमीटर अंतरावर, बार्शीत भारतातले हे सर्वात मोठे ग्रामीण कॅन्सर हॉस्पिटल आहे. साडेसात एकर विस्तृत जमिनीवर वसलेल्या हॉस्पिटलमध्ये ४०० कर्मचारी काम करतात. जागतिक पातळीवर कॅन्सरवर संशोधन आणि उपचार करणारं हॉस्पिटल अशी याची ख्याती आहे.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर बार्शीच्या डाँ. भगवान नेनेंना मान-सन्मान आहे. जागतिक आरोग्य संघटना नेनेंच्या कॅन्सर हॉस्पिटलला संशोधन प्रमाण मानते. त्यामागे डॉक्टरांच्या ५० वर्षांची सेवा आहे. त्यामुळे खासदारांसह सामान्य जनतेने यातून धडा घेतल्यास तंबाखू सेवनाचे प्रमाण आटोक्यात आणण्यास हातभारच लागेल.\nबार्शीमध्ये दाखल होणा-या कॅन्सर पेशंटपैकी २३ टक्के तंबाखूमुळे कॅन्सर झालेले आहेत. १९९८ साली एक लाखात ३ टक्के पुरुषां���ा, म्हणजे सुमारे ३ हजार जणांना तोंडाचा कँन्सर व्हायचा २०११ मध्ये हे प्रमाण पुरुषांमध्ये ११ टक्के, तर महिलांमध्ये २ टक्के इतके झाले. तंबाखूमुळे स्वरयंत्राचा कॅन्सर होण्याचे प्रमाण १९९८ मध्ये पुरुषांत ५ टक्के होते, २०११ मध्ये २ टक्क्यांवर आले. १९९८ मध्ये ६ टक्के पुरुषांना तंबाखूमुळे अन्ननलिकेचा कॅन्सर व्हायचा, २०११ मध्ये हे प्रमाण ६ टक्केच राहिले. १९९८ मध्ये १ टक्के पुरुषांना फुफ्फुसाचा कॅन्सर होत होता, २०११ मध्ये हे प्रमाण वाढून ३ टक्के इतके झाले. तंबाखूमुळे मुत्राशयाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण १९९८ मध्ये ०.८ टक्के होते, ते वाढून २ टक्के झाले. तंबाखूमुळे कँन्सर झालेल्या पेशंटपैकी ३९ टक्के पेशंट मृत्युमुखी पडतात.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/ganesh-chaturthi-festival-ganeshotsav-2018-article-2-1750005/", "date_download": "2019-01-21T20:23:06Z", "digest": "sha1:52RAHYKDREMPH3RT77FTXQNW7HXD45EL", "length": 20064, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ganesh Chaturthi Festival Ganeshotsav 2018 Article 2 | बाप्पा मोरया : आगळेवेगळे गणेश स्थान | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nबाप्पा मोरया : आगळेवेगळे गणेश स्थान\nबाप्पा मोरया : आगळेवेगळे गणेश स्थान\nमंदिराच्या प्रवेशद्वारीच मोठा फलक दृष्टीस पडतो. त्यातील मजकूर वाचल्यावर मंदिराचा इतिहास समजतो.\nसर्वसाधारणपणे डाव्या सोंडेची गणेशस्थाने बहुतांश ठिकाणी उपलब्ध आहेत. उजव्या सोंडेची मात्र फारच थोडी मंदिरे आहेत. त्यापैकी एक आहे, महाराष्ट्रातील खानदेशमधे. येथे जळगाव जिल्ह्य़ातील एरंडोल तालुक्यात पद्मालय व प्रवाळ गणेशस्थान आहे. या गणेशस्थानाचे वेगळेपण म्हणजे इथे डाव्या व उजव्या सोंडेच्या अशा दोन्ही प्रकारच्या गणेश मूर्ती आहेत. मंदिरात प्रवेश केल्यावर एका दगडी उंच बठकीवर डाव्या बाजूस उजव्या सोंडेची तर उजव्या बाजूस डाव्या सोंडेची दगडी मूर्ती ठळकपणे दिसते. या दोन्ही मूर्तीना चांदीचे मुकुट आहेत. सभामंडपात मूर्तीच्या शेजारी पायाशी चार फूट उंचीच्या दगडाचा प्रशस्त उंदीर असून त्यास १४ बोटे आहेत. त्याच्या हातात मोदक आहे. इतरांपेक्षा वेगळे असलेले मंदिर पूर्ण दगडी असल्याने साहजिकच तेथे नैसर्गिक गारवा जाणवतो.\nमंदिराच्या प्रवेशद्वारीच मोठा फलक दृष्टीस पडतो. त्यातील मजकूर वाचल्यावर मंदिराचा इतिहास समजतो. मंदिराभोवती अनेक छोटी-मोठी मंदिरे आहेत. मंदिर परिसरात गणेशाच्या एकूण २१ मूर्ती आहेत. या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार वाईस्थित गोिवदस्वामी बर्वे या गणेशभक्ताने १९१५ ते १९३४ दरम्यान केला. त्यावेळी त्यांचा मुक्काम येथेच होता. मंदिर जीर्णोद्धारासोबत त्यांनी भक्त सभामंडपदेखील बांधला. गोिवद महाराजांच्या पादुका मंदिरासमोर आहेत. त्यांचे दर्शन घेऊनच भक्तमंडळी आंत दर्शन करतात. या पादुकांजवळ एक ११ किलो वजनाची मोठाली घंटा आहे. गोिवद महाराजांच्या आदेशानुसार बाळकृष्ण वामन कुलकर्णी यांनी ही महाकाय पंचधातूची घंटा काशीक्षेत्री बनवून श्रीना अर्पण केल्याचे समजते. या घंटेचा नाद दोन-तीन मलापर्यंत पसरत असे. ही घंटा शीतल प्रसाद व विश्व्ोश्वर या सिद्धहस्त कारागिरांनी बन���िली आहे. सध्या धातूच्या लोलकाजागी लाकडाची बसविली आहे. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेरून अष्टकोनी गणेश यंत्र आहे. गाभाऱ्यात वर दगडी पाकळ्यांनी शोभा आली आहे. सरोवराच्या काठाला दगडी घाट बांधला असून मंदिर प्रवेश करून मग पूजा संपन्न होते. मंदिरात अखंड नंदादीपाची सोय केली आहे. मंदिरात देवाला भाविक कमळे वाहतात. भाद्रपद व माघ शुद्ध चतुर्थीस देवाचा मोठा जन्मोत्सव होतो. कार्तिक पौर्णिमेस मोठी यात्रा भरते. कार्तिकस्वामी गणेशाच्या भेटीस येत असल्याची भक्तांची भावना आहे. अंगारकी चतुर्थी विशेष मानली जाते.\nमंदिरातील दोन्ही मूर्तीच्या उत्पत्तीमागे पौराणिक कथा निगडित आहेत. गणेश पुराणानुसार श्रीगणेशाची कृपा झाल्याचे पौराणिक संदर्भ दिले जातात. त्यापैकी एका कथेनुसार कृतवीर्य राजाने संतान प्राप्तीसाठी खडतर संकट चतुर्थी व्रत केले. त्यावेळी त्याच्या सुगंध नावाच्या पत्नीस हात व पायविरहित अपंग पुत्राची प्राप्ती झाली. सर्वजण त्यामुळे खूप दु:खी झाले. त्याच्या हुशार प्रधानाने राजाची समजूत घालून मुलाचे जात कर्मादी कार्ये करवून त्याचे कार्तवीर्य व अर्जुन असे नामकरण केले. या स्थितीत त्याने १२ वर्षे काढली. एकदा प्रत्यक्ष श्री दत्त महाराज मुलाला पाहण्यास आले. त्यांनी दोष नाशासाठी गणेशाचा षडाक्षरी जप करण्यास सांगितले. तदनुसार घोर अरण्यात पर्णकुटीत राहून तो जप करू लागला. खडतर तपाने श्री गणेश प्रकट झाले. त्यांच्या कृपेने मुलास हजार हातांचे बळ व पाय प्राप्त झाले, असे सांगितले जाते. सहस्त्रार्जुनाने या पवित्र क्षेत्री प्रवाळ गणेशाची स्थापना केली. तोच हा विद्रमेस गणेश म्हणजेच प्रवाळ गणेश होय. असे मानले जाते की कैलासावर शंकर-पार्वतीसह विश्रांती घेत होते. सारे देवगण शंकराचे दर्शन घेत असतानाच शेषाला श्रेष्ठ असल्याचा गर्व झाल्याचे पाहून शंकर रागाने उभे राहिले. लगेच शेष धरणीवर कोसळला. त्याचे मस्तक बऱ्याच ठिकाणी फाटल्याने वेदनांनी तो बेजार झाला. त्यापासून मुक्त होण्यासाठी नारदमुनींनी त्यास गणेशचा मंत्र दिला. हजारो वर्षे तप केल्यावर गणेशाने त्यास विराट स्वरूपात दर्शन देऊन तो दोषमुक्त झाला. पुन शंकराने त्यास धारण केले. पुढे याच पवित्र ठिकाणी शेषाने धरणीधर गणेशाची स्थापना केली.\nया स्थानापासून थोडय़ाच अंतरावर भीमकुंड असून तेथे भीम व बकासुर युद���ध झाले, असे मानतात. आजही तेथे सफेद व लाल दगडी खुणा दिसतात. पावसाळा व हिवाळा या ठिकाणी जाण्यास योग्य काळ आहे. येथे रेल्वेने जायचे झाल्यास मध्य रेल्वेच्या जळगाव व भुसावळदरम्यान असलेल्या म्हसावद या छोटय़ा स्थानकावर उतरून रिक्षा, टांगा व आदी खासगी वाहनाने यावे. विशेष प्रसंगी एरंडोलहून एसटीच्या जादा गाडय़ा सोडल्या जातात. तेथे राहायची सोय आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nGanesh utsav recipe : घरच्या घरी असे बनवा चॉकलेट मोदक\nVIDEO: त्यांच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला भारतीयांचे ‘गणपती बाप्पा मोरया’ने उत्तर\nबहरिनमध्ये असे झाले गणेशोत्सव सेलिब्रेशन\nविसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील सतरा प्रमुख रस्ते बंद\nएकाच मंडपात बाप्पाची आरती आणि अजान, मुंब्राच्या एकता मंडळाचा अनोखा आदर्श\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/rice-and-green-face-pack-117021000024_1.html", "date_download": "2019-01-21T20:46:03Z", "digest": "sha1:RD6JCX5OI4VMPGVHBAHB5A375HWIYT26", "length": 9564, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "थकवा दूर करण्यासाठी ग्रीन टी फेस पॅक | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nथकवा दूर करण्यासाठी ग्रीन टी फेस पॅक\nचेहर्‍यावर चमक आणण��यासाठी घरगुती फेस पॅक सर्वोत्तम ठरतं. जेव्हा ही स्कीन थकलेली किंवा डल वाटत असेल तेव्हा तांदूळ आणि ग्रीन टी चा घरी तयार केलेला फेस पॅक स्किनला रिलॅक्स होण्यात मदत करेल. बघू कसं तयार करायचा हा पॅक:\nसामुग्री- लिंबू, ग्रीन टी, 2-3 थेंब पिपरमिंट किंवा टी ट्री तेल.\nकृती- एका वाडग्यात 2 चमचे तांदळाचा आटा घेऊन त्यात 1/4 चमचा लिंबाचा रस मिसळा. त्यात ताजी ग्रीन टी मिसळा. क्रीम सारखं होईपर्यंत मिसळत राहा. आता या पॅकमध्ये 3 ते 4 थेंब पिपरमिंट किंवा टी ट्री तेलाचे मिसळा.\nलावण्याची विधी- आपला चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या. मग चेहरा आणि मानेवर पॅक लावा. 20 मिनिटानंतर पॅक धुऊन टाका. चेहरा पुसून मॉइस्चराइजर लावा.\nकेसांसाठी फायदेशीर पेरूची पाने\nजाणून घ्या चेहरा धुण्याची पद्धत …\nहिवाळ्यात केस गळतीचे कारण आणि त्याचे उपाय\nचमकदार त्वचेसाठी रात्री लावावे ग्लिसरीन\nअॅक्ने टाळण्यासाठी काय करावे...\nयावर अधिक वाचा :\nग्रीन टी फेस पॅक\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nजाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे\nचांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...\nसाखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार\nस्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-01-21T20:18:50Z", "digest": "sha1:KE2JND557RN3CJW6GTEIRLKK7B3K3DAC", "length": 7484, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कंगना म्हणतेय, आलिया बॉलीवूडची ‘क्वीन’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकंगना म्हणतेय, आलिया बॉलीवूडची ‘क्वीन’\n‘राझी’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुक होताना दिसत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आलियाच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिनं आलियावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.\n‘राझी’ चित्रपट पाहिल्यानंतर मीडियाशी बोलताना कंगनानं आपली प्रतिक्रिया दिली. ‘आलियाबद्दल आदर वाढला असून खऱ्या अर्थानं आलियाच बॉलिवूडची ‘क्वीन’ आहे; असं कंगना म्हणाली. मेघना यांच्या कामाचंही तिनं भरभरून कौतुक केलं आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराखी सावंतने लावला शेणाचा फेस पॅक\nपुन्हा एकदा बोल्ड रोल करण्यासाठी विद्या सज्ज\nबीग बजेट चित्रपटातून सुनील शेट्टीचे कमबॅक\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nरॉबर्ट वढेरा यांच्या सहकाऱ्याला 6 फेब्रुवारीपर्यंत दिलासा\nजान्हवी आणि खुशी पडद्यावर एकत्र दिसणार\n“कलंक’मधील आलिया भट्टचा व्हिडिओ लीक\n“अंदाज अपना अपना’च्या रीमेकमध्ये रणवीर-वरुण\nमलायका आणि अर्जुनच्या लग्नाला सोनमचा विरोध\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-1-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-21T19:46:22Z", "digest": "sha1:ASNAPG6QQBY2XHCVCXBHVU7KJ7BJO4PE", "length": 8635, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वेतील 1 लाख नोकऱ्यांसाठी 2 कोटींपेक्षा अधिक अर्ज | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरेल्वेतील 1 लाख नोकऱ्यांसाठी 2 कोटींपेक्षा अधिक अर्ज\nनवी दिल्ली – भारतीय रेल्वेतील सुमारे 1 लाख नोकऱ्यांसाठी 2 कोटींपेक्षा अधिक अर्ज आल्याची माहिती रेल्वे मंत्रालयच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. अर्ज पाठवण्याची मुदत शनिवारपर्यंत असल्याने अर्जांच्या संख्येत बरीच वाढ होण्याची शक्‍यता आहे.\nरेल्वे पोलीस, इंजीन ड्रायवर आणि टेक्‍निशियन्सच्या जागांसाठी ऑनलाईन टेस्ट 15 भाषांतून घेण्यात येणार आहे. मध्यम आणि खालच्या पातळीतील नोकऱ्यांसाठी आलेला प्रचंड प्रतिसाद पाहून रेल्वे अधिकारीही चकित झाले आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये अनेक उमेदवार आवश्‍यकतेक्षाही अधिक शैक्षणिक पात्रता असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक उमेदवार तर पी. एचडी आहेत, या नोकऱ्यांसाठी 50 लाख अर्जदारांचे अर्ज ऑनलाईन आलेले आहेत.\nजगातील एक सर्वात मोठे रेल्वे जाळे असणारी, सुमारे दहा लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे देशातील एक मोठी नोकरीदाता कंपनी आहे. भारतीय रेल्वेतून दररोज सुमारे 2.3 कोटी लोक प्रवास करतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची मंगळवार पर्यंत मुदत\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nभारतात यापुढेही “एकच’ प्रमाण वेळ\n#Christmas 2018 : ख्रिसमस शॉपिंगसाठी हे आहेत प्रसिद्ध ठिकाण\nकीप इट अप विराट…\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nजनावरांच्या लाभासाठी अडीच लाख अर्ज\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nटॅक्‍सी संघटनेचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच\nरचना बांधकाम प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ\nएचसीएमटीआरबाबत महापालिकेचा अप्रामाणिकपणा उघड\nवाघाचे कातड��� पांघरुन वाघ होता येत नाही\nकुस्ती प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवा\nदुचाकी अपघातात युवक जखमी\nविवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा\nपत्नीसोबत वाद झाल्याने पतीची आत्महत्या\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम हॅकिंगमुळे अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/video/indian-air-force-il-78-mki-tanker-tajes-fighter-plane-refuel-breathtaking-new-304292.html", "date_download": "2019-01-21T20:23:06Z", "digest": "sha1:UQ4CWK2NVN2KL6GH32PDKXOR7QLF7YTF", "length": 5824, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : भारतीय वायूदलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, साद्य केली ही किमया–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : भारतीय वायूदलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, साद्य केली ही किमया\nभारतीय हवाई दलाची मान अभिमानानं उंचावणारी ही बातमी आहे. लढाऊ विमानामध्ये हवेतल्या हवेत इंधन भरण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पार पडला. IL-78 MKI tanker या इंधन असलेल्या विमानातून 'तेजस' या लढाऊ विमानात हवेतच इंधन भरण्यात आलं. हा चित्तथरारक व्हीडिओ हवाई दलानं जारी केलाय. भारतीय वायूदलातील 'तेजस' या लढाऊ विमानाची प्रवास क्षमता 250 ते 300 किलोमीटर आहे. तेजसमधील इंजिन हे अमेरिकेचे, रडार-क्षेपणास्त्र इस्रायलचे तर आसनव्यवस्था ब्रिटनमध्ये निर्मित आहेत. केवळ 460 मीटरच्या धावपट्टीवरून हे लढाऊ विमान टेक ऑफ करू शकतं. 'तेजस' हे विमान सुखोई-30-एमकेआय, जग्वार, मिराज-2000 च्या श्रेणीतले आहे. 50 हजार फुटाच्या उंचीपर्यंत उड्डाण भरण्याची 'तेजस' लढाऊ विमानात क्षमता आहे. हवेतून-हवेत आणि हवेतून-जमिनीवर क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता 'तेजस'मध्ये आहे. नौकाविरोधी क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि अग्निबाण देखील या विमानातून डागता येतात.\nभारतीय हवाई दलाची मान अभिमानानं उंचावणारी ही बातमी आहे. लढाऊ विमानामध्ये हवेतल्या हवेत इंधन भरण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पार पडला. IL-78 MKI tanker या इंधन असलेल्या विमानातून 'तेजस' या लढाऊ विमानात हवेतच इंधन भरण्यात आलं. हा चित्तथरारक व्हीडिओ हवाई दलानं जारी केलाय.भारतीय वायूदलातील 'तेजस' या लढाऊ विमानाची प्रवास क्षमता 250 ते 300 किलोमीटर आहे. तेजसमधील इंजिन हे अमेरिकेचे, रडार-क्षेपणास्त्र इस्रायलचे तर आसनव्यवस्था ब्रिटनमध्ये निर्मित आहेत. केवळ 460 मीटरच्या धावपट्टीवरून हे लढाऊ विमान टेक ऑफ करू शकतं. 'तेजस' हे विमान सुखोई-30-एमकेआय, जग्वार, ��िराज-2000 च्या श्रेणीतले आहे. 50 हजार फुटाच्या उंचीपर्यंत उड्डाण भरण्याची 'तेजस' लढाऊ विमानात क्षमता आहे. हवेतून-हवेत आणि हवेतून-जमिनीवर क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता 'तेजस'मध्ये आहे. नौकाविरोधी क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि अग्निबाण देखील या विमानातून डागता येतात.\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nVIDEO : 'कुण्या गावाचं आलं पाखरू...' हॉस्पिटलमध्येच परिचारिकांचा तुफान डान्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/all/page-3/", "date_download": "2019-01-21T19:51:20Z", "digest": "sha1:VPQVK3H2J7NYCFEAFYBOEAVG2VA6HBRR", "length": 10029, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुळजापूर- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : हात सोडून चालवत होता दुचाकी, पण घडली अद्दल\nVIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nPHOTOS : 'जमीन विकायची नाही राखायचीय', शेतकऱ्यांचा 'मुंबई पॅटर्न'\n मित्रपक्षाचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा\nअखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nप्रेमासाठी कायपण..,रस्त्यावर धावताना न्यूड झाली होती 'ही' अभिनेत्री\nफराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच\n'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर\n'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू\nरोहित शर्मा कसोटी संघात; ‘क्लार्क तू बरा आहेस ना\nपठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...\nफेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nसंभाजी राजेंचा बलिदान दिवस साजरा\nया आहेत राज्याच्या प्रभूंकडून अपेक्षा\nरावसाहेब दानवेंच्या हस्ते गुंडाचा भाजप प्रवेश\nबेवारस चिमुकलीचे वर्दीतले 'मायबाप' \nजहरीला प्याला, मालवणी विषारी दारूकांडातील बळींची संख्या 102 वर\nकेंद्रीय पथकाचे 'पाढे पंचावन', पुन्हा अंधारात लावले 'दिवे' \nउस्मानाबाद जिल्ह्यात 4 दिवसांत 3 शेतकर्‍यांच्या आत्महत्या\nखडसेंच्या समोर सेना-भाजप कार्यकर्ते भिडले\nहे आहेत विजयी उमेदवार पाहा यादी\nयामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\n2014 मध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड, त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या, हॅकरचा दावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lal-killa-news/indian-voters-looking-for-alternative-leadership-for-upcoming-lok-sabha-election-1702579/", "date_download": "2019-01-21T20:23:38Z", "digest": "sha1:4XPAA36TI7YQ4IQMA7XG3SKB37KSASW6", "length": 28456, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indian voters looking for alternative leadership for upcoming lok sabha election | नव्या नेतृत्वाची प्रतीक्षा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून मह��आघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nकर्नाटकमध्ये काँग्रेसने दुय्यम भूमिका घेत ‘जेडीएस’ला पाठिंबा दिला आणि भाजपला सत्ता मिळवण्यापासून रोखले\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nगेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला सत्तेबाहेर घालवून त्यांच्या आक्रोशाला वाट करून दिली होती. आताही लोकांच्या मनात असंतोष आहे, पण मतदार वाट काढून देणाऱ्या पर्यायी नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. २०१४ मध्ये हे काम मोदींनी केले होते. यावेळी ते विरोधी पक्षांमधील कोण करणार हा प्रश्न आहे.\nहातावर पोट असलेल्या लोकांमध्ये मोदींबद्दलचे आकर्षण कमी होऊ लागले असावे. निदान दिल्लीत तरी हेच चित्र पाहायला मिळते. नुसती उद्घाटने करून काय फायदा होणार आहे, हे एका रिक्षावाल्याचे परखड मत बदलत्या संभाव्य राजकीय पटलाचे संकेत आहेत. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचा संदर्भ रिक्षावाल्याच्या वक्तव्याला होता. आगामी लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी आहे आणि मध्यंतराच्या काळात मोदींच्या लोकप्रियतेला लागलेली ओहोटी वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे दिसते. राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील सत्ता भाजपला राखता आली नाही तर ‘मोदी निर्देशांक’ झपाटय़ाने खाली कोसळू शकतो. मोदी सरकार ‘यूपीए-२’च्या वळणावर जाण्याचा धोका भाजपसाठी निर्माण झालेला आहे.\n२००४ मध्ये सत्तेवर आलेल्या ‘यूपीए-१’च्या मनमोहन सिंग सरकारकडून लोकांच्या अपेक्षा होत्या. आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेऊन विकासाला चालना देण्याचे काम सिंग सरकारने कसोशीने केले. त्या बळावर मतदारांनी २००९मध्ये काँग्रेस आघाडीला पुन्हा संधी दिली आणि ‘यूपीए-२’ सत्तेवर आली. पण, यावेळी काँग्रेस आघाडीला डाव्यांचा पाठिंबा नव्हता आणि आघाडीत काँग्रेसचे प्राबल्य वाढले होते. डाव्यांची आडकाठी नसल्याने काँग्रेसला आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम अधिक वेगाने पुढे नेता आला असता. निदान उद्योग जगताला तरी असेच वाटत होते, मात्र काँग्रेसकडून ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. सत्ता टिकवण्यासाठी घटक पक्षांशी केलेली तडजोड महागात पडली. भ्रष्टाचाराला आळा घालता आला नाही. सोनियांच्या स्वतंत्र सल्लागार मंडळाने समांतर सरकारच चालवायला घेतले होते. त्यातून ‘यूपीए-२’मध्ये इतकी अनागों��ी निर्माण झाली की, मतदारांनी मोदींना डोक्यावर घेतले. देश नेतृत्वहीन झाल्याची भावना मतदारांमध्ये वाढत गेली आणि या भावनेवर मोदी स्वार झाले. पंतप्रधान बनले. काँग्रेसकडे नेतृत्व नसल्याने निर्माण झालेली पोकळी भाजप नेतृत्वाने भरून काढली.\nभाजपची मंडळी आत्ताच्या मोदी सरकारची तुलना ‘यूपीए-१’शी करत आहेत आणि २००९मध्ये ‘यूपीए-२’ सत्तेवर आली तशी मोदींची ‘एनडीए-२’ पुन्हा सत्तेवर येणार याची त्यांना खात्री वाटते. काँग्रेस आघाडीला केंद्रात दहा वर्षे मिळाली त्यानंतर ‘यूपीए’ची वाताहात झाली. पण चार वर्षांतच मोदींच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए-१’ची अवस्था ‘यूपीए-२’ सारखी होऊ लागली आहे ‘भ्रष्टाचारमुक्त भारता’चा नारा देत मोदी सत्तेवर आले खरे, पण चार वर्षांतच थेट भाजप अध्यक्ष अमित शहांवरच नोटाबंदीचा फायदा घेतल्याचा आरोप होत आहे. गुजरातमध्ये जिल्हा बँकेत पाच दिवसांत तीन हजार कोटींहून अधिक रक्कम जमा कशी झाली आणि कोणी केली याचे उत्तर भाजप देऊ शकलेली नाही आणि समजा दिले तरी काळा डाग काढता काढता अख्खा कागदच काळा होण्याची भीती आहे.\nकेंद्र सरकारमध्ये धोरणात्मक निर्णय स्वत मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहाच घेतात असे दिसते. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला ही बाब केंद्रीय गृहमंत्र्यांनाही माहिती नसेल तर सरकार कसे चालवले जाते हे स्पष्ट होते. केंद्रीय अर्थमंत्रिपद जेटलींकडेच राहणार की पीयूष गोयल यांच्याकडे सुपूर्द होणार याबाबत अनिश्चितता आहे. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले, आर्थिक क्षेत्रात स्वतची स्वतंत्र ओळख असलेले तीन अर्थिक सल्लागार मोदींना सोडून गेलेले आहेत. शेतीमंत्री कोण हे देशालाच माहिती नाही, अशी या मंत्रालयाची अवस्था आहे. ‘यूपीए’ सरकारमध्ये शरद पवार कृषिमंत्री होते, हे कोणाला सांगण्याची गरज भासत नव्हती. मोदी सरकारमध्ये एखादा अपवाद वगळला तर कोणत्याही मंत्र्याला स्वतची ओळखच नाही, असे प्रकर्षांने जाणवत राहते.\nसाखर आणि डाळीचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. साखर कशीबशी बांगलादेशात निर्यात झाली. पण, विदेशातून डाळ आयात होत असल्याने डाळ पिकवणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाचेही अतिरिक्त उत्पादन होत असल्याने दुधाच्या भुकटीला निर्यात अनुदान देण्याची मागणी होत आहे. दूध उत्पादक ��स्त्यावर दूध फेकून आंदोलने करत आहेत. लोकांच्या जगण्याशी संबंधित प्रश्न वाढत आहेत आणि मोदी सरकारला ते सोडवणे अधिकाधिक अवघड होऊन बसले आहे. दुसऱ्या बाजूला, नोटाबंदीच्या काळातील गोंधळ अजून संपलेला नाही. ‘मेक इन इंडिया’चे नेमके काय झाले याची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. प्रसारमाध्यमे प्रश्न विचारू लागली की, प्रसिद्ध झालेल्या बातम्याही काढून घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे.\nहे पाहिले की मोदी सरकारला ‘अहं’ची बाधा झाली असावी असे दिसते. ‘यूपीए-२’मध्ये काँग्रेस नेत्यांनाही ती झालेली होती, त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला. काँग्रेसचे पन्नास खासदारही निवडून आले नाहीत. मतदारांनी काँग्रेसला सत्तेबाहेर घालवून आक्रोशाला वाट करून दिली. आताही लोकांच्या मनात असंतोष आहे, पण वाट काढून देणाऱ्याच्या लोक प्रतीक्षेत आहेत. २०१४ मध्ये हे काम मोदींनी केले होते. यावेळी ते विरोधी पक्षांमधील कोण करणार हा प्रश्न आहे. देशाच्या नेतृत्वाची पोकळी जशी मोदींनी भरून काढली तशी काँग्रेस वा अन्य विरोधी पक्षांतील कोणता नेता देशस्तरावर हळूहळू तयार होत असलेली पोकळी भरून काढेल, याबाबत मात्र लोकांच्या मनात साशंकता आहे.\nकर्नाटकमध्ये काँग्रेसने दुय्यम भूमिका घेत ‘जेडीएस’ला पाठिंबा दिला आणि भाजपला सत्ता मिळवण्यापासून रोखले. पण, केंद्रात हा कित्ता कसा गिरवणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. भाजपविरोधात एकच आघाडी असेल तर यश मिळू शकते यावर लोकसभा पोटनिवडणुकांमधील निकालांनी शिक्कामोर्तब केले आहे. लोकसभा निवडणुकांसाठी वर्षभराचा कालावधी हातात असला तरी निदान आता तरी भाजपविरोधात दोन आघाडय़ा तयार होण्याची शक्यता दिसू लागली आहे. उत्तर प्रदेशात सप-बसपची युती आणखी घट्ट झाली आहे. या युतीमुळे जाट, दलित आणि मुस्लीम एकगठ्ठा मतदान करण्याची शक्यता असल्याने विशेषत पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो. सप-बसपला उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची गरजच नाही. त्यामुळे काँग्रेस उत्तर प्रदेशात स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करू लागली आहे. पश्चिम बंगालमध्येही ममतांनी काँग्रेसला जवळ केलेले नाही. काँग्रेसने डाव्यांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत असल्याने काँग्रेस या राज्यांमध्ये मायावतींच्या बसपला सामावून घ्यायला फारशी उत्सुक नाही. इथे बसप स्वतंत्रपणे जागा लढवू शकेल. विरोधकांच्या या दुफळीचा फायदा भाजपला होऊ शकतो.\nदिल्लीमध्ये ‘आप’च्या आंदोलनाला काँग्रेस वगळता अन्य विरोधी पक्षांनी भरघोस पाठिंबा दिला होता. त्यामुळे तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल राष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचले. राहुल गांधींपेक्षा केजरीवाल अधिक बरे असा संदेश प्रादेशिक पक्षांनी दिला आहे. मोदींची लोकप्रियता घटली असून राहुल आता मोदींच्या लोकप्रियतेशी बरोबरी करू लागल्याचे सर्वेक्षणातून दिसू लागले असले तरी प्रादेशिक पक्ष राहुलचे नेतृत्व स्वीकारण्यास अजूनही राजी नाहीत. त्यामागे दोन कारणे असू शकतात. समाजमाध्यमांतून राहुल गांधी भाजपला तोडीसतोड उत्तर देत असले, तरी राहुल यांची अपरिपक्वता त्यांच्या भाषणातून सातत्याने डोकावते. त्यातून दोन पावले पुढे आणि एक पाऊल मागे अशी काँग्रेसची अवस्था होते. काँग्रेस नेतृत्वाची ही अस्थिरता प्रादेशिक पक्षांमध्ये साशंकता निर्माण करते. भाजपविरोधात एकी करण्यास प्रादेशिक पक्ष तयार असले तरी त्यांना ‘यूपीए-३’चा प्रयोग पुन्हा केंद्रात करण्याची इच्छा नाही. काँग्रेसने राज्याराज्यातच नव्हे तर केंद्रातही आघाडीच्या नेतृत्वाबाबत दुय्यम भूमिका घ्यावी, अशी प्रादेशिक पक्षांची अपेक्षा आहे. अर्थातच काँग्रेसला ही अपेक्षा मान्य होणारी नाही. अन्यथा त्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला जाईल. दिल्लीत ‘आप’ला पाठिंबा न देण्यामागची काँग्रेसची भूमिका हीच होती. पण, त्यातून भाजपविरोधात दोन आघाडय़ा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसची आणखीच कोंडी झालेली आहे.\nअल्पसंख्य, दलित, तसेच मोदींच्या कार्यपद्धतीमुळे भ्रमनिरास झालेला हिंदू समाजातील मतदार देशस्तरावर नव्या नेतृत्वाच्या शोधात आहेत. विरोधी पक्षांतून हे नेतृत्व पुढे येणे अपेक्षित आहे. पण सध्याच्या घडीला भाजपविरोधातील आघाडीतील अनिश्चिततेमुळे मोदींच्या नेतृत्वाला आव्हान देईल असे नेतृत्व उभे राहण्यात अडचणी येत आहेत. विरोधी पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळातच नेतृत्वाचा प्रश्न निकालात काढावा अशी लोकांची अपेक्षा आहे. असे झाले तरच भाजपविरोधात लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पुरेसा वेळ मि��ू शकेल आणि मतदारांच्या आक्रोशाला वाट करून देता येईल. अन्यथा २०१९मध्ये मतदारांना मोदींचे नेतृत्व स्वीकारण्याशिवाय पर्यायच नसेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनारायण राणे काँग्रेसमध्ये परतणार अशी काँग्रेस नेतेच बोंब करतात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करुन फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह\n'लोकसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपाची युती नाही'\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtracivilservice.org/grgovt?x_catid=&x_subcatid=&x_date=&x_subject=&start=251", "date_download": "2019-01-21T20:34:42Z", "digest": "sha1:43JIWHHUPF3YWPA2B7DO5PFQT7UV5ULO", "length": 31792, "nlines": 152, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome ज्ञान केंद्र महसूल विभागाचे शासन निर्णय\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nविभाग Please Selectकरमणूक लेखादंड / न्यायिक कामकाज जनरल शाखा गौण खनिज माहिती व तंत्रज्ञान नगर पालिका प्रशासन जात प्रमाणपत्रे रोहयो कमाल शेत जमीन कायदा, नियम जमीन व महसूल २ जमीन व महसूलनवीन (अवर्गीकृत)आस्थापना अन्न व नागरी पुरवठा विभाग माहिती व तंत्रज्ञान मुख्य विषय Please Selectअभिलेख विषयक जन्म तारीख विषयी कायदा व सुव्यवस्था करमणूक Excise शस्त्रे / स्फोटके सामाजिक वैद्यकीय जुगार lotteryप्रशासकीय सर्व साधारण राज्य निवडणूक आयोग ChecklistsCompediumsHandBooksLandMark Judgementsआकस्मिक खर्च अखिल भारतीय सेवे संदर्भात अर्थ संकल्प Budget तरतुदी आदिवासी क्षेत्र प्रोत्साहन भत्ता सणे अग्रिम स्वीयेतर सेवा deputationsचतुर्थ श्रेणी संदर्भात घर भाडे भविष्य निर्वाह निधी गट विमा योजना अंतर्गत लेखा परीक्षण सेवा निवृत्ती विषयक लाभ काटकसर संदर्भात अतिकालिक भत्ता Over Timeवैद्यकीय प्रवास भत्ता व्यवसाय कर दुरध्वनी वाहन विषयक जमा खर्च ताळमेळ विशेष असाधारण रजाकोषागार देयके स्वग्राम प्रवास सवलत संगणक / वाहन अग्रिम महागाई भत्ता सर्वसाधारण तरतुदी शस्त्र परवाने बंदोबस्त ई.अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समिती फौजदारी दंड संहिता अधिवासी प्रमाणपत्र प्रवास सवलत शासकीय कर्मचारी मृत्युपूर्व जबानी स्फोटके हॉटेल परवाना हद्दपारी Externmentमानवी हक्क आयोग व दंडाधिकारीय चौकशी पुतळा उभारणी कारागृहे कायदा व सुव्यवस्था शासकीय अभियोक्ता GP ,AGP ,PP कायदे विषयक साहाय्य व सल्लागार समिती कायदे विषयक साहाय्य ध्वनी प्रदूषण व ध्वनीक्षेपके महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम सर्व साधारण पासपोर्ट पारपत्रे पोलिस गोळीबार पोलिस पाटील वाहन अधिगृहन अनुसूचित जाती,जमाती संदर्भात विशेष कार्यकारी अधिकारी सब जेल वन्य जीव संरक्षण तिकिटे विषयी सिनेमा VDOsसुरक्षा ठेव ४(२) ब जाहिरात कर महत्वाचे दिन स्थानिक सुटीराष्ट्रध्वज उत्खनन नियमावली गौण खनिजाची तपासणी खनिज विकास निधी सर्वसाधारण सूचना आधार विविध समित्या ई डीस्ट्रीक्टई गव्हर्नन्स E - Governanceई टेंडर देखभाल दुरुस्ती सेतू कर्मचाऱ्या संदर्भात प्रचार व प्रसार softwares & Networkसर्वसाधारण ई सेवाकेंद्रे ,CSCई गव्हर्नन्ससाठी संस्था प्रशासकीय अस्थापना प्रतीनियुक्ती निवडणूक आयोग वित्त आयोग निधी आरक्षण गुंठेवारी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान घन कचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा योजना माहिती अधिकार वस्ती सुधार प्रमाणपत्र कार्यपद्धती मागासवर्गीय यादी विवाहोत्तर प्रमाणपत्रे कार्यपद्धती नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र जात वैधता रोहयो भूसंपादन मग्रारोहयो संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना खर जमीन विकास कार्यक्रम पूर प्रतिबंधक कामे स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक सर्वसाधारण करमणूक कर अर्थसहाय्य नाहरकत प्रमाणपत्र निलंबन , विभागीय चौकशी अपर जिल्हाधिकारी संवर्ग विशेष,अतिरिक्त वेतन आगाऊ वेतनवाढ विशेष पुनर्विलोकन समिती (वयासंदर्भात )मत्त व दायीत्वेकालबद्ध पदो���्नती नैमित्तिक रजाआरक्षण विषयी चतुर्थ श्रेणी मंडळ अधिकारी संवर्ग संगणक प्रशिक्षण अधीकाराचे प्रत्यायोजन शिस्त विषयक दक्षता रोध अनुकंपा वेतन निश्चिती स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशन अपंगता हिंदी भाषा परीक्षा रजा विषयक मराठी भाषा परीक्षा सर्वसाधारण नायब तहसीलदार संवर्ग भूकंप/प्रकल्पग्रस्त तहसीलदार संवर्ग पदोन्नती भरतीसंप कालावधी रजाभरती (मागासवर्गीय) नोकरीचा राजीनामा अर्हता परीक्षा तलाठी संवर्ग जेस्टता सूची निवड मंडळ दुय्यम सेवा परीक्षा अर्जित रजेचे प्रत्यार्पण प्रशिक्षणे बदली विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी गोपनीय अहवाल स्वेच्छानिवृत्ती विविध योजना Sec ३४ अ Agricultural Lands Tribunalनव भू धारकांना अर्थ साहाय्य purchase priceसुधारणा amendmentsSec ४३ Sec ३२ ग विशेष धडक मोहीम सर्वसाधारण जमीन वाटप कायद्यातील तरतुदी सर्वसाधारण सबलीकरण योजना हस्तांतरण विषयी आदिवासी विषयी वर्ग २ विषयी घर बांधणी अग्रिम वन जमीन मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था सीमा चिन्हे सहकारी संस्था सागरी किनारपट्टी Coastal Zone संगणकीकरण शासकीय जमीन वाटप अतिक्रमणे शेतजमिनीवरील अतिक्रमणे नवीन गावे निर्मिती तुकडे पडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण अधिनियम आदर्श गाव योजना खार जमीन व मत्स्य संवर्धन जमीन मोजणी जमीन महसूल वसुली जमीन महसूल नियम व वसुली विषयी शिक्षण कर: जमीन व इमारती शिक्षण कर: व्यापारी प्रयोजन वृक्षतोड विषयी जमीन महसूल व विशेष कर आकारणी ग्राम पंचायत निर्मिती पैसेवारी व टंचाई नैसर्गिक आपत्ती महसूल अधिकारी कार्यपद्धती जमीन महसूल कमी करणे महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार प्रदान नियुक्ती आदेश प्रतिनियुक्ती पदांना मुदतवाढ माहिती अधिकार जात प्रमाणपत्र विषयक जमीन विषयक निवडणूक १५६ (३)अर्ध न्यायिक प्रकरणे भू संपादन केरोसीन दक्षता समिती धान्य वाहतूक करार गोदाम संगणकीकरण शिधा पत्रिका ग्राहक संरक्षण विभाग साखर एल पी जी डाळ मिल अत्यावश्यक वस्तू अधिनियम विविध कंट्रोल आदेश स्वस्त धान्य दुकाने अवर्गीकृत अवर्गीकृत Vitta OR दिनांक OR शब्दानुसार\n251 04-11-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत वन विभागातील संगणकीकरणाच्या अंमलबजावणीसाठी निधी अभिहस्तांकित करणेबाबत\n253 01-11-2011 नवीन (अवर्गीकृत)\t कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याबाबत\n254 01-11-2011 नवीन (अवर्गीकृत)\t कांदळवनाच्या (Mangroves) क्षेत्राच्या व्यवस्थापन व संवर्धन���साठी व मा. उच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेता आवश्यक असणा-या 37 अधिकारी/कर्मचा-यांची पदे निर्माण करणेबाबत.\n255 01-11-2011 नवीन (अवर्गीकृत)\t सुरक्षित क्षेत्रांचे (Protected Area) संरक्षणाकरीता वन रक्षकांची अतिरिक्त पदे निर्माण करण्याबाबत.\n256 30-10-2011 नवीन (अवर्गीकृत)\t महाराष्ट्र राज्याबाहेरुन या राज्यात स्थलांतर होणारे व तत्सम दुग्धव्यावसायिक लोकांच्या पाळीव जनावरांचे वन क्षेत्रातील अवैध चराईवर निर्बंध करणेबाबत.\n257 25-10-2011 नवीन (अवर्गीकृत)\t 100 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य करणे\n258 24-10-2011 नवीन (अवर्गीकृत)\t वनक्षेत्र व संरक्षित क्षेत्राचे निसर्ग पर्यटन कामाची अंमलबजावणी करणेबाबत\n259 13-10-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ग्रामीण भागात पुरविण्यात येणा-या वित्तीय सुविधा अनुदान इत्यादी महा-ई-सेवा केंद्र मार्फत अदा करणे बाबत.\n260 12-10-2011 नवीन (अवर्गीकृत)\t मा. लोक न्यायालयासमोर तडजोडीसाठी ठेवण्यात येणा-या भूसंदर्भामध्ये मुल्यांकनाबाबतची कार्यकक्षा ठरविण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करणे आणि जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांचे अधिकारात वाढ करणेबाबत.\n261 11-10-2011 नवीन (अवर्गीकृत)\t राज्यात भूमि अभिलेखांचे संगणकीकरण करणे व महसूल प्रशासन बळकट करणे आणि भूमि अभिलेखांचे अदयावतीकरण करणे या योजना व राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत खरेदी समिती गठीत करण्याबाबत\n262 10-10-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत सेतु सुविधा जमा होणार्या निधीचा विनियोग करण्याबाबत\n263 05-10-2011 नवीन (अवर्गीकृत)\t संयुक्‍त वन व्‍यवस्थापन समितीचे बळकटीकरण व ग्रामसभेला जोडणे तसेच वनक्षेत्रात असलेल्‍या गड-किल्‍ल्‍यांचे जतन करणे\n264 05-10-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत महिन्याचा पहिला शनिवार हा \"टेक सेटरडे\" म्हणून साजरा करणे\n265 03-10-2011 नवीन (अवर्गीकृत)\t परवानाधारक भूमापकाकडून मोजणी करुन घेण्याबाबत.\n266 30-09-2011 नवीन (अवर्गीकृत)\t वन विभागातील वनीकरण, कार्य आयोजना मधील तांत्रीक व प्रशासकीय अधिकाराबाबतच्‍या वित्‍तीय शक्‍ती प्रदान करणे\n267 30-09-2011 नवीन (अवर्गीकृत)\t क्षेत्रीय स्‍तरावरील वन अधिका-यांना प्रदान करावयाचे वित्‍तीय अधिकार- वन उपज अपेक्षित किमंती ठरविणे, वन उपज विक्री करणे, महसूल व परतावा प्रकरणे इ. संदर्भातील वित्‍तीय शक्‍तीमध्‍ये सुधारणा करणे.\n268 30-09-2011 नवीन (अवर्गीकृत)\t वन विभागातील स्‍थापत���‍य कामासाठी प्रशासकीय तसेच तांत्रीक मान्‍यता मंजूर करण्‍याबाबतचे वित्‍तीय अधिकार प्रदान करण्‍याबाबत\n269 30-09-2011 नवीन (अवर्गीकृत)\t वित्‍तीय अधिकार नियम पुस्तिका 1978, भाग-पहिला, उप विभाग-1 ते 5 मधील सर्व विभागांना समान असलेल्‍या वित्‍तीय अधिकारामध्‍ये वन भिभागाच्‍या संदर्भात सुधारणा.\n270 30-09-2011 नवीन (अवर्गीकृत)\t विभागीय आयुक्‍त व जिल्‍हाधिकारी यांच्‍या मंत्रालयातील उपस्थितीबाबत\n271 29-09-2011 नवीन (अवर्गीकृत)\t गतिमान प्रशासनासाठी क्षेत्रिय वन अधिका-यांना प्रशासकीयरित्या सबल करण्याबाबत.\n272 28-09-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई-गव्हर्नन्समध्ये प्रशासकीय सुधारणा सूचविण्यासाठी मंत्रिमंडळ उप समिती स्थापन करण्याबाबत.\n273 23-09-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत महाराष्ट्र शासनाचे ई-प्रशासन धोरण\n274 18-08-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत वाहतूक संप\n275 01-08-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत\n276 29-07-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई-डिस्ट्रीक्ट प्रकल्पांतर्गत सेतु महाराष्ट्र सोसायटीस सहाय्यक अनुदान मंजुर करणेबाबत\n277 22-07-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अर्थसहाय्यित पामतेल वितरीत करणेबाबत\n278 21-07-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत आधार प्रकल्प राबविण्यासाठी सेतु महाराष्ट्र सोसायटीला अनुदान मंजूर करणे\n279 19-07-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग विविध कंट्रोल आदेश केरोसीन, पेट्रोल, डिझेल व इतर पेट्रोलियम पदार्थाची भेसळ रोक्षण्‍यासाठी धाडी तपासणीसाठी विशेष धडक मोहीम सुधारीत आदेश\n280 05-07-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई- गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यात साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी राज्याशासनाने निवडलेल्या संस्था\n281 07-06-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई- गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यात साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी राज्याशासनाने निवडलेल्या संस्था\n282 01-06-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई- गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यात साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी राज्याशासनाने निवडलेल्या संस्था\n283 24-05-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत आधार प्रकल्प राबविण्यासाठी सेतु महारा��्ट्र सोसायटीला अनुदान मंजूर करणे\n284 24-05-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत रु.5 कोटी पेक्षा जास्त रकमेच्या प्रकल्पासाठी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यासाठी कार्यपध्द्ती संबंधी\n285 18-05-2011 दंड / न्यायिक कामकाज कायदा व सुव्यवस्था फौजदारी खटल्यानतील सिध्दा‍पराध प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता समितीची स्थापना\n286 18-05-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई-डिस्ट्रीक्ट प्रकल्पांतर्गत शासनाकडून नागरीकांना पुरविण्यात येणा-या सेवांकरीता प्रमाणित करण्यात आलेल्या फॉर्म्सचे नमुने अन्य जिल्ह्यात वापरण्याबाबत\n287 13-05-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत युआयडी (आधार)विषयक रिपलीकेशन तयार करण्यासाठी तंत्रज्ञान /विज्ञान संस्थां / महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा.\n288 07-05-2011 दंड / न्यायिक कामकाज सर्व साधारण मालवहू वाहनांमधून होणारी जनावरांची वाहतूक\n289 30-04-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग साखर माहे मे 2011 करिती नियंत्रीत साखरेचे नियमित नियतनाबाबत\n290 30-04-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत आधार प्रकल्प राबविण्यासाठी सेतु महाराष्ट्र सोसायटीला अनुदान मंजूर करणे\n291 29-04-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत शासनाकडून नागरिकांना पुरविण्यात येणा-या सेवा बद्दल आकारण्यात येणा-या शुल्काचे वाटपाबाबत\n292 29-04-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत कार्यमुल्यांकाआधारीत प्रोत्साहन योजना\n293 11-04-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत तालुका/प्रभाग स्तरावर आधार प्रकल्प राबविण्यात सहभागी असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहन देणेबाबत\n294 07-04-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत शासनाच्या तसेच विभागाच्या संकेतस्थळांवरील माहिती अदययावत करण्याबाबत.\n295 31-03-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग विविध कंट्रोल आदेश सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत वितरीत करण्‍यात येत असलेल्‍या जीवनावश्‍यक वस्‍तूच्‍या किंमती स्थिर ठेवण्‍याबाबत\n296 29-03-2011 करमणूक तिकिटे विषयी इंडियन प्रिमियर यलीग (आयपीएल) द्वारे होणा-या क्रीकेट सामन्यांकरिता संगणकीकृत तिकीट विक्रीस मान्यिता देण्याबाबत\n297 22-03-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत सेतु महाराष्ट्र अंतर्गत तात्पुरत्या स्वरुंपात कंत्राटी पध्दतीने तांत्रिक मनुष्यबळं उपलब्ध करुंन घेण्यासाठी मे. नेलिटो व मास्टेक या संस्थेबरोबर मे.महाऑनलाईन या ��ंस्थेस समाविष्ठ करण्याबाबत\n298 07-03-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना व त्‍याअंतर्गत येणा-या इतर विशेष घटक योजना, तसेच शालेय पोषण योजना या योजनांच्‍या 3 वर्षावरील प्रलंबित देयकांबाबत़\n299 05-03-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत नाशिक विभागाकरीता महा ई सेवा केंद्र स्थापित करण्यासाठी खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यासाठी\n300 05-03-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत आधार नोंदणी केंद्राच्या पर्यवेक्षकाला पडताळणी कर्ता म्हणून घोषित करण्याबाबत\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/2016/11/09/party-bjp-entry-kadegaon-sangli-nagarpanchayat-election-deshmukh/", "date_download": "2019-01-21T20:47:54Z", "digest": "sha1:QMCG4I63B67342DDBR7S2AVCFR55PMJT", "length": 8442, "nlines": 85, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "माळी समाजातील कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nकडेगाव नगरपंचायत निवडणूक विशेष\nमाळी समाजातील कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश0 मिनिटे\nकडेगाव : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळी समाजातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.\nया प्रसंगी भाजपचे युवा नेते संग्रामसिंह देशमुख तसेच भैय्यासाहेब देशमुख व मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.\nभाजपमध्ये आज प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रामुख्याने लखुनाना माळी, महावीर माळी, दत्ता माळी, दत्तात्रय रघुनाथ माळी, गजानन माळी, अक्षय माळी, तसेच माळी समाजातील इतर युवकांचा व युवा ग्रुपचा समावेश आहे.\nया कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे देशमुख गटाला मोठी ताकद मिळाली आहे.\n← पूर्वप्राथमिक शिक्षण समस्यांवर सुमती उनकुले यांचा शोधप्रबंध बेंगळूरू येथे सादर\nनगरपंचायत मध्ये कर ५०० व १००० च्या नोटांमध्ये भरता येईल : मुख्याधिकारी चरण कोल्हे →\nअनेक कार्यकर्त्यांचा ‘भाजप’ मध्ये प्रवेश\nकडेगावचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी, इच्छुकांचे मनसुबे धुळीस\nसुरेश देशमुख (दुबे नाना), महादेव लोखंडे, आणि आबासाहेब पाटील यांचा कॉंग्रेस प्रवेश\nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nकडेगाव नगरपंचायत निवडणूक विशेष\nमाळी समाजातील कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश\nसमाजकारण\tनगरपंचायत मध्ये कर…\nपूर्वप्राथमिक शिक्षण समस्यांवर सुमती उनकुले यांचा शोधप्रबंध बेंगळूरू येथे सादर\nपुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व 'फिफ्थ डायमेन्शन इनोवेषण' इथे शोधकार्य करत असणाऱ्या बालशिक्षण तज्ञ सुमती उनकुले यांचा ' पुण्यातील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/sport/today-important-matches-in-fifa-brazil-switzerland-293566.html", "date_download": "2019-01-21T20:46:42Z", "digest": "sha1:G33NKAS7MBLAF7BUJ6J7OMWMW2O3YTLI", "length": 5306, "nlines": 29, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - FIFA world Cup 2018 : आज एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या लढती–News18 Lokmat", "raw_content": "\nFIFA world Cup 2018 : आज एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या लढती\nनव्या जोमाने विश्वचषकातील पहिला विजय मिळवण्यासाठी ब्राझीलचे खेळाडू सज्ज झाले आहेत. कोस्टारिकाला मात्र या सामन्यात सर्वस्व पणाला लावावे लागेल, अन्यथा त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे.\nरशिया, 22 जून : FIFA वर्ल्डकप प्रेमीसाठी आज एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या लढती असणार आहेत.पहिला सामना संध्याकाळी 5.30 वाजता - कोस्टारिका विरुद्ध ब्राझीलदुसरा सामना रात्री 8.30 वाजता - आइसलंड विरुद्ध नायजेरिया\nदुखापतीमुळे मंगळवारी सराव सत्रातून माघार घेणारा नेमार पूर्णपणे सावरलाय. त्यामुळे आज होणाऱ्या कोस्टारिका विरुद्धच्या सामन्यापूर्वी ब्राझीलच्या संघात चैतन्याचे वातावरण पसरले आहे. त्यामुळेच नव्या जोमाने विश्वचषकातील पहिला विजय मिळवण्यासाठी ब्राझीलचे खेळाडू सज्ज झाले आहेत. कोस्टारिकाला मात्र या सामन्यात सर्वस्व पणाला लावावे लागेल, अन्यथा त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे.हेही वाचामुंबईत रिक्षा,टॅक्सी भाडेवाढ होण्याची शक्यतादुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात शिवनेरी बस दुभाजकाला धडकून झाली पलटी \nआता नवाजुद्दीन आपल्या बायकोला अजिबात घाबरत नाही\nअर्जेंटिनाला बरोबरीत रोखणाऱ्या आइसलंड संघासमवेत आज नायजेरियाचा सामना रंगणार आहे. नायजेरिया पहिल्याच सामन्यात २-० असा पराभूत झालेला असल्याने त्यांच्यासाठी हा सामना आव्हान टिकवून ठेवण्याची अखेरची संधी आहे. प्रशिक्षक गेरनॉट रोहरच्या मार्गदर्शनाखाली नायजेरियाचा संघ चांगल्या तयारीत आहे. मात्र पहिल्या सामन्यातील पराभवामुळे त्यांना या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक असल्याने त्या दबावात त्यांना खेळावे लागणार आहे.\nबॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nकाँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी\nVIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण\nVIDEO : 'कुण्या गावाचं आलं पाखरू...' हॉस्पिटलमध्येच परिचारिकांचा तुफान डान्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2752?page=1", "date_download": "2019-01-21T21:21:41Z", "digest": "sha1:W6ZFNQCFUC5R3UAZZ2CY5UIVTNXVXXZA", "length": 21041, "nlines": 102, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मराठी कवींचा ‘सेफ्टी झोन’ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमराठी कवींचा ‘सेफ्टी झोन’\nघर नावाच्या परिघाबाहेर पडल्यानंतर उमगू लागते, की जग ही काय ‘चीज’ आहे त्याप्रमाणे मातृभाषेच्या कुशीतून उठून, इतर भाषांच्या आवारात जाऊन आल्यानंतर व्यक्तीला कळते, की तिचे ऐकण्याचे, वाचण्याचे, जाणून घेण्याचे किती राहून गेले आहे त्याप्रमाणे मातृभाषेच्या कुशीतून उठून, इतर भाषांच्या आवारात जाऊन आल्यानंतर व्यक्तीला कळते, की तिचे ऐकण्याचे, वाचण्याचे, जाणून घेण्याचे किती राहून गेले आहे मी ‘कविता’ हे गंभीरपणे व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून निवडले तेव्हा त्या फॉर्ममध्ये पूर्वसुरींनी करून ठेवलेली नक्षत्रे माझ्या मनाच्या कोंदणात फिट्ट बसलेली होतीच. मैदानात प्रत्यक्ष उतरल्यावर, माझ्या निरखण्यात हेही आले, की काही जण त्यांची वाटचाल ज्येष्ठांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सुरू करतात, काही स्वतःची स्वतंत्र अशी वाट अस्तित्वात आणतात, तर काही हयात प्रस्थापित मद्दड कवींच्या जाळ्यात अडकून स्वतःचे वाट्टोळे करून घेतात. कविता करता करता माझे मला जाणवले, की भाषेत सहजता कालांतराने येते, त्या पाठोपाठ विचारांत चलाखी. मग सादरीकरणाला प्रेक्षकांचा बरा प्रतिसाद मिळू लागतो. तेव्हा काही नवकवी त्यामुळे मनातून गुलाबी गुलाबी होऊन जातातही.\nमी माझ्या समवयस्क ‘तरुण मराठी कविताविश्वा’कडे उंचीवरून पाहतो तेव्हा आनंद आणि दुःख, अशा दोन्हींची संमिश्र भावना उदयास येते. आनंद याकरता, की इंग्रजी भाषेची कट्यार काळजात रोवून असलेल्या आजच्या मराठी भाषेचा निर्मितीचा सशक्त पान्हा अद्याप आटलेला नाही आणि दुःख याकरता, की आत्मलुब्धतेच्या शापामुळे स्वतःच्याच प्रेमात असलेली आमची बहुतांश पिढी भाषेसाठी भविष्यातील सुरुंग पेरून ठेवत आहे ‘सोशल मिडिया’ हा जो काही ‘असामाजिक’ प्रकार काही वर्षांपासून उदयास आला, त्याने ते दान या पिढीला देऊ केले आहे का ‘सोशल मिडिया’ हा जो काही ‘असामाजिक’ प्रकार काही वर्षांपासून उदयास आला, त्याने ते दान या पिढीला देऊ केले आहे का आमच्या पिढीला कवितेचे सशक्त संपादन, जिवंत समीक्षा हा प्रकारच अनुभवता आलेला नाही. आम्हा तरुणांची स्वसंपादित कविता सोशल मीडियावरील शेकडो ‘लाईक्स’ आणि काही ‘कमेंट्स’ यांवर थांबते, गोठते आमच्या पिढीला कवितेचे सशक्त संपादन, जिवंत समीक्षा हा प्रकारच अनुभवता आलेला नाही. आम्हा तरुणांची स्वसंपादित कविता सोशल मीडियावरील शेकडो ‘लाईक्स’ आणि काही ‘कमेंट्स’ यांवर थांबते, गोठते त्यांना ‘लाईक्स’चा मिळणारा आकडा पुनःपुन्हा तेच ते करण्यासाठी उद्युक्त करत राहतो आणि ते त्या ‘वेब’मध्ये अडकत जातात. तो कवी त्या शेकडो ‘लाईक्स’पलीकडे सहस्रावधी मनांचे अफाट जग आहे ते विसरून जातो.\nकलेच्या पटांगणात रमल्यानंतर ज्याक्षणी कलावंताला ‘सेफ’ वाटू लागते तेव्हाच त्याला मुळात सावध होण्याची गरज आहे. कलाक्षेत्रात ‘सेटल’ हा शब्दच अस्तित्वात नाही मनुष्य संपल्यानंतर जेव्हा त्याची कला मागे उरते आणि लोकांच्या लक्षात राहते तेव्हा कोठे त्याच्या प्रस्थापित होण्याला सुरुवात होते; ज्ञानेश्वर, कालिदास तसे ‘घडले मनुष्य संपल्यानंतर जेव्हा त्याची कला मागे उरते आणि लोकांच्या लक्षात राहते तेव्हा कोठे त्याच्या प्रस्थापित होण्याला सुरुवात होते; ज्ञानेश्वर, कालिदास तसे ‘घडले’, शेक्सपीयर तसा टिकून राहिला. मुळात त्या अर्थाने आम्हा तरुणांना मार्गदर्शन करणारी, काही चुकले तर सावरणारी मध्यमवयीन पिढीही आधार देण्यास नाही. आमची तरुण पिढी काव्यकलेच्या दृष्टीने अनाथ काळ अनुभवत आहे\nकॉस्मोपोलिटन जग मात्र कवितेच्या बाबत फारच सजग जाणवते. ‘कविता’ हा प्रकार भाषांचे कुंपण ओलांडून फार दूरपर्यंत पोचला आहे. ‘कॅफे रीडिंग’ हा प्रकार ठिकठिकाणी होताना दिसतो. एखाद्या कॉफी शॉपमध्ये किंवा एका ठरावीक ठिकाणी आबालवृद्ध जमून, त्यांच्या त्यांच्या कवितांचे वाचन करून, त्यावर चर्चा करतात. मुंबईमध्ये ‘द पोएट्री क्लब’, ‘पोएट्री ट्युसडे’, ‘अनइरेज पोएट्री’, ‘कम्युन’ असे केवळ कवितांसाठी वाहून घेतलेले कट्टे आहेत आणि अभिमानाची बाब म्हणजे त्यांतील बरेच तरुणांनी सुरू केलेले आहेत. ते अविरतपणे कवितेचे काम करत आहेत. त्यांची कार्यपद्धत काटेकोर आहे. त्या कट्यांमध्ये भाषेचे बंधन अजिबात नाही. भाषेच्या, विषयाच्या, आशयाच्या आणि सर्वच दृष्टींनी सर्वसमावेशक अशा त्या कट्यांमधील वातावरण निरोगी असते. हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू, गुजराथी अशा भाषांमधील कवी त्यांच्या त्यांच्या लाडक्या कलाकृती तेथे सादर करतात. प्रादेशिक भाषा समजत नसतील कदाचित, परंतु तेथे त्यातील आशय समजावला जातो आणि त्या त्या भाषांचे लावण्य जरी कळले नाही तरी ती ती भाषा कानावरून तर जाते आणि कवीचा नखरा, त्याचा आतील विश्वास समजतो. कवी-कट्यांवरील दुनिया वेगळी असते. भिन्न भिन्न विचार करणारी चार भाषांतील चार, कधीच न भेटलेली माणसे जेव्हा एकत्र व बरोबर वावरतात, तेव्हा केवळ भाषांची अदलाबदल होत नाही, तर त्या सर्वांतून वेगळीच ऊर्जा तयार होते व ती प्रत्येक कवीत घुमत असल्याचे जाणवते. अशा सेशन्समध्ये कविता वाचताना चांगल्या मुद्यांवर मध्येच आपोआप ‘टिचक्या’ ऐकू येतात (होय ‘टिचक्या’च), नंतर कळते, की ती ���्यांची दाद देण्याची पद्धत आहे. ‘दाद द्यायची तर खुलून, दणकून द्या’ असेही कधी वाटून जाते. तेथे केवळ कवितांची अदलाबदल होत नाही तर कधीतरी व्यावसायिक बोलणीदेखील उद्भवतात आणि पार पडतात. प्रुफरीडिंगचे किंवा भाषांतराचे किंवा स्वतंत्र गीत लिहून देण्याचे काम मिळू शकते, कारण विविध क्षेत्रांतील मंडळी तेथे जमलेली असतात. अनेक ठिकाणी संमेलने बहुभाषिक असतात, तेथे जर एकाद्याच्या कवितेमध्ये तेवढी ताकद असेल तर त्याला कविता सादरीकरणाकरता आमंत्रितही केले जाते. परंतु तेथे हे सगळे अनुभवता येते किंवा काहीही अनुभवता येत नाही; ते कळण्यासाठीसुद्धा तेथे जावे लागते आणि तेच विशेषत: तरुण मराठी कवींकडून फारसे होत नाही.\nमराठीत सशक्त लिहिणारे त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांच्या त्यांच्या चाहत्यांना रिझवण्यासाठी घालवतात; ते बहुभाषिक कट्यांकडे फिरकतच नाहीत. त्यांना त्यांचा ‘सेफ्टी झोन’ स्वतःच्या भाषेपलीकडे जाऊ देत नाही, बहुधा. तो त्यांच्या भाषेचा न्यूनगंड नसून, ती समोरून कदाचित न मिळणाऱ्या प्रतिसादाच्या भीतीतून उमटलेली प्रतिक्रिया असावी. मराठी कवी बहुभाषी कविकट्यावर पहिल्यांदा येतो तेव्हा तो इतरांकडे आणि इतर त्याच्याकडे अनपेक्षित नजरेने बघत असतात. कट्टे बऱ्याचदा मुख्य शहरात म्हणजे दक्षिण मुंबईपासून शीव-खारपर्यंत आणि शहरातही उच्चभ्रू वस्तीत होत असल्यामुळे तेथे येणारे जनही उच्च वर्गातील भासतात. त्यांची जीवनशैली व वर्तनशैली तशी असते. तेथे मराठी नवकवी कावराबावरा होतो. त्याची स्थिती ‘साऱ्याच’ बाबतीत ‘हे पाहू की ते पाहू गं, हवेत डोळे सतरा’ अशी होते. तो त्या वातावरणाशी जुळवून घेण्यास हळूहळू सुरुवात करतो इतरांच्या कविता ऐकताना बऱ्याचदा काही कळले नाही तरी, सुरात सूर मिसळावा तशी दादेत दाद मिसळतो आणि नकळत त्या साऱ्यात रममाण होतो. नंतर अचानक त्याचे नाव पुकारले जाते, ‘so today we have a Marathi poet ........ with us, please give him/her a round of applause’. तो कवी आवंढा गिळत माईकसमोर येतो. त्याने कविता त्या आधी स्वतःच्या मित्रांसमोर, मराठी जाणकारांसमोर वाचलेली असते. पण त्याच्या पोटात तेथे मराठीचा गंध नसणाऱ्या किंवा असला तरी फारसा न दिसणाऱ्या लोकांसमोर कविता वाचण्यास सुरुवात करण्याआधी सहज गोळा येतो. तेथे श्रोते मात्र स्वागतशील व ‘चांगल्या’साठी श्रवणोत्सुक असतात. ते भाषिक कवींची आरंभीची मुखदुर्बलता समजून घेतात. कवीला ‘चिअर अप’ करतात. त्याला त्याच्या कवितेचा अर्थ विचारतात. कवीने त्या पायर्याी धाडसाने पार केल्या तर त्याला तेथे स्वीकारले जात आहे हे आश्चर्यकारक रीत्या उमजते व त्या कवीचा आत्मविश्वास वाढतो आणि ती किंवा तो एकाऐवजी दोन कविता वाचूनच माईकसमोरून हटतो/हटते.\nबहुभाषिक कट्यांवरील मंडळी खरे तर अशा विविध भाषांना ऐकण्यासाठी उत्सुक असतात. तेथे वातावरण वेगळे असते, मोकळे असते. जमलेले लोक वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतून आलेले असतात, त्यांच्या कवितांना त्यांच्या आयुष्यातून लाभलेली वेगवेगळी पार्श्वभूमी अनुभवण्यास मिळते. कवी त्याच्या तेथे असण्यामुळे कदाचित काही मिळवणार नाही; परंतु त्याच्या तेथे नसण्यामुळे तो फार काही बहुमूल्य गमावतो, एवढे मात्र निश्चित.\nलोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार\nलेखक: गौतम चंद्रभान सातदिवे\nसंदर्भ: कलाकार, कवी, कविता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nमासिक मनोरंजन - दिवाळी अंकांची परंपरा सुरू करणारे मासिक\nसंदर्भ: मनोरंजन मासिक, वा. ल. कुलकर्णी, दिवाळी अंक, मासिक, कविता, कथा, दिवाळी\nशम्स जालनवी - कलंदर कवी\nसंदर्भ: शम्स जालनवी, कवी, शब्द रुची, शायरी, कविता\nविनोद कुमरे यांचा आदिवासी बाज\nसंदर्भ: आदिवासी, आदिवासी साहित्‍य, कविता, कवी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-state-film-awards-kaasav-movie-1463648/", "date_download": "2019-01-21T20:28:09Z", "digest": "sha1:AHIDZQZKTM2GPHRHBJSXD4V2JUF6I2CP", "length": 12239, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra State Film Awards Kaasav Movie | राज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘कासव’ सर्वोत्कृष्ट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nराज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘कासव’ सर्वोत्कृष्ट\nराज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘कासव’ सर्वोत्कृष्ट\nसायरा बानो, विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्कार\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nसायरा बानो, विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्कार\nसांस्कृतिक कार्यसंचालनालयातर्फे देण्यात येणारा राजकपूर पुरस्कार आणि चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार तसेच ५४ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी वांद्रे रेक्लमेशन, म्हाडा मदान क्र.१ येथे रंगला. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना राजकपूर जीवनगौरव पुरस्कार तर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी व व्ही.एन.मयेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. िहदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते जॅकी श्रॉफ यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कार आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री राखी व किरण शांताराम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ५४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सहात कासव हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला .\nसर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानाचा मान दशक्रिया या चित्रपटाने तर तिसऱ्या स्थानाचा मान व्हेंटिलेटर या चित्रपटाला मिळाला. तर एक अलबेला या चित्रपटासाठी अभिनेता मंगेश देसाई याला उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार तर कासव चित्रपटासाठी इरावती हर्षे हिला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nमराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी विशेष प्रकल्प : विनोद तावडे\nमराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी राज्य शासन विशेष प्रकल्प हाती घेईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या सोहळय़ात सांगितले. मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीताच्या आधी चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारीत ५५ सेकंदांची चित्रफीत दाखविण्यात यईल, असे तावडे यांनी नमूद केले. या चित्रफितीचे अनावरण या सोळय़ात करण्यात आले. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर,आमदार आशीष शेलार, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, राखी, किरण शांताराम, व्ही. एन. मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वा���ल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\"\nVideo : संजय राऊतांचा तो कॉल, बाळासाहेबांची भूमिका आणि अंगाचा थरकाप\n'मला दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका'\nगर्विष्ठ अभिनेत्यांनी मला सेटवर तासन् तास वाट पाहायला लावली- कंगना\nअडीच वर्षे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त चहा-बिस्किटावर जगलोय- नवाजुद्दीन\n'उरी' पाहताच ऋषी कपूर म्हणाले...\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583807724.75/wet/CC-MAIN-20190121193154-20190121215154-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}