diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0026.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0026.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0026.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,624 @@ +{"url": "http://www.dainikprabhat.com/maval-news-9/", "date_download": "2019-01-16T11:42:18Z", "digest": "sha1:EJPLVZDMQIGCB4IE3L35CZG3SS4ABZGZ", "length": 11110, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुदुंबरे येथे 24 वर्षांनंतर माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसुदुंबरे येथे 24 वर्षांनंतर माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न\nइंदोरी – रयत शिक्षण संस्थेच्या संत तुकाराम विद्यालय भागशाळा सुदुंबरे येथील सन 1994-95 दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा येथे पार पडला. या स्नेह मेळाव्यासाठी गुरुवर्य नवले, वाघमारे, जगदाळे तसेच अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य जगताप उपस्थित होते. तब्बल चोवीस वर्षांनंतर देखील 35 माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते. दोन तपांनंतर तीच शाळा, तोच वर्ग, तेच विद्यार्थी व तेच गुरुजन असा दुग्धशर्करा योग यानिमित्ताने जुळून आला होता. सर्वजण अगदी विद्यार्थी दशेत असल्याप्रमाणे शाळेत वावरत होते. प्रत्येकाच्या मनात शालेय जीवनातील तोच उत्साह ओसंडून वाहत होता.\nसुनील देवकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ आणि राजीव दीक्षित यांचे आरोग्यमंत्र हे पुस्तक प्रदान करून गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. यानंतर प्रत्येकाने शाळेशी असलेला ऋणानुबंध आणि कृतज्ञतेची भावना मनोगतातून व्यक्‍त केली. सर्व माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व पुस्तक भेट देण्यात आली.\nया वेळी सर्व गुरूजनांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्‍त केले. जुन्या आठवणींना उजाळा दिला. सगळे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहचल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्‍त केले. शाळेसाठी स्वतःच्या हक्‍काची इमारत उभी करण्यासाठी गावातील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा शाळेचे प्राचार्य जगताप यांनी व्यक्‍त केली.\nया कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राथमिक शिक्षक गुजराथी सरांचा देखील सन्मान करण्यात आला.\nविद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्याबरोबर त्यांच्या जडण घडणीत सरांचा मोलाचा वाटा आहे. स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. पुढील काळात एकत्र येऊन सामाजकार्य करण्याचा संकल्प करून सर्वांनी जड पावलांनी एकमेकांचा निरोप घेतला.\nया स्नेह मेळाव्याची संकल्पना वैशाली दिवेकर (जाधव) आणि अतुल बालघरे यांनी मांडली होती. सूत्रसंचालन बापू बोरकर यांन��� केले. कार्यक्रमाचे नियोजन संदीप भसे, बाळू पानमंद, संदीप रा. गाडे, संदीप मा. गाडे यांनी केले. रेखा कराळे (मेदनकर) यांनी आभार केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेसकडून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/533742", "date_download": "2019-01-16T12:38:54Z", "digest": "sha1:KFC3M7ELTW2UE5DOVCXA7MBVNW4LIIAG", "length": 12932, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पेडणे पालिकेने ‘वेल्मा कन्स्ट्रक्शन’ला 44 लाख द्यावे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » पेडणे पालिकेने ‘वेल्मा कन्स्ट्रक्शन’ला 44 लाख द्यावे\nपेडणे पालिकेने ‘वेल्मा कन्स्ट्रक्शन’ला 44 लाख द्यावे\n2002 साली पेडणे पालिकेने वेल्मा कन्स्ट्रक्शन कंपनीला बसस्थानक बांधण्यासाठी ऑर्डर दिली होती. त्याचे पैसे वेळेवर न मिळाल्याने कंपनीने पालिकेच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी 22 लाख रु. निधी वापरून बसस्थानक उभारण्यात येणार होते मात्र काम बंद पडले. मूळ रक्कमेसह 44 लाख रु. पेडणे पालिकेने कंपनीला द्यावे, असा आदेश न्यायालयाने दिल्याने या आदेशावर पालिकेच्या बैठकीत बरीच चर्चा होऊन न्यायालयाचा आदेश कोणत्या कागदपत्रानुसार दिला त्याची वकिलांमार्फत चौकशी करण्याचा ठराव मांडण्यात आला. या कामाला पालिकेचा ठराव किंवा ���ालिका संचालनालयाची मंजुरी व निधीची तरतूद न करता कामाचा ठेका दिला कसा, यावर चर्चा झाली. या प्रकरणामुळे पालिका परत एकदा चर्चेत आली आहे.\nपालिकेकडे विकासासाठी निधी नसल्याने ठेकेदाराचे रु. 44 लाख कसे फेडावे या नवीन विवंचनेत पालिका सापडली आहे. एका बाजूने पालिका क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे चालू आहेत. ती कायदेशीर करून पालिकेचा महसूल वाढवावा, अशी मागणी विरोधी नगरसेवकदेखील करीत असल्याने पालिका आपले कान हलवत नाही, त्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.\nपेडणे पालिकेची बैठक नगराध्यक्ष उषा नागवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी मुख्याधिकारी गौतमी परमेकर, उपनगराध्यक्ष दीपक मांद्रेकर, नगरसेवक उपेंद्र देशप्रभू, प्रशांत गडेकर, गजानन सावळ देसाई, सिद्धेश पेडणेकर, नगरसेविका स्मिता कुडतरकर, श्रद्धा माशेलकर, सुविधा तेली, श्वेता कांबळी आदी उपस्थित होते. सुरुवातीला नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी स्वागत केले.\nपालिकेला बसस्थानकाविषयी वेल्मा कंपनीची जी न्यायालयामार्फत नोटिस आली त्यावर बैठकीच्या सुरुवातीला बरीच चर्चा झाली. पालिकेकडे विकास कामासाठीच पैसा नसताना कंपनीचे पैसे कसे भरावे, हा प्रश्न समोर आला. पालिका मंडळाचा ठराव किंवा पालिका संचालनालयाची मंजुरी नसताना आणि कामासाठी कोणतीही निधीची तरतूद न करता कामाची वर्क ऑर्डर दिली कशी व न्यायालयाने कोणत्या कागदाच्या आधारे आदेश दिला, त्याची चौकशी करण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.\nपेडणे पालिकेकडे 12 वित्त आयोगाचा 41 लाख रु.चा निधी आहे. मागच्यावेळी त्यातील 13 लाख रु. खर्च करून भगवती मंदिर परिसरातील मोडलेली संरक्षक भिंत बांधण्यासाठी कामाची मंजुरी घेतली होती मात्र देवस्थान समितीने काम आपण करीत असल्याचे कळविल्याने हा निधी वापरला नाही. त्यामुळे पालिकेकडे तो तसाच पडून आहे, अशी माहिती नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी दिली.\nलेखाधिकारी यांनी हा निधी ज्या कामासाठी वापरायचा आहे, त्यासाठी मुदत वाढवून घ्यायला पालिका संचालनालयाला कळवायला हवे आणि तसे झाले तर तो निधी ठराविक कामावरच खर्च करण्यात येतो, असे स्पष्ट केले.\nपालिकेकडे जे सात हंगामी कामगार आहेत, त्यांना कायम स्वरुपी करावे, यावर चर्चा झाली असता नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी सांगितले की, मागच्यावेळी पालिका मंडळाची बैठक मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत झाली होती. त्यावेळी कुणा कामगारांना कायम करायचे किंवा नवीन भरती करायची, हे आपण सांगणार नाही मात्र पालिकेने आपली आर्थिक उलाढाल पाहून निर्णय घ्यावा, असे कळविल्याचे त्या म्हणाल्या.\nपालिका क्षेत्रात जी जुनी घरे व नवीन घरे आहेत त्यांचा फेरसर्व्हे करून टॅक्स बसवावा, यावर चर्चा करण्यात आली. काहींची घरे मातीची आहेत. त्यांना काँक्रिटच्या घरांप्रमाणे टॅक्स कसा काय लावता येईल, असा सवाल नगरसेवक प्रशांत गडेकर यांनी केला असता चूक सुधारता येईल, असे बैठकीत सांगण्यात आले. नगरसेवक सिद्धेश पेडणेकर यांनी घरांना मोजमाप करताना घरांची व्यवस्थित पाहणी करण्याची सूचना केली.\nहिअर्स व्हॅन विषय ऐरणीवर\nपालिकेची पेडणे तालुक्यासाठी एक हिअर्स व्हॅन आहे मात्र ती अधून-मधून नादुरुस्त होते. हे वाहन मात्र विमा नसताना चालवले जात आहे. एक दोनदा वाहतूक खात्याने समज देऊन वाहनाचा विमा भरण्याची सूचना केली होती मात्र आजपर्यंत विमा भरण्यात आलेला नाही. असे वाहन चालविणे धोक्याची असल्याची माहिती बैठकीत वाहन चालकांनी दिली.\nगुरुवारी भरणारा आठवडा बाजार संपल्यानंतर लगेच त्याच रात्री कचरा गोळा करावा, असा ठराव घेण्यात आला. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रशांत गडेकर यांनी आभार मानले.\nतपोभूमीवर घुमणार आज ‘वंदे मातरम्’चा जयघोष\nसोमवार ठरला उमेदवारांचा दिवस\nवास्को रवींद्र भवनात कला कार्यशाळेला प्रारंभ\nवेळेचे उल्लंघन केल्याने खनिज वाहतूक रोखून धरली\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहि���ी / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/633732", "date_download": "2019-01-16T12:46:09Z", "digest": "sha1:YSWB35PSLMWBIO466V5NVENHX5QWFHYB", "length": 7092, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अवनीला ठार करायचे नव्हते पण स्वरक्षणासाठी गोळी झाडली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » अवनीला ठार करायचे नव्हते पण स्वरक्षणासाठी गोळी झाडली\nअवनीला ठार करायचे नव्हते पण स्वरक्षणासाठी गोळी झाडली\nऑनलाईन टीम / मुंबई :\n‘अवनी’ वाघिणीला आम्हाला ठार मारायचे नव्हते. पण जेव्हा वन खात्याच्या अधिकाऱयाने तिच्यावर ट्रँक्वलाइजर डार्टने निशाणा साधला. त्यावेळी ती उत्तेजित झाली आणि आमच्या वाहनाकडे झेपावली. त्यावेळी मी स्वसंरक्षणार्थ तिच्यावर गोळी झाडली, असे शिकारी शआफतअली खान यांचा मुलगा नवाब अजगरअलीने स्पष्ट केले. अवनी वाघिणीला गोळय़ा झाडून ठार मारल्यानंतर सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेत शआफतअली खान आणि त्यांचा मुलगा नवाब अजगरअली वादाचा केंद्रबिंदू होते. त्यानंतर प्रथमच या पिता-पुत्रांनी आपली बाजू मांडली. याप्रकरणी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी महाराष्ट्र सरकार तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आरोप केले होते. तसेच शआफतअली खानवर त्यांनी गंभीर आरोपही केले होते.नवाब अजगरअली म्हणाला, मागील 2 वर्षांत अवनीला 5 वेळा ट्रँक्वलाइज करण्यात आले. पण ती शांत झाली नाही. ग्रामस्थांना ती दिसली. वाघिणीच्या हल्ल्यात कोणताही व्यक्ती मारला जाऊ नये म्हणून आम्ही लगेच त्या ठिकाणी गेलो. वनअधिकाऱयांनी तिच्या दिशेने ट्रँक्वलाइज डार्टने निशाणा साधला. परंतु, यामुळे ती आणखीनच उत्तेजित झाली आणि आमच्या वाहनावर ती झेपावली. मी स्वरक्षणार्थ तिच्यावर गोळी झाडली.\nमहाराष्ट्रात वाघांची संख्या अधिक आहे. तेथील जंगलांची क्षमता संपली आहे. जंगलात काही नसल्याने ते बाहेर पडत आहेत. या वाघिणीने 13 जणांचा जीव घेतला होता. मागील 2 वर्षांपासून वन खाते तिला जेरबंद करण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती शआफतअली खान यांनी ‘एएनआय’शी बोलताना दिली.\nआंदोलकांच्या बस रेल्वे गाडय़ा सरकारने रोखल्या : अण्णा हजारेंचा आरोप\nयंदा समाधानकारक पाऊस पडणार ; स्कायमेटचा अंदाज\nगौरी लंकेशनंतर गिरीश कर्नाड होते हिटलिस्टवर\nविसर्जन मिरवणुकीत डिजे,डॉल्बीला परवानगी नाही : हायकोर्ट\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/2/trade-war-of-us-china.html", "date_download": "2019-01-16T12:51:20Z", "digest": "sha1:75OKLD6SM4LO2NWKB5YTGSGFGPKRQC2X", "length": 10257, "nlines": 20, "source_domain": "mahamtb.com", "title": " व्यापारयुद्धाची सुरुवात व्यापारयुद्धाची सुरुवात", "raw_content": "\nअमेरिकेने गेल्या महिन्यात चीनमधून आयात होणार्‍या स्टीलवर २५ टक्के, तर ऍल्युमिनियमवर १० टक्के आयात शुल्क लावले. त्यामुळे खवळलेल्या चीनने अमेरिकेशी व्यापारयुद्ध पुकारल्याचे ताज्या घटनाक्रमांतून दिसते.\nआज चीनने अमेरिकेतून आयात केल्या जाणार्‍या फळे आणि याच वर्गवारीतील अन्य १२० वस्तूंवर १५ टक्के, तर डुकराचे मांस आणि अशा प्रकारच्या अन्य ८ उत्पादनांवर २५ टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. दोन्ही देशांनी घेतलेल्या या निर्णयांमुळे आता अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध सुरू झाल्याचे स्पष्ट होत असून त्याचा भडका उडाल्यास संपूर्ण जगाला विपरित परिणामांना सामोरे जावे लागू शकते.\n२०व्या शतकातील दोन महायुद्धे आणि त्यानंतरच्या शीतयुद्धामुळे जग दोन गटांत विभागले गेले. युद्धामुळे होणारी अपरिमित हानी पाहून जगभरातील देश एकमेकांवर कुरघोडीचे नवे मार्ग शोधण्यास उत्सुक होते. त्याचवेळी जगाला आपल्या हितसंबंधांना जपत अन्य द���शांवर हक्क गाजवण्यासाठी, त्या देशांना आपल्या इशार्‍याबर हुकूम वाकवण्यासाठी आर्थिक लढाईचे हत्यार गवसले. याचा पुरेपूर वापर अमेरिका, रशिया आणि युरोपियन युनियनमधील विकसित देशांनी करून घेतला. इराण-इराक-व्हिएतनाम-भारत आणि तिसर्‍या जगातील अन्य देशांवर काहीही थातूर मातूर कारणे देत विकसित आणि बलाढ्य देशांनी निर्बंध लादले.\nएखाद्या देशाच्या आर्थिक नाड्या आवळल्या की, तो देश आपल्या कलाने वागायला लागेल, अशी जागतिक पातळीवरील देशांची धारणा झाली. त्यातून यापुढे देशांदेशांतील युद्धे ही आर्थिक आघाडीवरच लढली जातील, हे स्पष्ट झाले. आज अमेरिका आणि चीनमध्ये जे घडतेय तो याच आर्थिक आघाडीवरील युद्धाचा पुढला अंक म्हटला पाहिजे. चीनने आपल्या देशातील साधनसंपत्ती, मनुष्यबळ, तंत्रज्ञानाचा वापर करत स्वतःला जगाचा कारखाना म्हणून सादर केले. अवाढव्य उत्पादनामुळे चीनला तो माल निरनिराळ्या देशांत खपवण्याची गरज निर्माण झाली. यामुळे चिनी माल अन्य देशांत मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागलाच, पण इतरांकडील आयात मात्र चीनमध्ये कमीच राहिली. आता अमेरिका आणि चीनमध्ये जे व्यापारयुद्ध सुरू आहे, त्याला आयात जास्त आणि निर्यात कमी हा एक पदर आहे. चिनी मालाची अमेरिकेतील आयात ४६२.६ अब्ज डॉलर एवढी आहे, तर चीनला होणारी निर्यात केवळ ११५.६ अब्ज डॉलर आहे. दोन्ही देशांतील व्यापाराचा फरक ३४७ अब्ज डॉलरचा आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात चीनवर बौद्धिक संपदा चोरीचे आरोप केले होते.\nबौद्धिक संपदा चोरीमुळे अमेरिकेला कोट्यवधी डॉलरच्या नुकसानीचा तडाखा बसला. यातूनच चीनचे अमेरिकेतील दुकान बंद करण्याच्या उद्देशाने ट्रम्प प्रशासनाने चीनकडून ५० अब्ज डॉलर एवढे भरभक्कम आयात शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांनी तर व्यापारयुद्धे चांगली असल्याचे म्हणत त्याची पाठराखणही केली. चीननेही यावर संतप्त प्रतिक्रिया देत आम्ही शांत बसणार नसल्याचे सांगत आमच्या हितरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची घोषणा केली. पण, अमेरिकेने चीनवर ज्या बौद्धिक संपदा चोरीचे आरोप केले, त्याबद्दल चीनने अवाक्षरही काढले नाही. म्हणजे चोरी तर करायची, पण त्यावर कारवाई केल्यास वर उलट्या बोंबाही ठोकायच्या, ही चीनची नीती. आता दोन्ही देशांतील या व्यापारयुद्धामुळे जवळपास तीन अब्ज डॉलरच्या व्यापारावर परिणाम होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच चीनवर अमेरिकेने केलेली कारवाई हे केवळ सुरुवातीचे पाऊल असल्याचेही अनेक तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिका यापुढे चिनी गुंतवणुकीवरही निर्बंध लावण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जाते. कारण, गेल्या कित्येक वर्षांपासून चीन अमेरिकेचे हित वार्‍यावर सोडून स्वतःचा स्वार्थ साधण्यात गर्क होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावरून चीनला अनेकदा इशारेही दिले होते. तरीही चीनने त्या इशार्‍यांना न जुमानता आपला कार्यभाग साधण्यातच आनंद मानला.\nदुसरीकडे चीन आणि अमेरिकेतील या व्यापारयुद्धाचा भारतावरही परिणाम होण्याची शक्यता ‘इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया’ने व्यक्त केली आहे. सोबतच या दोन्ही देशांतील व्यापारयुद्धात भारताने मधल्यामध्ये अडकणे योग्य होणार नसल्याचेही मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आता आगामी काळात या दोन्ही देशांतील व्यापारयुद्ध नेमका कोणता टप्पा गाठते आणि त्याचे जगावर कोणते परिणाम होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/", "date_download": "2019-01-16T11:52:21Z", "digest": "sha1:SD63FZVRBMY5VRDYHMDUBWV3NRDX2H3H", "length": 27578, "nlines": 132, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "Lokmanthan News", "raw_content": "\nवाहनांची परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसंगमनेर/प्रतिनिधी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या एजंटाने विक्रीसाठी आलेल्या दोन वाहनांची परस्पर विक्री करत अपहार केला. याप्रकरणी स...\nLatest News अर्थ अहमदनगर औरंगाबाद क्रीडा दखल देश नाशिक पुणे बीड बुलढाणा ब्रेकिंग मनोरंजन महाराष्ट्र मुंबई विदेश संपादकीय सातारा\nवाहनांची परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसंगमनेर/प्रतिनिधी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या एजंटाने विक्रीसाठी आलेल्या दोन वाहनांची परस्पर विक्री करत अपहार केला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एजंट वैभव सुभाष पांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवाजी सखाराम काळे रा. सुकेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, काळे यांची पिकअप (एम. एच 17 ए.जी. 7523) योग्य दरात विकून देतो, ती आमच्या दुकानावर लावा असे म्हणत पांडे याने पिकअप त्यांच्या घरून घेऊन गेला. चार दिवसांनी काळे हे पांडे यांच्या ���ुकानावर गेले असता त्यांना पिकअप दिसली नाही.\nयाबाबत काळे यांनी विचारणा केली असता पिकअपची विक्री केली असून व्यवहार बाकी असल्याचे पांडे याने सांगितले. तेथे नंदू रोहिदास सातपुते रा.कनोली हे उपस्थित होते. आयटेन स्पोर्ट करची (एम.एच. 17 ए. झेड 3836) पांडे याने परस्पर विक्री केल्याचे सातपुते यांनी काळे यांना सांगितले. त्यानंतर दोघांनी पांडे यांकडे वाहनांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या दोन्ही वाहनांची परस्पर विक्री करून अपहार केल्याने काळे यांनी वैभव पांडे विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nसमाजकंटकाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन; संत भगवानबाबा मूर्ती विटंबनप्रकरणी मोर्चा\nपाथर्डी/प्रतिनिधी आराध्यदैवत श्री संत भगवानबाबा यांच्या मूर्तीची विटंबना करणार्‍या स्वप्नील शिंदे या समाजकंटकाचा प्रतिकात्मक पुतळा शहरातील नाईक चौकात जाळून पाथर्डी पोलीस स्टेशनला शांततेच्या मार्गाने तालुक्यातील विविध पदाधिकारी व तरुणांच्यावतीने मोर्चा नेऊन स्वप्नील शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी. अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद कांबळे यांच्या पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील स्टुडिओमध्ये मूर्तीचे काम चालू असताना मुर्ती जाळण्याचा प्रयत्न केल्याने समस्त भगवान बाबांवर श्रद्धा असणार्‍यांना भाविकाच्या भावना दुखावल्या गेल्याने तालुक्यातील विविध पदाधिकार्‍यांच्या व तरुणांच्यावतीने पाथर्डी पोलीस स्टेशनला काढण्यात आला होता. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, मनसेचे अविनाश पालवे, शिवसेनेचे भगवान दराडे, राजेंद्र शिरसाठ, संतोष जिरेसाळ, भाऊसाहेब धस आदी उपस्थित होते. पोलीस स्टेशनला आलेल्या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी अनेक आंदोलनकर्त्यांचे भाषण केले. यावेळी प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनकर्त्यांना सामोरे जाऊन पोलिस उपनिरीक्षक दिनकर मुंडे यांनी एका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असेल. तर दुसर्‍या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करता येत नाही. अशी प्रशासनाने भुमिका मांडली. त्यावेळी आंदोलकानी गुन्हा दाखल करून घेत नाही ��ोपर्यंत पाथर्डी पोलीस स्टेशनमधून उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिनकर मुडे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली असता. त्यांना मिळालेल्या आदेशानुसार वरिष्ठ अधिकार्‍यांना अहवाल पाठवून दुपारपर्यंत गुन्हा दाखल करून घेऊ असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nभगवानबाबा हे अठरापगड जातीचे श्रध्दास्थान\nभगवानबाबा हे अठरापगड जातीचे श्रध्दास्थान भगवानबाबा हे अठरापगड जातीचे श्रद्धास्थान असून दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने त्यांच्यावर श्रद्धा असणार्‍या भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जाती जातीेमध्ये तेढ निर्माण करणारे कृत्य स्वप्नील शिंदे याने केले, असून त्याच्यावर कठोरातील कठोर करावी. याआधीही नगरमध्ये शिवाजी महाराज यांच्याबद्दल नगरसेवक श्रीपाद छिंदम याने अपशब्द वापरले होते. त्यामुळे अशा समाजामध्ये तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकाविरोधात शासनाने एक नियमावली तयार करून अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.\nवंजारवाडीत बिबट्याच्या हल्ला तीन शेळ्यांचा बळी\nसोनई/प्रतिनिधी नेवासा तालुक्यातील वंजारवाडीच्या शिवारात गट क्र. 160 मध्ये एका बिबट्याने दिवसाढवळ्या बाबासाहेब त्रिंबक डोळे यांच्या तीन शेळ्यांचा अक्षरशः फडशा पाडला. त्यामुळे डोळे कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोळे कुटूंब राहत असलेल्या घरासमोर पाटालागत चारा खाण्यासाठी दुपारी एकच्या सुमारास शेळ्या सोडल्या होत्या. त्या चरत असताना अचानक बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढवला, त्यात तीन शेळ्या जागीच मृत्यू मुखी पडल्या.\nशेळ्यांचा आरडा ओरड चालू असताना तेथील सुमन डोळे, व अर्जुन डोळे यांनी पाहताच बिबट्याने धूम ठोकली. सदर हा बिबट्या एकटा नसून दोन-तीन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून अनेक ांनी धास्ती घेतली आहे. यामध्ये डोळे कुटूंबाचे 30000/-रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याची नुकसानभरपाई मिळण्याची मागणी बाबासाहेब डोळे यांनी करून इतर क ोणाची आर्थिक हानी होऊ नये म्हणून वनखात्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. या घटनास्थळी वनखात्याचे अधिकारी ढेरे यांनी समक्ष भेट देऊन पाहणी केली. तसा पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मेहत्रे, डॉ. खिलारी यांनी केला असून रितसर नुकसान भरपाई प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे.\nमुंबईतला 'बेस्ट' संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश\nगेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. कामगार नेते शंशाक राव यांनी संप मागे घेतल असल्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांना 'वाढीव पगार जानेवारीच्याच पगारात मिळणार आहे', ही महत्त्वाची घोषणाही त्यांनी यांनी केली. वाढीव पगार आणि विविध मागण्यांसाठी बेस्टचा आजपर्यंतचा सर्वात मोठा संप अखेर मिटला आहे.\nमुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. वडाळा इथं शंशाक राव यांची मोठी सभा पार पडली. या सभेला बेस्टच्या कामगारांनी मोठी गर्दी केली होती. 'सरकारच्या समितीचे प्रस्ताव आपण धुडकावून लावले, थातुरमातुर आश्वासनांना आपण भुललो नाही', असं राव म्हणाले. 'मागण्या मान्य झाल्या आहेत, त्यामुळे संप ताणण्यात काही अर्थ नाही', असंही त्यांनी कामगारांना समजवून सांगितलं.\nदादा लेखराज यांना अभिवादन\nनागठाणे (प्रतिनिधी) : जगभरात 143 देशात ध्यानधारणेद्वारे नैतिक मूल्यांचे शिक्षण देणार्‍या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाचे संस्थापक दादा लेखराज उर्फ प्रजापिता ब्रह्मा यांच्या 50 व्या स्मृतिदिनानिमित्त येथील नवीन मराठी शाळा नागठाणे येथील 400 विद्यार्थ्यानी दादा लेखराज उर्फ प्रजापिता ब्रह्मा यांचे मुखवटे घालून ध्यानधारणा करून त्यांना अभिवादन करून विश्‍वविक्रम केला. याची नोंद ग्लोबल रेकॉर्डस ऑफ द वर्ल्डमध्ये झाली आहे.\nआमदार बाळासाहेब पाटील यांनी ग्लोबल रेकॉर्डसबाबतचे प्रमाणपत्र बी. के. सुवर्णाबहेन, बी के डॉ दीपकभाई हारके, शाळेचे अध्यक्ष डॉ सुधाकर बेंद्रे, उपाध्यक्ष बाळकृष्ण साळुंखे, मुख्याध्यापक जयवंत कणसे यांना प्रदान केले. सुवर्णादीदी यांचा हा 36 वा तर डॉ दीपक हारके यांचा हा 100 वा विश्‍वविक्रम आहे.\n...अखेर वाघोलीत मिनी बस स्टॉप\nवाघोली (प्रतिनिधी) : वाघोली,ता.कोरेगाव. येथे वाघोली-सोनके,वाई-वाठार या चौकातव वाघोली गावामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी नवीनमिनी बसस्थानक बांधनेत आले. यापूर्वी या चौकात बस स्थानकाची कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने तप��्या उन्हामध्ये व पावसामध्ये प्रवाशांना गाडीची वाट पाहत तसेच उभे रहावे लागत होते.\nमिनी बस्थानक बांधल्याने आता प्रवाशांचे उन आणि पावसापासून संरक्षण होऊन बस स्थानकामध्ये बसण्याची सोय असल्याने उभे राहून गाडीची वाटपाहू लागत नाही.\nसंबंधित बस्थानक हे खा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निधीतून व वाघोली गावचे सरपंच बशीरखान पठाण यांच्या चालू कारकिर्दीत बंधानेत आले असून सध्या चांगल्या स्वरूपात प्रवाशांची सोय झाल्यानेत्यांच्या या कार्याने ग्रामस्थ व प्रवासी मा. सरपंच यांचे आभार मानत आहेत. आपल्या कारकिर्दीत अशाच रीतीने गाव प्रगती पथावर नेहन्यासाठी भाव व्यक्त करून शुभेच्छा देत आहेत.\nसरस्वती खैरमोडे यांची महिला समिती सभापतीपदी फेरनिवड\nपाटण (प्रतिनिधी) : येथील नगरपंचायतीच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी श्रीमती सरस्वती उत्तमराव खैरमोडे यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. पाटण नगरपंचायतीच्या झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी श्रीमती सरस्वती खैरमोडे यांच्याव्यतिरिक्त इतर कोणाचाही अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी श्रीरंग तांबे यांनी खैरमोडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nयुवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत महिला व बालकल्याण सभापतीपदी काम करत असताना इतर नगरसेविकांच्या मदतीने खैरमोडे यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीर, महिलांसाठी स्वतंत्र शिबीर, पाटण परिसरातील महिलांसाठी कापडी पिशव्यांचे प्रशिक्षण, हळदी-कुंकू समारंभ, पाटणमधील अंगणवाड्यांना लोखंडी कपाटांचे वितरण असे विविध उपक्रम राबविलेे आहेत.\nआजवर नि:स्वार्थीपणे केलेल्या कामामुळे आणि सर्वांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्‍वासामुळेच सभापती पदी पुन्हा माझी निवड झाली आहे. या निवडीने माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली असून यापुढील काळातही सर्वांना सोबत घेवून युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जोमाने काम करणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन, उपनगराध्यक्ष दीपक शिंदे, सर्व नगरसेवक, पाटण तालुका भोई समाज संघाचे अध्यक्ष हेमंत खैरमोडे, पाटण तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नितीन खैरमोडे, प्रताप सेवा मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच प्रभाग क्र. 6 मधील नागरीकांनी अभिनंदन केले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_75.html", "date_download": "2019-01-16T12:44:00Z", "digest": "sha1:OLUJ4KSR25W7IG55J7AA76MYW3WATJIA", "length": 11005, "nlines": 99, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "काँग्रेसला फक्त पैशाची भाषा कळते! जेटली यांची टीका; काँग्रेस-भाजपमध्ये राफेलवरून खडाजंगी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकाँग्रेसला फक्त पैशाची भाषा कळते जेटली यांची टीका; काँग्रेस-भाजपमध्ये राफेलवरून खडाजंगी\nनवीदिल्लीः राफेल करारातील कथित घोटाळ्याच्या मुदद्यावरून संसदेत आज काँग्रेस-भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अनिल अंबानींच्या फायद्यासाठीच राफेल करार झाल्याचा दावा करणार्‍या राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार हल्ला चढवला. ’राहुल गांधी हे खोटारडे आहेत. त्यांना देश आणि देशाच्या सुरक्षेचे महत्त्व कधीच कळणार नाही. त्यांना फक्त पैशाची भाषा समजते,’ असा घणाघाती आरोप जेटली यांनी केला.\nलोकसभेत राफेल करारावर झालेल्या चर्चेत भाग घेताना राहुल यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा आरोप केले. काँग्रेसनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका ऑडिओ टेपचाही त्यांनी उल्लेख केला. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडं राफेलची सर्व गुपिते आहेत, असे राहुल म्हणाले. जेटली यांनी राहुल यांचे सगळे आरोप खोडून काढले. गेल्या सहा महिन्यापासून राफेल कराराविरोधात उच्चारला गेलेला प्रत्येक शब्द खोटा आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. राहुल यांचे सर्व आरोप न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अंतिम मानला जातो; मात्र राहुल न्यायालयाचाही अवमान करत आहेत. काही लोकांना सत्याचा मुळातच तिटकारा असतो, असा टोलाही त्यांनी राहुल यांना लगावला.\nमनोहर पर्रिकरांच्या वक्तव्याचा हवाला देऊन काँग्रेसने प्रसिद्ध केलेली ऑडिओ टेप बनावट आहे. त्यात अजिबात तथ्य नाही, असे सांगून जेटली म्हणाले, की राफेल विमाने ही देशाची गरज आहे. कारगील युद्धानंतर हवाई दलाने अत्याधुनिक विमानाची मागणी केली होती. त्या गरजेपोटीच ही विमाने घेतली जात आहेत. काँग्रेस आघाडी सरकारला राफेलचा करार पूर्ण करता आला नाही. त्यांनी देशाच्या सुरक्षेशी खेळ केला. राहुल गांधी यांना लढाऊ विमानातले काही कळतही नाही. त्यांना देशाच्या सुरक्षेचे महत्त्व कळणार नाही. त्यांना फक्त पैशाचा व्यवहार समजतो. राफेल करार हा दोन देशांच्या सरकारमधील करार आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने केलेला करार हा यूपीएच्या करारापेक्षा 9 टक्क्यांनी स्वस्तात झाला आहे. त्यासाठी तब्बल 74 बैठका झाल्या. ऑफसेट भागीदाराची निवड दसॉल्ट कंपनीने केली आहे. काँग्रेसला या करारातील ऑफसेट क्लॉज समजलेलाच नाही.\nएए आणि मिस्टर क्यू\nराहुल गांधी यांनी संसदेत अनिल अंबानी यांचे नाव घेताना ’एए’ असा उल्लेख केला होता. त्यावर जेटली यांनी बोफोर्स व्यवहारातील दलाल क्वात्रोची याचा ’मिस्टर क्यू’ असा उल्लेख करत राहुल यांना उत्तर दिले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/464047", "date_download": "2019-01-16T12:44:23Z", "digest": "sha1:WFO7D7P6XZRA63GVT7RHAQWS6DV77O47", "length": 5598, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शेळोली उपकेंद्रास डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शेळोली उपकेंद्रास डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार\nशेळोली उपकेंद्रास डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार\nजिल्हा परिषद कोल्हापूर आरोग्य विभागच्या वतीने देण्यात येणारा डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार प्रथम क्रमांक कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत शेळोली उपकेंद्राने पटकावला.\nजिल्हा परिषद आरोग्य विभागा मार्फत 2015-16 च्या कामावर आधारित कै. डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार दिला जातो.राजर्षी शाहू सभागृह जिल्हा परिषद कोल्हापूर येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाया शेळोली उपकेंद्रास देण्यात आला.या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.निरंकारी,डॉ. दाभोळे,शरद देसाई,सुनीता देसाई,भारती मांगले आदी उपस्थित होते.\nफोटो:-डॉ.आनंदीबाई जोशी प्रथम क्रमांक पुरस्कारा सह जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर यांच्या सह कडगाव प्राथमिक आरोग्य कर्मचारी.\nगडहिंग्लज तलाव पुनर्भरण प्र���्नी पालकमंत्र्यांशी चर्चा\nतालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज\nकोल्हापूरकरांनी अनुभवली ‘क्वीन मेरी टू’ ची सफर\nकेएमटी वाहक सुधीर साबळेंचा प्रामाणिकपणा\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chief-minister-devendra-fadanvis-denies-to-talk-with-yashwant-sinha-who-protest-for-farmers-in-vidarbh/", "date_download": "2019-01-16T12:32:58Z", "digest": "sha1:PQUH6QAFUHA6ENRNGRPV6OTDY6LCXYJW", "length": 6744, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या भाजप नेते यशवंत सिन्हांशी चर्चेस मुख्यमंत्र्याचा नकार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या भाजप नेते यशवंत सिन्हांशी चर्चेस मुख्यमंत्र्याचा नकार\n\\अकोला: विदर्भातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले बंडखोर भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्याशी चर्चा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यशवंत सिन्हा यांच्यासह जवळपास २५० शेतकऱ्यांना काल अकोला येथून अटक करण्यात आली. मुख्यमंत्री सिन्हा यांच्याशी बोलणार नाहीत, तर त्यांचे पीए बोलतील असे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याच भाजप खासदार नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nदरम्यान मंगळवार संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास भाजपचे जेष्ठ नेते अरुण शौरी, खासदार शत्रुघ्न सिन्हा. खासदार वरुण गांधी हे देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले आहे.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nसवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांनाचं होणार : प्रकाश आंबेडकर\nटीम महारष्ट्र देशा : नववर्षाच्या सुरवातीलाच मोदी सरकारने सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा लोकप्रिय निर्णय घेतला…\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/punehalfmarathon2018-pradeep-singh-manisha-salunkhe-won-pune-half-marathon-2018-159595", "date_download": "2019-01-16T13:13:51Z", "digest": "sha1:7EFIEMZQ4NXYQ6N67PX3H774TPWLAEMR", "length": 23501, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "#PuneHalfMarathon2018 : Pradeep Singh & Manisha Salunkhe won the Pune half marathon 2018 प्रदीप सिंग, मनीषा साळुंके यांनी जिंकली अर्धमॅरेथॉन | eSakal", "raw_content": "\nप्रदीप सिंग, मनीषा साळुंके यांनी जिंकली अर्धमॅरेथॉन\nरविवार, 9 डिसेंबर 2018\nपुणे - ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (एएसआय) आणि पुण्याच्या धावपटूंनी अपेक्षित वर्चस्व राखले. पुरुषांची शर्यत प्रदीप सिंगने जिंकताना १ तास ६ मिनिटे १० सेकंद, तर मनीषाने १ तास २२.२३ सेकंद अशी वेळ दिली.\nपुणे - ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्��ा पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (एएसआय) आणि पुण्याच्या धावपटूंनी अपेक्षित वर्चस्व राखले. पुरुषांची शर्यत प्रदीप सिंगने जिंकताना १ तास ६ मिनिटे १० सेकंद, तर मनीषाने १ तास २२.२३ सेकंद अशी वेळ दिली.\nधावण्याच्या कुठल्याही शर्यतीला हवे हवेसे असे थंड वातावरण, खेळाडूंमध्ये दिसून आलेला अमाप उत्साह आणि त्याला पुणेकरांनी दिलेली भरभरून दाद हे पहिल्या अर्ध मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणता येईल. एरवी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सकाळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या वर्दळीमुळे विद्यापीठ, बाणेर परिसरातील रस्त्यांना अर्धवट जाग असते. पण, आज या रस्त्यावरून एका बाजूने मॉर्निंग वॉक आणि मधून लयबद्ध धाव घेणाऱ्या धावपटूंमुळे रस्ते नुसते पूर्ण जागेच झाले नव्हते, तर जणू त्यांनाही वेग आला होता.\nशर्यतीला म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातून पहाटे बरोबर ५.१५ वाजता सुरवात झाली. स्टेडियममधून बाहेर पडतानाच एएसआयच्या धावपटूंनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत सोडली नव्हती. रोजचा सराव आणि लांब पल्ल्याच्या शर्यतीत धावण्याचा असलेला अनुभव त्यांच्या लयबद्ध धावण्यावरून दिसून येत होता. अर्धा किलोमीटरच्या अंतरात महत्त्वाच्या असणाऱ्या ५, १०, १५ अशा प्रत्येक टप्प्यात हे धावपटू एकत्रच होते. शर्यत परतीच्या मार्गावरून शर्यत क्रीडा संकुलात शिरत असतानाच या खेळाडूंमध्ये अंतर पडले आणि प्रदीपने सर्व प्रथम अंतिम रेषा गाठली. अनुकूल वातावरणात सर्वोत्तम वेळ देण्यात अपयश आल्याची खंत तिन्ही धावपटूंना होती. पण, एका साध्या, सरळ शर्यतीचा अनुभव खूप मोलाचा होता, अशीच भावना प्रत्येकाची होती.\nपुरुषांप्रमाणे महिलांच्या शर्यतीत वेगळा अनुभव नव्हता. अनुभवाला कौशल्याची जोड देत रेल्वेच्या सेवेत असणाऱ्या पुण्याच्या मनीषा साळुंके हिने बाजी मारली. तिने १ तास २२ मिनिटे २३ सेकंद वेळ दिली. सरळ सोपा मार्ग असला, तरी आव्हानात्मक होता, अशी प्रतिक्रिया मनीषाने दिली. ती म्हणाली, ‘‘हवामान नक्कीच पूरक होते. मार्गही चांगला होता. त्यामुळे सर्वोत्तम वेळेची अपेक्षा होती. मात्र, सरावातच कमी पडल्याने मला यात अपयश आले. अर्ध मॅरेथॉन शर्यतीचा अनुभव पुरेसा आला आहे. आता माझे लक्ष पूर्ण मॅरेथॉनकडे आहे. स्पर्धेच्या अचूक नियोजनामुळे शर्यत खऱ्या अर्थान संस्मरणीय झाली.’’ महिलांच्या शर्यतीत उत्तराखंडच्या सिंधू यादव हिने पुण्याच्या धावपटूंना आव्हान दिले. मात्र, तिला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मात्र, तिला मनीषाला गाठणे जमले नाही. अखेरच्या टप्प्यात मनीषाने मारलेली मुसंडी निर्णायक ठरली. मनीषाने वेग वाढवल्यावर सिंधूला तिला गाठणे जमले नाही. सिंधूने १ तास २३ मिनिटे ४६ सेकंद अशी वेळ देत अंतिम रेषा गाठली. नागपूरच्या मोनिका राऊत (१ तास २३ मिनिट ५७ सेकंद) तिसरी आली.\nएएसआयचे प्रमुख धावपटू शर्यतीत नसले, तरी त्यांची दुसरी फळी तितकीच ताकदवान बनत असल्याचेच या धावपटूंच्या कामगिरीवरून दिसून आले. खेळाची कुठलीही पार्श्‍वभूमी नसताना केवळ लष्करात दाखल झाल्यापासून धावण्याचे वेड लागलेल्या प्रदीपने आतापर्यंत दिल्ली, मुंबई, पुणे अशा विविध शर्यतीतून आपले कौशल्य दाखवून दिले आहे. स्पर्धकांकडून अधिक आव्हान मिळाले असते, तर अधिक चांगली वेळ देता आली असते.\n- प्रदीप सिंग, (२१ कि.मी.चा विजेता)\nखास या स्पर्धेसाठी आले होते. २०१५ पासून मी सराव करते. वातावरण खूप छान होते. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळेल अशी अपेक्षा होती. माझी यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी १ तास १९ मिनिटे इतकी होती. दुखापतीमधून बाहेर आल्यावर ही माझी पहिली अर्धमॅरेथॉन. आजच्या वेळेवर मी समाधानी आहे. आता, मथुरा येथील २० जानेवारीच्या खुल्या क्रॉसकंट्री स्पर्धेत कामगिरी उंचाविण्याचा माझा प्रयत्न राहील. माझे यश मी प्रशिक्षक विजय प्रताप सिंग यांना अर्पण करते.\n- सिंधू यादव (२१ कि.मी. उपविजेती)\nसरावाच्या तुलनेत चांगले धावले. मार्गही व्यवस्थित असल्याने थकवा जाणविला नाही. चेक रिपब्लिक येथील वर्ल्ड रेल्वे मॅरेथॉनमध्ये धावले होते. त्याच्या त्रासामधून अजून पूर्ण सावरलेली नाही. त्याचा कामगिरीवर परिणाम झाला असे म्हणता येणार नाही. चांगली वेळ देता आली असती. पुढील वेळेस मी नक्कीच सुधारणा करेन. माझी आई सुलोचना, वडील फुलचंद आणि प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना मी माझ्या यशाचे श्रेय देते.\n- मोनिका राऊत (२१ कि.मी. तिसरी)\nवेगळा अनुभव - मानसिंग\nप्रदीपचाच सहकारी, पण अनुभवात त्याच्या एक पाऊल पुढे असणाऱ्या मानसिंगला केवळ ३३ सेकंदांनी दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मानसिंगने या वर्षी बंगळूर १० कि.मी. शर्यतीत विजेतेपद मिळविले आहे. वसई-विरार अर्ध मॅरे��ॉनही २०१५ मध्ये त्याने जिंकली आहे. दिल्लीत २०१६ मध्ये तो तिसरा आला होता. या सगळ्या शर्यतीत आलेला आणि आजचा अनुभव खूप वेगळा होता, असे सांगून मानसिंग म्हणाला, ‘‘थंड हवामानामुळे चांगली वेळ मिळणार याची खात्री होती. विजेतेपदाच्या इराद्यानेच उतरलो होतो. पण, यश आले नाही. विजेतेपद हुकले याचे दुःख आहेच. पण, एका चांगल्या शर्यतीचा आणि अचूक नियोजनाचा अनुभव मला भविष्यात नक्कीच उपयुक्त ठरेल.’’\nगावाकडून लष्करापर्यंत - प्रल्हाद धनावत\nपुरुषांच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला औरंगाबादचा प्रल्हाद धनावतचा अनुभव पहिल्या दोघांपेक्षा वेगळा होता. पूरक वातावरण, योग्य मार्ग आणि अचूक नियोजनाबरोबरच पुणेकरांचे मिळणारे प्रेम मोठे असते, असे तो म्हणाला. तो पुढे म्हणाला, ‘‘पुण्याचे लोक क्रीडाप्रेमी आहेत. ते नेहमीच खेळाडूंवर प्रेम करतात. त्यांना भरभरून प्रोत्साहन देतात. त्यामुळे येथे कामगिरी करायला नेहमीच आवडते.’’ आपल्याला धावपटू बनवण्यात लष्कराचा मोठा वाटा आहे, असे तो मानतो. तो म्हणाला, ‘‘गावाकडे आलेल्या दुष्काळाच्या झळा कुटुंबाला पसंत होत्या. त्यामुळे लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. लष्कराला २०१२ मध्ये दाखल झाल्यापासून दोन वर्षांत धावायला सुरवात केली आणि मग धावण्याचाच ध्यास लागला. अमरावती, जबलपूर अशा अर्ध मॅरेथॉनमध्ये विजेतेपद मिळविल्यावर जयपूरमध्ये १ तास ५ मिनिटे ३० सेकंद अशी सर्वोत्तम वेळ देताना तिसरा क्रमांक मिळविला. प्रशिक्षक सुभेदार के. सी. रामू यांच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला.’’\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nनागरिकांनी अनुभवली मॅरेथॉनची चुरस\nपुणे - ‘पुणे हेल्थ डे’चा नारा देत रविवारी पार पडलेल्या अर्धमॅरेथॉनच्या माध्यमातून बालेवाडी, औंध, बोपोडी, बाणेर परिसरातील नागरिकांनी मॅरेथॉनची चुरस...\nपोलिसांकडून बंदोबस्त; कुटुंबीयांचाही सहभाग\nपुणे - रविवारी पहाटे साडेतीन ते सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत चोख बंदोबस्त ठेवला. वाहतुकीचे योग्य...\nपुणे - भल्या पहाटे केवळ धावपटूच नाही, तर कुटुंबीयांची एकत्रित पावले ही म्हाळुं��े- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या दिशेने पडू लागली...\nपुणे धावले; मॅरेथॅानमध्ये उच्चांकी सहभाग\nपुणे - गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा...\nपुणे- बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात पिंटाकुमार यादव याने (३१ मिनिटे ४२ सेकंद)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_990.html", "date_download": "2019-01-16T12:51:13Z", "digest": "sha1:PN6ZWGBVM2TA2ZZO6ODY6DWXQ2DJRJTF", "length": 9006, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "विद्यार्थ्यांनी घेतली फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nविद्यार्थ्यांनी घेतली फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ\nबुलडाणा,(प्रतिनिधी): रायपूर येथील यश गवते याचा तोंडात फटाका फुटल्याने मृत्यू झाल्याची घटना 30 ऑक्टोबर रोजी घडली होती. या दु:खद घटनेने या परिसरातील जिजाऊ ज्ञान मंदिरातील विद्यार्थ्यांचे मन गहिवरले असून, त्यांनी आज प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करत फटाके ��� फोडण्याची शपथ शाळेत घेतली. तर यशच्या नावाने एक वृक्षही शाळेत लावला आहे. राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलडाणाद्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट येथे आज यश गवतेला श्रद्धांजली वाहण्यात आली.\nयश हा संजय उत्तम गवते राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्था रायपूर येथील कर्मचारी यांचा मुलगा होता. 30 ऑक्टोबर रोजी अचानक सुतळी बॉम्ब तोंडातच फुटला व यातच यशचा मृत्यू झाला होता. यशचा मृत्यू फटाक्यामुळे झाल्याचे लक्षात आल्यानंतर जिजाऊ ज्ञानमंदिरच्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची व प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेण्याची शपथ घेतली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्या भाऊसाहेब शेळके यांनी जिजाऊ ज्ञान मंदिरच्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे समाजापुढे एक आदर्शच असल्याचे सांगितले. हा निर्णय पर्यावरण हिताचा असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी भाऊसाहेबांच्या हस्ते यशच्या नावाने एका वृक्षाची लागवड करण्यात आली. यशच्या नावाने वृक्षारोपण करून शाळेच्या या उपक्रमाचा बोध घेण्याचे आवाहनही भाऊसाहेबांनी केले. या उपक्रमाला संस्थेचे समन्वयक गोपालसिंग राजपूत, किशोर सिरसाट यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुसारी यांनी केले, तर ठाकूर यांनी आभार मानले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/gauri-lankesh-murder-case/", "date_download": "2019-01-16T11:48:49Z", "digest": "sha1:44A2WMA4ZOGT74T6YHXEN7N3OBXUV3SO", "length": 30274, "nlines": 284, "source_domain": "www.saamana.com", "title": "घरासमोरच जवळून गोळ्या झाडून गौरी लंकेश यांची हत्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इ���के प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nघरासमोरच जवळून गोळ्या झाडून गौरी लंकेश यांची हत्या\nज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या आणि लंकेश पत्रिका या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांची बंगळुरूतील राहत्या घराबाहेर दरवाजातच गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाने कर्नाटकसह देशभरात हादरा बसला आहे. विविध शहरांमध्ये पत्रकार संघटनांनी देशभरात निषेध करीत निदर्शने केली. सामाजिक, राजकीय पक्षांसह सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत असून, हत्याकांडाची सखोल चौकशीची मागणी होत आहे. कर्नाटकसह महाराष्ट्रातही ऍलर्टचा इशारा दिला आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारने तपासासाठी विशेष पोलीस पथक (एसआयटी) नेमले आहे. एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.\nकाल मंगळवारी रात्री आठच्या सुमारास गौरी लंकेश बंगळुरूतील राजराजेश्वरीनगर येथील आपल्या घरी परत आल्या. कार पार्क करून त्या दरवाजा उघडत असतानाच मोटारसायकलवरून आलेल्या दोन ते तीन हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या. गौरी लंकेश यांच्या शरीरातून तीन गोळ्या आरपार गेल्या. रक्ताच्या थारोळ्यात त्या कोसळल्या. गोळीबाराच्या आवाजाने शेजारी घराबाहेर आले. त्यांनी गौरी लंकेश यांना तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र, त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.\nगेल्यावर्षी मानहानीच्या खटल्यात झाली होती शिक्षा\nगौरी लंकेश डाव्या विचारांच्या होत्या. त्यांनी संघ, भाजप आणि मोदी सरकारविरुद्ध लंकेश पत्रिकातून अनेकदा लिखाण केले. धारवाड येथील भाजपचे खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दुषी यांनी गौरी लंकेश यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. 2008 मध्ये गौरी यांनी भाजप नेत्यांविरुद्ध लेख लिहिला होता. गेल्यावर्षी न्यायालयाने गौरी यांना सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली होती. गौरी यांना जामिनही मिळाला होता.\nगौरी लंकेश यांच्या हत्येनंतर केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटक सरकारकडे अहवाल मागितला आहे.\nगौरी लंकेश यांच्या घरा��ाहेर तीन सीसीटीव्ही लावले आहेत. त्यात हे हत्याकांड कैद झाले आहे. हल्लेखोरांनी काळे कपडे घातले होते आणि हेल्मेट होती. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.\nकोण होत्या गौरी लंकेश\nज्येष्ठ पत्रकार 55 वर्षीय गौरी लंकेश या कन्नड भाषेतील लंकेश पत्रिकाच्या संपादिका होत्या. त्यांचे वडील पी. लंकेश हे पत्रकार, कवी, लेखक आणि चित्रपट निर्माते होते. पी. लंकेश यांनी 1980 मध्ये लंकेश पत्रिका साप्ताहिक सुरू केले. कोणतीही जाहिरात न छापता हे साप्ताहिक आजपर्यंत सुरू आहे. वडिलांच्या निधनानंतर 2000नंतर गौरी यांनी संपादकपदाची धुरा सांभाळली. गौरी यांनी भाजप, संघ आणि हिंदुत्ववादीविरोधी भूमिका मांडली. गौरी यांच्या पश्चात बहीण कविता, भाऊ इंद्रेश आणि आई आहे.\nपत्रकार गौरी लंकेश यांच्या पार्थिवावर आज दुपारी बंगळुरूतील यमाराजपेठ येथील स्मशानभूमीत सरकारी इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पत्रकार, लेखक, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक मंत्री यावेळी हजर होते. त्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. गौरी लंकेश यांच्या पार्थिवावर कोणताही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आला.\nगौरी यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकसह महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या शेजारील राज्यांनाही सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत, असे कर्नाटकचे पोलीस उपमहानिरीक्षक एम. एन. अणुयेथ यांनी सांगितले. दरम्यान, हल्लेखोरांनी गौरी यांच्या घराची रेकी केली होती, असा पोलिसांचा अंदाज आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या एका संशयितांकडे चौकशी सुरू आहे.\nहुतात्मा चौकात आज आंदोलन\nपत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या दुपारी 1 वाजता मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. भारिप-बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी या आंदोलनासाठी हाक दिली आहे. सर्वच पुरोगामी पक्ष, संघटनांनी या आंदोलनात मोठय़ा संख्येने उतरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nलोकशाहीचा खूनः एसआयटी चौकशी – मुख्यमंत्री\nगौरी लंकेश यांची हत्या हा लोकशाहीचा खून आहे. या निर्घृण हत्याकांडाची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल. पोलीस महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली तीन पथकांकडून मारेकऱयांचा शोध घेतला जात आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. गौरी लंकेश यांची हत्या अत्यंत धक्कादायक आहे. काही दिवसांपूर्वीच त्या मला भेटल्या होत्या. मात्र, जीवे मारण्याच्या धमकीबाबत त्यांनी काही माहिती दिली नव्हती, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\n2015 मध्ये ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची अशीच हत्या झाली होती. दोन्ही हत्याकांडाची पद्धत एकच असल्याचे गौरी यांचे समर्थक आणि मित्र परिवाराचे म्हणणे आहे; पण मुख्यमंत्र्यांनी यावर थेट भाष्य केले नाही. कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्यांचा एकमेकांशी संबंध आहे का याचा तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.\nकर्नाटकातील सामाजिक कार्यर्त्यांना पोलीस संरक्षण दिले आहे. लंकेश यांच्या हत्याकांडानंतर फेसबुक, वॉट्सऍप या सोशल मिडियावर काही अक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्या. त्याचाही तपास सुरू आहे. या पोस्टचा या हत्येशी संबंध आहे का याचा तपास पोलीस करीत असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले.\n20 ऑगस्ट 2013ला पुणे येथे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. दाभोळकर मॉर्निंग वॉक करीत होते. n 16 फेब्रुवारी 2015ला कोल्हापूर येथे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पानसरे हे पत्नीबरोबर मॉर्निंग वॉकला गेले होते.\n30 ऑगस्ट 2015ला कर्नाटकात धारवाड येथे ज्येष्ठ लेखक, विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची घराच्या दरवाजाजवळच गोळ्या घालून हत्ये केली होती. n आता गौरी लंकेश यांची बंगळुरूत हत्या झाली. चारही हत्याकांड मारेकऱयांनी जवळून गोळ्या घालून करण्यात आल्या आहेत.\nदेशामध्ये संघ आणि भाजपविरोधात बोलणाऱयांना संपवले जात आहे. जो कोणी संघ आणि भाजपच्या विचारसरणीला विरोध करीत असेल त्याला धमकावले जाते, हल्ला केला जातो आणि प्रसंगी ठारही मारले जाते. या सगळ्यांमागे देशात केवळ एकच आवाज असला पाहिजे, हेच उद्दिष्ट आहे. मात्र ही आपल्या देशाची परंपरा नाही.\n– राहुल गांधी (काँग्रेस उपाध्यक्ष)\nसोनिया गांधी आणि राहुल यांनी केलेले आरोप बेजबाबदार, बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत. अशाप्रकारे असत्य आरोप भाजप आणि पंतप्रधानांवर लावणे हे अन्यायकारक आहे. सरकार, भाजप किंवा पक्षाशी संबंधित कोणत्याही संघटनांचा पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी कसलाही संबंध ना���ी.\n– नितीन गडकरी (केंद्रियमंत्री )\nलोकशाहीसाठी ही अत्यंत दुःखद घटना आहे. असहिष्णुता देशात वाढत आहे. विचारवंत, पत्रकारांवर हल्ले होत आहेत.\n– सोनिया गांधी (काँग्रेस अध्यक्षा)\nदाभोलकर, पानसरे, कलबुर्गी और अब गौरी लंकेश. अगर एकही तरह के लोग मारे जा रहें हैं, तो किस प्रकार के लोग मार रहे हैं\n– जावेद अख्तर (ज्येष्ठ गीतकार)\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n सर्वोच्च न्यायालयाचा राज्यांना आदेश\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/484641", "date_download": "2019-01-16T12:43:12Z", "digest": "sha1:UHR6DQPLOEOOW43ZCUQSL7UUZXOVHFND", "length": 4947, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर मास्टर ब्लास्टर सचिन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर मास्टर ब्लास्टर सचिन\n‘चला हवा येऊ द्या’च्या म���चावर मास्टर ब्लास्टर सचिन\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराने ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावली.सचिनने त्याच्या आगामी ‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’या सिनेमानिमित्त ‘हवा येऊ द्या’च्या मंचावर धमाल मस्ती केली.\nसचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीबरोबरच आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत मनमोकळय़ा गप्पा मारल्या. गप्पांची ही अनोखी मैफिल 22-23मे रोजी सोमवार आणि मंगळवारच्या भागात झी मराठीवर पाहता येईल. ‘सचिन ःअ बिलियन ड़िम्स’ चित्रपट ही आपल्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाची खेळी आहे, असे सांगत ही खेळी आपण आई-बाबांना समर्पित करणार असल्याचे सचिनने सांगितले.\nनिर्मलाची चाहूल लवकरच कलर्स मराठीवर\nअक्षयच्या ‘टायलेट एक प्रेम कथा’ची पहिल्या दिवशी 13.10 कोटींची कमाई\nलवकरच भेटीला येतोय देवा\n‘मी शिवाजी पार्क’मध्ये ‘भरवसा हाय काय’ गाण्याची धमाल\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/594036", "date_download": "2019-01-16T12:40:34Z", "digest": "sha1:OSW2JOHL5XXHO34KKBLBCXLWPK3YA4N4", "length": 5282, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महाप्रसादातून विषबाधा, सात जणांचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » महाप्रसादातून विषबाधा, सात जणांचा मृत्यू\nमहाप्रसादातून विषबाधा, सात जणांचा मृत्यू\nऑनलाईन टीम / रायगड :\nरायगडातील महडमध्ये पूजेच्या महाप्रसादातून 80 जणांना विषबाधा झाल्याचा होवून तीन चिमुरडय़ांसह चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे.\nखालापूर तालुक्मयातील महडमध्ये माळी कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. पूजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर घरी परतलेल्या नातेवाईकांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास झाला. जवळपास 80 जणांना विषबाधा झाल्याची माहिती असून सुरूवातीला सर्वांना खोपोलीतील रूग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी 25 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नवी मुंबई आणि पनवेलमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत दुर्दैवाने तीन लहान मुलांसह चौघा जणांचा मृत्यू झाला आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेला पोलिसांची परवानगी नाही\n‘जय महाराष्ट्र’ बोलल्यास पद होणार रद्द ; कनार्टकातील मंत्र्यांचा इशारा\nअहमदनगरमधील शिल्पकाराच्या स्टुडिओला आग; अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी\nसहलीसाठी गेलेले दोन तरूण नदीत बुडाले\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5408/", "date_download": "2019-01-16T13:00:32Z", "digest": "sha1:D3JUFQJ25Z2RR4CQNT5IICVGBET3GOQ3", "length": 3815, "nlines": 93, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-ते गोड क्षण, माझं हळवं मन;", "raw_content": "\nते गोड क्षण, माझं हळवं मन;\nते गोड क्षण, माझं हळवं मन;\nआणि माझं नि:शब्द मौन.\nतू कसं विसरु शकतेस\nतू कसं विसरु शकतेस\nतुझं ते अलगदपणे माझ्या मिठीत शिरणं,\nघरची आठवण काढुन उगाच मुसमुसणं;\nतुझ्या हळवेपणाला मझ्यात समावुन घेताना,\nमाझं तुझी समजुत काढणं.\nतू कसं विसरु शकतेस\nआपलं ते चांदण्यांखाली जागणं,\nतुटलेला तारा पाहुन तुझं देवाकडे काहितरी मागणं;\nजन्म-जन्मांच्या साथीची आण घेताना,\nतुझा हात माझ्या हातात गुंफणं.\nतू कसं विसरु शकतेस\nमाझं ते तुझ्यासाठीचं तळमळणं,\nतुझ्या स्वप्नांसाठी निद्रेची आराधना करणं;\nतरीही नेहमी तुझ्या विचारात गढुन,\nमाझं रात्र रात्र जागणं.\nतू कसं विसरु शकतेस\nतू कसं विसरु शकतेस;\nसांग, तू विसरु शकशिल का\nते गोड क्षण, माझं हळवं मन;\nRe: ते गोड क्षण, माझं हळवं मन;\nRe: ते गोड क्षण, माझं हळवं मन;\nते गोड क्षण, माझं हळवं मन;\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/542656", "date_download": "2019-01-16T12:38:34Z", "digest": "sha1:KZJQO3KGI5PQ7VDTQY4A4WL7UERFZYOR", "length": 8279, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आम्हाला अंधारातून मुक्त करा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » आम्हाला अंधारातून मुक्त करा\nआम्हाला अंधारातून मुक्त करा\nसाकोर्डा धारबांदोडा येथील वसंत गिरोडकर कुटुंबावर सरकारने तसेच वन खात्याने अत्याचर केले असून हुकुमशाहीने त्यांची वीज जोडणी तोडण्यात आली आहे. आज गोवा स्वातंत्र्य होऊन 55 वर्षे झाली तरी या कुंटुंबावर अधांरात राहण्याची पाळी सरकारने आणली आहे, असे आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी सांगितले. वीज जोडणी तोडल्याने त्याचा निषेध करण्यासाठी काल दिवसभर गिरोडकर कुटुंब आझाद मैदानावर न्याय मिळविण्यासाठी बसले होते.\nगेली 40 वर्षे वास्तव्य करणाऱया गिरोडकर कुटुंबावर सरकारने अन्याय केला आहे. गेली 40 वर्षे हे कुटुंब अंधारात होते. गेल्या चतुर्थीला त्यांना वीज जोडणी देण्यात आली होती. पण वन खात्याच्या अधिकाऱयांनी आपली परवानगी घेतली नाही असे कारण पुढे करुन पुन्हा दिवाळीला त्ंयांची वीज जोडणी तोडण्यात आली वन्य क्षेत्रात घर येत असल्याने त्यांना वीज घेता येत नाही असे कारण पुढे केले आहे. जर आपण पर्यटकांसाठी वन्य क्षेत्रात वीज वापरु शकतो मग भुमिपुत्रांना वीज का नाही त्यांच्यावर असा अत्याचार का केला जात आहे त्यांच्यावर असा अत्याचार का केला जात आहे या कुटुंबाची लहान मुले शाळेत कॉलेजमध्ये जात आहेत. वीज नसल्या कारणाने त्यांना अभ्यास करण्यात अनेक अडचणी येत आह���, असेही यावेळी राजन घाटे यांनी सांगितले.\nयाविषयी स्थानिक आमदार दीपक पाऊसकर यांनी कुठलीच दखल घेतेली नाही त्यांचे कुटुंब आझाद मैदानावर आहे पण कुठल्याच लोकप्रतिनिधीने त्यांची दखल घेतली नाही. वनखात्याचे अधिकारी वसंत गिरोडकर यांच्यावर झाडे कापल्याचे खोटे आरोप करत आहेत. त्यांची छळवणूक करत आहेत. दुधाच्या उपजिवीकेवर काम करणारा हा गरीब त्याचा हातही व्यवस्थित नाही अशा वेळी तो ^झाडे का कापणार. आपल्याला वीज मिळावी यासाठी 25 हजार रुपये भरुन त्यांनी वीज खांब देण्यात आला होता. वीजही सुरु केली. वीज बिलही आले होते. एवढे असूनही अचानक त्यांची वीज तोडण्यात आली. विकसित गोव्यात आज अशा प्रकारचे जीवन त्यांना जगावे लागत आहे. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर हे गरीब कुटुंब रस्त्यावर येणार आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे तातडीने लक्ष घालून त्यांना वीज मिळवून द्यावी असे यावेळी राजन घाटे यांनी सांगितले. यावेळी आझाद मैदानावर गिरोडकर सर्व कुटुंब उपस्थित होते.\nमतपेटीत दडलेय कोण कोण\nविधानसभेत आणखी एकही पुतळा नको\nआमदार सुभाष शिरोडकर भाजपच्या वाटेवर\nइंडिया पोस्ट पेमेन्टस बँक ग्रामीण भागातील जनतेला उपयुक्त ठरणार\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/terrorist-attack-on-police-quarter-in-pulwama-in-jammu-kashmir-latest-marathi-news-updates/", "date_download": "2019-01-16T13:04:13Z", "digest": "sha1:GQIH65N4EF3TRJT6CHBWEJQRLL6XZ2SG", "length": 8764, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कश्मीरात पोलीस वसाहतीवर आत्मघाती हल्ला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकश्मीरात पोलीस वसाहतीवर आत्मघाती हल्ला\nसाताऱ्याच्या सुपुत्रासह 8 जवान शहीद\nपुलवामा/ वेब टीम; पुलवामा येथील पोलीस वसाहतीवर आज पहाटे जैश ए मोहम्मदच्या तीन अतिरेक्यांनी भयंकर आत्मघाती हल्ला चढवला. पोलिसांच्या कुटुंबांना ओलीस ठेवण्याच्या इराद्यानेच अतिरेकी वसाहतीत घुसले. पण पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी अत्यंत चतुराईने 36 कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र ही कामगिरी फत्ते करत असताना आठ जवान शहीद झाले.\nथेट पोलिसांच्या क्वॉर्टरलाच लक्ष्य केल्यानं हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात आठ जवान शहीद झाले असून त्यात सीआरपीएफचे जवान रवींद्र धनवडे आणि जसवंतसिंग तसेच पोलीस कॉन्स्टेबल इम्तियाज अहमद शेख यांचा समावेश आहे. रवींद्र धनवडे हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्हय़ातील मोहोट येथील रहिवासी आहेत. शहीद जवानांत चार सीआरपीएफचे असून एक स्थानिक पोलीस तर तीन जवान स्पेशल पोलीस फोर्सचे असल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यात मोहंमद याकूब जोरा, पम्मीकुमार, कर्मी प्रभू नारायण, एस.बी. सुधाकर हे जखमी झाले.\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nदहशतवाद्यांना संरक्षण देण्यासाठी फुटीरतावाद्यांची दगडफेक\nपोलीस वसाहतीमध्ये एन्काऊंटर सुरू असल्याचे कळताच फुटीरवादी मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर उतरले. अतिरेक्यांना संरक्षण देण्यासाठी या फुटीरवाद्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. या जमावाला हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.\nदरम्यान दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस क्वॉर्टर रिकामी करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. या परिसरात जवळपास 10 इमारती आहेत, त्यापैकी दोन ब्लॉक खाली करण्यात आले आहेत. दहशतवादी सध्या या रहिवाशी इमारतींपैकी एका इमारतीमध्ये लपले असून त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा असल्याची प्राथमिक माहिती आहे. अजूनही तीन दहशतवादी या इमारतींमध्ये लपले आहेत.\n‘आता का���ी केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nपाणीपुरी विक्रेता झाला अटल बिहारी वाजपेयी\nशब्द माझ्याकडेही आहेत आणि मलाही बोलता येतं;दानवेंचा ठाकरेंना इशारा\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nपुणे : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील…\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/aata-mee-paraka/", "date_download": "2019-01-16T12:48:53Z", "digest": "sha1:36DJVWILV7DAZP5WLXBSP5OED5E3MUB3", "length": 8282, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आता मी परका – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeकविता - गझलआता मी परका\nMarch 31, 2018 रजनीकान्त महादेव शेंबडे कविता - गझल\nअंगणात उतरल्या चांदण्याच्या गावास आता मी परका\nकाळजात झिरपल्या डोहाच्याही थेंबास आता मी परका\nबेसुमार साऱ्या स्वप्नांना शब्दात जखडती माझ्या राती\nफुलणाऱ्या कळ्यांच्या काट्याच्या दिशानाही आता मी परका\nश्वासातच माझ्या शोधीत फिरतो कुठल्या नक्षत्राचे गाणे\nमनातले गाणे गाणाऱ्या शिवारातल्या वाऱ्यास आता मी परका\nस्वप्नांना साऱ्या बांधून मी शब्दाची रचितो अवघी कवने\nबोरुत गिरवल्या गुरुजींच्या वचनास आता मी परका\nदोन श्वासामधल्या माझ्या अंतऱ्याचे मग उगाच सलणे\nमातीच्या गावाकडल्या तुटल्या नाळेस आता मी परका\nदेव मला जरी कधी भेटला असेल माझे एकच मागणे\nदे चिमणीच्या दातांना फिरुनी ज्यांना आता मी परका\nAbout रजनीकान्त महादेव शेंबडे\t11 Articles\nरजनीकान्त महादेव शेंबडे..वास्तव्य कराड…अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून महावितरण इस्लाम्पूर विभागीय कार्यालयात कार्यरत.. लेखन कविता…ललित…स्फुट ..\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T13:03:57Z", "digest": "sha1:AACTWNKIC6P5V4OJOFVYD2YIXR53VUI6", "length": 6616, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाघोलीतील प्रकल्पात कचरा वर्गीकरण सुरु | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवाघोलीतील प्रकल्पात कचरा वर्गीकरण सुरु\nवाघोली- अनेक दिवसांपासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वाघोलीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. महावितरणचे कनेक्‍शन मिळाल्यानंतर ठेकेदाराच्या वतीने उपलब्ध मशिनरीच्या मदतीने कचरा वर्गीकरण, खत बनविणे व इतर प्रक्रियांना सुरुवात बुधवारी (दि. 12) रोजी केली आहे. सद्यस्थितीत पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरु झाला नसला तरी कचरा उचलण्यास सुरुवात झाली असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्‍त केले आहे. चोखी ढाणी येथे देखील दुसरा कचरा प्रक्रिया प्रकल्�� लवकरच सुरु होणार असल्याने वाघोलीची कचरा समस्या सुटण्यास मदत होणार आहे, असे ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे, संदीप सातव यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी मोदींच्या नेतृत्वात बैठक\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/farmers-strike-madhya-pradesh-mandsaur-protests-shivraj-singh-chuhan-51354", "date_download": "2019-01-16T13:14:27Z", "digest": "sha1:PKPVI27HTIW5I3Q4NPZBYGX2GO6LUSCF", "length": 13856, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmers strike Madhya Pradesh mandsaur protests Shivraj Singh Chuhan आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांशी चर्चेस तयार : चौहान | eSakal", "raw_content": "\nआंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांशी चर्चेस तयार : चौहान\nगुरुवार, 8 जून 2017\nभोपाळ : कर्जमाफी आणि किमान आधारभूत किमतीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन हिंसक झाले असताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन केले. वाद मिटविण्यासाठी चर्चा आवश्‍यक असल्याचे सांगत चौहान यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याची विनंती केली.\nभोपाळ : कर्जमाफी आणि किमान आधारभूत किमतीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन हिंसक झाले असताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन केले. वाद मिटविण्यासाठी चर्चा आवश्‍यक असल्याचे सांगत चौहान यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याची विनंती केली.\nमुख्यमंत्री चौहान म्हणाले, ''राज्य सरकार चर्चेस तयार आहे. हे सरकार शेतकरी आणि सामान्य जनतेचेच आहे. या सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. दहा जूनपासून तूर आणि उडीद डाळ किमान आधारभूत किमतीनुसार खरेदी करण्यासही सुरवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शांतता कायम ठेवावी. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो.'' काही समाजविरोधी घटक राज्याला अडचणीत आणू इच्छितात, जनता त्यांना धडा शिकवेल, असा दावाही चौहान यांनी केला. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनीही या आंदोलनाच्या मागे विरोधकांचा हात असल्याचा आरोप केला. या आंदोलनाला राजकीय रंग देऊन ते चिघळविण्याचा प्रयत्न होत असून, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे केवळ 'छायाचित्र काढून घेण्यासाठी' तेथे गेले आहेत, अशी टीकाही नायडू यांनी केली. शांतता निर्माण करण्यासाठी कॉंग्रेसने अधिक जबाबदारीने वागायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nदरम्यान, संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलेल्या मंदसोर जिल्ह्यातील संचारबंदी आज थोडी शिथिल करण्यात आली. तरीही शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत.\nभोपाळ : शेतकरी मृत्यूबाबत केलेल्या प्राथमिक तपासानंतर, पोलिसांनी केलेल्या गोळीबारातच मंगळवारी (ता. 6) पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे, असे राज्याचे गृहमंत्री भूपेंद्रसिंह ठाकूर यांनी आज मान्य केले. ठाकूर यांनीच दोन दिवसांपूर्वी गोळबारात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला नसल्याचे म्हटले होते.\nकमलनाथांचा यु-टर्न; आता वाजत-गाजत वंदे मातरम्\nभोपाळ- मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याच्या पहिल्या तारखेला होणारे 'वंदे मातरम्' न झाल्याने मोठा वाद झाला होता. 'वंदे मातरम्...\nकमलनाथ म्हणाले, रस्त्यावर गाय दिसली नाही पाहिजे\nभोपाळ : गोमाता (गाय) ही रस्त्यावर दिसली नाही पाहिजे. लवकरात लवकर गोशाळा उभारून करून गायींचे तेथे संगोपन केले पाहिजे, असे आदेश मध्य प्रदेशचे...\nअन् खाण कामगार झाले क्षणार्धात कोट्याधीश\nभोपाळ- नवीन वर्ष कोणाला कसे जाईल, याचा अंदाज वर्तविण्यास वर्षअखेरीस सुरवात होते. पण, वर्ष संपण्यात दोन दिवसांचा अवधी असतानाच मध्य प्रदेशमधील पन्ना...\nशिवराजसिंह म्हणतात, टायगर अभी जिंदा है\nभोपाळ : पराभव झाला तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण, टायगर अभी जिंदा है, असे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे....\nराज ठाकरेंचे स्वप्न कमलनाथांकडून पूर्ण\nभोपाळ : काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज ठाकरेंकडून गुरुमंत्र घेऊन त्याचा गंडा बांधला की काय असा प्रश्न पडला आहे. कारण,...\nशपथ घेताच तासाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय\nभोपाळ: मुख्यमंत्रीपदाची शपथ घे��ाच कमलनाथ यांनी पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/uma-bharti-says-yogi-becoming-cm-best-news-21st-century-35848", "date_download": "2019-01-16T13:21:28Z", "digest": "sha1:ZR4JCNQHCU4HFCYLXNSMZ66XWQISVUY5", "length": 11664, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uma Bharti says yogi becoming cm is the best news of the 21st century योगींची निवड 21 व्या शतकातील सर्वोत्तम बातमी- उमा | eSakal", "raw_content": "\nयोगींची निवड 21 व्या शतकातील सर्वोत्तम बातमी- उमा\nरविवार, 19 मार्च 2017\nयोगी आदित्यनाथ माझा लहान भाऊ असून, त्यांची निवड ही सर्वोत्तम बातमी आहे. त्यांच्या निवडीमुळे कट्टरपंथीयांच्या गालावर जोरदार थप्पड बसली आहे. योगी विकास आणि राष्ट्रवाद पुढे घेऊन जातील.\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान होणे आणि लहान बंधू योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड होणे, या 21 व्या शतकातली सर्वात चांगल्या बातम्या असल्याचे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे.\nआदित्यनाथ यांच्या निवडीनंतर उमा भारती म्हणाल्या, की योगी आदित्यनाथ माझा लहान भाऊ असून, त्यांची निवड ही सर्वोत्तम बातमी आहे. त्यांच्या निवडीमुळे कट्टरपंथीयांच्या गालावर जोरदार थप्पड बसली आहे. योगी विकास आणि राष्ट्रवाद पुढे घेऊन जातील.\nउत्तर प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर भाजपने शनिवारी योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. या निवडीनंतर भाजप नेत्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्रीपदी निवड झालेले केशव प्रसाद मौर्य यांनीही आदित्यनाथ यांच्या निवडीबाबत कोणताही वाद नसल्याचे म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहि���ी अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nकर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' होणार यशस्वी\nमागील वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा 104 जागांवर विजय झाला. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या. 225 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nकुंभमेळाव्यात मोदींविरोधात पोस्टर; भाजपची उडाली झोप\nलखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु झालेल्या कुंभमेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर झळकली असून, यामुळे भाजपची झोप उडाली आहे....\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\n'मोदींनी मला मंदिर प्रवेशापासून रोखले'\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मनाभस्वामी मंदिरात जाण्यापासून मला रोखले, असा आरोप काँग्रेस नेता व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/satyabhamabai-pandharpur/", "date_download": "2019-01-16T12:55:19Z", "digest": "sha1:PSODJPGDRFEK33QJ2KJ56DGJQ77IY3WU", "length": 15931, "nlines": 143, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeव्यक्तीचित्रेलावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर\nलावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर\nSeptember 9, 2018 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nसत्यभामाबाई पंढरपूरकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. लावणीच्या इतिहासात आजही ठळकपणे समोर येणाऱ्या नावात सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी लावणीसाठी वा गायकीसाठी लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. वयाच्या १० व्या वर्षीच त्यांच्यातल्या संगीत कलेची जाणीव झाली. त्यांनी बालवयातच एकट्याचे लावणी सादरीकरण केले. त्यानंतरच्या काळात गोदावरीबाई पुणेकर यांच्या नेतृत्वाखालील लावणी गटात त्या सामील झाल्या. म्हणजे गोदावरीबाई या एका अर्थाने त्यांच्या प्रथम शिक्षिका व सहकारी ठराव्यात. तेथे त्या नृत्य, गवळणी, गझल या गोष्टीशी वकुबाने परिचित झाल्या.\nगझल काय असते ती कशी म्हणावी आदी बारकावे त्यांना इथे कळाले. लावणीच्या गायनात त्यांचे गुरु म्हणून नारायणराव उत्पात, ज्ञानोबा उत्पात, दादोबा वैरागकर, मच्छिंद्र उत्पात, विठोबा ऐतवाडकर आणि रामभाऊ उत्पात यांचा उल्लेख होतो. गोदावरीबाई पुणेकर यांच्या गटात चार वर्षे काम केल्यावर त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि त्या घरी परत गेल्या. घरी परतलेल्या सत्यभामाचा नवीन प्रतिभाशाली आणि नवे रूप बघून त्यांच्या कुटुंबियांची मने बदलली. त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न झाले. त्यांच्यावरती कामाची सक्ती होऊ लागली. त्यामुळे सत्यभामाबाई पुन्हा पुणेकर मंडळींमध्ये परतल्या. परतल्यानंतर पेशवे काळात अनेक शाहिरी लावण्या त्या शिकल्या. हा काळ अठराव्या शतकाच्या उत्तररार्धाचा होता. त्यानंतर त्यांनी जे संगीत आणि अदाकारीचे सादरीकरण सुरु केले ते पुन्हा मागे वळून पहिलेच नाही.\nवयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी लग्न केले आणि स्वतःची संगीत बारी काढली. सुरुवातीच्या काळात स्वतःच्या घराच्या दिवाणखान्यातच त्या लावणी सादर करू लागल्या. त्यातही बैठकीच्या लावण्या जास्त असत. पण पुढे या बैठकीच्या लावण्यांचा त्यांच्यावर शिक्का बसला. अनेक सामाजिक बंधने, स्त्रीत्वाच्या मर्यादा आणि तत्कालीन नैतिकतेचे संदर्भ पाहता सत्यभामाबाईंनी ज्या नेटाने आणि जोमाने आपली लावणीची सेवा अबाधित अखंड ठेवली त्याला तोड नाही. त्यांचे आयुष्य एका जिद्दी स्त्रीच्या कलासक्तीचे तेजस्वी प्रतिक आहे. मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडविणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करीत तेंव्हा घाबरलेल्या बालिकावधूच्या दहा भावमुद्रांचे दर्शन त्या घडवीत. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रू येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवीत. पंढरपूरच्या मंदिरात लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना दहावी अदा कोणती असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले व ही ‘दहावी अदा’ असे करून दाखवले होते.\nपंढरपूरी बाजाचे गायन, अदाकारीची लावणी ज्ञानोबा उत्पात आणि सत्यभाबाईंनी लोकप्रिय केली होती. ‘अबोल का होता धरिता सखया मजवरी`, ‘झाले तुम्हावरी दंग सखया`, ‘तुम्ही माझे सावकार` ‘बांगडी पिचल बाई`, ‘शहर बडोरे सांडून आले वर्स झाली बारा` ‘पाहुनिया चंद्रवदन` अशा अनेक पारंपरिक लावण्यांचा खजिना सत्यभामाबाईंकडे होता. जवळपास पाच दशके सत्याभामाबाईंनी रंगमंचाची आणि लावणीची सेवा केली. त्यांना महाराष्ट्र सरकार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह असंख्य पुरस्कार मिळाले. मा.सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे ९ सप्टेबर १९९४ रोजी निधन झाले.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nसाहित्य : ५०० ग्रॅम चिकन, दोन टीस्पून लिंबाचा रस, एक टीस्पून (तेल वरून लावण्यासाठी) एक ...\nसाहित्य:- २ वाट्या सोयाबिनचे पीठ , अर्धी वाटी टोमॅटो प्युरी (उकळत्या पाण्यात घालून पाच मिनटाने ...\nसाहित्य:- कोवळी तोंडली पाव किलो, अर्धी वाटी नारळाचा चव, पाव वाटी दाण���याचे कूट, चिंचेची दोन ...\nसाहित्य : ४ मध्यम आकाराची हिरवी कारली, ओलं खोबरं (खोवलेलं) - १ वाटी, आल लसुण ...\nसाहित्य:- सहा छोटे पडवळ, ओले खोबरे अर्धी वाटी, टोमॅटो पाव वाटी, पाच-सहा लसूण पाकळ्या, हिरव्या ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nकंप्यूटरच्या “कोबोल” या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर\nसंवेदनशील कवी सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी\nस्मरणीय भूमिका करणा-या दुर्गा खोटे\nमराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर\nप्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार शर्मा\nजेष्ठ रंगकर्मी गोपीनाथ सावकार\nप्रतिभावंत गायक कुमार गंधर्व\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/pravin-tokekar-write-article-saptarang-159476", "date_download": "2019-01-16T13:03:26Z", "digest": "sha1:GFHGZGLPCTZ7QAH6A3EPGTOL6ROURUYZ", "length": 50069, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "pravin tokekar write article in saptarang निरंगाचं अंतरंग! (प्रवीण टोकेकर) | eSakal", "raw_content": "\nरविवार, 9 डिसेंबर 2018\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून देता. \"फॉरेस्ट गम्प' हा चित्रपट म्हणजे असंच एक शुभ्र, निरंगी पीस आहे...हे पीस तरल संवेदनांनिशीच पाहिलं पाहिजे.\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून देता. \"फॉरेस्ट गम्प' हा चित्रपट म्हणजे असंच एक शुभ्र, निरंगी पीस आहे...हे पीस तरल संवेदनांनिशीच पाहिलं पाहिजे.\nकहाण्या हा माणसाच्या सांस्कृतिकतेचा एक अभिन्न हिस्सा आहे. ज्या माणसाला भरपूर गोष्टी ठाऊक असतात, तो आपोआप थोडा शहाणाच असतो. शेकडो गोष्टी तोंडपाठ असलेलं माणूस म्हणजे भलाईचं फूलच. त्याच्याकडला खजिना आपण ओंजळीओंजळीनं उचलायचा...मग आपणसुद्धा शहाणे होऊ. गोष्टी जमा होत गेल्या म्हणून तर मानव उत्क्रांत होत गेला. माणसाच्या प्रगल्भतेचा इतिहास हा त्याच्या गोष्टी जमा करण्याचा इतिहास आहे. या गोष्टींच्याही कितीतरी परी एखादी चौकस शोधकथा असते. दुसरी निरागस परिकथा, तिसरी वाऱ्यावरच्या म्हातारीसारखी इतस्तत: उडणारी लोककथा. चष्मिष्ट अंगकाठीची विज्ञानकथा असो, काळ्या पोशाखातली सावलीसारखी बिनचाहुलीची गूढकथा असो किंवा अध्यात्म वा भक्‍तिमार्गाचं गंध लावून आलेली पौराणिक कथा असो...साऱ्यांचा हेतू तोच. माणसाला आणखी थोडं शहाणं करणं.\nकाही काही कहाण्या मनावर फार खोल परिणाम करून जातात. काहींचा स्वभाव थोडा उग्र असतो, त्या थेट घायाळ करतात. काही गोष्टींची मधुर चव जिभेवर रेंगाळते. काहींचं मार्दव दीर्घ काळ दरवळत राहतं मनात. काही कथांची कथाच वेगळी. त्या कहाण्या नसतातच. त्या असतात एक सुंदर संस्कार.\n- \"फॉरेस्ट गम्प' या चित्रपटाची कहाणी ही अशीच. ज्यानं ऐकली त्याचं सोनं झालं.\nविनोद, योगायोग, निरागस हास्य अशा हलक्‍याफुलक्‍या घटकांनी बनलेली ही कहाणी एक रोकडा संस्कार करून जाते. फॉरेस्ट गम्प आवडला नाही, असा रसिक बहुधा माणसांच्या जगात नसणार. अगदी खात्रीनं\nकोण आहे हा फॉरेस्ट गम्प हे कुठलं नाव\nअमेरिकेतल्या अलाबामामध्ये राहणारा हा फॉरेस्ट गम्प आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर आपल्याला भेटलेला असतो. उभ्या उभ्या असेल; पण भेटलेला असतोच. जगण्याच्या धांदलीत आपण त्याला पारखे होत जातो, हे खरं सत्य आहे. खांद्यावर हलकेच उतरलेल्या पांढऱ्याशुभ्र पिसासारखी त्याची कहाणी येते. तिचा आवाज नाही होत. ज्यांचं लक्ष त्या पिसाकडं गेलं, त्यांनी ते चिमटीत उचलावं आणि अलगद आपल्या खास वहीच्या पानात आयुष्यभर दडवून ठेवावं. प्राणापलीकडं जपावं. ज्याचं लक्ष नाही, त्याच्या खांद्यावरून ते पीस उडालंच म्हणून समजा.\n- फॉरेस्ट गम्प हा नितांतसुंदर चित्रपट सन 1994 मध्ये येऊन गेला होता. म्हणजे आता त्यालाही पंचवीसेक वर्ष झाली. नव्वदीच्या दशकात नव्या उमेदीनं, नव्या दृष्टीनं जगाकडं बघू लागलेल्या तरुण पिढीपैकी ज्यांनी फॉरेस्ट गम्प पाहिला असेल, ती पिढी आता पन्नाशीला आली. तरीही फॉरेस्ट गम्पच्या कहाणीनं त्यांची साथ सोडली नसेल. पैज माणसाला \"चांगलं' बनवणाऱ्या काही अद्भुत गोष्टी असतात ना, त्यापैकी ही एक आहे.\nवास्तवि��� ही सन 1986 मध्ये विन्स्टन ग्रूम यांनी लिहिलेली कहाणी. \"फॉरेस्ट गम्प' याच नावाची. टॉम हॅंक्‍सनं साकारलेला फॉरेस्ट गम्प बघितल्यावर आंतर्बाह्य ढवळून गेलेला रसिक या पृथ्वीतलावर नसेल. कधीही, कुठंही चुकवू नये असा हा चित्रपट मनाच्या कुठल्याही अवस्थेत बघावा. कितीही वेळा बघावा. दरवेळी तो एक नवं, शुभ्र पीस अलगद तुमच्या सदऱ्यावर उतरवतो.\nते वर्ष होतं बहुधा सन 1981. किंवा सत्तरीच्या दशकातलंही असेल. काय फरक पडतो जॉर्जियातल्या सॅव्हानातली एक छान सकाळ होती. चकचकीत, निर्मनुष्य रस्त्याच्या कडेला एका विशाल वृक्षाखालच्या बाकावर फॉरेस्ट गम्प बसला आहे. आहे तसा तरुणच. छान कपडे घालून आलाय. दोन्ही बाजूंनी सफाचट चप्पी. बारीक केस. किंचित अवघडलेली नजर. ओठांवर विनाकारण रुळणारं खुळचट स्मित; पण कमालीचा निरागस चेहरा. अगदी छोट्या मुलासारखा निवळशंख. निष्पाप.\nडाव्या हाताला त्यानं आपली चिटुकली; पण छानशी सूटकेस ठेवली आहे. तो बसची वाट पाहतोय अर्थात. आज त्याला जेनी भेटणार आहे...जेनी. म्हणून तर फॉरेस्ट गम्प मधूनच गोड हसतोय.\n...तेवढ्यात वाऱ्यावरती उडत उडत आलेलं एक शुभ्र पीस हलकेच त्याच्या बुटाशी उतरलं. फॉरेस्टनं ते हलकेच उचललं. बॅग उघडून \"क्‍युरिअस जॉर्ज'चं कॉमिक बुक काढून त्यात ते नीट ठेवलं.\nएक बस आली, निघून गेली. एक बाई आल्या, बसल्या.\n\"\" माय नेम इज फॉरेस्ट गम्प...लोकही मला फॉरेस्ट गम्प म्हणतात. चॉकलेट खाणार माझी आई म्हणायची की आयुष्य चॉकलेटच्या खोक्‍यासारखं असतं. कुठल्या फ्लेवरचं चॉकलेट तुमच्या हातात येईल, काही सांगता नाही येत...'' फॉरेस्ट गम्प त्याची गोष्ट सांगू लागला. बाकड्यावरचे सोबती बदलत गेले; पण फॉरेस्ट गम्पला त्याची कुठं काय पडली होती माझी आई म्हणायची की आयुष्य चॉकलेटच्या खोक्‍यासारखं असतं. कुठल्या फ्लेवरचं चॉकलेट तुमच्या हातात येईल, काही सांगता नाही येत...'' फॉरेस्ट गम्प त्याची गोष्ट सांगू लागला. बाकड्यावरचे सोबती बदलत गेले; पण फॉरेस्ट गम्पला त्याची कुठं काय पडली होती तो उत्साहानं सांगत राहिला आपली कहाणी...ऐका, नाहीतर...नका ऐकू.\n-फॉरेस्ट गम्पचं बालपण तसं फारसं बरं नव्हतं. अलाबामातल्या ग्रीन्सबो नावाच्या एका गावात तो राहायचा. साधंच पण प्रशस्त घर होतं. त्याच्यावर जीव पाखडणारी आई होती. मम्मा त्याला खूप काय काय समजावून सांगायची. फॉरेस्ट डोक्‍यानं थोडा अधू होता. पाय���नंही अधू होता. त्याच्या मणक्‍यात काही प्रॉब्लेम होता म्हणे. बदकासारखा फेंगडा चालायचा. त्याचा बुध्यंक 75 पेक्षा जास्त नाही, असं शाळेतल्या मास्तरांनी सांगितलं होतं. बुध्यंक 75 म्हणजे अगदीच काठावरची बात. इतर चंट पोरांना जे पटकन कळायचं ते फॉरेस्टला कळायला जाम वेळ लागायचा. अशा अर्धुकल्या पोरावर मम्माचा जीव असणारच ना ती सदोदित त्याच्या काळजीत खंगणारी.\nनाथन बेडफोर्ड फॉरेस्ट म्हणून यादवी युद्धातले एक महानायक होते. त्यांची आठवण म्हणून म्हणे त्याचं नाव फॉरेस्ट ठेवलं...म्हणजे असं मम्मा सांगायची. फॉरेस्ट तर फॉरेस्ट. आपल्याला काय\nशेजारी जेनी राहायची. जेनी...खूप गोड मैत्रीण. एकदा स्कूल बसमध्ये भेटली. दोस्ती झाली ती झालीच. फॉरेस्टच्या फेंगड्या पायांना ब्रेसेस लावलेले होते. पार जाडजूड बुटातून स्टीलच्या पट्ट्या कमरेपर्यंत यायच्या. पाय आवळून सरळ धरायच्या. तश्‍शातही फॉरेस्ट गम्प न कुरकुरता चालायचा. जेनी त्याला सोबत करायची. घराभोवतीची शेतं, लांब लांब घरं, लांबच लांब शाळा, दूरवरचे पक्षी...फॉरेस्ट गम्प विनातक्रार मम्माच्या सावलीत सरळ रेषेत जगत होता.\n...पण आयुष्य इतकं सरळ रेषेत कुठं असतं कुणाचं फॉरेस्ट गम्पची आयुष्यरेषा तर काहीच्या काहीच वाकडीतिकडी. त्याच्या त्या पायांसारखी.\nशाळेतली पोरं त्याची टेर खेचत. \"ए लंगड्या', \"ए बदक्‍या,' \"धावून दाखव रे, ए रेम्याडोक्‍या...' फॉरेस्ट तेही हसतमुखानं सहन करायचा. माणसानं चांगलंच वागलं पाहिजे. हो...ना\nस्कूल बससाठी एकटा उभ्या असलेल्या फॉरेस्टला डोरोथी हॅरिसनं विचारलं ः \"\"येतोस ना बाळा वरती\n\"\"मम्मानं सांगितलंय की अनोळखी माणसाबरोबर बसमधून जायचं नाही'' फॉरेस्टनं खरं काय ते सांगून टाकलं.\n\"\"अरेच्चा...पण ही तर स्कूल बस आहे ना बाळा'' डोरोथीनं समजून-उमजून विचारलं.\n\"\"मी फॉरेस्ट गम्प...तुमचं काय नाव\n\"\"चला, आता कुठं आपण अनोळखी आहोत येतो'' असं म्हणत फॉरेस्ट बिनधास्त बसमध्ये चढला. हात्तीच्या एवढं सोप्पं उत्तर होतं की या समस्येवर...\n...पण आयुष्य इतकी सोप्पी उत्तरं काढत जगता येत नाही.\nशाळेतून परत येत असताना टारगट पोरांनी फॉरेस्टला गाठलं. दगड मारले. सोबतीला चालत येणारी जेनी ओरडली ः \"\"रन फॉरेस्ट रन...रन फॉरेस्ट रन...रन फॉरेस्ट रन...' फॉरेस्ट फेंगडी पावलं टाकत पळत सुटला. हृदयात आग भडकली. पायात वादळ गरगरलं. पायातले ब्रेसेस खळाखळा तुटून पडले आणि वाऱ्याच्या वेगानं फॉरेस्ट दौडत निघाला. दौडतच राहिला...दौडतच राहिला.\nतसाच काळही दौडत होता. फॉरेस्ट मोठा होत होता. एकदा त्याला एक ट्रकवाला माणूस भेटला. मस्तमौला होता. गिटारबिटार वाजवणारा. झोकदार गाणी म्हणणारा. फॉरेस्ट गम्पचं निरागस नाचणं त्याला बेहद्द आवडलं. पायात दोष असणारा फॉरेस्ट उगाच पार्श्वभाग हलवत जागच्या जागी ढिंच्यॅक नाचायचा. ट्रकवाला हसून हसून बेजार झाला. त्यानं त्याची नाचाची स्टाइल उचललीच.\nपुढं हाच ट्रकवाला एल्विस प्रिस्ली म्हणून महासितारा झाला म्हणे.\nवय वाढलं. जग बदललं; पण फॉरेस्ट गम्प दौडतच राहिला. दौडता दौडता सरळ अमेरिकन फुटबॉलच्या सामन्याच्या मैदानातून दौडत गेला. मागचे राहिले मागे त्याच्या धावण्याच्या कसबामुळेच त्याला स्कॉलरशिप मिळाली. वाहवा मिळाली. काही थोडेफार चाहतेही मिळाले.\nविद्यालयातलं शिक्षण पुरं करता करता त्यानं सैन्यभरतीत नाव नोंदवलं. तिथंही तो सिलेक्‍ट झाला आणि गेला थेट व्हिएतनामच्या अक्राळविक्राळ युद्धभूमीत. युद्धप्रशिक्षणातही त्यानं कसब दाखवलं.\nड्रिल सार्जंट : \"\"गम्प लष्करात येण्याचा तुझा उद्देश काय लष्करात येण्याचा तुझा उद्देश काय\nगम्प : \"\"तुमचं ऐकणं, ड्रिल सार्जंट\nड्रिल सार्जंट : \"\"डॅम इट, गम्प यू आर जीनिअस...एवढं बेस्ट उत्तर कुणीच दिलं नव्हतं यू आर जीनिअस...एवढं बेस्ट उत्तर कुणीच दिलं नव्हतं\n...वरिष्ठांचे बिछाने घालून देणं, ताठ उभं राहणं आणि वरिष्ठांच्या प्रत्येक वाक्‍यानंतर \"येस, ड्रिल सार्जंट' असं म्हणणं यात काय अवघड होतं...असा फॉरेस्ट गम्पचा सवाल होता.\nव्हिएतनाममध्ये फॉरेस्ट गम्पला जिवाभावाचा दोस्त मिळाला. त्याचं नाव बुब्बा ब्लू. कृष्णवर्णीय होता; पण आपल्या दोस्तासाठी जीव टाकणारा. \"व्हिएतनाम युद्धानंतर आपण कोळंबी पकडायचा धंदा करू या,' असं तो फॉरेस्टला म्हणे; पण युद्धात गोळीबाराच्या वर्षावात, नापाम बॉम्बच्या स्फोटात फॉरेस्टचा हा एकुलता एक मित्र मारला गेला. त्या युद्धात फॉरेस्ट गम्पनं कित्येक साथीदारांना वाचवलं. मृत्यूच्या दाढेतून ओढून आणलं. अगदी आपला कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट डॅनियल टेलरलाही. डॅनचे दोन्ही पाय युद्धात निकामी झाले आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात फॉरेस्ट गम्पच्या पार्श्वभागात गोळी लागली.\nयुद्ध संपलं. फॉरेस्ट गम्पला शौर्यपदक मिळालं. तो दौडतच राहिला...दौडतच राहिला.\nपार्श्वभागात गंभीर जखम झाल्यावर फॉरेस्ट गम्पला पिंगपॉंग खेळायची संधी मिळाली. पिंगपॉंग म्हणजे आलं ना लक्षात आपलं टेबल टेनिस. तर एकाच जागी उभं राहून, चित्त एकाग्र करून, नजर रोखून फॉरेस्ट गम्पनं त्या खेळात भलतंच प्रावीण्य दाखवलं. तेव्हा नेमकी अमेरिका आणि चिनी सरकारांची \"पिंगपॉंग डिप्लोमसी' सुरू होती. म्हणजे दोन्ही देशांचे खेळाडू मैत्रीपूर्ण लढती खेळत. त्या लढतींमध्ये फॉरेस्ट गम्प खेळला. त्याला वलय प्राप्त झालं. इतकं की टेबल टेनिसच्या बॅटी बनवणाऱ्या एका कंपनीनं त्याला पंचवीस हजार डॉलर्सचं मानधन देऊन आपला ब्रॅंड ऍम्बॅसिडर नेमलं. फॉरेस्ट गम्पनं आपल्या दिवंगत मित्राला, बुब्बाला दिलेल्या शब्दाखातर एक मासेमारी बोट विकत घेऊन टाकली. दोन्ही पाय गमावलेला लेफ्टनंट डॅन मासेमारीच्या या कामात सहभागी झाला.\n\"\"लेफ्टनंट डॅन, तुम्ही इथं कसे\n\"\"मलाही समुद्रात पाय मारायचेत'' लेफ्टनंट डॅन म्हणाला.\n\"\"पण तुम्हाला कुठं पाय आहेत\n\"\"माहितीये मला लेका; पण तूच मला पत्र पाठवून बोलावलंस ना'' वैतागून लेफ्टनंट डॅन म्हणाला.\n...फॉरेस्ट गम्पच्या बोटीचं नाव \"जेनी' होतं. समुद्रात घोंघावणाऱ्या \"कारमेन' चक्रीवादळात \"जेनी' तग धरून तरंगत राहिली. बाकीच्या बोटी बुडाल्या. फॉरेस्ट गम्प आणि लेफ्टनंट डॅनला अफाट अफाट कोळंबीचा साठा मिळाला. किंमतही चांगली आली. एका रात्रीत दोघंही कोट्यधीश झाले.\nनिम्मा पैसा फॉरेस्ट गम्पनं दिवंगत बुब्बाच्या आईला देऊन टाकला. आता तिला चार घरी धुणी-भांडी करावी लागणार नाहीत, याचा त्याला झालेला आनंद अब्जावधी मोलाचा होता. फॉरेस्ट गम्पनं चालवलेल्या पैशाच्या वाटावाटीत संपत्तीची वाट लागू नये म्हणून उर्वरित पैसा लेफ्टनंट डॅननं त्याच्या नावे शेअर्समध्ये गुंतवला. तेव्हा \"ऍपल कॉम्प्युटर्स' नावाची कंपनी जोर धरू लागली होती. त्यात डॅननं पैसे गुंतवले. फॉरेस्टला त्यातलं काही कळत नव्हतं. ऍपल कंपनीला तो फळभाज्या विकणारी कंपनी समजायचा. देवदूतासारखं वागणाऱ्याला देवही सांभाळत असतो...आणि दैवही फॉरेस्ट गम्पची आर्थिक चिंता कायमची मिटली.\n...आता त्याला जेनीची आठवण येऊ लागली. तशी ती भेटलीही. तिच्या आयुष्याची रेषा मात्र पार उलट्या दिशेनं गेलेली. ती हिप्पी झाली होती. आयुष्याचं गणित बिघडून गेलेलं. तिचंही लहानपण डागाळलेलं. मारकुटा, भयानक बाप आणि लह���न वयात नको त्या अनुभवांना निमूट सामोरं जाण्याची नियती. जेनी विस्कटून गेली होती. तिनं फॉरेस्टला व्हिएतनामचे अनुभव विचारले.\n\"\"व्हिएतनाममध्ये घाबरला होतास ना\n\"\"खरं म्हणजे नाही...खूप काळ पडून झाल्यावर पाऊस थांबायचा. आभाळ निरभ्र व्हायचं. ताऱ्यांचा खच दिसायचा. समोरच्या तळ्यात त्याचं प्रतिबिंब पडायचं. वाटायचं, इथं तर दोन दोन आभाळं आहेत. रेताड जागी असलो तर सूर्योदयाच्या वेळी स्वर्ग आणि पृथ्वी यातलं अंतरच कळायचं नाही...'' फॉरेस्ट गम्पचा दुर्दम्य आशावादी, आपुलकीचा सूर वर्णन करत होता.\n मी असायला हवी होते रे'' जेनी स्वप्नाळू सुरात म्हणाली.\n\"\"तू होतीस ना...तू होतीस\nजेनीचा बालमित्र आहे तसाच होता. निरागस. निष्कपट. आनंदी. दु:खालाही सुखाचा किनारा देणारा. याला कोण खुळा म्हणेल याच्यात तर जगातलं सगळं शहाणपण भरलं आहे.\n-फॉरेस्टनं तिला विचारलं ः \"\"माझ्याशी करशील लग्न मी चांगला नवरा होईन मी चांगला नवरा होईन\n\"\"नको करूस माझ्याशी लग्न'' ती दुखावून म्हणाली.\n तू माझ्यावर प्रेम का करत नाहीस'' फॉरेस्टच्या निर्मळ वाक्‍यानं जेनीला भडभडून आलं. ती काहीच बोलली नाही.\n\"\"मी काही स्मार्ट माणूस नाही, कबूल, जेनी...पण प्रेम म्हणजे काय हे मला कळतं..\n...आयुष्यभर मी तुझीच राहीन असं सांगून जेनी त्याच्या कुशीत शिरली. रात्रीचे रंग गडद होत गेले. निर्मळ स्वभावाच्या फॉरेस्टवर प्रेमाचा धुवॉंधार वर्षाव करत एखाद्या पहाटेसारखी जेनी निघून गेली.\nजेनीच्या पुन्हा दुरावण्यामुळे हादरून गेलेल्या फॉरेस्ट गम्पला काय करावं हे कळेना. त्याला काय येत होतं धावता येत होतं फक्‍त. मग तो धावला. छाती फुटेपर्यंत धावला. आख्खा अलाबामा धावला.\n...तीन वर्षं, दोन महिने, 14 दिवस आणि 16 तास तो धावत होता. शेवटी थांबला आणि एवढंच म्हणाला ः \"\"मला आता कंटाळा आला... मी घरी जातो\nखूप दिवस गेले. महिने. वर्षं. मग जॉर्जियातल्या बाकड्यावर फॉरेस्ट गम्प उत्साहानं येऊन बसला. आज जेनी भेटणार होती...तशी ती भेटली. सोबत एक चिमुरडं पोरगं होतं. जेनी हटली होती. आजारी दिसत होती. तिला कसला तरी भयंकर रोग झालाय असं ती म्हणाली. ती बहुधा एचआयव्ही बाधित होती.\n\"\"हा माझा मुलगा...त्याचंही नाव फॉरेस्ट आहे'' ती हसून म्हणाली.\n\"\"कारण, त्याच्या वडिलांचं नावही फॉरेस्टच आहे'' ती खट्याळपणाने म्हणाली.\n'' खरं तर फॉरेस्ट गम्पच्या निरागसपणाचीच ती कमाल होती.\n\"\"गाढवा, तूच त्���ाचा बाप आहेस...'' ती म्हणाली.\n...जेनी काही दिवसांतच मरणार आहे, हे माहीत असूनही फॉरेस्ट गम्पनं तिच्याशी लग्न केलं. पोराचा सांभाळ केला. पुढं घडलं त्याला कहाणी म्हणायचं की कविता अनुभूती की संवेदना तुम्हीच ठरवा. एका वेगळ्याच उंचीवर आपल्याला नेऊन ठेवणारी ही गोष्ट संपते तेव्हा ओठांवर हसू असतं. डोळ्यात आसवं असतात आणि मन खूप खूप तृप्त असतं. अस्वस्थ करणाऱ्या कहाण्या चिक्‍कार असतात; पण तृप्तीचा क्षण देणाऱ्या अशा गोष्टी दुर्मिळच.\n-फॉरेस्ट गम्प ही व्यक्‍ती नाही. ती एक सुंदरशी, हवीहवीशी ऊर्मी आहे. वय आणि अनुभवाच्या रानात हातातून निसटून जाणारं निरागस असं काहीतरी आहे. फॉरेस्ट गम्पच्या हातात आपलं बोट द्यायचं नसतं. त्याचं बोट आपल्या मुठीत घेऊनच त्याची कहाणी ऐकायची किंवा पाहायची. त्यात खरं शहाणपण आहे. आधी म्हटलं तसं हे वाऱ्यावर हिंडणारं शुभ्ररंगी पीस आहे. हल्लकफूल. खळखळून हसणारं. स्वागतशील आणि विशुद्ध.\nविन्स्टन फ्रान्सिस ग्रूम नावाचे अमेरिकी लेखक आहेत. अलाबामातच राहतात. आता पाऊणशे वय झालेल्या ग्रूमसाहेबांनी 1986 मध्ये फॉरेस्ट गम्पची गोष्ट लिहिली. तेव्हा ती विशेष गाजली नव्हती; पण रॉबर्ट झेमेकिस या प्रतिभावान दिग्दर्शकानं कॉम्प्युटर ग्राफिक्‍सचा अप्रतिम वापर करत ती कहाणी पडद्यावर आणली. या चित्रपटाला सहा ऑस्कर पुरस्कार मिळाले आणि ग्रूमसाहेबांच्या दुर्लक्षित कहाणीच्या कोट्यवधी प्रती खपल्या. झेमेकिसनं या चित्रकथेत एल्विस प्रिस्लीला जिवंत केलं. जॉन एफ. केनेडी, फॉरेस्ट गम्पसोबत जिवंत दाखवले. रिचर्ड निक्‍सन, लिंडन जॉन्सन हे राष्ट्राध्यक्ष चक्‍क चित्रपटाच्या कथेत सुसंगतपणे दिसले. त्यांनी कहाणीतले संवादही म्हटले. सन 1994 मध्ये हे एक आश्‍चर्यच मानलं गेलं. झेमेकिसनं चित्रपटासाठी कादंबरीत खूप बदल केले. पहिली अकराच प्रकरणं तेवढी घेतली. शिवाय, इतरही व्यक्‍तिरेखा बदलल्या. अधिक धारदार केल्या. वास्तविक सॅमी एल. डेव्हिस नामक एका माजी सैनिकाच्या जीवनावर ढोबळमानानं बेतलेली ही कहाणी होती. विशेषत: व्हिएतनाम युद्धाची पार्श्‍वभूमी...ते या कहाणीचे प्रेरणास्थान होते, असं म्हणता येईल. टॉम हॅंक्‍सनं या चित्रपटात साकारलेली फॉरेस्ट गम्पची भूमिका जगभरातील रसिकांची मानवंदना घेऊन गेली. हॅंक्‍सच्या अभिनयाची उंची काय आहे, हे दाखवणारा हा चित्रपट आजही हॅंक्‍���च्या चाहत्यांचा अभिमानबिंदू मानला जातो. सॅली फील्डनं फॉरेस्ट गम्पची आई साकारली होती. तिला बघूनच आईची आठवण यावी अशी...\nकॉनर्स हम्फ्रीज या कोवळ्या अभिनेत्यानं लहानपणीचा फॉरेस्ट गम्प साकारला आहे. तो टॉम हॅंक्‍सच्या तोडीचा आहे. रॉबिन राइट या नवख्या अभिनेत्रीनं पेश केलेली जेनी क्‍युरान प्रभावी आहे. मायकेल्टी विल्यमसनचा \"बुब्बा ब्लू' किंवा लेफ्टनंट डॅन टेलर साकारणारा गॅरी सायनेसी यांच्या सहायक भूमिका कहाणीत गडद रंग भरतात.\nऍलन सिल्वेस्त्रीचं संगीत हे फॉरेस्ट गम्पचा एक अविभाज्य अंग आहे. या चित्रपटासाठी सिल्वेस्त्रीनं दिलेलं संगीत प्रेक्षकावर अक्षरश: गारुड करतं. त्यांनी रचलेल्या सिंफनीज्‌ आणि अन्य रचना आजही अनेक नावाजलेल्या वाद्यवृदांमध्ये वाजवल्या जातात. पियानोची ती तरंगफुलं चित्रपट संपला तरीही तासन्‌तास मनात फुलत आणि मिटत राहतात. ही सिंफनी खरं तर आपापल्या जवळ ठेवावी. संधी मिळेल तेव्हा डोळे मिटून ऐकत पडावं. मन कसं भरून जातं. त्या सुरावटींचं एक शुभ्र पीस हलकेच तुमच्या खांद्यावर उतरतं. वाऱ्याची दुसरी झुळूक येण्यापूर्वी डोळे उघडा आणि उचला ते पीस.\n-मनाच्या कुपीत निगुतीनं जपून ठेवाव्यात अशा गोष्टी खूप दुर्मिळ असतात. त्या बव्हंशी फुकट असतात, हे एक बरं आहे. उदाहरणार्थ, हे एक निरंगी पीस.\nकॅमेरॉननं ‘टायटॅनिक’ला ‘प्रत्यक्षात घडलेली कादंबरी’ असं म्हटलेलं होतं. खरं तर ती ‘वास्तवात आलेली एक गझल’ मानली पाहिजे. अन्यथा, सन १९९७ मध्ये आलेल्या...\nअपनी आँखों के समंदरमे.... (प्रवीण टोकेकर)\n\"टायटॅनिक'नं अजरामर प्रेमकहाणीचं समुद्ररूप दाखवलं. पाहतापाहता या चित्रसुरांच्या गारुडानं सात समुद्र ओलांडले. जगभर \"टायटॅनिक'वर रसिकांच्या उड्या...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nकाकविष्ठेचे झाले पिंपळ... (प्रवीण टोकेकर)\nफ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः...\n\"बर्डमॅन' हा चित्रपट एखाद्या अमूर्त चित्रासारखा वाटतो. रंगांचे गहन फटकारे आणि त्या रंगसंगतीनं साधलेला त्याहूनही गहन उजेड काहीतरी वेगळं सांगू पाहतो....\nरथचक्र ��द्धरू दे... (प्रवीण टोकेकर)\n\"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-192/", "date_download": "2019-01-16T12:50:02Z", "digest": "sha1:WZZL53DMNSJKJJFDRQQQWMRPXN5ZFRVS", "length": 12521, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिंपळगाव खांड धरणातून आवर्तन सुटणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपळगाव खांड धरणातून आवर्तन सुटणार\nसंगमनेर – दुष्काळी परिस्थितीत पोलिस बंदोबस्तात सोमवारी ( दि.17 डिसेंबर) पिंपळगाव खांड धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून या संदर्भात झालेल्या बैठकीत संगमनेर, अकोले व पारनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत खडाजंगी झाली. अकोलेच्या काही शेतकऱ्यांनी शेवटपर्यत पाणी सोडण्यास विरोध दर्शविला तर पारनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी हे पाणी शिंदोडीपर्यत (संगमनेर) सोडण्याची मागणी केली. त्यातुन भरल्या जाणाऱ्या बंधाऱ्यातुन पारनेर तालुक्‍याला पाणी मिळू शकेल असे येथील शेतकऱ्यांनी सांगितल्याने वाद वाढला होता.\nसंगमनेरमध्ये झालेल्या या बैठकीसाठी आ. वैभव पिचड, जिल्हा परिषदेचे कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्य मीरा शेटे, बाजार समिती सभापती शंकर खेमनर, मिनानाथ पांडे, बाबा ओहोळ, संजय भोर, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, संगमनेरचे तहसीलदार साहेबराव सोनवणे, अकोलेचे तहसिलदार मुकेश कांबळे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता किरण देशमुख, उपअभियंता आर. बी. आरोटे, राष्ट्रवादीचे बाळासाहेब ढोले आदींसह पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या अकोले, संगमनेर, पारनेरमधील शेतकरी, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य यावेळी उपस्थित होते.\nधरणातून सोडले जाणारे पाणी कमी दाबाने असल्याने ते शेवटपर्यत पोहोचणार नाही. त्यामुळे ते लाभक्षेत्रातील शेवटच्या आभाळवाडीपर्यत जाईल, तसेच गेल्यावेळी आमच्या अधिकाऱ्याला साकुरच्या शेतकऱ्यांनी चुकीची वागणुक दिल्याचे देशमुख यांनी सांगितल्याने बैठकीत गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर पिचड यांनी मध्यस्थी करत हा वाद थांबविला.\nधरणातुन येत्या सोमवारी सोडल्या जाणाऱ्या पाण्यातुन संगमनेरमधील आठ व अकोलेतील सात बंधारे भरुन घेतले जातील. साडेपाचशे एमसीएफटी पाणी साठा धरणात शिल्लक असून त्यापैकी साडेतीनशे एमसीएफटी पाणी सोडले जाईल. उर्वरित पाणी दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घेत जुलैपर्यत शिल्लक ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.\nधरणातील पाण्याचे आवर्तन मुळा नदीपात्रापर्यत सोडले जावे अशी पारनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची मागणी होती.\nसंगमनेरमधील शेवटच्या शिंदोडी गावापर्यत पाणी आल्यास नदी पात्राच्या लगत असलेल्या पाणी पुरवठा योजना पारनेरमधील मांडवे खुर्द, देसवडे, टेकडवाडी, काळेवाडी व पोखरी, संगमनेरमधील हिरेवाडी, चिंचेवाडी, शेंडेवाडी, हिवरगाव पठार, जांबुत, मांडवे बुद्रुक, नांदुर खंदळमाळवाडी, साकुर, बिरेवाडी, कौठे मलकापुर आदी गावांना मिळू शकेल अशी भुमिका शेतकऱ्यांनी बैठकीत मांडली. दुष्काळी स्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईत हे पाणी शेवटपर्यत कसे जाईल यासंदर्भात अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याच्या सुचना आमदार पिचड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचाळीत सडत असलेल्या कांद्यामुळे शेतकरी संकटात\nन्यायालयाच्या स्थलांतरासाठी 66 लाख मंजुर : आ. कोल्हे\nनिमगाव वाघात 17 जानेवारीला कबड्डी स्पर्धा\n13 कोटी वृक्षलागवडीच्या खर्चाचा हिशोब जनतेला द्यावा – पवळे\nपार्किंग शुल्क बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा\nविजपुरवठ्यासाठी प्रहार जनशक्तीचे तहसीलदारांना निवेदन\nडॉक्‍टर भासवून लग्न करून युवतीची फसवणूक\nदुुचाकीच्या धडकेत गरोदर महिलेसह युवक गंभीर जखमी\nसरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक – गडाख\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/nz-pm-jacinda-ardern-is-hurt-and-shame-over-britons-death/", "date_download": "2019-01-16T11:46:47Z", "digest": "sha1:VAA42C6XJ4ZJHHJPCRVVF6YZLUEGUG2A", "length": 16930, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "म्हणून पंतप्रधानांनी मागितली माफी, डोळ्यात अश्रू तरळले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nम्हणून पंतप्रधानांनी मागितली माफी, डोळ्यात अश्रू तरळले\nन्यूझीलंडच्या महिला पंतप्रधान जसिंडा आर्डर्न यांनी ब्रिटनची पर्यटक ग्रेस मिलाने हिच्या कुटुंबाची भेट घेतली. पंतप्रधान जसिंडा आर्डर्न यांनी मिलानेच्या कुटुंबाची माफी मागितली. यावेळी त्या अतिशय भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.\nग्रेस मिलाने ही महिला पर्यटक 1 डिसेंबरला आपल्या 22 व्या जन्मदिनाआधी न्यूझीलंडमधून बेपत्ता झाली होती. रविवारी ऑकलंड पार्कबाहेर तिचा मृतदेह मिळाला होता. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. मिलानेच्या हत्याकांडातील आरोपीला पहिल्यांदाच न्यायालयात हजर करण्यात आले.\nयावेळी पंतप्रधान आर्डर्न भरल्या गळ्याने म्हणाल्या की, ‘या हत्याकांडामुळे आमच्या देशाला लाजिरवाणे वाटत आहे. त्यामुळे न्यूझीलंडकडून मी मिलानेच्या कुटुंबाची माफी मागते. तुमची मुलगी आमच्याकडे सुरक्षित राहायला हवी होती परंतु तसे घडले नाही. मी पुन्हा एकदा माफी मागते.’\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराजस्थान-छत्तीसगडमध्ये आम्ही हरणार हे माहीत होतं; भाजप खासदाराचा गौप्यस्फोट\nपुढीलसोशल साईटमुळे भटक्या कुत्र्याचे प्राण वाचले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्���ाचा घेतला जीव\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t4305/", "date_download": "2019-01-16T11:57:07Z", "digest": "sha1:VYXSLCF6MOU5BIUYUM22CRIUIKPQETBM", "length": 4720, "nlines": 101, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-आई हा शब्द आहे का ?", "raw_content": "\nआई हा शब्द आहे का \nAuthor Topic: आई हा शब्द आहे का \nआई हा शब्द आहे का \nएकटीच आहे मी अता...\nपण कोणाशी बोलू मी काही,\nभेटतात लोक येता जाता..\nपण तू भेटत नाहीस मला आई. . .\nआतुरतेने वाट बघते मी तुजी अता,\nघरट्यात अता एक चिमनी आली,\nडोळ्यात भरला आहे पाण्याचा साथा,\nपण तुजी परतीची वाट आहे का आई. . .\nआली मला उचकी अता,\nअसे वाटे की तू आली..\nमाजा उजेड आहेस तू आई. . .\nकाही गोष्टी कलू लागले आहे अता,\nविनाकारण देवाने खुपच केली घाई..\nदेवाने का हिरावून घेतली माझी आई. . .\nथांबू लागली आहे मी चालता चालता,\nएकटीच चालत आहे मी पायी,\nवाटे, असेल का त्यात माझी आई. . .\nघरात जेवत आहे मी अता,\nपण माझ्या पोटात भूकच नाही..\nप्रत्येक ख़ास खाता खाता वाटे,\nमला प्रेमाने जेवण भरव ना आई. . .\nपूर्ण केले मी माझे GRADUATION अता,\nपण नाही आली मी पहिली..\nकुठे कुठे चुकते मी अता,\nमला प्रेमाचे धपाटे देऊन एकदा शिकव ना आई. . .\nएक मुलगा आवडतो मला अता,\nतो दिस��ो एकदम सही..\nलग्न करणार आहे मी अता,\nवरुनच आशिर्वाद देशील ना आई. . .\nया जगात नाहीस तू अता,\nपण तुझी आठवन मला सतत आली..\nआयुष्याचे गोड गीत गाता,\nतू नसण्याचे खुप दुःख आहे आई. . .\nतुला मी माफ़ नाही करणार मी अता,\nदेवा कड़े जायची का केलीस तू घाई..\nनिघून गेलीस तू अचानक काही न कलवता,\nये सांग ना कशी दिसतेस तू फ़क्त माझी आई. . .\nघाबरू नकोस तू अता..\nछानपने संभाळते जीजू आणि ताई,\nतू हळूच आम्हाला पाहतेस ना..\nस्वर्गातुन सुट्टी घेउन आम्हाला भेटायला ये ना आई. . .\nआई हा शब्द आहे का \nRe: आई हा शब्द आहे का \nआई हा शब्द आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/seven-thousand-bogus-pathology-labs-state-160332", "date_download": "2019-01-16T13:30:46Z", "digest": "sha1:7IQK4Z6YU3XRFTFLALB27UVVXNLJZGHU", "length": 15544, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Seven thousand bogus pathology labs in the state राज्यात सात हजारांवर बोगस पॅथॉलॉजी लॅब | eSakal", "raw_content": "\nराज्यात सात हजारांवर बोगस पॅथॉलॉजी लॅब\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nनागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा प्रशासनामार्फत राबवलेल्या तपासणीतून पुढे आली. राज्यात १० हजारांवर डीएमएलटी पदविकाधारक तसेच लॅबोरेटरी तंत्रज्ञ आहेत. यापैकी ७० ते ८० टक्के अनधिकृतपणे रक्त व इतर चाचण्या करीत आहेत. यामुळे रुग्णांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.\nनागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा प्रशासनामार्फत राबवलेल्या तपासणीतून पुढे आली. राज्यात १० हजारांवर डीएमएलटी पदविकाधारक तसेच लॅबोरेटरी तंत्रज्ञ आहेत. यापैकी ७० ते ८० टक्के अनधिकृतपणे रक्त व इतर चाचण्या करीत आहेत. यामुळे रुग्णांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.\nनुकतेच नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील ४५३ पैकी ३१८ पॅथॉलॉजी लॅब बोगस असल्याची माहिती पुढे आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. २०१६ मध्ये राज्य शासनाने बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्याचे आदेशही दिले होते, परंतु ग्रामीण भागात सोय नसल्याचे कारण पुढे करीत कारवाईला थांबा दिला होता. मात्र, रुग्णांच्या जीवाला धोका असूनही अशाप्रकारचे निर्णय का घेण्यात येतात असा सवाल महाराष्ट्र असोसिएश�� ऑफ प्रॅक्‍टिसिंग पॅथॉलॉजिस्ट ॲण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेतर्फे विचारण्यात आला आहे. नागपुरातही मोठ्या प्रमाणात बोगस लॅब असून मेडिकल चौकात अशा लॅबची संख्या मोठी असून अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.\nशहरात ज्याप्रमाणे हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला जातो त्याच धर्तीवर महापालिकेने तसेच अन्न व औषध प्रशासनाने शहरातील बोगस पॅथॉलॉजी सेंटर्सकडे मोर्चा वळविण्याची गरज आहे. शहरातील अनेक लॅबमध्ये होणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या आणि त्याचा अहवाल किती वैध मानायचा हा प्रश्न पुढे उभा राहातो. अनेक पॅथॉलॉजी सेंटर चालविणाऱ्या मालकांनी निव्वळ नफा कमवण्यासाठी धंदा सुरू केला आहे. त्यांना गल्लीबोळातील बोगस डॉक्‍टरांचीही साथ यांना मिळत असल्याने त्यांचा धंदा तेजीत आहे. साधा ताप आला तरी डॉक्‍टर लगेच रक्त तपासण्या करण्याचे फर्मान सोडत बोगस लॅबमधून रुग्णांची अक्षरश: लूट सुरू आहे. याचीच गंभीर दखल घेण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाच्या शिफारशींची अमंलबजावणी करावी अशी मागणी जोर धरत आहे.\nमेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या कायद्यानुसार राज्यात मान्यताप्राप्त एमडी पॅथॉलॉजिस्टनी प्रमाणित केल्याशिवाय कोणत्याही चाचण्यांचा अहवाल रुग्णांना देता येत नाही. तरीही राज्यात पाच ते सात हजार बोगस लॅब आहेत. त्यामध्ये तंत्रज्ञ किंवा इतर व्यक्तींकडून या चाचण्यांचा अहवाल दिला जातो. अशा पद्धतीने चाचणी अहवाल देणे हा बोगस वैद्यकीय व्यवसाय आहे.\nडॉ. संजय देवतळे, वरिष्ठ पॅथेलॉजिस्ट, नागपूर\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nइंडिकेटरचे वाजले की बारा\nदिवा - मध्य रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वेस्थानकातील इंडिकेटर अधूनमधून बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत काही दक्ष प्रवाशांनी...\nपेप्सिकोच्या नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nनवी दिल्ली : आगामी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुयी असणार आहेत. त्यासाठी व्हाईट हाऊस...\nएकाच अधिकाऱ्याकडे आता सातवा पदभार\nऔर���गाबाद - महापालिकेत अधिकाऱ्यांची वानवा असल्याचे सांगत अनेक अधिकाऱ्यांकडे विविध पदभार दिले जात आहेत; तर दुसरीकडे अनेकांना कामच नसल्याचे चित्र आहे....\nबेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती\nमुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि...\nशिक्षणाचा खर्च परत मिळण्यासाठी वडिलांनी खेचले मुलाला कोर्टात\nमुंबई - पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च परत मागितला आहे. त्यासाठी त्यांनी मुलाला न्यायालयातही खेचले. असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/90-thousand-houses-be-constructed-cidco-160788", "date_download": "2019-01-16T12:42:11Z", "digest": "sha1:EVGW5RR5IXNPDNVXPQ53Z3QQ5FIVNA7J", "length": 14355, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "90 thousand houses to be constructed by CIDCO सिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती | eSakal", "raw_content": "\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प उत्पन्न गटातील ही घरे असून सिडकोच्या या महाकाय योजनेचा शुभारंभ मंगळवारी (ता. 18) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व घरे शहरांतील मध्यवर्ती भागात उभारण्यात येणार असून रेल्वेस्थानकापासून जवळ, वाहन पार्किंग अशा विविध सुविधांनी युक्त असतील, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प उत्पन्न गटातील ही घरे असून सिडकोच्या या महाकाय योजनेचा शु��ारंभ मंगळवारी (ता. 18) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व घरे शहरांतील मध्यवर्ती भागात उभारण्यात येणार असून रेल्वेस्थानकापासून जवळ, वाहन पार्किंग अशा विविध सुविधांनी युक्त असतील, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.\nनुकत्याच ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या सिडकोच्या 15 हजार घरांच्या सोडतीसाठी तब्बल दोन लाखांहून अधिक अर्ज आले. हे लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खारकोपर-नेरूळ लोकल सेवेच्या शुभारंभाप्रसंगी सिडकोने नवी मुंबईतील रेल्वे, बस स्थानके आदी परिसरांसह शहरातील पार्किंगच्या जागा, ट्रक टर्मिनल, फूड कोर्टच्या जागा अशा शहरातील मध्यवर्ती भागांत एक लाख घरांच्या निर्मितीचे काम हाती घेण्याच्या सूचना सिडको व्यवस्थापनाला दिल्या होत्या. त्यानुसार सिडकोने नवी मुंबईतील मोकळ्या भूखंडांचा अभ्यास करून त्या ठिकाणी अडीच एफएसआयच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 89 हजार 771 घरांच्या निर्मितीची योजना हाती घेतली आहे.\nशहरातील मध्यवर्ती ठिकाणी घरे\nया योजनेत जवळपास 53483 हजार घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर उर्वरित जवळपास 36,288 हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी उभारण्यात येणार आहेत. सर्वांसाठी घरे (हाऊसिंग फॉर ऑल) या शिर्षकांतर्गत सदर घरांची निर्मिती खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील बस टर्मिनल, तर वाशी आणि कळंबोली येथील ट्रक टर्मिनल, तसेच सानपाडा, जुईनगर, खारघर, बामणडोगरी, खारकोपर, मानसरोवर आणि खांदेश्‍वर या रेल्वेस्थानकांतील फोरकोर्ट एरिया अशा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी होणार आहेत.\nकर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' होणार यशस्वी\nमागील वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा 104 जागांवर विजय झाला. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या. 225 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nइंडिकेटरचे वाजले की बारा\nदिवा - मध्य रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वेस्थानकातील इंडिकेटर अधूनमधून बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत काही दक्ष प्रवाशांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pmpml-schedules-tejaswini-special-buses-women-34073", "date_download": "2019-01-16T12:49:11Z", "digest": "sha1:U4MYWCSGJ2TUFYSV74YQBTXMGUVDLIDZ", "length": 12873, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "pmpml schedules tejaswini special buses for women महिलांसाठी आज 'तेजस्विनी बस' | eSakal", "raw_content": "\nमहिलांसाठी आज 'तेजस्विनी बस'\nबुधवार, 8 मार्च 2017\nशहरांतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारच्या वतीने 'तेजस्विनी बस' ही योजना राबविण्यात येणार आहे. त्याकरिता स्वतंत्र बसगाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.\nपुणे : महिलांच्या सुरक्षिततेसाठी आखलेल्या 'तेजस्विनी बस' योजनेचा भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी (ता. 8) खास महिलांकरिता विविध मार्गांवर स्वतंत्र बससेवा पुरविण्यात येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत सकाळी आणि सायंकाळी 12 बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.\nयासाठी महिलांची वर्दळ असलेल्या सहा मार्गांची निवड करण्यात आली असून, त्यावर सकाळी सव्वानऊ ते पावणेदहा आणि सायंकाळी पाच वाजून 55 मिनिट ते सहा वाजून दहा मिनिटे या वेळेत या बसगाड्या धावतील, असे पीएमपी व्यवस्थापनाने कळविले आहे.\nराज्याच्या विविध शहरांतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारच्या वतीने 'तेजस्विनी बस' ही योजना राबविण्यात येणार आहे. त्याकरिता स्वतंत्र बसगाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत या बसगाड्या उपलब्ध होतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, महिला दिनाचे औचित्य साधून या योजनेचा भाग म्हणून बुधवारी महिलांकरिता स्वतंत्र बससेवा पुरविण्यात येणार आहे. त्याकरिता 'पीएमपी'च्या ताफ्यातील बसगाड्या वापरण्यात येतील.\nदरम्यान, या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 50 बसगाड्या देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, शहरातील महिला प्रवाशांची संख्या लक्षात घेता ही संख्या फारच तोकडी असल्याचे पीएमपी व्यवस्थापनाने राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार पुण्यासाठी 70 बस निश्‍चित करून त्याला मंजुरी दिल्याचे पीएमपीचे वाहतूक महाव्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले.\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nकाँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार\nबंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार...\nकर्नाटकमधील कुरघोडीचा मुंबईत ‘ड्रामा’...\nमुंबई - कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कमळ’चे राजकीय नाट्य मुंबईत आकाराला येत असताना एका भाजपच्या उत्साही...\nपुणे - वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सतत ‘ड��यूटी’ फिरती ठेवली जाते, मग गुन्ह्यांचा तपास कसा आणि केव्हा करायचा तरीही ‘कसुरी रिपोर्ट’ काढला जातो....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=123&s=india", "date_download": "2019-01-16T12:13:55Z", "digest": "sha1:XNEIZ3GT4LCBFURYCSQT5EXHZL57DIH7", "length": 14944, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nतेली समाजाला आश्‍वासनांचे गाजर\nतेली समाजाने दिल्लीतील तालकोटारा स्टेडीयममध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यावर विचार केला जाईल असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मात्र फडणवीस हे पेशवे आहेत, त्यामुळे त्यांच्यावर किती विश्‍वास ठेवायचा हा प्रश्‍नच आहे. एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर आश्‍वासनांचे गाजर चाखायला देण्यात आले आहे, म्हणजेच बोळवण करण्यात आली आहे.\nइतर मागासवर्गासाठी स्वतंत्र मंत्रालय व स्वतंत्र बजेट हवे, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण हवे, क्रीमीलेअरची मर्यादा वाढवावी, तेली समाजाचा अतिमागास प्रवर्गात समावेश करावा,२०११ ची जातीनिहाय जनगणना जाहीर करावी, तेली समाजाला लोकसंख्येनुसार राजकीय प्रतिनिधित्व मिळावे अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. परंतु कुठल्या सरकारने मागण्यांचा विचार केला याची माहिती घेतल्यास सर्वच सरकार फक्त मतांसाठी वापर करताना दिसतात. त्याचे ताजे उदाहरण द्यायचे असल्यास मराठा समाजाचे देता येईल. उभ्या महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मराठ्यांनी मोर्चे काढले. परंतु त्यांच्या पदरात काही पडलेच नाही. मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार केला जाईल असेच आश्‍वासन फडणवीस यांनी दिले होते. मात्र अद्याप त्याचा विचार केलेला नाही.\nअनेक जातींनी एककट्याने मोर्चा काढल्यामुळे सत्ताधारी ब्राम्हणांचे फावते. कारण आधीच आपल्याला जाती-जातीत ब्राम्हणांनी विभागली असल्याने कुणीही एकत्र येऊ नये यासाठी त्यांची कटकारस्थाने असतात. त्यातच या देशाचा शासक वर्ग हा ब्राम्हण असल्याने त्यांनी सर्वच मूलनिवासी बहुजन समाजाला गुलामगिरीच्या खाईत लोटले. त्यामुळेे आपला जाज्वल्य असा इतिहास आपण गमावून बसलो. आपण मागणी कुणाकडे करतो तर ब्राम्हणाकडे. ब्राम्हण हा घ्यायला बसलाय द्यायला नाही. खर्‍या अर्थाने या देशात अल्पसंख्य ब्राम्हण आहे. परंतु अल्पसंख्य ठरवतो कुणाला मुस्लिमांना. या देशात १५ टक्के मुस्लिमांची संख्या आहे, ब्राम्हण केवळ ३.५ टक्के आहेत. परंतु तेच देशावर राज्य करत आहेत.\nफोडा आणि झोडा ही नीती वापरून ब्राम्हण कपट नीतीने शासकवर्ग झाला आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सर्व कटकारस्थाने सुरू आहेत. या देशाचा खरा मालक येथील मूलनिवासी बहुजन समाज असताना त्यांना गुलाम करून ठेवण्यात आले आहे. त्यातच आपले लोक त्यांचे पाय चाटताना दिसतात. त्यामुळेच त्यांची व्यवस्था मजबूत होताना दिसत आहे. साधा ओरखडाही पडत नाही त्यांच्या व्यवस्थेला. याचा अर्थ आपल्यालाही गुलामीत जगून घ्यायची सवय झाली आहे, त्यातच आपण आनंद मानताना दिसत आहोत.\nखर्‍या अर्थाने कमांडर असायला हवा तो मूलनिवासी बहुजन बांधव व डिमांडर असायला हवा ब्राम्हण. मात्र आपल्याकडे उलट परिस्थिती आहे. ब्राम्हण कमांडर तर मूलनिवासी बहुजन बांधव डिमांडर झाला आहे. ही खरी शोकांतिका आहे. जर ब्राम्हणाला तुम्हांला द्यायचे आहे तर अनेक प्रश्‍न निर्माण झाले नसते. सुटलेल्या समस्या पुन्हा ब्राम्हणांनी जाणीवपूर्वक निर्माण केल्या आहेत. त्यामुळेच या देशात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतीमालाला भाव नाही, त्यातच कर्जबाजारीपणामुळे त्याला आत्महत्या करावी लागते. अशा सर्व परिस्थितीला सामोरे जाताना आपण सर्वच मूलनिवासी बहुजन बांधवांनी एकत्रित लढले पाहिजे.\nविभाजित केलेल्या विविध जातीच्या तुकड्यांना जोडले पाहिजे. कारण एककट्याने लढून उपयोगाचे नाही, कारण मग कुठल्याही जातीच्या व समाजाच्या प्रश्‍नांची सोडवणूक केली जात नाही. ओबीसींची जातनिहाय जनगणना ब्राम्हण करणारच नाहीत, केली तर या देशाची सत्ताच ओबीसींच्या ताब्यात येईल. कुणीही कितीही अडाणी असलेला व्यक्ती स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणार नाही. तेली समाजाने मोर्चा काढला, हे चांगलेच आहे. परंतु देशाचे प्रधानमंत्री याच तेली ज��तीतून आल्याचे सांगतात, याचा अर्थ तेसुध्दा ओबीसी आहेत. प्रधानमंत्री ओबीसी असेल तर ओबीसींच्याविरोधात निर्णय कसे काय घेतो याचा तेली समाजाने विचार करायला हवा.\nसत्तेवर आल्यानंतर ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार नाही, ३१४ ओबीसींना आयएएस नियुक्त्या नाकारल्या, मागासवर्गीय आयोग गुंडाळला, शिष्यवृत्ती बंद केली यासारख्या अनेक चुकीचे निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतले आहेत. याचा अर्थ निर्णय घेणारे मोदी नाहीत तर ब्राम्हण आहेत. हे सर्व निर्णय मोदींच्या नावे खपवले जातात. म्हणून केवळ तेलीच नव्हे तर सर्वच मूलनिवासी बहुजन बांधवांनी ब्राम्हणांची ही हातचलाखी समजून घ्यावी, त्यांच्या कुठल्याही अमिषाला बळी पडू नये. म्हणून आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करताना सर्वांनी एकीने लढू या असे यानिमित्ताने आवाहन करावेसे वाटते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%A6/", "date_download": "2019-01-16T12:28:58Z", "digest": "sha1:WNXXAN73T7USZIDDGPJFYBQYQFTHNJJW", "length": 9087, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ज्युनिअर हॉकी विश्वचषक दर दोन वर्षांनी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nज्युनिअर हॉकी विश्वचषक दर दोन वर्षांनी\nभुवनेश्वर: कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर अंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने ज्युनिअर हॉकी विश्वचषक दर दोन वर्षांनी होणार याची घोषणा केली आहे. परंतु, पुढील विश्वचषक कधी होणार आणि त्याचे यजमानपद कोण भूषविणार हे सांगण्यात त्यांनी असमर्थता दर्शविली आहे.\nशेवटचा ज्युनिअर हॉकी विश्वचषक 2016 मध्ये लखनौ येथे झाला होता आणि तो जिंकण्यात भारतीय संघाला यश आले होते. शुक्रवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना अंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन सचिव थिएरी वेल यांनी सांगितले की, यंदाच्या वर्षीपासून दर दोन वर्षंनी ज्युनिअर विश्वचषक घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सर्वांनी साथ देणे अपेक्षित आहे.\nप्रत्येक पिढीला ज्युनिअर विश्वचषकात सहभागी होता येईल आणि आपला खेळ दाखवता येईल. पुढील ज्युनिअर विश्वचषक हा कदाचित 2021 मध्ये होऊ शकतो पण याचा अजून निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबार्सिलोनाचा इबारवर 3-0ने विजय ; मेस्सीचे ला लिगा मध्ये 400 गोल\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा: फेडरर, नदाल यांची विजयी सलामी\nमोहम्मद सिराजच्या नावावर पदार्पणातच “नकोसा’ विक्रम\nखार जिमखानाने केले हार्दिक पांड्याचे सदस्यत्व रद्द\nकोकणे स्टार्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्स: जलतरणात केनिशा गुप्ता व अपेक्षा फर्नांडिस यांचे सोनेरी यश\nटेमघर एमटीबी चॅलेंज स्पर्धा: पुण्याच्या विठ्ठल भोसले, बंगळूरच्या शशांक सीके यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे: कबड्डीमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nपीवायसी आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा: सिंहगड स्प्रिंगडेल, शिक्षण प्रसारक मंडळी यांना विजेतेपद\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/satara-news-77/", "date_download": "2019-01-16T11:41:39Z", "digest": "sha1:U2UIZVZ2X4LLIM6Y4J5JYEDGOD46N75C", "length": 13436, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुसेगाव यात्रा होणार प्लॅस्टिकमुक्त | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुसेगाव यात्रा होणार प्लॅस्टिकमुक्त\nराज्यातील पहिला उपक्रम : यात्रेकरुंना 25000 कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचे आयोजन\nपुसेगाव – श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानास चालना देण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उद्यापासून सुरु होणारी यात्रा ही राज्यातील पहिली प्लॅस्टिकमुक्त यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. प्लॅस्टिक वापराबाबत जनजागृतीबरोबरच ट्रस्टतर्फे यात्राकाळात यात्रेकरुंना 25000 छापील कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहेत. या शिवाय यात्रेत विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रमही हाती घेण्यात आले असल्याचे सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी सांगितले.\nसामाजिक वनीकरण, जलसंधारण, सांस्कृतिक, आरोग्य व शैक्षणिक यासारखे सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या सेवागिरी ट्रस्टने यात्रेच्या माध्यमातूनही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या संकल्पनेतून श्री सेवागिरी महाराजांची यात्रा ही राज्यातील पहिली प्लॅस्टिकमुक्त यात्रा भरविली जाणार असून लाखोच्या संख्येने यात्रेला येणारे यात्रेकरु व व्यावसायिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन विश्‍वस्त योगेश देशमुख, प्रताप जाधव, मोहनराव जाधव, रणधीर जाधव व सुरेशशेठ जाधव यांनी केले आहे.\nस्वच्छ भारत अभियानात ग्रामीण विभागात नावलौकिक मिळवलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्लॅस्टिकमुक्त जिल्हा या उपक्रमास यामुळे हातभार लागणार आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या व अन्�� प्लॅस्टिक कचरा गटारे, ओढे, नाले, नद्या, तलाव व गावांच्या परिसरात साचून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्लॅस्टिकमुक्त यात्रेचा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. सध्या मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेतच. परंतु सेवागिरी देवस्थान ट्रस्ट येथील व्यापारी, ग्रामस्थ व पुसेगाव पोलिसांच्या तर्फे यात्रेमध्ये व गावामध्ये कायमस्वरुपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून या उपक्रमाचा 50 टक्के खर्च सेवागिरी देवस्थान ट्रस्ट उचलणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.\nएकेकाळी बैलबाजारातील शेतकऱ्यांना भाजी व भाकरी बनवून देणाऱ्या विविध गावातील अन्नपूर्णा महिलांचा चांगला चरितार्थ चालत असे. परंतु सध्या भाजी-भाकर तयार करण्याचे काम मिळत नसल्याने या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात येताच ट्रस्टचे विश्‍वस्त मोहनराव जाधव यांनी बैलबाजारात शेतकऱ्यांना केवळ पाच रुपयांत भोजन देण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार ट्रस्टतर्फे या महिलांना बेसनपीट व ज्वारीचे पीट मोफत दिले जाते.\nया महिला शेतकऱ्यांना केवळ पाच रुपयांत शेतकऱ्यांना झुणका भाकर देतात. प्रती शेतकरी मिळणारी सर्व रक्कम या महिलांना मिळत असल्याने गोरगरीब व्यक्ती व शेतकऱ्यांबद्दल कळवळा असणाऱ्या ट्रस्टच्या या उपक्रमाद्वारे या निराधार महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांनाही केवळ पाच रुपयांत भोजनाची सोय झाली\nआहे. यात्रा काळात येणाऱ्या यात्रेकरुंच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी ट्रस्टतर्फे आरोग्य विभागाला सर्व आजारांवरील औषधे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आली असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवण��कीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dr-s-s-bhosale/", "date_download": "2019-01-16T12:06:06Z", "digest": "sha1:6EEYFXUKNGM3D5NKCDWPDGOLCVETJRK2", "length": 19093, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "डॉ. एस.एस. भोसले… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\n���ेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nप्रसिद्ध साहित्यिक तथा समीक्षक डॉ. एस. एस. भोसले यांच्या निधनाने साहित्य आणि समीक्षा क्षेत्राची हानी झाली आहे. ज्यांना त्यांचा सहवास लाभला त्या सर्वांना भोसले सरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा परिचय झाला. त्यांच्या सहवासातील गप्पा म्हणजे साहित्य कला, विनोद, समीक्षा यांच्या रसाळ गप्पांची मेजवानी असे. भोसले सरांच्या स्वभावातच कोल्हापूर आणि मराठवाडी माणसाचं परिपूर्ण मिश्रण असायचे. एखाद्याशी बोलताना ते हमखास बरं का, अशी सुरुवात करायचे. पुढे तीच त्यांची ओळख झाली. त्यांच्या गप्पांमधून विद्यार्थ्यांबद्दल आत्मीयता, नवीन लेखकाबद्दलची उत्सुकता, ज्येष्ठ व्यक्तींबद्दलचा आदर व्यक्त व्हायचा. कोल्हापूर जिह्यातील कागल येथे डॉ. एस. एस. भोसले यांचा जन्म झाला. कोल्हापूर येथील वास्तव्याच्या काळात त्यांना ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक ‘झोंबी’कार डॉ. आनंदी यादव वर्गमित्र लाभले. महाविद्यालयीन वाटचालीच्या उंबरठय़ावर असतानाच डॉ. भोसले यांना प्रख्यात साहित्यिक ज्ञानपीठ विजेते लेखक वि. स. खांडेकर यांचा लेखनकामाच्या निमित्ताने प्रदीर्घ सहवास लाभला. खांडेकर ओघवत्या भाषेत एखादी कथा, कादंबरी सांगायचे आणि सुवाच्य अक्षरात लिहिण्याचे कार्य डॉ. भोसले करायचे. या प्रदीर्घ सहवासामुळे त्यांच्याशी खांडेकरांचा स्नेह जमला. कोल्हापूरच्या वास्तव्यात प्राध्यापक म्हणून कार्य करताना त्यांना ‘पानिपत’कार विश्वास पाटीलसारखा साहित्य क्षेत्रातील जाणकार विद्यार्थी लाभला. १९७९च्या सुमारास डॉ. भोसले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून रुजू झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चे अनेक विद्यार्थी पुढील काळात नावारूपाला आले. राज्य साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ यांचे सदस्य राहिलेल्या भोसले यांच्या नावावर १८ स्वलिखित आणि २२ संपादित पुस्तके जमा आहेत. ‘आप्पासाहेब पवार’, ‘राजर्षी शाहू संदर्भग्रंथ’, ‘नागरी लोकपरंपरेचे आविष्कार’, ‘वि. स. खांडेकर व्यक्ती आणि साहित्य’ अशी अनेक पुस्तके विद्यार्थ्यांसाठी आजही महत्त्वाची आहेत. त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सहवासात राहण्याचीही संधी मिळाली होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलचला, नव्या लढाईचे रणशिंग फुंकूया\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nठसा : मृणाल सेन\nलेख : ठसा : कादर खान\nठसा : महान ढोलकी वादक पंडित विधाते\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/1/peshwa-empire-part-1.html", "date_download": "2019-01-16T12:25:06Z", "digest": "sha1:TYXBUJISMEUUO67B46RB4PFJQJM32FB3", "length": 14008, "nlines": 22, "source_domain": "mahamtb.com", "title": " पेशवा साम्राज्य - भाग -१ पेशवा साम्राज्य - भाग -१", "raw_content": "\nपेशवा साम्राज्य - भाग -१\nशिवरायांनी अष्टप्रधान मंडळ नेमले. अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांकडे त्यांनी राज्यकारभाराची निरनिराळी कामे सोपवली. ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत. त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्त्वाचे अधिकारीपद म्हणजे पेशवे.\nइसवी सन १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यावर मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौमराज्याचा जयघोष झाला. राज्याभिषेक झाल्यावर महाराजांनी ‘छत्रपती’ हे पद धारण केले. छत्रपती हाच स्वराज्याचा सार्वभौमव सर्वसत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतिम अधिकार छत्रपतींकडेच होते. याचप्रसंगी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ नेमले. अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांकडे त्यांनी राज्यकारभाराची निरनिराळी कामे सोपवली. ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत. त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्त्वाचे अधिकारीपद म्हणजे पेशवे. पेशवे हे अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख मंत्री असत. शिवरायांनी मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना पेशवे म्हणून नेमले. शिवरायांनी पेशवेपदाचे ‘पंतप्रधान’ असे नामकरण केले. मराठा साम्राज्याच्या उत्तरार्धात हेच पेशवे साम्राज्याचे प्रशासक होते. पेशव्यांची राजधानी पुणे येथे होती.\nखरेतर पेशवा म्हणजे छत्रपतींचा सरकारकून. पण, पेशव्यांनी मुलकी आणि लष्करी अशा दोन्ही आघाड्यांवर प्रचंड पराक्रम गाजवल्यामुळे जनसामान्यांनी त्यांना ’श्रीमंत’ हा किताब बहाल केला आणि जवळपास १०४ वर्ष त्यांनी आपल्या पराक्रमाने तो टिकवला. मुघलांच्या आक्रमणाने आणि आपापसातल्या संघर्षाने कमकुवत झालेल्या मराठा साम्राज्याला बळकटी आणण्याचं कामबाळाजी विश्वनाथ यांनी केलं. छत्रपती शाहूंच्या कारकीर्दीत त्यांनी गृहयुद्धे शांत केली. मुघलांना पराभूत करून साम्राज्य समृद्ध केलं.\nपेशव्यांच्या क्रमवारीनुसार सातवे तथा पेशवे राजगादीचे संस्थापक बाळाजी विश्वनाथ यांचा जन्मइ.स. १६६२च्या आसपास श्रीवर्धन नामक गावात एका चित्पावन ब्राह्मण घरात झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाळाजी विश्वनाथ भट होते. पेशवाईची वस्त्रे मिळाल्यानंतर ते पेशवा बाळाजी विश्वनाथ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांचे पूर्वज श्रीवर्धन गावात देशमुख होते. सुरुवातीला त्यांनी चिपळूणला कारकूनाचे कामकेले. त्यानंतर त्यांनी अनेक मराठा सेनापतींच्या नेतृत्वाखाली सैनिकाचे कार्यही केले. छत्रपती संभाजींच्या कारकीर्दीत त्यांनी मराठा साम्राज्यात प्रवेश केला. तेथे त्यांचे प्रमुख कार्य रामचंद्रपंत यांच्या नेतृत्वाखाली अधिकार्‍याचे होते.\n१६९९ ते १७०२ मध्ये पुणे येथे तर १७०४ ते १७०७ दरम्यान दौलताबाद येथे उपसुभेदार म्हणून त्यांनी काम पाहिले. म्हणजेच केवळ प्रशासकीय कामच नव्हे, तर लष्करी मोहिमांमध्येही त्यांचा सहभाग आणि पुढाकार असे. ते दूरदर्शी होते. छत्रपती शाहू महाराज जेव्हा मुघलांच्या कैदेतून मुक्त होऊन महाराष्ट्रात आले, तेव्हा मराठ्यांमधले आपापसातले वाद विकोपाला गेले होते. छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या समर्थकांत संघर्षाची ठिणगी पेटली. ताराबाई यांनी धनाजी जाधव यांनी शाहूंवर आक्रमण करण्यास पाठवले. पण बाळाजी विश्वनाथ यांनी मुत्सद्देगिरीने धनाजींना शाहूंच्या बाजूने वळवले. बाळाजी विश्वनाथांच्या या कामगिरीमुळेच शाहूंनी त्यांना आपला साहाय्यक नेमले. १७२३ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदाची वस्त्रे दिली. पेशवेपद आताच्या वर्तमानकाळातील पंतप्रधानांसारखेच होते. शाहूराजे सिंहासनावर बसत, मात्र युद्धासाठी बाळाजी विश्वनाथ सैन्यासह मोहिमेवर जात असत. बाळाजींनी कोल्हापूरात महाराणी ताराबाईंच्या सैन्यास हरवले आणि कोल्हापूरही शाहूंच्या नेतृत्वाखाली आले. १७१९ मध्ये शाहूंच्या नेतृत्वाखाली बाळाजींनी मुघल सम्राटाबरोबर एक करार केला, ज्यानुसार मुघल शाहूंना शिवरायांचे स्वराज्यातील काही प्रदेश परत करतील, दक्षिणेत मराठ्यांना चौथाई, सरदेशमुखीचे अधिकार मिळतील, ज्याच्या बदल्यात मराठ्यांची १५ हजार सैनिकांची तुकडी मुघल सम्राटाच्या संरक्षणाकरिता तैनात असेल आणि शाहू मुघल सम्राटाला १ लाख रुपये कर उत्पन्न देतील, असे ठरले. सैनिक तैनात करून मराठ्यांना मुघल साम्राज्यात प्रत्यक्ष शिरता आले.\nबाळाजींनी मुघल सम्राटाकड���न शाहूंच्या ‘छत्रपती’पदास अधिकृत मान्यता मिळवली. बाळाजींची दूरदृष्टी येथे कामी आली. इ.स. १७२० मध्ये पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. पण, त्याआधी त्यांनी शाहू महाराजांची तसेच मराठा साम्राज्याची स्थिती बळकट केली. त्यांच्या निष्ठेचे, प्रामाणिकपणाचे फलित म्हणून शाहू महाराजांनी पेशवेपद त्यांच्या घराण्यासाठी वंशपरंपरागत केले. म्हणजेच यापुढचे मराठा साम्राज्याचे पेशवे केवळ बाळाजी विश्वनाथ यांच्याच वंशातील असतील, अशी ही योजना होती.बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर पेशवेपदासाठी दरबारी लोकांत अहमहमिका लागली. त्यात बाळाजी यांचा थोरला पुत्र बाजीराव यांना परंपरागत पेशवेपद देऊ नये, असे दरबार्‍यांचे म्हणणे होते, कारण बाजीराव हा मुत्सद्देगिरीपेक्षा समशेरीला जास्त महत्त्व देणारा योद्धा होता. तो आपल्याला भारी पडेल, ही भीती बाळगून शाहूमहाराजांनी त्याला पेशवेपद देऊ नये म्हणून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही झाला. पण, शाहूमहाराजांच्या पडत्या काळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजी यांनी त्यांची विशेष काळजी घेतली होती. त्यामुळे साहजिकच त्यांचा बाजीरावांवर स्नेह होता. सरतेशेवटी त्यांनी पेशवाईची वस्त्रे थोरले बाजीराव म्हणजेच पहिला बाजीराव यांस दिली. १७२० मध्ये कोवळ्या वयात पेशवेपदाची सूत्रे थोरल्या बाजीरावांनी हाती घेतली. मात्र, आपल्या उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या कालावधीत त्यांनी आपल्या शौर्याने व कुशल युद्धनेतृत्वाने मराठा साम्राज्याच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. शत्रूला गाफील ठेऊन वेगवान हालचाल हे त्यांचे प्रभावी हत्यार. हा त्यांच्या युद्धकौशल्याचा एक महत्त्वाचा भाग होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/maharashtra?start=126", "date_download": "2019-01-16T12:29:48Z", "digest": "sha1:X6IJUJEFBG6JYIKGHSNTWLMCLEIM3J6D", "length": 6611, "nlines": 166, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपुण्यात वाहतूकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई\nभारतातील दुग्ध उत्पादन क्षेत्रात चितळेंचं क्रांतिकारक पाऊल\n'या' पुस्तकात तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर\nलोकसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिली बैठक\nनरभक्षक वाघिणीमुळे वन विभाग आलं ���डचणीत\nजेजुरीतील मंदिरावरील सोन्याच्या कळसावर हॅलिकॅप्टरद्वारे पुष्पवृष्टी\n विद्यार्थ्यांसाठी 2 लाख अंडी\n'हे' एटीएम चोरट्यांनी तिसऱ्यांदा फोडलं\nभाजपच्या 'या' महिला पदाधिकारींची निर्घृण हत्या\n\"मोदी हे भगवान विष्णूचा 11 वा अवतार\n#MeToo चं लोण आता सिंबॉयोसिसमध्येही\n उजनी धरणात सापडला 'एवढा' मोठ्ठा मासा, लीलावात विक्री\nउत्तर भारतीयांच्या 'या' कार्यक्रमात राज ठाकरे होणार सहभागी\nपुण्यात पार पडली भारतातील पहिली कवटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया\nमुख्यमंत्र्यांचा ड्रिम प्रोजेक्ट 'या' कारणांमुळे रखडला\nजितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर चर्चा\nया विद्यार्थ्याच्या आत्महत्येचं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का\nनवरात्रीच्या तोंडावर, भारनियमनाचं संकट महाराष्ट्राच्या जनतेवर \n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dr-badrinarayan-barwale/", "date_download": "2019-01-16T12:24:54Z", "digest": "sha1:WKUYGEECD74G2MB5WKGMHCL6JV6J75RT", "length": 19507, "nlines": 254, "source_domain": "www.saamana.com", "title": "डॉ. बद्रीनारायण बारवाले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या ती��� आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nसुधारित बियाणांमध्ये जे संशोधन होते त्याचा व्यावसायिक वापर आणि उत्पादन करून ते सामान्य शेतकऱयांपर्यंत पोहोचविणारे अशी डॉ. बद्रीनारायण बारवाले यांची ओळख होती. मराठवाडय़ातील हिंगोली येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बद्रीनारायण यांचे शालेय शिक्षण जालना येथे झाले. मराठवाडय़ाच्या स्वातंत्र्यलढय़ात घेतलेला सहभाग आणि त्यातून वाटय़ाला आलेल्या तुरुंगवासामुळे शिक्षण अर्धव�� राहिले. मात्र पारंपरिक शेतीचा वारसा लाभल्यामुळे कौटुंबिक शेतीकडे लक्ष देणे ओघाने आलेच. शेती करताना हिंदुस्थानी कृषी संशोधन संस्था आणि रॉकफेलर फॉऊंडेशन, अमेरिका यांच्याशी त्यांचा संपर्क आला व त्यांच्या कार्याची माहिती घेत त्यांनी अभ्यास केला. त्यावेळी हरितक्रांतीचे वारे हिंदुस्थानात वाहात होते. सुधारित वाणांचा प्रत्यक्ष उत्पादन करतानाच नवीन, सुधारित वाणांविषयी देशासह जगभरात काय संशोधन चालू आहे याचा बारवाले यांनी सखोल अभ्यास केला. आधुनिक पद्धतीने शेतीचा विकास करत बियाणांच्या व्यापाराचे केंद्रही डॉ. बारवाले यांनी सुरू केले. त्यामुळेच १९६२ मध्ये मका आणि ज्वारीची संकरित वाणे हिंदुस्थानात निर्माण झाली, तसेच भेंडीची नवीन जात बारवाले यांनी विकसित केली. १९६४ साली त्यांनी महाराष्ट्र हायब्रीड सीड्स कंपनीची (महिको) स्थापन केली. शेतकऱयांनी सुधारित बियाणे वापरावीत यासाठी गावोगावी जाऊन मार्गदर्शन केले. डॉ. बारवाले यांनी अद्ययावत संशोधनाच्या सोबतीनेच महिकोच्या माध्यमातून शंभरच्या वर जनुकीय वाणे विकसित केली. त्यांच्या या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली नसती तरच नवल. त्याच्या या सर्वांगीण कामगिरीमुळे १९७३ मध्ये मराठी विज्ञान परिषदेतर्फे सन्मान प्राप्त झाला. आंतरराष्ट्रीय शिखर संस्थेचे आजीवन सदस्यत्व त्यांना लाभले. हिंदुस्थान सरकारने ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. शेतीतील कामगिरीव्यतिरिक्त डॉ. बारवाले यांनी जालना जिह्यात शाळा व महाविद्यालये तसेच गणपती नेत्रालयासारख्या अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करून ग्रामीण जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. डॉ. स्वामीनाथन, दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या निधनाने हिंदुस्थानी बियाणे उद्योगाचे ‘पितामह’ काळाच्या पडद्याआड गेले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलयू टय़ूबमध्ये होणार बदल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nठसा : मृणाल सेन\nलेख : ठसा : कादर खान\nठसा : महान ढोलकी वादक पंडित विधाते\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्���ा पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/mla-akash-fundkar-participate-sakal-drawing-competition-160849", "date_download": "2019-01-16T12:39:05Z", "digest": "sha1:FVOJLNMI4QROQYI6GXX7KP45A2R7XTGN", "length": 12290, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "MLa Akash Fundkar participate in Sakal Drawing Competition आमदार आकाश फुंडकर रमले रंग रेषांच्या दुनियेत! | eSakal", "raw_content": "\nआमदार आकाश फुंडकर रमले रंग रेषांच्या दुनियेत\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nचित्रकलेची आवड प्रत्येकाला असते. चित्राने मनातले भावविश्व कागदावर उलगडून मांडन्याचा हा अनुभव काही औरच असतो. आज अनेक मान्यवरांनीही हा अनुभव घेतला. निमित्त होते सकाळ चित्रकला स्पर्धा.देशातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय चित्रकला स्पर्धा आज घेण्यात आली.\nखामगाव : खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर आज चक्क विद्यार्थ्यांसोबत बसून सकाळच्या चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले. आमदार फुंडकर यांना हातात कुंचला घेऊन चित्र काढण्याचा मोह आवरता आला नाही आणि ते सुद्धा बच्चे कंपनी सोबत रंग रेषा आणि कल्पनाविश्वात रमले.\nचित्रकलेची आवड प्रत्येकाला असते. चित्राने मनातले भावविश्व कागदावर उलगडून मांडन्याचा हा अनुभव काही औरच असतो. आज अनेक मान्यवरांनीही हा अनुभव घेतला. निमित्त होते सकाळ चित्रकला स्पर्धा.देशातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय चित्रकला स्पर्धा आज घेण्यात आली. खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी विविध केंद्रावर जावून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.\nयावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता एका केंद्रावर आमदार आकाश फुंडकर यांना विद्यार्थ्यांनी चित्र काढण्याचा आग्रह धरला. लहानग्या मुलांचा आग्रह पाहता आमदार अँड फुंडकर यांनी एक चित्र काढून त्यांच्या उत्साह वाढविला. ' स्कुल चले हम' चे सुंदर चित्र आमदार फुंडकर यांनी काढले. आमदार स्वतः आपल्या सोबतच चित्र काढायला बसल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. दरम्यान सकाळचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारा असल्याचे आमदार अँड आकाश फुंडकर म्हणाले.\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nकशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास...\nबेस्टच्या बस आज आगारातून रस्त्यावर\nमुंबई - बेस्ट कामगारांचा संप आठव्या दिवशीही सुरूच राहिला. संपाबाबत मंगळवारी कोणताही तोडगा निघू शकला नाही. उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर उच्च...\nसोलापूर - उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यास सोमवारपासून (ता. १४) सुरवात झाली आहे. सुरवातीला एक हजार ६०० क्‍युसेकने असलेला विसर्ग...\nगरजू, अनाथांचा आधार ‘साईप्रसाद’\nनांदेड - दानशूरांचे दातृत्व व स्वयंसेवकांचे श्रम या बळावर ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’चे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सुरूच आहे. रंजल्या-गांजलेल्यांसाठी आधारवड...\nकलाकाराने स्वतःला विद्यार्थीच समजावे - उस्ताद मोईनुद्दीन खान\nपुणे - ‘‘कलाकार स्वत:च्या मैफली सोडून अन्य कार्यक्रमांना जाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. कलाकार कितीही मोठा झाला, तरी त्याने स्वत:ला आयुष्यभर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/notice/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D-8/", "date_download": "2019-01-16T11:59:15Z", "digest": "sha1:733GWVOCRGBAQQTQAPME2AEUJ5HZQT6S", "length": 4733, "nlines": 114, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "आपले सरकार सेवा केंद्र स्‍थापन करणे (जि.का.) – परीक्षार्थींची यादी | यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\nआपले सरकार सेवा केंद्र स्‍थापन करणे (जि.का.) – परीक्षार्थींची यादी\nआपले सरकार सेवा केंद्र स्‍थापन करणे (जि.का.) – परीक्षार्थींची यादी\nआपले सरकार सेवा केंद्र स्‍थापन करणे (जि.का.) – परीक्षार्थींची यादी\nआपले सरकार सेवा केंद्र स्‍थापन करणे (जि.का.) – एका केंद्राकरिता एकापेक्षा जास्‍त पात्र उमेदवारांची परीक्षा घेण्‍याबाबत – उमेदवारांची यादी\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_909.html", "date_download": "2019-01-16T12:54:11Z", "digest": "sha1:E47UC5ALJXIL2UWV7PFPYQ3WJR6XOXYO", "length": 8318, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राजुरमध्ये बँकेमार्फत शेतकरी मेळावा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nराजुरमध्ये बँकेमार्फत शेतकरी म���ळावा\nबँक ऑफ महाराष्ट्र शाखा राजुर यांच्या वतीने, राजुर येथे शनिवार दि. 28 जुलै 2018 रोजी शेतकरी मेळावा घेण्यात आला. या वेळी बँक मॅनेजर विवेक सद्गीर यांनी शेतकर्‍यांना महाबँक किसान क्रेडिट कार्ड, पीक कर्ज व कृषी क्षेत्राच्या आदी योजना शेतकर्‍यांना सविस्तर माहितीसह सांगीतल्या. कर्जा साठी 7/12 व 8 अ चतुःसीमा आणि सोसायटीचा नाहरकत दाखला असे कागदपत्रे असणार्‍यास कर्ज दिले जाईल अशी माहिती सदगीर यांनी दिली.\nया कार्यक्रमास राजुरमधुन बहुसंख्येने शेतकरी उपस्थीत होते. गरजु व्यक्तीला कर्जाची वाटप केली जावे असे मत, यावेळी ग्रामपंचायत सदस्य भास्कर येळमामे यांनी मांडले तसेच राजुर गावचे उपसरपंच गोकुल कानकाटे यांनी सांगितले की, भात पीक हे आपल्या भागात मोठ्या प्रमाणात असते तरी, भात पीकाला कर्ज भेटावे असे मत व्यक्त केले, या वेळी राजुर गावचे माजी सरपंच काशीनाथ भडागे यांनी बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा राजुरमध्ये 1976 साली सुरू झाली. त्यावेळचे सभापती व माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या अथक प्रयत्नांतुन राजुर मध्ये सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अरुन माळवे, विजय लहामगे, माजी सरपंच गणपत देशमुख, पंचायत समीतीचे सदस्य दत्ता देशमुख, सचिन वालतुले, ग्रा. सदस्य गौरव माळवे, शेखर वालझाडे, पाडुरंग वालझाडे आदी मान्यवर उपस्थीत होते. या कार्यक्रमास एलआयसीचे गिरीश बोर्‍हाडे, अशोक वराडे, चंद्रकांत महाले, देवराम सुपे, गजानन चांडोले यांनी सहकार्य केले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/breaking-news/7858-marabat-festival-celebrate-during-bharat-band", "date_download": "2019-01-16T11:44:33Z", "digest": "sha1:U6VOMWK6PLH4SZTLDYVU5R46YBOBJROC", "length": 9041, "nlines": 147, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "भारत बंदला न जुमानता नागपुरात निघाली जगातील ही एकमेव मिरवणूक... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभारत बंदला न जुमानता नागपुरात निघाली जगातील ही एकमेव मिरवणूक...\nदरवर्षी पोळ्याच्या पाडव्याला म्हणजेच तान्ह्या पोळ्याला नागपूर शहरात अतिशय पारंपरिक पद्धतीने आणि वाजत गाजत मारबतींची मिरवणूक काढली जाते. यावर्षी देखील अशीच मिरवणूक काढण्यात आली. शहरातील इतवारी चौकातील नेहरू पुतळा चौक परिसरात पिवळ्या आणि काळ्या मारबतीचा मिलन सोहळा पार पडला. सोबतच या मिरवणुकीत अनेक बडग्याची मिरवणूक काढण्यात आली.\nनागपूर आणि विदर्भातील हजारो लोक या मारबती पाहण्यासाठी नागपुरात येतात.\nमारबत आणि बडग्या हा जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपूरातच होतो हे विशेष...\nया काळात रोगराई वाढते.\nत्यामुळे ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’ अशी घोषणा देत या उत्सवाला प्रारंभ झाला.\nकाँग्रेसच्या 'भारत बंद'ला न जुमानता यंदाही ही राजकीय आणि सामाजिक विषमता ठेवत ही मारबत काढण्यात आली.\nबडग्या हे वाईट शक्तींचे प्रतिक मानले जातात.\nत्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे असतो. यात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची मानली जाते.\nकाळ्या मारबतीचा संबंध महाभारतकाळाशीही जोडला जातो. पुतना मावशीचे रूप धारण करून भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला. कृष्णाच्या हातून तिचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यांनी तिची मारबत काढली आणि गावाबाहेर तिला जाळले. यामुळे गावावर समस्या, संकटे येत नाहीत, अशी आख्यायिका आहे. हा एक जत्रेचाच प्रकार आहे. मारबत बडगा बघण्यासाठी विदेशी पाहुणेही आवर्जून हजेरी लावतात.\nमारबत ही जवळपास सारख्याच स्वरुपाची असली तरी ‘बडगे’ मात्र वेगवेगळ्या विषयांवर असतात.\nहे विषय मिरवणूक निघाल्यावरच कळतात.\nपिवळ्या मारबतीला आता सव्वाशे वर्षं झाली आहेत तर काळ्या मारबतीला १३७ वर्षं पूर्ण झाली आहेत.\nमुलं होत नाही म्हणून ती मोठ्या आशेने भोंदूबाबाकडे गेली अन्...\nरचलेल्या सरणावर ठेवणार इतक्यात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; नागपुरातील विचित्र घटना\nशवविच्छेदनासाठी आलेला मृतदेह उंदरांनी कुरतडला\nनागपुरात पार पडली मेट्रोची ट्रायल\nहोय मी नक्षलवादी आहे, माझ्यावर खटला भरा – प्रकाश आंबेडकर\nकॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nसरकारचा ओबीसींना 736.50 कोटी रुपयांचा 'तीळगूळ'\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/sports/7486-ajit-wadekar-funeral-last-journey-legendary-india-captain-ajit-wadekar-mumbai", "date_download": "2019-01-16T11:43:56Z", "digest": "sha1:AEF2Y5IO4VKQGHAEKBAYBEVP7MTYDMEW", "length": 6541, "nlines": 121, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर अनंतात विलीन... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमाजी क्रिकेटपटू अजित वाडेकर अनंतात विलीन...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nभारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकरांवर दादरच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी क्रिकेट विश्वातील दिग्गजांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. \"वाडेकर सर अमर रहे\" अशा घोषणा देत चाहत्यांनी वाडेकर यांना अखेरचा निरोप दिला.\nत्यांचा मुलगा आणि मुलगी परदेशातून आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याआधी सकाळी 8 वाजता त्यांचं पार्थिव घरी आणण्यात आलं.\nआपल्या कर्णधारपदाच्या काळात भारताला वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये पहिला कसोटी मालिका विजय मिळवून देणारे कर्णधार म्हणून वाडेकर यांची ओळख होती.\nबुधवारी रात्री दीर्घ आजाराने जसलोक रुग्णालयामध्ये वाडेकर यांनी वयाच्या ७७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वरळी सी फेस येथील स्पोर्टसफील्ड अपार्टमेंट निवासस्थानी वाडेकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.\nसकाळी १० वाजल्यापासून क्रिकेट वर्तुळातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी वाडेकरांचे अंतिम दर्शन घेतले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू नरी काँट्रॅक्टर, साबा करीम, विनोद कांबळी, संदीप पाटील, वासू परांजपे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि दिव्यांग क्रिकेटपटू यांनीही वाडेकर यांना श्रध्दांजली वाहिली.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/632-prime-minister", "date_download": "2019-01-16T11:49:29Z", "digest": "sha1:N3S4QCGCQQSOLO2T5KGDQHYOQKLWV5JX", "length": 3122, "nlines": 95, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "prime minister - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n\"ईशान्येकडील विजय बलिदान देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना समर्पित\" - पंतप्रधान नरेंद्र मोदी\n67 व्या वाढदिवसादिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरदार सरोवर धरणाचे उद्घाटन\nकर्जबुडव्या विजय माल्याचं मोदींना पत्र अन् म्हणाला...\nपाकच्या कुरापतीला भारताचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानच्या 4 जणांचा मृत्यू तर 11 जण जखमी\nभारतीय राजकारणातला बुलंद आवाज हरपला...\nममता बॅनर्जी बनू शकतात पंतप्रधान - दिलीप घोष\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...\nवाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t4578/", "date_download": "2019-01-16T11:56:37Z", "digest": "sha1:VOVX5OCX5EQUGFRQISPOL7WRE6G2JTUO", "length": 4851, "nlines": 135, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-यशाचा मंत्र-1", "raw_content": "\n\" यशाचा मंत्र \"\nआयुष्याची वाट कधी सरळ कधी बिकट\nअनुभवांचा साठा काही गोड काही तिखट\nजीवनाच्या स्मृती काही ठळक काही फिकट\nमित्रांचे स्वभाव काही उदार काही चिकट\nआयुष्यातील विविधतेने रंगत येते भारी\nपाची बोटे वेगवेगळी किमया त्यांची न्यारी\nअपयशाला चाखल्याशिवाय यशाला गोडी नाही\nदुख्खानंतर सुखासारखे बक्षीस नाही काही\nवाटेतील काट्यांचे कोणी बाळगू नये भय\nहिम्मत आणि प्रयत्नांनी मिळव��वा विजय\nप्रबळ इच्छाशक्ती करते परिस्थितीवर मात\nध्येयाच्या वाटेवर आले जरी समुद्र सात\nजगा आणि जगू द्या...\nखरे आहे. प्रबळ इच्छाशक्ती हवी.\n:) ... विजेंद्र ढगे ... :)\nआभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्रहोते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र \nआयुष्याची वाट कधी सरळ कधी बिकट\nअनुभवांचा साठा काही गोड काही तिखट\nजीवनाच्या स्मृती काही ठळक काही फिकट\nमित्रांचे स्वभाव काही उदार काही चिकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1", "date_download": "2019-01-16T12:34:56Z", "digest": "sha1:S2L5CW6FLXECDPKXGGXF74AO2BFQIGS3", "length": 27510, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (100) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (31) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (139) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (9) Apply काही सुखद filter\nअर्थविश्व (7) Apply अर्थविश्व filter\nसंपादकिय (7) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (7) Apply सप्तरंग filter\nक्रीडा (3) Apply क्रीडा filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nउस्मानाबाद (230) Apply उस्मानाबाद filter\nमहाराष्ट्र (176) Apply महाराष्ट्र filter\nऔरंगाबाद (152) Apply औरंगाबाद filter\nसोलापूर (151) Apply सोलापूर filter\nप्रशासन (94) Apply प्रशासन filter\nमहामार्ग (67) Apply महामार्ग filter\nमुख्यमंत्री (65) Apply मुख्यमंत्री filter\nजिल्हा परिषद (63) Apply जिल्हा परिषद filter\nपंकजा मुंडे (61) Apply पंकजा मुंडे filter\nसिंधुदुर्ग (55) Apply सिंधुदुर्ग filter\nपंकजा मुंडेकडून मुंडे-मेटेंना कोपरखळी, तर शिवसेनेला शुभेच्छा\nबीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित नव्हते, यावर राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, विरोधी पक्षनेते केवळ विधान परिषदेत भाषणे करतात. एकाही जिल्हा नियोजन समिती बैठकीत...\nशेतकऱ्यांची व्यथा जाणणारे लोक सरकारमध्ये नाही : राजू शेट्टी\nनगर : \"राज्यात दुष्काळ जाहीर होऊन अडीच महिने झाले. केवळ दुष्काळ जाहीर करुन जबाबदारी संपत नाही तर त्यासाठी लगेच उपाययोजना कराव्या लागतात. मात्र, सध्या सरकारमध्ये संवेदना असलेली, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारे लोक नाही'', अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर...\n18 भावी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले एम डी सिंहकडून धडे; बीड आणले होते देशात पहिले\nबीड: ऊसतोड मजूरांचा जिल्हा, कायम दुष्काळी, टंचाई अशी ओळख पुसून जिल्ह्याने राज्यातच नव्हे तर देशात प्रधानमंत्री पिकविमा योजनेत अव्वल येण्याचा मान मिळविला होता. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्याकडून जिल्ह्याने हा क्रमांक कसा गाठला याची माहिती घ्यायला 18 भावी जिल्हाधिकारी जिल्ह्यात...\n दुष्काळी बीडमध्ये उडतायत पाण्याचे फवारे (व्हिडिओ)\nआष्टी (जि. बीड)- देवाची करणी अन् नारळात पाणी या म्हणीप्रमाणे निसर्गाची करणी अन दीडशे फुटावर पाणी अशी प्रचिती बीड जिल्ह्यासारख्या दुष्काळी भागातील आष्टी तालुक्यात आली आहे. दुष्काळामुळे बीड जिल्ह्यात बहुतांशी जलस्त्रोत कोरडेठाक आहेत. अगदी 500 फुटापर्यंत...\nत्या सातही मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करणार - डाॅ. निलम गोऱ्हे\nमाजलगांव (बीड)- कमलेश जाब्रस: येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीदरम्यान मिरा एखंडे व तिच्या बाळाचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती. त्यांच्या सातही मुलींच्या शिक्षणाची बाहेरगावी व्यवस्था करणार असुन या कुटुंबास आर्थिक मदत मिळण्याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटुन एखंडे...\nपुण्यात ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू\nपुणे : तळेगाव स्टेशन चौकामध्ये सकाळी अकराच्या सुमारास 29 वर्षीय युवकाचा मल्टीअॅक्सल ट्रकच्या धडकेने मृत्यू झाला.संजय भीमराव पवार (रा. जातेगाव, ता.गेवराई, जि.बीड) येथील असून सध्या (रा.चव्हाण कॉलनी, वडगाव, ता.मावळ)असे या युवकाचे नाव आहे. सकाळी अकराच्या सुमारास पवार दुचाकी (क्रमांक एमएच...\nकाळ आला होता; पण...; बीडचे यात्रेकरू बचावले\nहैदराबाद : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आंध्र प्रदेशमधील श्रीशैलम येथे दर्शनासाठी जात असलेले महाराष्ट्रातील भाविक येथील घाटामध्ये दरीत कोसळण्यापासून थोडक्‍यात बचावले. या अपघातात तीन भाविक जखमी झाले. बीड जिल्ह्यातील परळी येथील 36 भाविक प्रवासी बसने श्रीशैलम येथे जाण्यासाठी...\nऔरंगाबाद : औरंगाबादेतील शारदा मंदिर शाळेत इयत्ता नववीत शिकणारी तेजस्विनी हिने आतापर्यंत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले या राष्ट्रनेत्यांविषयी जिल्ह्यासह जालना, बीड, नांदेड, परभणी येथे हजारो श्रोत्��ांसमोर 70 पेक्षा...\nराजकीय दुष्काळ हटविण्याची गरज - उद्धव ठाकरे\nबीड - एक दुष्काळ मी हटवतो, दुसरा राजकीय दुष्काळ तुम्ही हटवा, असे आवाहन करत दुष्काळ गंभीर असला तरी शिवसेना शेतकऱ्यांसोबत खंबीर आहे, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिले. बुधवारी (ता. ९) ते बीड आणि जालना जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यावर होते. बीडमध्ये...\n‘त्या’ शेतकऱ्याची नोव्हेंबरमध्येच कर्जमाफी\nमुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळ दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आधी दुष्काळ; मग युतीचे बघू, असे जाहीर केल्याने एकत्र निवडणूक लढवण्याबद्दलच्या आशा जिवंत असल्याचे मत भाजप नेत्यांनी नोंदवले. मात्र, त्याचवेळी कर्जमाफी झालीच नाही, याचे उदाहरण म्हणून उभा केलेला शेतकरी नोव्हेंबरमध्येच...\nराफेलपेक्षाही पिकविम्याचा घोटाळा मोठा : उद्धव ठाकरे\nजालना : मराठवाड्यात सध्या दुष्काळामुळे आक्रोश- आकांत सुरू आहे. पंतप्रधान मात्र दुष्काळावर शब्दही न बोलता केवळ नवनवीन योजनांची घोषणा करीत उद्घाटनाची नारळे फोडत फिरत आहेत, दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मात्र प्रत्यक्षात कुठलीही मदत दिली जात नाही,असा निशाणा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी...\nभाजपची घोषणा म्हणजे बळीराजाला गाजर: उद्धव ठाकरे\nबीड : केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक नुसतेच दौऱ्यावर येऊन गेले, त्याचा काही फायदा झाला नाही. भाजपकडून घोषणांच्या नावावर नुसते बळीराजाला गाजर देण्यात येत आहे. भाजप फक्त घोषणांचे जुमले बांधत आहे, अशी सडकून टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...\nउद्धव ठाकरेंनी केले शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप\nबीड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जिल्ह्यात आगमन झाले असून त्यांच्या हस्ते पासबूपालक शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. थोडाच वेळात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. शिवसेनेच्या वतीने दुष्काळात पशुपालकांना दिलासा भेटावा यासाठी 30 ट्रक पशुखाद्य वाटप करण्यात येणार आहे....\nगोशाळांमध्ये भरणार चारा शिबिरे\nमुंबई - चारा छावण्यांना भ्रष्टाचाराची लागण लागत असल्याने दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही चार छावण्या सुरू न करण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला भीषण दुष्काळापुढे शरण व्हावे लागले आहे. चारा छावण्यांऐवजी च��रा शिबिर असे नामकरण करून पाच जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही शिबिरे सुरू केली जाणार आहेत....\nभाजी आडतीमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी\nबीड : खासबागजवळील आडत मार्केटमध्ये दोन गटांत दगडफेक आणि तुंबळ हाणामारीनंतर तणाव निर्माण झाला. यामध्ये तलवारीचाही वापर करण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. आठ) सकाळी घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरुन पेठ बीड पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला....\nमीरा एखंडे मृत्यू प्रकरणी सर्वपक्षीय मूकमोर्चा\nमाजलगांव (बीड) : येथील मिरा एखंडे व तिच्या नवजात बाळाच्या मृत्युप्रकरणी डाॅ. सुरेश साबळे यांच्यावर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांना सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी शहरातुन सोमवारी (ता. 7) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये महिलांचाही मोठा...\nपुणे : 'एसजीएस' मॉलमध्ये आढळली संशयास्पद वस्तु\nपुणे : लष्कर परिसरातील 'एसजीएस' मॉलमध्ये बॉम्बसदृश्य संशयित वस्तु आढळल्याची चर्चा पुण्यात सुरु आहे. याबाबत घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून तपास सुरु आहे. \"एसजीएस मॉलमध्ये मिठाईचे बॉक्स संशयास्पदरित्या आढळले आहेत. त्यामध्ये नेमके काय आहे, याविषयी बिडिडीएसचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.\" असे...\nअखेर उल्हासनगर पालिकेतून पाणी पुरवठा अभियंता कार्यमुक्त\nउल्हासनगर - गेले अनेक वर्ष उल्हासनगर पाणी पुरवठा अभियंता पदावर कार्यरत असणारे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कलई सेलवन यांना पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे सेलवन हे त्यांचे मूळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या खात्यात रवाना झाले आहेत. खात्याने त्यांची बीड येथे...\nनाद घुंगरांचा...ऐकू न येणारा... (संदीप काळे)\nकलाकेंद्र...लातूरचं असो की मुंबईतलं. तिथं घुंगरं नाचतात; पण त्यांचा आवाज ऐकू येत नाही. घुंगरं पायात बांधणाऱ्या अनेकजणींची ती अपरिहार्यता असते, अगतिकता असते. समोरच्या बेधुंद श्रोत्या-प्रेक्षकांच्या आवाजांच्या कल्लोळात या असहाय्य घुंगरांचा आवाज दबून जातो...\"पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची\nप्रीतम मुंडेंच्या उमेदवारीचा निर्वाळा अन् रक्षा खडसेंचाही मार्ग खुला\nजळगाव : भाजपतर्फे बीड व रावेर लोकसभा मतदारसंघातील खासदारांची उमेदवारीबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बीड येथून विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचीच उमेदवार निश्‍चित आहे, कुठलीही शंका घेण्याचे कारण नाही, असे जाहीर केले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-will-send-eknath-khadse-and-narayan-rane-rajya-sabha-election-2018/", "date_download": "2019-01-16T12:37:24Z", "digest": "sha1:2MLGTASX6MCAHSS2N254MYHRME2WM65O", "length": 7119, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फडणवीसांची चाणाक्ष खेळी ; राणेंसह एकनाथ खडसे सुद्धा राज्यसभेवर ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nफडणवीसांची चाणाक्ष खेळी ; राणेंसह एकनाथ खडसे सुद्धा राज्यसभेवर \nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार केला तर भाजपाला ३ उमेदवार राज्यसभेवर पाठवता येतील. त्यामुळे या तीन जागांवर कोणाची वर्णी लागणार, याविषयी राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून राज्यसभेसाठी नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, शनिवारी भाजपाकडून एक अनपेक्षित नाव पुढे आले. सूत्रांच्या माहितीनुसार, गैरव्यवहाराच्या आरोपामुळे सध्या मंत्रिमंडळातून बाहेर असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्याविषयी भाजपच्या गोटात जोरदार खलबते सुरू आहेत.\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना थेट दिल्लीत पाठवण्याची चाणाक्ष खेळी खेळल्याची शक्यता आहे. जेणेकरून खडसे यांना न्याय दिल्याचेही भासवता येईल आणि दुसरीकडे राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करण्यापासून त्यांना दूरही ठेवता येईल. मात्र, एकनाथ खडसे यांना हा प्रस्ताव कितपत मान्य होईल, याबाबत शं���ाच आहे.\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nसोलापूर- ( प्रतिनिधी ) - सोलापूर विद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारंभ 19 जानेवारी 2019 रोजी सकाळी साडेदहा वाजता…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t4795/", "date_download": "2019-01-16T12:39:52Z", "digest": "sha1:BPISCCUKAQ4IL6NYBRXIHNAI56WDWX2N", "length": 2547, "nlines": 72, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-विचित्र प्रेम", "raw_content": "\nप्रेम एक गोड अनुभव ........\nआपले अस्तित्व, मर्यादा, विसरून जातो .....\nत्याला आनंदी करायला ....\nआणि म्हणे प्रेम ........\nदेवानी खेळ मांडलय जीवनात ... क्षणो क्षणी ...\nअपड प्रयत्नांनी अलगद विसरले........\nपण खेळ मांडला देवानी ...\nपरत कठोर झालेल्या दगडासाठी\nझिजतो प्रेमाचा झरयासाठी ....\nझरा तो वाहत जाणारच...\nप्रयत्न असावा दगडाचा ...\nप्रेमाने दगडच राहण्याचा ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/full-time-civil-engineer-mohol-municipal-council-160323", "date_download": "2019-01-16T12:35:11Z", "digest": "sha1:JO5AJFUVMU4MX4YND6T5CZTZOH2D4Q6M", "length": 13420, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "full time Civil Engineer to Mohol Municipal Council मोहोळ नगरपरिषदेला अखेर पुर्णवेळ स्थापत्य अभियंता | eSakal", "raw_content": "\nमोहोळ नगरपरिषदेला अखेर पुर्णवेळ स्थापत्य अभियंता\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nमोहोळ (सोलापूर) - येथील नगरपरिषदेस गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या स्थापत्य अभियंता या पदावर पुर्णवेळ अधिकारी उपलब्ध झाले. यामुळे शहरातील घरकुल, त्या���े लाल फायलीत अडकलेले अनुदान, नवीन शॉपींग सेंटर, दीड दोनशे वर्षापुर्वी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या एैतहासीक विहिरीची डागडुजी व सुव्यवस्था, पक्के व मजबुत रस्ते, बंदीस्त गटारी आदी अधिकाऱ्याविना रखडलेली अनेक लोकोपयोगी योजना मार्गी लागणार असल्याची माहीती नगराध्यक्ष वंदना संतोष सुरवसे यांनी दिली.\nमोहोळ (सोलापूर) - येथील नगरपरिषदेस गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या स्थापत्य अभियंता या पदावर पुर्णवेळ अधिकारी उपलब्ध झाले. यामुळे शहरातील घरकुल, त्याचे लाल फायलीत अडकलेले अनुदान, नवीन शॉपींग सेंटर, दीड दोनशे वर्षापुर्वी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या एैतहासीक विहिरीची डागडुजी व सुव्यवस्था, पक्के व मजबुत रस्ते, बंदीस्त गटारी आदी अधिकाऱ्याविना रखडलेली अनेक लोकोपयोगी योजना मार्गी लागणार असल्याची माहीती नगराध्यक्ष वंदना संतोष सुरवसे यांनी दिली.\nनगरपरिषद स्थापन झाल्यापासुन गेली अडीच वर्ष जनतेच्या दैनंदिन प्रश्नांशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी पुर्णवेळ अधिकारी मिळाल्या नसल्याकारणाने शहरांतर्गत असलेल्या घरकुलाची, बांधकाम परवाण्याची तसेच विविध योजनांची कामे रखडली होती. याबाबत नगराध्यक्ष वंदना सुरवसे, बांधकाम समितीचे सभापती दत्तात्रय खवळे, पाणीपुरवठा सभापती संतोष खंदारे, संतोष सुरवसे, आण्णा फडतरे आदींनी महिनाभर सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर नगरपरिषद साठी दोन 'अ 'व' ब' वर्गाचे कायमस्वरूपी दोन स्थापत्य अभियंत्यांची जिल्हा प्रशासनाने नियुक्ती केली आहे.\nनवीन स्थापत्य अभियंता मनोज खटके यांनी पदभार घेतला असुन, यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, उपनगराध्यक्ष शौकत तलफदार, गटनेते प्रमोद डोके, अण्णा फडतरे, सुरेश कांबळे, पाणीपुरवठा अभियंता अमित लोमटे, कोंडीबा देशमुख, सतीश आठवले, अस्वरे आदी उपस्थित होते.\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nयंदा समाधानकारक पाऊस; सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक\nसोलापूर : यंदा समाधानकारक पाऊस होईल. शेती व्यवस्था बळकट होईल. तसेच सर्वत्र भयमुक्त वातावरण असेल, अशी भाकणूक मंगळवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत...\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nएसएमटीच्या 58 कोटींच्या बस 'धूळखात'\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील सुमारे 58 कोटींच्या 100 बस धुळखात पडून आहेत. दरम्यान, उत्पन्नवाढीसाठी व्हाल्व्हो भाड्याने देण्याचा प्रस्ताव...\nस्थायी समितीसाठी इच्छुक नगरसेवकांचे देव पाण्यात\nसोलापूर : महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारीपूर्वी सदस्य निवडणे बंधनकारक...\nसोलापूर - उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यास सोमवारपासून (ता. १४) सुरवात झाली आहे. सुरवातीला एक हजार ६०० क्‍युसेकने असलेला विसर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/document-category/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A6/", "date_download": "2019-01-16T13:09:36Z", "digest": "sha1:PCR2TJFEQQIHNIKXPYWCLSH5IIGFO3UY", "length": 4285, "nlines": 112, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "नागरिकांची सनद | कापसाचे शहर", "raw_content": "\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\nसर्व धडक सिंचन विहीर लाभार्थी यादी अनुकंपा सूची जेष्ठता सूची इतर कार्यालयीन आदेश जनगणना जिल्ह्याविषयी नागरिकांची सनद योजना अहवाल वार्षिक अहवाल सार्वजनिक / स्‍थानिक सुट्ट्या\nनागरिकांची सनद 01/03/2018 डाउनलोड(74 KB)\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/9/21/shaktipujan-navratra-article-navvidha-bhakti-.html", "date_download": "2019-01-16T11:42:39Z", "digest": "sha1:VSFIU72TAADBIWHRQAJXJUNGLZ25BDGK", "length": 16749, "nlines": 37, "source_domain": "mahamtb.com", "title": " #शक्तीपूजन : नवरात्र १ – नवविधा भक्ती #शक्तीपूजन : नवरात्र १ – नवविधा भक्ती", "raw_content": "\n#शक्तीपूजन : नवरात्र १ – नवविधा भक्ती\nआजकाल एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. नवरात्रीचे नऊ दिवस, वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसून सेल्फी नाहीतर ग्रूप फोटो काढणे, आणि ते पेपरात छापून आणणे. रोज एक एकेका ठराविक रंगाची साडी नेसणे वगैरे छानच आहे, कुणाला आवडणार नाही थोडंस कॉलेजचे दिवस आठवतात. रेड-डे, ब्लू-डे वगैरे, साड्यांना हवा लागते आणि नवीन खरेदीला वाव मिळतो थोडंस कॉलेजचे दिवस आठवतात. रेड-डे, ब्लू-डे वगैरे, साड्यांना हवा लागते आणि नवीन खरेदीला वाव मिळतो असो. या प्रकारच्या celebration ने एक देवता नक्की खुश होणार असो. या प्रकारच्या celebration ने एक देवता नक्की खुश होणार\nशारदीय नवरात्रात, काही जण नऊ दिवस उपवास करून देवीची उपासना करतात. काही जण नऊ माळा करतात. काही जण नऊ दिवस नऊ प्रकारचे नैवेद्य दाखवतात. काही जण अखंड नंदादीप लावतात. एकंदरीत अनेक प्रकारे देवीची, शक्तीची उपासना केली जाते. नवरात्रीचा उत्सव अशा उपसानांनी बहरतो या विविध सोहोळ्यांच्या गर्दीत, संतांचे नवरात्र कसे होते\nएकनाथ महाराज, एका भारुडात त्यांची नवरात्र पूजा सांगतात –\nनवविध भक्तीचे करीन नवरात्र\nकरोनी पोटी मागेन ज्ञान पुत्र\nआईचा जोगवा, जोगवा मागेन ||\nनाथ म्हणतात - नऊ दिवस मी तुझी नऊ प्रकारे भक्ती करीन. तुझ्यासमोर रोज भक्तीचा एक एक अविष्कार मांडीन. तू माझ्या भक्तीला पावून, मला ज्ञान दे\nनऊ प्रकारच्या भक्तीची कथा भागवत पुराणात सांगितली आहे. त्याची ही गोष्ट –\nशुकमुनी परीक्षिताला भागवत सांगतांना.\nझाले असे की, परीक्षित राजा एकदा शिकारीला गेला. वनात त्याला खूप तहान लागली, तेंव्हा एका आश्रमात पाणी मागायला गेला. त्या वेळी शमिक ऋषी ध्यान करत होते, व तिथे इतर कोणीच नसल्याने राजाची दखल घेतली गेली नाही. क्षणिक रागाच्या भरात, परीक्षिताने एक मेलेला साप शमिक ऋषींच्या गळ्यात अडकवला व आपल्या वाटेने चालला गेला. त्या ऋषींचा मुलगा, शृंगी काही वेळाने परत आला तेंव्हा त्याने हा प्रकार पहिला. संतापून शृंगीने शाप दिला, “ज्याने असा मृत सर्प एका ऋषीच्या गळ्यात घातला, तो सात दिवसांनी सर्पदंशाने मृत्यू पावेल\nपरिक्षिताला आधीच आपल्या केल्याचे वाईट वाटत होते, त्यात त्याला हा शाप कळला. तेंव्हा पश्चातापाने दग्ध होऊन त्याने विचारले की सात दिवसात माझ्या जन्माचे कल्याण कसे होईल कोण मला मार्ग दाखवू शकेल कोण मला मार्ग दाखवू शकेल तेंव्हा व्यासपुत्र शुकमुनींनी त्याला उपाय सांगितला, “मी तुला अमृतकथा ऐकवतो. जी ऐकून तू सात दिवसात भवसागर तरुन जाशील.” ही कथा म्हणजे, व्यासांनी रचलेली श्रीमद् भागवत कथा.\nशुकमुनींनी भागवत कथा ऐकवली, परीक्षिताने ती मनोभावे ऐकली. आणि खरोखरच हरिकथा ऐकून, हरिभक्तांची कथा ऐकून परीक्षित राजा समाधान पावला.\nपरीक्षिताचे श्रवण ही पहिल्या प्रकारची भक्ती सांगितली गेली आहे. श्रवण भक्ती बद्दल ज्ञानेश्वर म्हणतात – भगवंताला त्याचे भक्त किती आवडतात तर भगवंताला त्याच्या भक्ताचे व्यसन लागते, तो भक्ताला मुकुटाप्रमाणे डोक्यावर घेतो, आणि भक्ताला आलिंगन देण्यासाठी तो एकावर एक दोन हात धारण करतो. इतकंच काय, जो त्याच्या भक्तांचे चरित्र ऐकतो तो सुद्धा भगवंताला प्राणांहून प्रिय आहे.\nतेही प्राणापरौते | आवडती हे निरुते |\nजे भक्त चरित्रातें | प्रशंसती || १२.२२७ ||\nभक्ताच्या कीर्तीचे श्रवण अलंकार भगवंत आपल्या कानांत धारण करतो\nरामदासस्वामी म्हणतात – सर्व प्रकारचे श्रवण करावे. देवतांचे गुणवर्णन ऐकावे. भक्तांची चरित्रे ऐकावी. व्रत वैकल्यान्बद्दल ऐकावे. उपासनेबद्दल ऐकावे. भक्तीमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग, ज्ञानमार्ग या बद्दल ऐकावे. हटयोगी, शाक्त, अघोरी पंथांबद्दल ऐकावे. रोग व औषधांबद्दल ऐकावे. चौदा विद्या, चौसष्ठ कलांबद्दल ऐकावे. वेद वाक्ये ऐकावित, उपनिषदातील वाक्ये ऐकावीत. खूप ऐकावे, पण त्यातील असार सोडून देऊन, तत्वांश किंवा रहस्य जाणून घ्यावे, यालाच श्रवण भक्ती म्हणतात.\n ज्ञानेश्वर म्हणतात - ज्याप्रमाणे वनात आग लागली असता श्वापदे पळून जातात, त्याप्रमाणे बोध कानातून शिरताच मनातील शंका, वाईट विचार, वाईट सवयी पळून जातात.\nगीतेत भगवंत अर्जुनाला म्हणतात – “परिप्रश्नेन सेवया |” अर्जुना, मला प्रश्न विचार, चौफेर विचार करून सर्व बाजूंनी प्रश्न विचार, शुद्ध बुद्धीने प्रश्न विचारून तू ज्ञानामृत श्रवण कर. मनातील संशय निवारण्यासाठी प्रश्नोत्तर रुपी श्रवणबाण हाच उपाय आहे.\nप्रत्येक विद्यार्थी मान्य करेल की, खरोखरच कोणतीही नवीन विद्या शिकण्याची पहिली पायरी म्हणजे श्रवण आहे. भक���तीची पहिली पायरी सुद्धा श्रवण आहे संत एकनाथांनी, परीक्षिता प्रमाणे आपल्याला भावगत श्रवण करायची सोय करून ठेवली आहे. भागवताचा ११ वा स्कंद, नाथांनी मराठीत लिहिला, जो ‘एकनाथी भागवत’ या नावाने तो ओळखला जातो.\nशुकमुनींनी कथन केलेली हरिकथा परीक्षिताने श्रवण केली. दोघेही हरिकथा सांगतांना आणि ऐकतांना त्यात रंगून गेले, हरिरूप झाले. ही परिक्षिताची श्रवण भक्ती होती, तर शुकमुनींची कीर्तन भक्ती.\nहरिगुण गाणे ही कीर्तन भक्ती सांगितली आहे. कसे करायचे हरिगुणगान\nहरि होऊनी हरि गुण गावे\nहरिगुणगान केल्याने हरिच्या गुणांची ओळख होते. हरिचे गुण थोडे थोडे आत्मसात केले की त्याचे गुणवर्णन करतांना रंगत येते. आणि शेवटी हरिगुण गात गात हरिरूप होता येते\nकीर्तन भक्ती करणारे श्रेष्ठ भक्त म्हणजे नारद मुनी. हातात वीणा घेऊन हरीस्तुती करत त्रिभुवनात संचार करणारे नारद मुनी नारायणाचे परम भक्त.\nनारदांनी लिहिलेली “भक्ती सूत्रे” या ग्रंथात - भक्ती म्हणजे काय कशी करायची भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग आणि योगमार्ग यातील कोणता श्रेष्ठ कोणता सहज आदि गोष्टी नारदीय भाक्तीसुत्र मध्ये सांगितल्या आहेत.\nरामदासस्वामींनी सांगितलेली कीर्तन भक्ती ही कोणत्याही वक्त्यासाठी, शिक्षकासाठी, Trainer, Presenter साठी उत्कृष्ट Instruction Manual आहे. कीर्तन कसे करावे श्रोत्याला झोप येऊ नये, त्याचे मन आनंदाने भरून जावे, विविध कविता, गोष्टी सांगून त्याचे मनरंजन करावे. पण सूत्र हातातून सुटता कामा नये श्रोत्याला झोप येऊ नये, त्याचे मन आनंदाने भरून जावे, विविध कविता, गोष्टी सांगून त्याचे मनरंजन करावे. पण सूत्र हातातून सुटता कामा नये सांगण्यामध्ये विविध रस असावेत हास्यरस, करुणरस असावा. वीररसात भिजलेले पोवाडे असावेत. आणि महत्वाचे म्हणजे वेदांचा अभ्यास करून पुराणे सांगावीत.\nलहान मुल जसे आधी खूप ऐकते, आणि मग एक एक शब्द बोलू लागते, तसे भक्तीची पहिली पायरी श्रवण व दुसरी पायरी कीर्तन आहे. या नंतरची तिसरी पायरी आहे – स्मरण. श्रवण आणि कीर्तन ही बाहेरील भक्ती झाली. स्मरण ही आतली भक्ती आहे. मनाची भक्ती आहे.\nअखंड स्मरण राखायचा मार्ग संतांनी असा सांगितले आहे – प्रत्येक काम सुरु करतांना आराध्य देवतेचे स्मरण करायचे. स्मरणाने तिचे गुण डोळ्यासमोर येतात. सहजच आपल्या हातून घडणारे काम उत्तम पार पडते. आणि काम झाल्यावर - “कृष्णार्पणमस्तू” म्हणून पुनश्च स्मरण. म्हणजे काम करून झाल्यावर फलाची आशा न धरता, बाजूला होता येते.\nस्मरण राखण्यासाठी आणखी एक सांगितलेला मार्ग आहे अखंड नामस्मरण. हा मार्ग अनुसरणारे – ध्रुव, प्रल्हाद, वाल्मिकी पासून कबीर, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, गुरु नानक पर्यंत सर्व संतांनी हा राजमार्ग म्हणून गौरविला आहे. कृष्णाने गीतेत म्हणले आहे – “यज्ञांनां जपयज्ञोस्मी” - सर्व यज्ञांमध्ये मी जप यज्ञ आहे\nनाथांनी भारुडात म्हणल्याप्रमाणे नवरात्रीचे पहिले तीन दिवस – श्रवण, कीर्तन व स्मरण भक्तीचे. देवी महात्म्य ऐकायचे, देवीचे गुणगान करायचे, देवीचे स्मरण राखायचे. देवीसारखे गुण आत्मसात करायचा प्रयत्न करायचे. तिच्यासारखे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची, निर्भय होण्याची आणि चराचरावर मातृवत् प्रेम करायची शक्ती मिळवण्यासाठी हा अट्टाहास.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/mahasugran/7661-how-to-make-papaya-jam-recipe-mahasugran", "date_download": "2019-01-16T12:37:30Z", "digest": "sha1:4GGUBOWUUUMUGELRDGNGFW7KCF3SZZ3H", "length": 6748, "nlines": 144, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "गोड आणि हेल्दी 'पपर्इ जॅम' - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगोड आणि हेल्दी 'पपर्इ जॅम'\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगोड आणि हेल्दी 'पपर्इ जॅम'\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 29 August 2018\nजॅम हा प्रत्येकाच्या आणि विशेषतः मुलांच्या आवडीचा पदार्थ. त्यामुळेच आर्इ मुलांना चपाती किंवा ब्रेडला जॅम लावून डब्यात खायला देते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे जॅम्स उपलब्ध असतात. मात्र जॅम हा प्रकार तुम्ही घरीही सहज तयार करू शकता. असाच एक बनवायला सोपा आणि चवीला मस्त जॅम म्हणजे पपर्इचा जॅम... पपर्इचाही जॅम करता येऊ शकतो, हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल. पण पपईचा जॅम चवीलाही छान असतो आणि आरोग्यासाठीही. पपर्इतून आपल्या ए आणि सी व्हिटामिन मिळते. तसंच ते आपल्याला हेल्दी ठेवण्यास मदत करतं.\n500 ग्रॅम पपर्इचा पल्प\n½ टीस्पून सायट्रिक अॅसिड\nप्रथम कढर्इत पपर्इचा पल्प घेऊन त्यात चवीनुसार थोडीशी साखर घालावी.\nनंतर हे मिश्रण परतून घ्यावे.\nमिश्रणाला उकळी येऊन दिल्यानंतर त्यात सायट्रिक अॅसिड घालावे. ( याऐवजी लिंबाचा रससुध्दा आपण टाकू शकतो.)\nहे मिश्रण एकजीव करून ते आटेपर्यंत ढवळून घ्यावे.\nअशा प्रकारे पपईचा जॅम तयार ह���तो.\nआपण स्ट्रॉबेरी, मॅंगो, ऑरेंज, मिक्स फ्रूट, ब्लॅकबेरी, रासबेरी अशा बऱ्याच वेगवेगळ्या फ्लेवरचे जॅम चाखले असतील. पपईचा जॅमही असाच घरी सहज बनवता येणारा एक हेल्दी पदार्थ आहे. तुम्हीही नक्की बनवून पाहा. मुलांना नक्की आवडेल.\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7", "date_download": "2019-01-16T13:04:22Z", "digest": "sha1:JZNTYFFBOW4RTCNFBAYPAPA6MB3AHHOT", "length": 27335, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (59) Apply सर्व बातम्या filter\nफॅमिली डॉक्टर (73) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमहाराष्ट्र (37) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (37) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (26) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (17) Apply अर्थविश्व filter\nमुक्तपीठ (10) Apply मुक्तपीठ filter\nअॅग्रो (9) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (3) Apply काही सुखद filter\nग्लोबल (3) Apply ग्लोबल filter\nमनोरंजन (2) Apply मनोरंजन filter\nसिटिझन जर्नालिझम (2) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nप्रशासन (309) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (96) Apply महाराष्ट्र filter\nव्यवसाय (71) Apply व्यवसाय filter\nमहापालिका (55) Apply महापालिका filter\nआयुर्वेद (53) Apply आयुर्वेद filter\nउत्पन्न (38) Apply उत्पन्न filter\nकोल्हापूर (38) Apply कोल्हापूर filter\nसोलापूर (36) Apply सोलापूर filter\nव्यापार (33) Apply व्यापार filter\nडॉ. श्री बालाजी तांबे (32) Apply डॉ. श्री बालाजी तांबे filter\nकर्नाटक (28) Apply कर्नाटक filter\nप्रतिबंधित औषधांचा साठा विमातळावरून जप्त\nमुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रतिबंधित औषधांच्या 238 बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली. ही औषधे ते सौदी अरेबियात नेणार होते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मोहम्मद मोसीन व मेहेंदी हसन, असे अटक करण्यात...\nगुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार\nमुंबई : गुंगीचे औषध असलेला पेढा देऊन युवतीवर बलात्कार करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आरोपीने पीडित युवतीचे नग्न छायाचित्र काढून ते दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. त्यामुळे हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी...\nम्हसा यात्रेत खाद्य पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाना करडी नजर\nसरळगांव - 21 जानेवारी रोजी 200 वर्षाची परंपरा असलेल्या व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेला सुरवात होणार असल्याने या यात्रेत विकल्या जाणा-या मिठाई व खाद्य पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची मार्फत करडी नजर राहाणार असल्याची माहीती मुरबाड तहसिलदार सचिन चौधर यांनी काढलेल्या प्रेस...\nऑनलाइन औषध विक्री बंद करा; फार्मासिस्टची मागणी\nपुणे : ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात संपूर्ण देशात आज (ता. 8) \"हल्लाबोल' आंदोलन होणार होते. त्याला पुण्यातील औषध विक्रेत्यांनी देखील सहभागी घेतला. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आज सर्व फार्मासिस्ट असोसिएशनने निषेध करत त्यासंदर्भात जिल्ह्याधिक्कार्यांना निवेदन दिले...\nराज्यातील 430 रुग्णालये बेकायदा, 156 रुग्णालये बंद\nसोलापूर : सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या सहा हजार 742 नर्सिंग होम व मॅटर्निटी सेंटर आणि दवाखान्यांवर आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी कारवाई केली आहे. त्यापैकी 430 रुग्णालये अथवा मॅटर्निटी सेंटरवर दंडात्मक, मान्यता रद्द, दवाखाना बंद अथवा सिल अशा स्वरूपात कारवाई झाली. त्या पार्श्‍...\nराज्यातील साडेसहा हजार रुग्णालयांवर कारवाई\nसोलापूर - सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या सहा हजार 742 नर्सिंग होम व मॅटर्निटी सेंटर आणि दवाखान्यांवर आरोग्य विभागाने कारवाई केली आहे. त्यापैकी 430 रुग्णालये अथवा प्रसूती केंद्रांवर दंडात्मक, मान्यता रद्द, दवाखाना बंद अथवा सील अशा स्वरूपात कारवाई झाली. दोन दवाखान्यांचे प्रकरण उच्च...\nयुवा पिढीला ‘सिरप’ व्यसनाचा विळखा\nनागपूर - अल्पवयीन मुलांसह युवक आता नशा करण्यासाठी नवनव्या क्‍लृप्त्यांचा वापर करीत आहेत. शहरात मुले, युवकांमध्ये खोकल्याच्या सिरपचा नशा करण्यासाठी वापर होत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. यास��बतच व्हाइटनर, सोल्यूशनचाही वापर करीत आहेत. त्यामुळे युवा पिढी बरबाद होण्यापासून वाचविण्याचे नवे...\nउजळवू कळ्यांची मनं (डॉ. सुखदा चिमोटे)\nकिशोरवयीन मुलांमध्ये नैराश्‍य आणि अस्वस्थता यांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढतंय असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच प्रसिद्ध केला आहे. उमलत्या कळ्यांमध्ये नैराश्‍याची काजळी कशामुळं साठतेय, त्यामागं काय कारणं आहेत, ती दूर कशी करायची, पालकांनी आणि इतर घटकांनी त्यासाठी कोणत्या काळजी घ्यायच्या...\n‘नर्मदे’नं बांधला साक्षरतेचा बांध\nशिरपूर - मध्य प्रदेश ते महाराष्ट्राचा प्रवास, माहेर- सासरची प्रतिकूल परिस्थिती आणि नोकरीनंतरही समोर उभी असलेली आव्हाने, अशा खडतर परिस्थितीत बळ दिले ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांनी... पायपीट करीत घेतलेले शिक्षण आणि त्याआधारे मिळालेली नोकरीची संधी यातून कुटुंब, सामाजिक स्थिती...\n'दराचा प्रश्न सोडविण्याची मुख्यमंत्र्यांत हिंमत नाही'\nकोल्हापूर : \"कोल्हापुरात येऊन साखरेच्या प्रश्‍नावर डरकाळ्या फोडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात केंद्रात जाऊन हा प्रश्‍न सोडवण्याची हिंमत नाही. सध्याचे सरकार शेतकऱ्यांसाठी लबाड आणि बॅंका लुटणाऱ्यांना धार्जिण असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली....\nवर्धा : आमचे तेल \"कोलेस्ट्रॉल'मुक्त असल्याची जाहिरातबाजी करणाऱ्या \"पतंजली'चे पितळ अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) उघडे आहे. पतंजलीचे खाद्यतेल वनस्पती बियांपासून बनत असल्याने त्यात कोलेस्ट्रॉल हा घटक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खाद्यतेलात नसलेल्या घटकाचा उल्लेख जाहिरातीत केल्याप्रकरणी...\nवरळीतील आगीची चौकशी सुरू\nमुंबई - वरळी येथे औषधांच्या प्रयोगशाळेत लागलेली आग आटोक्‍यात आणताना विषारी धुरामुळे गुदमरलेल्या अग्निशमन दलातील अधिकारी आणि जवानांची प्रकृती स्थिर आहे. या 12 जणांवर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अग्निशमन दलाने चौकशी सुरू केली आहे. वरळीतील औषध प्रयोगशाळेला...\nनामी शक्‍कल लढवून गुटखा विक्री सुरूच\nसातारा - गुटखा बंदीबाबत अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलल्याने शहरातील बहुतांश पान टपऱ्यांतून गुटखा गायब झाला आहे. मात्र, कार्यालयांच्या वेळेआधी व नंतर गुटखा विक्री करण्याची शक्कल काही दुकानदारांनी लढवल्याने गुटख्याचा दरवळ अद्यापही येतोच आहे. परिणामी बंदीची पूर्ण अंमलबजावणी केवळ...\n\"घोडेबाजार' अन मुख्यमंत्र्यांची \"गुगली'\nराजकारणात घोडेबाजार हा प्रचलित परवलीचा शब्द आहे. सत्ताप्राप्तीसाठी राजकारण्यांकडून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार केला जातो. सारंगखेडा (ता. शहादा) येथे घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या यात्रेत \"चेतक फेस्टिव्हल'मधील अश्व शर्यतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जलसंपदामंत्री...\nमोदींना यश; उत्पादन क्षेत्राची भरारी\nमुंबई: वस्त्रोद्योग, लोह आणि पोलादासारख्या औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात आणि विक्रीत वाढ झाली आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कारखाना उत्पादन क्षेत्राची कामगिरी सुधारल्याचे रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून 2 हजार 700 कंपन्यांच्या उत्पादन आणि विक्रीचा...\nबनावट बटरचा साठा जप्त\nमीरा रोड - काशीमिरा भागात सुरू असलेल्या बनावट अमूल कंपनीच्या बटरच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून पाच जणांना अटक केली. सहायक पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सूत्रांकडून याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. घोडबंदर गावाजवळच्या औद्योगिक वसाहतीतील एका...\nरुग्णालयातच झाला रुग्ण मुलीचा विनयभंग\nकळवा : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या सोळा वर्षीय मुलीचा 39 वर्षीय सफाईकामगाराने विनयभंग केल्याची घटना शनिवार (ता. 22) रात्री घडली. कळवा पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायाल्याने त्याला आठ दिवसाची न्यायालयीन कोठडी...\nदोन मुलासह आईचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू\nतुमसर- येथिल नेहरूनगरमध्ये राहणाऱ्या परिवारातील एका आईने आपल्या दोन चिमुकल्यासह विष प्राशन केले. यामध्ये एक मुलगा दगावला असून दूसरा मुलगा आणि आई गंभीर आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. किरकोळ वादातून ही घटना घडली असून, आईने स्वतः उंदीर मारण्याचे औषध प्राशन केलं...\nसव्वा कोटींचा बाबा जर्दा जप्त\nनांदेड : जिल्ह्यातील मरखेल ते तुंबरपल्ली रस्त्यावर मरखेल पोलिस शनिवारी (ता. 22) रात्री गस्त घालत होते. यावेळी त्यांनी एक संशयतीरित्या जाणारा आयचर कंटेनर थांबविला. यात विनापरवानगी, बेकायदेशीररित्या कंटेनरसह बाबा 120 सुगंधीत जर्दा एक कोटी 20 लाख 44 हजार 541 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. मरखेल पोलिस...\nपत्नीची हत्या करुन तिला ठेवले 'ऑनलाइन' जिवंत\nगोरखपूर (उत्तर प्रदेश): एका प्रसिद्ध डॉक्टरने पत्नीची उंच कड्यावरून ढकलून हत्या केली. मात्र, या हत्येची कोणाला माहिती मिळू नये म्हणून तो तिचा मोबाईल वापरून ती जिवंत असल्याचे डॉक्टर दाखवत होता. अखेर, तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूरमधील प्रसिद्ध सर्जन डॉ....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/12/12/entertainment-after-the-wedding-anushka-sharma-and-virat-kohli-article.html", "date_download": "2019-01-16T11:43:27Z", "digest": "sha1:DEVNGUCTJ6IVVZZIOC4FGR5TMO3GQOJO", "length": 9888, "nlines": 25, "source_domain": "mahamtb.com", "title": " खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...! खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...!", "raw_content": "\nखुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...\nखुल्लम-खुल्ला प्यार करेंगे हम दोनों\nइस दुनिया से नहीं डरेंगे हम दोनों\nप्यार हम करते हैं चोरी नहीं\nमिल गए दिल ज़ोरा-ज़ोरी नहीं\nहम वो करेंगे दिल जो करे\nहमको ज़माने से क्या\nअगदी चित्रपटात शोभून दिसेल अशा पद्धतीचं लग्न काल इटलीमध्ये झालं. या जोडप्याने गेल्या चार वर्षात प्रेम अगदी खुल्लम खुल्ला केलं, पण लग्न मात्र कमालीची गुप्तता पाळून झालं. ही गुप्तता का पाळली याची अनेक कारणं आहेत, त्यातली काही वैध असतील काही अवैध ठरतील. पण या सगळ्या पेक्षाही या दोघांचं लग्न तमाम भारतीयांनी सोशल मीडियावरून अनुभवल आणि तेही केवळ दोन छायाचित्रातून. काल म्हणजेच ११ डिसेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास अनुष्का शर्मा व विराट कोहली या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकृतरित्या लग्न झाल्याचे जाहीर करू�� दोन छायाचित्र प्रसिद्ध केली. त्या दोघांचा रॉयल पोशाख, ज्या रिसॉर्टमध्ये हे लग्न झालं तिथली नयनरम्य सजावट आणि विशेष म्हणजे इटलीत जाऊन भारतीय पद्धतीने केलेला विवाह या सगळ्याच गोष्टी सर्व भारतीयांना खुश करून गेल्या.\nअसं म्हणतात की, विराट अनुष्का २०१३ साली एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या निमित्ताने भेटले. त्यानंतर दोघांत मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. हे जोडपे आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. अनेकदा अनुष्का विराटच्या परदेशी दौऱ्यांमध्ये समाविष्ट झाली होती तर बऱ्याच वेळा विराट अनुष्काच्या पेज-३ पार्ट्यांमध्ये तिचा बॉयफ्रेंड म्हणून वावरला होता. दोघांचे फॅन फॉलोईंग प्रचंड असल्याने अल्पावधीतच ही जोडी 'हिट' झाली. बेधडक, बिनधास्त, पण तितकाच मर्यादित प्रेम त्यांनी त्यांच्या पिढीसमोर ठेवलं. मैदानात शतक ठोकेल्यावर अनुष्काच्या दिशेने बॅट दाखवून तिला फ्लाइंग किस देणार विराटही आपण बघितलाय आणि त्याच्या खराब खेळाचा दोष अनुष्काला दिल्यानंतर संयमानी माध्यमांना सामोरा जाणारा विराटही आपण पाहिलाय.\nमध्यंतरीचा काळ या दोघांच्या प्रेमाची सत्वपरीक्षा पाहणारच होता. विराटचा खेळ सातत्याने घसरत चालला होता आणि दुसरीकडे प्रेम अधिक जवळ येत गेलं. या काळात त्यांनी 'खुल्लम खुल्ला' प्रेमाचा फॉर्मुला थोडा बाजूला सारत आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं. अनुष्काच्या 'सुलतान'ला मोठं यश मिळालं तर दुसरीकडे विराटचा खेळही बहरू लागला. पण मधल्या परीक्षेच्या काळात दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. बऱ्याचदा अशा कारणांमुळे 'सेलिब्रेटी कपल'चे ब्रेकअप झाल्याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. पण विराट अनुष्का यातून तावून -सुलाखून बाहेर पडले. गेल्या काही महिन्यात विराटकडे भारतीय क्रिकेट टीमची धुरा सोपविण्यात आली. ती जबाबदारी अगदी कालपर्यंत त्याने उत्कृष्टरित्या पार पडून दाखविली. त्याच्या खेळातून त्याने या दोघांच्या संबंधावर भाष्य करणाऱ्यांचे तोंड बंद केले.\nगेल्या नोव्हेंबर महिन्यात युवराज सिंगच्या लग्नात हे जोडपे एकत्र वावरले. त्याआधीही ते अनेक ठिकाणी एकत्र गेल्याची चर्चा होतीच पण या दृष्ट लागावी अश्या या जोडप्याच्या लग्नाच्या चर्चेला खरे उधाण आले ते सचिन तेंडुलकरच्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या निमित्ताने. या ��ोहळ्याला विराट अनुष्काने एकत्र उपस्थिती लावली, ते एकत्रच माध्यमांशी बोलले आणि सर्व प्रश्नांची बेधडक उत्तरं दिली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या झहीर-सागरिकाच्या रिसेप्शन पार्टीत अनुष्का-विराट बेधुंद होऊन नाचले. त्याचा व्हिडिओही खूप व्हायरल झाला. एकूणच काय तर या दोघांनी प्रेम करताना किंवा ते व्यक्त करताना समाजाचा फार विचार केला नाही. त्यांना त्या वेळी जे करावंसं वाटलं ते त्यांनी केलं. हीच आजच्या पिढीची ओळख आहे. फक्त राहून राहून प्रश्न एकाच पडतो की एवढं खुल्लम खुल्ला प्रेम करणाऱ्या या दोघांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळून इटलीत जाऊन का लग्न केलं असेल...\nजसं प्रेम खुल्लम खुल्ला केलं तसं लग्नही केलं असतं तर कदाचित कालपासून जेवढं प्रेम त्यांना मिळालंय त्यापेक्षा कैकपटीने अधिक मिळालं असतं. पण असो, शेवटी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामुळे त्यावर अधिक बोलणे योग्य नाही. एक मात्र नक्की आहे की, आजपर्यंत बॉलीवूड आणि क्रिकेट यामधली ही सर्वात 'हिट' आणि 'क्युट' जोडी आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/marathi-serials/vikrams-martyr-in-lajira-jhal-ji-will-hurt-everyone/", "date_download": "2019-01-16T12:38:13Z", "digest": "sha1:PUNNMTSW6BKKEJNYUR2SR7ORVYK3FKEU", "length": 8537, "nlines": 88, "source_domain": "megamarathi.in", "title": "'लागीरं झालं जी' मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का...", "raw_content": "\nHome Marathi Serials Zone ‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…\n‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…\n‘लागीरं झालं जी’ मध्ये अजिंक्य समोर अनोखा पेच\nलाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या एका वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत प्रेक्षकांना आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला आहे. आर्मीचं प्रशिक्षण घेण्यासाठी नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो. तेवढाच कालावधी अजिंक्यच्या जडणघडणीसाठी मालिकेमध्ये लागला आहे. तर नऊ दहा महिन्याचं आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मुलं देशसेवेची शप्पथ घेतात आणि खऱ्या अर्थानं फौजी बनतात. अजिंक्यच्या संपूर्ण ट्रेनिंग आणि कसम परेड नंतर आता वेळ आली आहे ती म्हणजे अजिंक्यच्या पोस्टिंगची.\nलग्न झाल्यानंतर आता अजिंक्यला पोस्टिंगचं पात्र आलं आहे. त्याच्या कामावर रुजू होण्याच्या सर्व लगबगीमध्ये सर्वाना एक धक्कादायक बातमी समोर येते, ती म्हणजे विक्रम शहीद झाल्याची. या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसतो, अजिंक्यतर पुरता हादरून जातो. विक्रमचं शहिद झाल्यामुळे अजिंक्यच्या डोक्यात विचित्र विचारांचं काहूर माजतं. त्याच पोस्टिंगच्या तयारीत असलेलं पाऊल अचानक अडखळतं. नुकतंच झालेलं लग्न, नवीन संसार त्याच्यावर असलेली शीतलच्या जबाबदारी या सगळ्या गोष्टींचा विचार करून, शीतलचा विचार करुन पोस्टिंगसाठी जावं की नको हा पेच त्याच्यासमोर निर्माण होतो.\nअजिंक्य त्याचा कामावर रुजू होण्याचा निर्णय बदलेल का अशा प्रसंगात शीतल अजिंक्यची साथ कशी देईल अशा प्रसंगात शीतल अजिंक्यची साथ कशी देईल हे प्रेक्षकांना रविवार २२ जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या १ तासाच्या विशेष भागात पाहायला मिळेल.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n“अनप्लग खय्याम” २६ फेब्रुवारी शुक्रवार षण्मुखानंद हॉल सायन\nदेवयानी फेम दीपाली पानसरे आता झळकणार सब टीव्ही वरील ‘खिडकी’ या शो मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/swine-flu-death-35657", "date_download": "2019-01-16T13:26:27Z", "digest": "sha1:7323VD75AVIT55S6CLCAQ2G6YZI7SCJJ", "length": 16038, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "swine flu death स्वाइन फ्लूमुळे चिमुकलीचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nस्वाइन फ्लूमुळे चिमुकलीचा मृत्यू\nशनिवार, 18 मार्च 2017\nपुणे - स्वाइन फ्लू झालेल्या लहान मुलांच्या औषधांचा राज्यात खडखडाट झाला आहे. लहान मुलांना 30 मिली ग्रॅमच्या गोळ्या पाण्यात विरघळवून द्याव्या लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दरम्यान, शहरात एक वर्षाच्या मुलीचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेतर्फे कळविण्यात आली आहे.\nराज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर मृत्युमुखी पडणारे रुग्णही वाढले आहेत. राज्यात गेल्या अडीच महिन्यांमध्ये 157 रुग्णांना स्वाइन फ्लू झाला असून, 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात आतापर्यंत एका लहान मुलाचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.\nपुणे - स्वाइन फ्लू झालेल्या लहान मुलांच्या औषधांचा राज्यात खडखडाट झाला आहे. लहान मुलांना 30 मिली ग्रॅमच्या गोळ्या पाण्यात विरघळवून द्याव्या लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दरम्यान, शहरात एक वर्षाच्या मुलीचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेतर्फे कळविण्यात आली आहे.\nराज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर मृत्युमुखी पडणारे रुग्णही वाढले आहेत. राज्यात गेल्या अडीच महिन्यांमध्ये 157 रुग्णांना स्वाइन फ्लू झाला असून, 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात आतापर्यंत एका लहान मुलाचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.\nशहरात एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने कळविली आहे. शहरात जानेवारीपासून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही मुलगी मूळची श्रीरामपूरची (जि. नगर) असून, उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसत असल्याने बुधवारी (ता. 15) तिच्या घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) पाठविण्यात आले. त्याचा गुरुवारी (ता. 16) आलेल्या अहवालातून तिला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. तिचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. मृत्यूमुळे राज्यात लहान मुलींवरील स्वाइन फ्लूच्या औषधांचा खडखडाट झाल्याची माहिती पुढे आली.\nराज्य सरकारकडील लहान मुलींच्या औषधांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्याचा पुरवठा झाला नसल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली. पुण्यात फेब्रुवारीपर्यं��� मुदतबाह्य होणाऱ्या औषधांचा साठा होता. हा साठा कमी असल्याने नागपूरवरून मागविण्यात आलेली औषधेही संपली आहेत. त्यात लहान मुलांची औषधे नव्हती. ही औषधे मिळावी यासाठी सातत्याने मागणी केली. पण, ती मिळाली नाहीत. त्याऐवजी 30 मिली ग्रॅमच्या गोळ्या देण्यात आल्या. या गोळ्या पाण्यात विरघळून लहान मुलांना द्याव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nलहान मुलांच्या औषध खरेदीच्या निविदा निघाल्या नाहीत. त्यामुळे ही औषध खरेदी झाली नसल्याची माहिती खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. पण, ही औषधे स्थानिक पातळीवर खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.\n\"एच1एन1' या विषाणूंच्या संसर्गामुळे स्वाइन फ्लू होतो. या विषाणूंमध्ये आता अत्यंत सौम्य स्वरूपाचा बदल झाल्याची माहिती पुढे आली आहे. या बदलाचा अभ्यास करून येत्या मेमध्ये नवीन प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करणार असल्याची माहितीही खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nकशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास...\nबावीस हजार रुग्णांना 'जनआरोग्य'चा लाभ\nजालना - जिल्ह्यात दारिद्य्ररेषेखाली तसेच दारिद्य्ररेषेवरील कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना वरदान ठरत ��हेत. गेल्या सहा वर्षांत जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-16T13:08:22Z", "digest": "sha1:E2E24K7NTSTRCILRTWQR5TCFRZBKGN5X", "length": 10917, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मलकापूरात जोरदार शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमलकापूरात जोरदार शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल\nनगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक, नगरसेविकांसाठी 42 अर्ज दाखल\nकराड – मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी ऑनलाईन नामनिर्देशित अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी मंगळवारी एकूण 44 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये भाजप 29, राष्ट्रीय कॉंग्रेस 8, शिवसेना 3, अपक्ष 5 असे अर्ज दाखल करण्यात आले असून राष्ट्रीय कॉंग्रेसच्या इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.\nमलकापूर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतीम टप्प्यात मंगळवारी राष्ट्रीय कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना यांचेसह अपक्षांनीही अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. प्रभाग 1 मधून तृप्ती पलंगे व गितांजली पाटील, प्रशांत चांदे (रा. कॉंग्रेस), शुभांगी शेवाळे, मनिषा शिंदे, विकास शेवाळे (भाजप), प्रभाग 2 मधून सुर्यकांत मानकर (शिवसेना), विक्रम चव्हाण, मनोज येडगे, हणमंत गावडे (भाजप), धनंजय येडगे (रा. कॉंग्रेस), प्रभाग 3 मधून कल्पना रैनाक (रा. कॉंग्रेस), उमा शिंदे (अपक्ष), नसीर इनामदार, प्रियांका यादव (भाजप), प्रभाग 4 मधून भारती पाटील, राजेंद्र यादव (रा. कॉंग्रेस), संगिता शिंगण, वैशाली यादव, दादा शिंगण, सुहास कदम, अरुण यादव (भाजप), दादा शिंगण, मधुकर शेलार (शिवसेना), संगिता शिंगण, दादा शिंगण (अपक्ष), प्रभाग 5 मधून बाळासो सातपुते, शोभा यादव, रेश्‍मा शेवाळे, संगिता शेवाळे, कांचन यादव (भाजप), ज्ञानेश्‍वरी शिंदे (रा. कॉंग्रेस), ज्ञानेश्‍वरी शिंदे (अपक्ष), प्रभाग 6 मधून राहुल भोसले, दिनेश नार्वेकर, अंजना रैनाक (भाजप), सद्दाम मुल्ला (अपक्ष), प्रभाग 7 मधून आकांक्षा झिमूर, हणमंतराव जाधव, प्रभाग 8 मधून अजित थोरात, विजय पवार, अभिजीत घाडगे (भाजप), अश्‍विनी हिंगसे, प्रभाग 9 मधून नगराध्यक्ष पदासाठी दीपा राहुल भोसले (भाजप) व अश्‍विनी संतोष हिंगसे (भाजप) असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी 9 तर सात दिवसात एकूण 113 नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. आज संगणकीकृत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे. राष्ट्रीय कॉंगेस, भाजप, शिवसेना व अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nसीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी मोदींच्या नेतृत्वात बैठक\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_926.html", "date_download": "2019-01-16T12:06:21Z", "digest": "sha1:JNAZDDWTHHP55GB6PGZFUO6A75PL4HFB", "length": 9015, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पानसरे हत्या प्रकरणी संशयितांची चौकशी नालासोपारा बॉम्बस्फोटक जप्ती प्रकरण | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nपानसरे हत्या प्रकरणी संशयितांची चौकशी नालासोपारा बॉम्बस्फोटक जप्ती प्रकरण\nकोल्हापूर - नालासोपारा येथील स्फोटक जप्ती प्रकरणात अटक केलेल्या तीन्ही आरोपींचे कोल्हापूर, सांगली व सातारा येथे कनेक्शन असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाशी या संशयितांचा काही संबंध आहे का याचा तपास करण्यासाठी एसआयटीचे पथक या तिघांना ताब्यात घेणार आहे. याबाबत कोल्हापुरात वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक झाली. नालासोपारा स्फोटक प्रकरणाशी संबंधित शरद कळसकर याने कोल्हापुरात लेथ मशिन फिटरचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना मिळाली आहे. कळसकर मुळचा औरंगाबादचा आहे. मात्र, कळसकर समवेत वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर व अन्य 2 साथीदार अनेकवेळा कोल्हापूर, सांगलीला येत होते, अशी माहिती देखील तपासात पुढे आली आहे. शरद कळसकर कोल्हापुरात असताना यावेळी त्याचे मित्र सुधन्वा गोंधळेकर व वैभव राऊत कोल्हापुरात येऊन शरदला भेटत असत. ते सर्व एकाच खोलीत वास्तव्याला असायचे. तेथून सांगली व सातारा येथील मित्रांकडेही ते जात असल्याची माहिती पुढे येत आहे. कोल्हापूर जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागूनच असल्याने बंगलोर येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्याही हत्या प्रकरणात वैभव राऊतचा हात आहे काय याचा तपास करण्यासाठी एसआयटीचे पथक या तिघांना ताब्यात घेणार आहे. याबाबत कोल्हापुरात वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक झाली. नालासोपारा स्फोटक प्रकरणाशी संबंधित शरद कळसकर याने कोल्हापुरात लेथ मशिन फिटरचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना मिळाली आहे. कळसकर म���ळचा औरंगाबादचा आहे. मात्र, कळसकर समवेत वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर व अन्य 2 साथीदार अनेकवेळा कोल्हापूर, सांगलीला येत होते, अशी माहिती देखील तपासात पुढे आली आहे. शरद कळसकर कोल्हापुरात असताना यावेळी त्याचे मित्र सुधन्वा गोंधळेकर व वैभव राऊत कोल्हापुरात येऊन शरदला भेटत असत. ते सर्व एकाच खोलीत वास्तव्याला असायचे. तेथून सांगली व सातारा येथील मित्रांकडेही ते जात असल्याची माहिती पुढे येत आहे. कोल्हापूर जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागूनच असल्याने बंगलोर येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्याही हत्या प्रकरणात वैभव राऊतचा हात आहे काय याचाही तपास केला जाणार आहे. शिवाय पानसरे हत्या प्रकरणात देखील तिघांचा संबंध असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने त्यांची चौकशी केली जाणार आहे. कळसकर कोल्हापुरात ज्या ठिकाणी वास्तव्यास होता, त्याची चौकशी करण्यासाठी एक तपास पथक कोल्हापुरात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, तपास यंत्रणांनी याबाबत कमालीची गोपनीयता राखली आहे.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/date/20180404/pages", "date_download": "2019-01-16T13:12:54Z", "digest": "sha1:NKMIVRBB2O2NZK3GDU4WKXTWIGZQOFIZ", "length": 8002, "nlines": 169, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "4 April 2018 - Articles - Wikiscan", "raw_content": "\n1.8 k 0 0 मुखपृष्ठ\n1.3 k 0 0 शिवाजी महाराज\n970 0 0 क्रिकेट\n776 0 0 संभाजी भोसले\n232 3 4 -6.1 k 18 k 79 k विनायक दामोदर सावरकर\n676 0 0 सचिन तेंडुलकर\n616 0 0 जलप्रदूषण\n613 0 0 जोतीराव गोविंदराव फुले\n603 0 0 कबड्डी\n571 0 0 महात्मा गांधी\n464 0 0 प्रदूषण\n462 0 0 महाराष्ट्र\n462 0 0 भारताचे संविधान\n453 0 0 विराट कोहली\n423 0 0 वायुप्रदूषण\n418 0 0 ज्ञानेश्वर\n367 0 0 संंत तुकाराम\n355 0 0 महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ\n350 0 0 सावित्रीबाई फुले\n350 0 0 ग्रामपंचायत\n344 0 0 रायगड (किल्ला)\n338 0 0 अक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम\n316 0 0 रत्‍नागिरी जिल्हा\n295 0 0 रमाबाई आंबेडकर\n283 0 0 बबन (चित्रपट)\n275 0 0 शेतकरी\n272 0 0 गुढीपाडवा\n271 0 0 महाराष्ट्रातील जिल्ह्यांची यादी\n263 0 0 लोकमान्य टिळक\n262 0 0 पर्यावरण\n254 0 0 मराठी भाषा\n9 2 4 1.1 k 1 k 8.8 k इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८\n11 2 5 914 914 11 k वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१७–१८\n243 0 0 भगतसिंग\n238 0 0 ए.पी.जे. अब्दुल कलाम\n234 0 0 स्वामी विवेकानंद\n232 0 0 ध्वनिप्रदूषण\n231 0 0 सविता आंबेडकर\n228 0 0 जाहिरात\n226 0 0 भारताचा इतिहास\n225 0 0 फुटबॉल\n224 0 0 वर्ग:औषधी वनस्पती\n219 0 0 सम्राट अशोक\n219 0 0 सातारा जिल्हा\n216 0 0 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती\n215 0 0 शब्दकोश\n214 0 0 भौगोलिक गुणक पद्धती\n210 0 0 हस्तमैथुन\n208 0 0 जागतिक तापमानवाढ\n19 1 9 2.4 k 2.4 k 7.8 k आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८\n202 0 0 सुषमा अंधारे\n197 0 0 भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ\n7 2 2 -69 69 19 k आयटीसी ग्रॅंड चोला हॉटेल\n196 0 0 रोहित शर्मा\n195 0 0 सुभाषचंद्र बोस\n193 0 0 भारतीय क्रिकेट संघ\n193 0 0 मासिक पाळी\n188 0 0 लता मंगेशकर\n52 1 1 -1.2 k 1.2 k 36 k राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\n185 0 0 अ‍ॅट्रॉसिटी कायदा\n185 0 0 राष्ट्रकुल खेळ\n183 0 0 महेंद्रसिंह धोनी\n183 0 0 गौतम बुद्ध\n182 0 0 अलंकार\n182 0 0 मानवी हक्क\n180 0 0 भारताची अर्थव्यवस्था\n180 0 0 जवाहरलाल नेहरू\n180 0 0 भारतातील मूलभूत हक्क\n178 0 0 नेदरलँड्स\n174 0 0 राणी लक्ष्मीबाई\n171 0 0 क्षय रोग\n171 0 0 चौथा शाहू\n170 0 0 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार\n169 0 0 मुलाखत\n169 0 0 नामदेव\n169 0 0 इंदिरा गांधी\n8 1 4 1.8 k 1.7 k 1.7 k २०१८ नेदरलँड्स टी२० तिरंगी मालिका\n168 0 0 कडुलिंब\n10 1 6 1.2 k 1.2 k 21 k ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७–१८\n166 0 0 मराठी व्याकरण\n163 0 0 आंबेडकर कुटुंब\n159 0 0 छावा (कादंबरी)\n154 0 0 समर्थ रामदास स्वामी\n150 0 0 बुद्धिबळ\n149 0 0 नारायण श्रीपाद राजहंस\n148 0 0 मराठी संत\n148 0 0 महाराष्ट्राचा इतिहास\n145 0 0 जगातील सात आश्चर्ये\n143 0 0 अजिंठा लेणी\n142 0 0 कुत्रा\n142 0 0 पन्हाळा\n141 0 0 कवी कलश\n138 0 0 मुरुड जंजिरा\n137 0 0 जगातील देशांची यादी\n136 0 0 प्रतापगड\n136 0 0 नरेंद्र मोदी\n135 0 0 रत्‍नागिरी\n134 0 0 शिवनेरी\n133 0 0 संगणक विज्ञान\n132 0 0 गालफुगी\n132 0 0 सूर्यफूल\n130 0 0 सिंधुदुर्ग\n2 1 1 1.1 k 1 k 11 k द क्रिएशन ऑफ पेट्रीआर्की\n129 0 0 महाराष्ट्रातील जिल्हावार तालुके\n1 1 466 466 466 अभंग साहित्य संमेलन\n128 0 0 गाडगे महाराज\n128 0 0 लैंगिक शिक्षण\n128 0 0 सौर ऊर्जा\n11 1 4 461 461 26 k आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८\n127 0 0 आरोग्य\n126 0 0 देशमुख या मराठी आडनावाबद्दलचे विवेचन व यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/leading-news", "date_download": "2019-01-16T12:36:19Z", "digest": "sha1:VQNQCAAJZR3PZJS4WHN2MLU7OGOX3IUL", "length": 9632, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "leading news Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nगुजरातचा ‘रणसंग्राम’ ९, १४ डिसेंबरला\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली गुजरात राज्यातील विधानसभेच्या 182 जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होणार असून, 9 आणि 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी 18 डिसेंबरला होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार ज्योती यांनी बुधवारी दिली. तसेच राज्यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ज्योती यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ...Full Article\nपुरावे असतील तर समोर या ; जय शहाप्रकरणावर अमित शहांचे आव्हान\nऑनलाईन टीम / अहमदाबाद : काँग्रेसवर एवढे आरोप लागले, त्यांनी किती जणांवर केस केली, असा सवाल उपस्थित करत जर पुरावे असतील तर समोर यावे, असे थेट आव्हानच भारतीय जनता ...Full Article\nमोदी सरकारच्या काळात काश्मीरात हिंसाचार वाढला ; आरटीआयचा अहवाल\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात मोठय़ा घोषणा करणाऱया केंद सरकारच्या दाव्यांबाबत माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात जम्मू आणि ...Full Article\nपेट्रोलवरील सेस कायम राहणार : रावसाहेब दानवे\nपुणे / प्रतिनिधी : पेट्रोलचे दर हे आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील दरावर अवलंबून असतात. त्यात चढउतार असले, तरी वाहतुकीचा खर्च वाढतोच आहे. त्याचबरोबर दुष्काळही कधी सांगून येत नाही. त्यामुळे सध्या दुष्काळ ...Full Article\nनारायण राणे भाजपच्या संपर्कात नाहीत : चंद्रकांत पाटील\nऑनलाईन टीम / पुणे : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपच्या संपर्कात नाहीत, असे स्पष्टीकरण राज्याचे महसूलमंत्री चंदकांत पाटील यांनी आज दिले. त्यामुळे राणेंच्या संभाव्य भाजपप्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह ...Full Article\nफडणवीस सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेत : नाना पटोले\nऑनलाईन टीम / मुंबई : विधानसभेचे अधिकृत रेकॉर्ड पाहिल्यास महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ��िवसेनेच्या नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा काढला तरी फडणवीस सरकारला ...Full Article\nनारायण राणे एकटेच काँग्रेस सोडणार \nऑनलाईन टीम / सिंधुदुर्ग : काँगेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे गुरुवारी काँग्रेसला रामराम करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे ...Full Article\nआम्ही अल्टिमेटच : मुख्यमंत्री\nऑनलाईन टीम / मुंबई : आम्ही अल्टिमेटच आहोत, शिवसेनेने याचा जो अर्थ लावायला तो लावू दे, अशी सूचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी ...Full Article\nराम रहिमविरोधातील पुढील सुनावणी 18 सप्टेंबरला\nऑनलाईन टीम / पंचकुला : साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगावासाची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिमविरोधात आणखी दोन हत्या प्रकरणात न्यायालयाची सुनावणी आज पूर्ण झाली. या ...Full Article\nआर. के. स्टुडिओची आग आटोक्यात\nऑनलाईन टीम / मुंबई : Live Update (5:38 PM) : चेंबूरमधील प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. चेंबूरमधील प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला ...Full Article\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-solar-panal-45-lakh-unit-160735", "date_download": "2019-01-16T12:46:15Z", "digest": "sha1:TFXD6UKO5BPQSCWWHZ5YOXNBTFKV365Q", "length": 18464, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon solar panal 45 lakh unit सौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज | eSakal", "raw_content": "\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने सौर प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. याशिवाय घरांवर \"सोलर पॅनल' उभारण्यावर भर दिला आहे. यात खानदेशातून 535 जणांनी घराच्या छतावर सौर पॅनल बसविले आहे. याद्वारे वर्षाकाठी 45 लाख युनिट वीजनिर्मिती करून \"महावितरण'ला देत आहेत.\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने सौर प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. याशिवाय घरांवर \"सोलर पॅनल' उभारण्यावर भर दिला आहे. यात खानदेशातून 535 जणांनी घराच्या छतावर सौर पॅनल बसविले आहे. याद्वारे वर्षाकाठी 45 लाख युनिट वीजनिर्मिती करून \"महावितरण'ला देत आहेत.\nगेल्या काही दशकांपासून पेट्रोल, डिझेल, गॅस, कोळसा या इंधनांच्या वापरामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडसारख्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे \"ग्लोबल वॉर्मिंग'चे संकट उभे राहिले आहे. शिवाय कोळशाचा तुटवडा जाणवल्यानंतर \"महावितरण'कडून अघोषित भारनियमन केले जाते. परंतु आजच्या युगात विजेशिवाय पर्याय नाही. वीज नसली, की प्रत्येकजण अस्वस्थ होत असतो. यामुळे वीज गेल्यास घरात अडचण होऊ नये, यासाठी \"इन्व्हर्टर'चा पर्याय उपलब्ध झालेला आहे. परंतु, अलीकडे इन्व्हर्टरची बॅटरी पूर्ण चार्जिंग होऊ शकेल इतका वेळही वीज राहत नसल्याने समस्या वाढली. प्रामुख्याने ग्रामीण भागात याचा परिणाम अधिक जाणवतो. याला पर्याय म्हणून अक्षय ऊर्जा असलेल्या सौरऊर्जेवरील उपकरणांचा वापर करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.\nघराच्या छतावर फोटो व्हॉल्टाईक पॅनल उभारून सौर वीज नेट मिटरींगद्वारे महावितरणच्या लोकल फिडरमध्ये साठविता येते. असे खानदेशातील 535 जणांनी घरांवर पॅनल बसवून ते सौर उर्जेद्वारे महावितरणला वीज देणारे ग्राहक बनले आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यात 344, धुळ्यात 140 आणि नंदुरबार जिल्ह्यात 51 जणांनी पॅनल बसविलेले आहेत. यातून साधारण 45 लाख युनिट वीज निर्मिती करून यंदा सव्वाकोटी रुपयांच्या बिलाची बचत या 535 ग्राहकांकडून होत आहे.\nजिल्ह्यासह धुळ्यातही सौर प्रकल्प\nकेंद्र शासनाने 1 लाख 75 हजार मेगावॉट इतकी वीज अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करण्याचा पुढाकार घेतला आहे. सौरऊर्जेची मागणी वाढत असून, जिल्ह्यात चार सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी झाली आहे. यात जैन इरिगेशनने सहा वर्षांपूर्वी आठ मेगावॉटचा \"फोटो व्होल्टाइक' प्रकल्प सुरू आहे. तर चाळीसगाव तालुक्‍यातही दीडशे मेगावॉटचे दोन प्रकल्प सुरू झाले आहेत. तर मोर धरणाजवळ 60 मेगावॉटच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली असून, याचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय साक्री (धुळे) येथे दीडशे मेगावॉट आणि दोंडाईचा येथे महाजेनकोचा 500 मेगावॉटच्या प्रकल्पाची उभारणी होत आहे.\nघरांवर सौर वॉटर हिटर\nविजेचे हिटर किंवा गॅस गिझरद्वारे पाणी गरम करणे आजच्या स्थितीला परवडणारे नाही. कारण विजेचे व गॅसचे वाढलेले दर यामुळे हा वापर अनेकजण टाळत आहेत. याला पर्याय म्हणून सौर वॉटर हिटर उपलब्ध असून, घराच्या गच्चीवर बसविण्यासाठी दोनशे लिटरपासून एक हजार लिटर पाणी क्षमतेचे वॉटर हिटर उपलब्ध असल्याने ही सिस्टिम बहुतांश जणांच्या घरांवर बसविलेली पाहण्यास मिळते. याशिवाय घराच्या छतावर \"फोटो व्होल्टाईक पॅनल' उभारून सौर वीज \"नेटमीटरिंग सिस्टिम'द्वारे \"महावितरण'च्या लोकल फिडरमध्ये साठविता येते. त्या बदल्यात रात्री \"महावितरण'ची वीज घ्यावी, वीज साठविण्यासाठी बॅटरीची गरज भासत नाही. हे पॅनल देखील गेल्या दोन- तीन वर्षात बहुतांश घरांवर लावलेले पाहण्यास मिळत आहेत.\nविजेचा तुटवडा आणि दुर्गम भागात वीज पोचविण्यास अडथळे असतात. यात शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी देण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध होऊ शकत नाही. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचे जाहीर केले आहे. \"महावितरण'च्या माध्यमातून हे कृषिपंप दुर्गम भागात दिले जाणार असून, जळगाव जिल्ह्यातील 192 शेतकऱ्यांना सोलर कृषिपंप देण्याचे काम \"महावितरण'कडून करण्यात येणार आहे. मात्र, सौर कृषिपंप वितरणाची अद्याप प्रतीक्षा आहे.\nसर्प तस्करांची आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद\nवर्धा : बुलडाणा व जळगाव येथून मांडोळ प्रजातीचा साप पकडून तो वर्ध्यात विक्रीकरिता आणणाऱ्या चार जणा��ना वन विभागाने पीपल फॉर ऍनिमल्सच्या मदतीने ताब्यात...\nसुशिक्षित बेरोजगारांची \"मदतीची साखळी'\nजळगाव ः वंचितांमधील कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी \"मदतीची साखळी' ही संकल्पना राबवीत आहे. या संकल्पनेतून त्यांनी खेळापासून शिक्षणापर्यंत...\nरावेरमधून डॉ. उल्हास पाटील, जळगावातून प्रा. रजनी पाटील\nजळगाव - काँग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदार संघातून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह आठ जणांनी तर जळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी...\nसरकारी वकील पत्नीची डॉक्‍टर पतीकडून हत्या\nजळगाव - जिल्हा न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत पत्नीचे डॉक्‍टर असलेल्या पतीने तिचे नाक-तोंड दाबत, गळा आवळून खून केल्याची...\nजळगाव, रावेरच्या जागेवर ‘राष्ट्रवादी’चा दावा कायम\nजळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यात १८ व १९ जानेवारीस येणारी परिवर्तन यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे....\nमराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी मराठा तरूणाने केली होती आत्महत्या\nपुणे : \"मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात सातारा जिल्ह्यातील विलास ढाणे यांनी आत्महत्या केली होती. विलास ढाणे यांच्या खिशात माझ्या नावाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/notice_category/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-01-16T12:38:22Z", "digest": "sha1:6ACIZ4SZXV5IZ3TN2SBAB3SW2TIPLAYW", "length": 4253, "nlines": 116, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "भरती | कापसाचे शहर", "raw_content": "\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\nप्रकाशन तारीख आरंभ दि. अंतिम दि.\nजिल्‍हा सेतु अंतर्गत कंत्राटी पदभरती (जि.का.) – लेखी परिक्षेच्‍या अनुषंगाने महत्‍वाची सुचना\nजिल्‍हा सेतु अंतर्गत कंत्राटी पदभरती (जि.का.) – लेखी परिक्षेच्‍या अनुषं��ाने महत्‍वाची सुचना\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/natak/sangit-sanshay-kalhol-drama-launched-devendra-fadanvis/", "date_download": "2019-01-16T12:14:51Z", "digest": "sha1:MFZ6G74MXBKHGGEFT67BQDIKUKEMMHHW", "length": 8233, "nlines": 90, "source_domain": "megamarathi.in", "title": "संगीत संशयकल्लोळ नाटकाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ", "raw_content": "\nHome Natak संगीत संशयकल्लोळ नाटकाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nसंगीत संशयकल्लोळ नाटकाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nसंगीत संशयकल्लोळ नाटकाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nविविध रागांमधील सदाबहार नाट्यपदांनी सजलेले संगीत संशयकल्लोळ हे नाटक पुन्हा नव्या रुपात व नव्या संचात रसिकांच्या भेटीला येत आहे. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या वतीने रंगभूमीवर आणण्यात येणाऱ्या या नव्या नाटकाचा मुहूर्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानी झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेता प्रशांत दामले, गायक राहुल देशपांडे, ज्येष्ठ गायक रामदास कामत, गौरी दामले, संगीत संशयकल्लोळ नाटकातील कलाकार व तंत्रज्ञ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nसंगीत नाटकांनी मराठी मनांवर कायमच अधिराज्य केले आहे. त्यात संगीत संशयकल्लोळ हे नाटक वरच्या स्थानावर आहे. या नाटकातील गाणी, पदे आजही रसिकांना तितकीच भावतात असे हे रसिकप्रिय नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचा प्रशांत दामले यांचा प्रयत्न अभिनंदनीय आहे, असं सांगत या नाटकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.\nया नाटकाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी करीत असून प्रशांत दामले( फाल्गुन राव), राहुल देशपांडे (अश्विन शेठ), उमा पळसुले-देसाई (रेवती), दिप्ती माटे (कृतिका), चिन्मय पाटसकर (साधू आणि वैशाख), नचिकेत जोग (भाद्व्या), नीता पेंडसे( रोहिणी आणि मघा) हे मुख्य भूमिका साकारत आहेत.\nया नाटकाविषयी बोलताना प्रशांत दामले म्हणाले की, हे नाटक १०० वर्षापूर्वीचे असले तरी ते आजही ताजे आहे. नव्या पिढीपुढे हे नाटक यावे यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे. मूळ नाटकात ३० गाणी होती आम्ही त्यातली १८ गाणी ठेवत हे नाटक सादर करणार आहोत. येत्या १५ एप्रिलला या नाटकाचा शुभारंभ होणार आहे.\n‘गोटया’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\n‘अॅटमगिरी’ चित्रपटाचे संगीत अनावरण\n‘पुरुष’ नाटकाचा नवा आयाम ‘वर खाली दोन पाय’\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nघाडगे & सून मालिकेमध्ये ऋषी सक्सेनाची एन्ट्री \nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमराठी चित्रपटसृष्टीत एक नवा हँडसम हंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/a-new-serial-on-sab-tv-titled-as-namune/", "date_download": "2019-01-16T12:45:28Z", "digest": "sha1:TYA4RUHDIUORLBBIEWL5MSEKIL3SLPW6", "length": 8720, "nlines": 90, "source_domain": "megamarathi.in", "title": "पु. ल. देशपांडेच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’वर आधारित ‘नमुने’ नावाची मालिका सब TV वर लवकरच...", "raw_content": "\nHome News पु. ल. देशपांडेच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’वर आधारित ‘नमुने’ नावाची मालिका सब TV...\nपु. ल. देशपांडेच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’वर आधारित ‘नमुने’ नावाची मालिका सब TV वर लवकरच…\nमहाराष्ट्राचं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. महाराष्ट्रात stand up कॉमेडी खऱ्या अर्थाने सुरु करणारे पुलंचे विनोद आजही अजरामर आहेत. याच त्यांच्या साहित्यातील ‘व्यक्ती आणि वल्ली’ वर आधारित ‘नमुने’ नावाची एक मालिका सब TV वर सुरु होत आहे. दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर या मालिकेमध्ये ‘हरितात्या’ ही भूमिका साकारत असून प्रसिद्ध अभिनेते संजय मोने साक्षात पुलंची भूमिका साकारणार आहेत.\nयाच मालिकेच्या निमित्ताने इंटरनेट वरील प्रसिद्ध web channel ‘भारतीय digital पार्टी’ म्हणजेच ‘भाडीपा’, पुलंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘भाडीपा चे नमुने’ नावाचा stand up comedy चा कार्यक्रम घेऊन येत आहे. यामध्ये नव्या दमाचे आणि पुलंचा आदर्श घेतलेले कॉमिक्स मंदार भिडे आणि सुशांत घाडगे यांनी सहभाग नोंदवला.\nसुशांत घाडगे यांनी पुलंच्या हरितात्या या व्यक्तिरेखेशी साधर्म्य साधणाऱ्या ‘पेंडसे काका’ या त्यांनी बघितलेल्या व्यक्तिरेखेचे विनोदी वर्णन केले. हा त्यांचा stand up चा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता खाली दिलेल्या लिंक वर:\nपेंडसे काकांसारखेच मंदार भिडे यांनी पुलंच्याच ‘पेस्तन काका’ या पारशी व्यक्तिरेखेशी साधर्म्य साधणारे ‘रुस्तम काका आणि त्यांचे आयुष्य’ विनोदी पद्धतीने लोकांसमोर मांडले. या रुस्तम काकांवरील stand up कॉमेडीचा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता खाली दिलेल्या लिंक वर:\nपुलंची अचाट निरीक्षण शक्ती, त्यांनी उभ्या केलेल्या पात्रांमधले बारकावे आणि आजच्या काळात त्यांचा असलेला ताजेपणा हा आजही अबाधित आहे आणि म्हणूनच पु.ल. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आहेत.\nबहुचर्चित अशा पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’वर आधारित ‘नमुने’ ही मालिका तुम्ही पाहू शकता २१ जुलैपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता सब टीव्हीवर.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nस्त्रीभ्रुण हत्या करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन हवं – शरद पोंक्षे\nगुलाबी दिवसांच्या आठवणी होणार जाग्या.. ‘अॅटमगिरी’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज..\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports/2737-india-win-match", "date_download": "2019-01-16T12:00:29Z", "digest": "sha1:NB4RKSFKHYDSXF5B43DUNM5IINQQICEL", "length": 4535, "nlines": 119, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "वनडेच्या पहिल्याच सामन्यात भारताचे पारडे जड - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगर�� - झटपट रेसिपी\nवनडेच्या पहिल्याच सामन्यात भारताचे पारडे जड\nरविवारी झालेल्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेतील पहिलाच सामना भारताने डकवर्थ लुईस नियमांतर्गत 26 धावांनी जिंकला.\nभारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 7 विकेट गमावूनही क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्या यांनी त्यांच्या दमदार खेळीने 281 धावा केल्या.\nभारताच्या फलंदाजीनंतर पावसाने व्यत्यय आणला आणि ऑस्ट्रेलियाला 21 षटकांमध्ये 164 धावांचे लक्ष्य मिळाले. परंतु ऑस्ट्रेलिया संघाने 9 विकेट गमावून केवळ 137 धावांचीच खेळी केली आणि वनडे मालिकेत अखेर भारताचा विजय झाला.\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डेसाठी भारतीय संघाची घोषणा\nटीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर दमदार खेळी\nक्रिकेटच्या खेळाला काळीमा ; ऑस्ट्रेलियाने चेंडू कुरतडला\n#FiFaWorldCup2018 ऑस्ट्रेलियावर मात करत फ्रान्सचा विजय...\n#FifaWorldCup2018 डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची बरोबरी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/tag/bjp/", "date_download": "2019-01-16T12:28:13Z", "digest": "sha1:Y4QYT3DCJCM7ZU5OXUJ43QNITXRED6LM", "length": 10870, "nlines": 211, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "BJP | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nचंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देशम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर\nनवी दिल्ली – तेलगू देशमचे नेते आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमॆडळातून आपल्या मंत्र्यांना बाहेर पडण्याचे…\n‘अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत’\nअमित शहा हे राजकारणातले पोस्ट ��्रॅज्युएट आहेत तर राहुल गांधी अजून नर्सरीमध्येच आहेत, अशी टीका आसामचे मंत्री हेमंत विश्व शर्मा…\nसरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात\nभाजप-सेना सरकारचे हे चौथे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.…\nभाजपाला तिहेरी तलाक देणारं राजस्थान पहिलं राज्य, शत्रुघ्न सिन्हा यांचा घरचा आहेर\nमुंबई- राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला जोरदार झटका बसला. राजस्थानमध्ये दोन लोकसभा आणि एक विधानसभेच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने विजय मिळवला.…\nपोलीस माझा एन्काउंटर करणार होतेः प्रवीण तोगडियांचा आरोप\nमाझे एन्काऊंटर करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. मला माझ्या घरी सकाळच्या वेळी आलेल्या एका माणसाने ही धक्कादायक माहिती दिली. मात्र…\nसरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली: उद्धव ठाकरे- शिवसेना\n‘हे सरकार सत्तेत आल्यापासून प्रत्यक्ष कामापेक्षा घोषणा आणि सत्ताधाऱ्यांची वादग्रस्त विधाने यामुळेच जास्त चर्चेत राहिले आहे. आता एकनाथ खडसे, बबनराव…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-law-of-surrogacy/", "date_download": "2019-01-16T12:21:48Z", "digest": "sha1:IINRQINNS5D64NIOXYNTLI5KZEOK7ME4", "length": 22584, "nlines": 276, "source_domain": "www.saamana.com", "title": "कायद्याची कठोर चौकट | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे ल��गते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nआई होणं स्त्रीचा सगळ्यात मोठा आनंद. पण काही कारणास्तव हे शक्य होत नाही… आरोग्याचे अडथळे आड येतात… किंवा अन्य काही… यावर सर्रास सरोगसीचा पर्याय जवळ केला जाऊ लागला आणि पैशाची नड भागवण्यासाठी बघता बघता हिंदुस्थान जगातील सगळ्यात मोठा सरोगसीचा कारखाना म्हणून ओळखला जाऊ लागला. संसदेत सरोगसीविषयक विधेयक नुकतेच मंजूर झाले आहे. पाहूया त्यातील बारीकसारीक मुद्दे आणि सामान्यांच्या प्रतिक्रिया.\nमहिलांचे शोषण रोखणारे तसेच व्यावसायिक सरोगसीला मज्जाव करणारे ‘सरोगसी नियमन विधेयक 2016’ बुधवारी लोकसभेत संमत झाले. कायदेशीर विवाहास किमान पाच वर्षे झालेल्या अपत्यहीन दाम्पत्याला नात्यातील महिलेच्या मदतीने मूल जन्मास घालणे शक्य होणार आहे.\nअपत्यहीन दाम्पत्यांच्या आयुष्यात सरोगसी प्रकाराने आनंद येत असला तरीही यामध्ये अनेक महिला, हलाखीच्या परिस्थितीत असणाऱ्या अविवाहित मुली केवळ पैशांसाठी ओढल्या जात होत्या. अशा महिलांचे शोषण रोखण्यासाठी तरतूद या विधेयकात आहे.\n‘पारंपरिक कुटुंबाची व्याख्या पूर्ण करणाऱ्या दाम्पत्यालाच या विधेयकाचा लाभ घेता येणार आहे. तसेच नात्यात असणाऱ्या विवाहित महिलेलाच एकदाच सरोगेट आई होण्याची परवानगी मिळेल, अशी तरतूद यामध्ये आहे. यामुळे सरोगसीतून जन्माला आलेल्या बाळाचे आरोग्य नीट जपले जाणार आहे.\nसरोगसी प्रतिबंधक विधेयक चांगले आहे. सरोगसीच्या नावाखाली तिसऱ्याच व्यक्तीला बाळ विकणे असे गुन्हे घडत होते. हे विधेयक मंजूर झाल्यास अशा गुह्यांना आळा बसेल. सरोगेट मदर, दाम्पत्य आणि सरोगसीतून जन्माला आलेले मूल यांच्यासाठी हा कागद उपयुक्त ठरू शकेल. त्यात कोर्टाची परवानगी घ्यावी लागणार असल्याने ते खात्रीशीर ठरेल. सरोगसीचा लाभ घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीकडे हिंदुस्थानचे नागरिकत्व असायला हवे. ही एक त्यातील चांगली बाब आहे.\nज्या दाम्पत्यांना मूल जन्माला घालता येणार नाही, अशा दाम्पत्यांचा या विधेयकाने सहानुभूतीपूर्वक विचार केला ही बाब प्रशंसनीयच आहे. या नाजूक भावनेचा धंदा करणाऱयांवर कायद्याचा बडगा उगारण्यात आलाच पाहिजे. या विधेयकाचा कायदा झाल्यावर खऱ्या अर्थाने सरोगसी मदर आणि बाळाला त्यांचा न्याय आणि हक्क मिळेल.\nमहिलांचे विशेष करून अल्पवयीन, गरीब मुलींचे सरोगसीच्या नावाखाली आपल्याच कुटुंबाकडून होणारे शोषण थांबणार आहे. शिवाय जोडप्यांचे आयुष्य पूर्ण होण्यास आता कायदेशीर हातभार लागला आहे. हेही उल्लेखनीयच.\nमूल नसलेल्या जोडप्यांनाच सरोगसीनं अपत्यप्राप्ती करता येईल. मात्र त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झालेली असावी.\nमूल होण्यात असमर्थ असल्याचं सिद्ध करावं लागेल.\nसरोगसीचा लाभ हिंदुस्थानच्या नागरिकालाच मिळेल.\n‘सरोगेट मदर’ ही दाम्पत्याच्या नात्यातलीच असणं बंधनकारक करण्यात आलंय. अशा महिलेकडे ती सक्षम असल्याचे प्रमाणपत्र असायला हवे.\nया विधेयकात व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे यासाठी आता पैशांचा मोबदला घेता येणार नाही. सरोगेट मदर म्हणून काम करणाऱ्या महिलेला बाळंतपणाचा खर्च आणि विम्याचे संरक्षण मिळण्याची तरतूद आहे.\nविदेशी, अनिवासी हिंदुस्थानी आणि हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तींना सरोगसीची परवानगी नाही. ज्या दाम्पत्यांना अगोदर एखादे मूल आहे त्यांना सरोगसीचा लाभ घेता येणार नाही. मात्र मूल गतिमंद असेल तरच त्यांना लाभ घेता येईल.\nसरोगसीद्वारे मूल जन्माला घालू इच्छिणाऱ्या दाम्पत्यातील महिलेसाठी वयोमर्यादा 23 ते 50 वर्षे तर पुरुषांसाठी 26 ते 55 वर्षे विधेयकाने निश्चित करण्यात आली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलटीप्स ः स्त्रियांमधील सर्वसाधारण समस्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबं���\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/deepak-kesarkar-says-journalist-will-get-pension/", "date_download": "2019-01-16T12:00:54Z", "digest": "sha1:VB6D3OEMVOUUCAHGUASBZNDHEJ5LDU2E", "length": 17630, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "पत्रकारांना पेन्शन, जीआर आठ दिवसांत | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विरा��� कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nपत्रकारांना पेन्शन, जीआर आठ दिवसांत\nनवीन जाहिरात धोरण, पत्रकार संरक्षण कायदा आदी मागण्यांबरोबरच पत्रकारांना निवृत्तीवेतन लागू करण्यासाठी गेल्या अधिवेशनात शासनाने 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे वर्ग करण्यात आला असून आठ दिवसांत याबाबत शासन निर्णय काढण्यात येईल असे सांगून आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी युती शासन काळातच पत्रकार भवनाच्या निर्मितीसाठी निधी किंवा पत्रकार बांधवांच्या मागण्यांची पूर्तता झाली असल्याचे सांगितले.\nआद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. सिंधुदुर्गनगरीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी 11 गुंठे क्षेत्रात या पत्रकार भवनाची उभारणी होत आहे.\nसाडेचार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारे बाळशास्त्राr जांभेकर स्मारक व पत्रकार भवन राज्यातील पत्रकारांचे प्रेरणास्थान होईल. या पत्रकार भवनात अद्ययावत सभागृह, सिंधुदुर्गनगरीस भेट देणाऱया पत्रकार व पर्यटकांसाठी आठ सूट, व्यापारी गाळे, बाळशास्त्री जांभेकर यांचा पुतळा असे राज्यात आदर्शवत अशा पत्रकार भवनाची उभारणी होईल. कमीत कमी वेळात या पत्रकार भवनाची उभारणी पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलज्यूंचे मशीद बंदर येथील सिनेगॉग झाले 175 वर्षांचे\nपुढीलनद्यांची पूररेषा ठरवणारे धोरण मोडीत का काढले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/fruit-for-summer/", "date_download": "2019-01-16T12:40:41Z", "digest": "sha1:F2WENKSLCNSQ3IHKCH3VHA2LNUU6XSNV", "length": 6968, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Fruit- उन्हाळ्यात हि फळे खावीत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nFruit- उन्हाळ्यात हि फळे खावीत\nबाहेरील उष्णता वाढल्याने शरीराचे तापमानही वाढते. म्हणून अशा दिवसात शरीराचे तापमान थंड ठेवणे गरजेचे आहे. यासाठी चव व थंडाव्याचा विचार करता अनेक फळे बाजारात उपलब्ध आहेत. यापासून शरीराला आवश्यक घटक मिळतातच सोबत शरीराचे तापमानही प्रमाणात राहते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात फळे खाणे सर्वोत्तम आहे.\nकाकडी: काकडीमध्ये सर्वाधिक पाण्याचे प्रमाण असते त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहण्यास मदत होते.\nलिंबूवर्गीय फळे: लिंबामुळे शरीराला थंडावा मिळण्याबरोबरच शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे लिंबाचे सेवन करावे.\nकलिंगड : कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने उन्हाळ्यात कलिंगड शरीरासाठी वातानुकूलित यंत्रणेसारखे काम करते.\nउन्हाळ्यात काय खावं आणि काय खावू नये\nपीच: हे पाणीदार फळ असल्याने यामध्ये ‘ए’ आणि ‘सी’ जीवनसत्त्व अधिक असतात. त्यामुळे उन्हाळ्यात हे फळ नक्कीच खाल्ले पाहिजे.\nअननस: ब्रोमेलेन नावाचे एन्झाईम फक्त अननसात आढळून येतात. त्यामुळे शरीरातील दाह कमी होण्यास मदत होते.\nनारळ: शरीराला थंडावा देणे आणि पोषक घटकांचा समावेश हे नारळाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यामुळे दिवसभरात एकदा नारळाचे पाणी पिल्यास शरीराला फायदा होतो.\nसफरचंद : पीनट बटरबरोबर सफरचंद खाल्ल्यास उत्तम न्याहारी होऊ शकते. त्यामुळे पोटाला गारवा मिळतोच पण पोटही भरते.\nपुदिना : पुदिना हि स्वस्त आणि कुठेही सहजतेने मिळू शकणारी वनस्पती आहे. यामध्ये थंडावा अधिक असतो.\nउन्हाळ्यात काय खावं आणि काय खावू नये\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nटीम महाराष्ट्र देशा- धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी केवळ मुख्यमंत्र्यांच्या पायावर लोळण घेवून पदाचा…\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\n“आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/i-had-an-offer-from-shivsena-too-but-i-will-not-go-said-narayan-rane/", "date_download": "2019-01-16T12:19:27Z", "digest": "sha1:334JNEKWPQEZA4WUF4EWIQINO22U3F66", "length": 6531, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मला शिवसेनेकडून देखील ऑफर - नारायण राणे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमला शिवसेनेकडून देखील ऑफर – नारायण राणे\nकुडाळ : ‘मला शिवसेनेकडूनही ऑफर आली होती, पण मी जाणार नाही.’ असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे .\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nत्याचबरोबर मला शिवसेनेकडून ऑफर होती. त्यांच्यातील काही जणांनी मला त्यांच्या नेत्यांशी थेट बोलणी करण्यास सांगितलंही होतं. पण मी सुरुवातीलाच त्या गोष्टीला नकार दिला. मी स्पष्ट शब्दात सांगितलं की, मला शिवसेनेत यायचं नाही.’ असं राणे यावेळी म्हणाले.\nशिवसेनेची ऑफर धूडकावताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका देखील केलीये. समजा, मी कोणत्याही पक्षात प्रवेश करत असेल किंवा नसेल तरीही शिवसेना माझी अडवणूक करु शकत नाही. शिवसेनेचा एकही नेता मला अडवू शकत नाही. तेवढी हिंमत त्यांच्यात नाही.’ असं म्हणत राणेंनी त्यांना शिवसेनेला डिवचलं.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nपुणे : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुले व मुली, तसेच १७ वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात अपराजित्व…\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-news-mumbaishiv-sena-meeting-at-shivsena-bhavan-in-mumbai-today-meeting/", "date_download": "2019-01-16T12:17:23Z", "digest": "sha1:JW5DOMKQ64TISJJKWGBF3TECCXQBNODH", "length": 7645, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपविरोधात वातावरण तापवा शिवसेना भवनातून कार्यकर्त्यांना आदेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपविरोधात वातावरण तापवा शिवसेना भवनातून कार्यकर्त्यांना आदेश\nटीम महाराष्ट्र देशा – दादर येथील शिवसेना भवन येथे शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत भाजपविरोधात वातावरण तापवा, असे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच शिवसेनेकडून भाजपविरोधी रणनिती संदर्भात पुस्तिकेचे वाटप करण्यात आलेय.\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर काय भूमिका घ्यायची याबाबत शिवसेनेची बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेनाभवानात ही बैठक पार पडली.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nया बैठकीला आदित्य ठाकरे, मंत्री दीपक केसरकर, दिवाकर रावते, सुभाष देसाई उपस्थित होते. याखेरीज पक्षाचे नेते, जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखही बैठकीला उपस्थित होते. नारायण राणेंचा मंत्रिमंडळातल्या संभाव्य प्रवेशावरुन शिवसेना नाराज आहे.\nफडणवीस सरकारची त्रिवर्षपूर्ती आणि मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जातेय.\nशेतकऱ्यांना घोषित झालेल्या कर्जमाफीच्या सद्यस्थितीचा आढावाही या बैठकीत घेण्यात आलाय. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या ग्रामीण भागात सुरु असलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवरही महत्वाची चर्चा झाल्याची माहिती झालेय.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nवेटलिफ्टिंगमध्ये भाजीविक्रेत्याची पोर लई हुशार\nपुणे : सातारा येथील भाजीविक्रेता संतोष पवार यांनी आपली कन्या ��ैष्णवी हिने आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे हे…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2019-01-16T12:24:26Z", "digest": "sha1:Q53W2HSPRIBY5SPVUMEIGDK67E4AWG5N", "length": 9352, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई पुणे एक्सप्रेसवे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इ���्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nVIDEO : FACEBOOK LIVE च्या नादात सात जणांचा मृत्यू\nतरूण वेगानं कार चालवत फेसबुक लाईव्ह करत असल्याचं स्पष्ट झालंय. फेसबुक लाईव्हमुळं लक्ष विचलित झाल्याने चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.\n६ सप्टेंबरपर्यंत टोलबंदीबाबत राज्य सरकारने अंतिम निर्णय घ्यावा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-31-dec-celebration/", "date_download": "2019-01-16T13:10:05Z", "digest": "sha1:2ONBWT6VJ65APJFR2L7MVW3A7S3IJIVH", "length": 19128, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख : मुद्दा : संस्कृतीची जपणूक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nते दूर करताहेत पक्षांवरील संक्रात : अनेकांना दिले जीवनदान\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेर���या\nलेख : मुद्दा : संस्कृतीची जपणूक\nकोणत्याही शुभकार्याची सुरुवात ईश्वराच्या स्मरणाने करण्याचा संस्कार हिंदू धर्मात प्रत्येक सश्रद्ध कुटुंबाकडून केला जातो. या संस्काराचेच फलित म्हणून दरवर्षी 1 जानेवारीला नववर्षाच्या आरंभी युवावर्ग मोठ्या प्रमाणात नावाजलेल्या मंदिरांमध्ये गर्दी करताना पाहायला मिळतो. राज्यातील शिर्डी देवस्थान, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर याखेरीज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या, कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या चरणी लीन व्हायला तरुण वर्ग सुट्टी काढून जातो. 31 डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागताच्या जल्लोषात दारू पिऊन देहभान विसरणारा हाच युवावर्ग दुसऱ्या दिवशी देवदर्शनाच्या रांगेत पाहिल्यावर हा विरोधाभास मनाला खटकतो.\nदीडशेहून अधिक वर्षे या देशावर सत्ता गाजवणाऱ्या इंग्रजांना मायदेशी जाऊन आज एकाहत्तरहून अधिक वर्षे झाली तरी त्यांच्या सांस्कृतिक गुलामगिरीतून आपण अद्याप बाहेरच पडलेलो नाही, हे 31 डिसेंबरला हिंदुस्थानात होणाऱ्या जल्लोषातून लक्षात येते. गुढीपाडवा हा खऱ्या अर्थाने नववर्षारंभ आहे. गुढीपाडवा केवळ हिंदू नववर्षाचाच नव्हे, तर पृथ्वीचाही आरंभ दिन आहे याविषयीचा उल्लेख वेदांमध्ये सापडतो. मध्यंतरीच्या पिढीने पुढच्या पिढीवर गुढीपाडव्याचे महत्त्व बिंबवणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे 1 जानेवारी हाच जागतिक वर्षारंभ आहे असा गैरसमज पुढच्या दोन-तीन पिढय़ांमध्ये रूढ झाला आहे. जगाच्या पाठीवर आज अनेक देश आहेत ज्यांचा वर्षारंभ 1 जानेवारीला होत नाही. सध्याच्या पिढीवर असलेला पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा, इंटरनेट आणि मोबाईलचा अति वापर यामुळे हिंदुस्थानी संस्कृतीच्या महानतेचा लोकांना विसर पडू लागला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री माजणारे स्तोम ही त्याचीच फलनिष्पत्ती आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीची ओळख आजच्या पिढीला करून देणे हे आपलेच कर्तव्य आहे. जो तरुण नववर्षाच्या आरंभी देवदर्शन करण्यासाठी तासन्तास रांगेत उभा राहतो त्याला गुढीपाडवा हाच नववर्षारंभ कसा हे पटवून दिल्यावर तो ते ऐकणार नाही का\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललेख : दप्तराचे ओझे : व्यवस्थेची शोकंतिका\nपुढीललेख : ठसा : कादर खान\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/bedhadak/bedhadak-on-chief-ministers-helecopter-security-261562.html", "date_download": "2019-01-16T12:48:25Z", "digest": "sha1:EC4BPISANIIIWBEUD6YFEBG7TUL3DPNC", "length": 1590, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मुख्यमंत्र्यांच्या हवाई उड्डाणाच्या बाबत तडजोड केली जातेय का?–News18 Lokmat", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांच्या हवाई उड्डाणाच्या बाबत तडजोड केली जातेय का\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/crime-vaishali-waile-sangam-waile-ambarnath-kill-wife-blame-make-suicide-297266.html", "date_download": "2019-01-16T12:33:14Z", "digest": "sha1:2DBBZOUZZ57XS6LGGJNI4ZJQ7V5UJQG3", "length": 6481, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - सावळी आहे म्हणून पत्नीला पेटवले, आत्महत्येचा केला बनाव !–News18 Lokmat", "raw_content": "\nसावळी आहे म्हणून पत्नीला पेटवले, आत्महत्येचा केला बनाव \nगणेश गायकवाडअंबरनाथ, ता. 24 जुलै : दिसायला सावळी आहे आणि लग्नात हुंडा दिला नाही म्हणून एका विवाहितेला जिवंत पेटलवल्याचा संतापजनक प्रकार अंबरनाथ तालुक्यात घडला आहे. पेटवून देणारे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ही आत्महत्या असल्याचा बनाव देखील केला.वैशाली ही काकडवाल गावातील दुधकर कुटूंबियांची लेक. बीएससी झालेल्या वैशालीचे दोन वर्षांपूर्वी अंबरनाथ तालुक्यातील वसार गावात संगम वायले याच्या बरोबर तिचा विवाह झाला. मात्र विवाह प्रसंगी मानपान न केल्याने आणि दागिने न दिल्याने तिचा पती संगम आणि सासू लिलाबाई अतोनात छळ करीत होती. तू दिसायला सावळी आहे मला शोभत नाही. तुझ्या घरच्यांनी आम्हाला ठरल्या प्रमाणे हुंडा दिला नाही असा वैशालीचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. अखेर २० जुलै च्या मध्य रात्री वैशालीला तिच्या पती आणि सासूने जिवंत पेटवली. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सतत हसणाऱ्या आणि दुसऱ्यांना हसवणाऱ्या आपल्या पोटच्या मुलीला सासरच्यांनी जिवंत पेटवून दिल्याने दुधकर कुटुंब दुःखात बुडाले आहेत.\nवैशाली ही उच्च शिक्षित होती तिच्या खुप आकांशा होत्या. मात्र सासरचे लोक चांगली वागणूक देत नसल्याने ती हताश झाली होती. तिला जिवंत जाळल्यावर तिच्या सासारच्यांनी वैशालीने स्वतः पेटवून घेतल्याचे वैशालीच्या घरच्यांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर त्यांना थोडा संशय आला होता. त्यांनी वैशालीचा मृतदेह मुंबईला पाठवला तिथे तिच्या अंगावर जखमा असल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. त्यानंतर मध्यवर्ती पोलिसात पती संगम आणि सासू लीलावतीच्या विरोधात हत्येचा आणि हुंडा बळीचा गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.वैशालीला दीड वर्षाचा मुलगा आहे. मात्र तो आता आईच्या मायेला पोरका झालाय. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही हुंड्यासाठी महिलेचा बळी जातोय हे पुरोगामी असल्याचा टेम्भा मिरवणाऱ्या महाराष्ट्रासाठी नक्कीच शरमेची बाबा आहे.हेही वाचा..Mumbai Band LIVE : अखेर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर बंद मागेVIDEO : साताऱ्यात मराठा मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्जVIDEO : वाशिममध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/oil-prices-hike-for-11-days-at-row-petrol-price-crosses-85-in-mumbai-77-in-delhi-290797.html", "date_download": "2019-01-16T12:23:12Z", "digest": "sha1:6P5T4S5DL633QSWGJBULMPO5VAXZTRXR", "length": 12768, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातल��� 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nसलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर\nपेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत यावेत यासाठी आम्ही तयार आहोत. त्यासाठी जीएसटी काऊन्सिलमध्ये एकमत होणं गरजेचं असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.\nमहाराष्ट्र, 24 मे : गेल्या 11 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. पण पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत यावेत यासाठी आम्ही तयार आहोत. त्यासाठी जीएसटी काऊन्सिलमध्ये एकमत होणं गरजेचं असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.\nपेट्रोल डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणल्यास महसूलामध्ये नुकसान होईल मात्र पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील असंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान पेट्रोलचे दर सलग 11व्या दिवशीही कायम आहेत. पाहुयात आज महत्त्वाच्या सगळ्या शहरांमध्ये पेट्रोलचे काय दर आहेत ते...\nपेट्रोल - 85 रुपय 63 पैसे\nडिझेल - 72 रुपय 21 पैसे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लाग���ा होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/the-world-book-of-record-to-pandharpur-rush-is-fake-283655.html", "date_download": "2019-01-16T11:54:53Z", "digest": "sha1:3DAOAZLMSBB6HSR633XDC37MJFSBARDF", "length": 14396, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'च्या नावाखाली साक्षात विठ्ठलालाच गंडवलं!", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अ��ी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\n'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'च्या नावाखाली साक्षात विठ्ठलालाच गंडवलं\nआषाढी एकादशीला पंढरपूरात आलेल्या वारकऱ्यांची संख्या हा एक जागतिक विक्रम होता असा साक्षात्कार इंग्लडच्या इंडो ब्रिटीश कल्चरल फोरमला झाला. आणि...\n02 मार्च : आपल्याकडे कुठल्याही वर्ल्ड रेकॉर्डचं भारी कौतूक असतं. आता हेच बघाना, आषाढी एकादशीला पंढरपूरात आलेल्या वारकऱ्यांची संख्या हा एक जागतिक विक्रम होता असा साक्षात्कार इंग्लडच्या इंडो ब्रिटीश कल्चरल फोरमला झाला. त्यांनी गर्दीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद झाल्याचं जाहीर केलं आणि वर्ल्डरेकॉर्डचं सर्टिफिकेट मंदिर समितीला दिलं.\nपांडुरंगासाठी झालेल्या गर्दीचं क्रेडिट घेताना आणि ते मिरवण्यात धन्यता मानणाऱ्यांनी हे वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट कोण देतंय, त्याची विश्वासार्हता काय हे तपासण्याची साधी तसदीही घेतली नाही. त्यामुळे फोरमचे मध्यस्थ असलेल्या परमेश्वर पाटलांनी जगातल्या गर्दीच्या विश्वविक्रमाचं सर्टिफिकेट पंढरपूरला कुठल्या आधारावर दिलं हाही संशोधनाचा विषय बनला आहे.\nगिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड या नामांकीत संस्थांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या अनेक संस्था देशभरात कार्यरत आहेत. पुरस्कार आणि वर्ल्ड रेकॉर्डचं आमिष दाखवून ही मंडळी अनेकांना बुक्का लावतात. प्रसिद्धीसाठी हपापलेली मंडळी असे रेकॉर्ड मिरवत फिरतात. पंढरपुरातही परमेश्वरानं भोळ्या भाबड्यांचा देव असलेल्या साक्षात विठ्ठलालाच गंडवल्याचा पराक्रम केलाय. त्यामुळे पुन्हा अशा अशा फसव्यांवर विश्वास ठेवावा का \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: fakemaharashtrapandhrpurrushvitthalworld book of recordगर्दीपंढरपूरमहाराष्ट्रवर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डवर्ल्ड रेकॉर्डविठ्ठल\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/defense-parliamentary-committee-proposes-to-make-defense-service-mandatory-for-government-employees/", "date_download": "2019-01-16T12:08:03Z", "digest": "sha1:2H27I2AN3TAO4NH4G6S6T2QUNRDTACOG", "length": 29902, "nlines": 155, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सरकारी कर्मचार्‍यांना सैन्यात ५ वर्ष काम अनिवार्य करण्याची शिफारस – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeनियमित सदरेसरकारी कर्मचार्‍यांना सैन्यात ५ वर्ष काम अनिवार्य करण्याची शिफारस\nसरकारी कर्मचार्‍यांना सैन्यात ५ वर्ष काम अनिवार्य करण्याची शिफारस\nMarch 27, 2018 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) नियमित सदरे, राष्ट्रीय सुरक्षा, विशेष लेख\nडिफेन्स पार्लमेंटरी समितीने सरकारने संरक्षण बजेट न वाढवल्याने टीका केली आहे. गेल्या चार वर्षापासून संरक्षण क्षेत्राच्या अधुनिकीकरणासाठी फारसा निधी देण्यात आलेला नाही. अधुनिकीकरणाऐवजी सैन्याची अधोगती होते आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक कारणांमुळे संरक्षण बजेट वाढू शकत नाही. त्याशिवाय संरक्षण बजेटमध्ये वन रँक वन पेन्शन मध्ये पेन्शन वाढल्याने अधुनिकीकरणासाठी निधीची कमतरता भासते आहे.या समितीने हे स्पष्ट केले की सैन्यदलाकडे प्रत्येक वर्षी 20 -25 टक्के पैसा कॅपिटल बजेट वाढवविले नाही तोपर्यंत सैन्याचे अधुनिकीकरण शक्य होणार नाही. सैन्य दलाकडे असलेली शस्त्रसामुग्री 33 टक्के अधुनिक, 33 टक्के अत्याधुनिक, उर्वरित 33 टक्के ही जुनाट सामग्री असू शकते. मात्र सद्यपरिस्थितीत 68 टक्क्याहून अधिक सामग्री ही अती जुनाट आहे. केवळ 24 टक्केच वापरण्यायोग्य आहे. आणि केवळ 8 टक्के ही आधुनिक आहे. हे नक्कीच धोक्याचे आहे. यामुळे पाकिस्तान किंवा चीनशी युद्ध झाल्यास सैन्यदलाची लढण्याची क्षमता कमी पडु शकते. सैन्य दलाच्या प्रत्येक भागाचे अधुनिकीकरण मागे पडले आहे.\nसमितीने एक महत्त्वाचे सूचना केली आहे की जे सरकारी नोकरीत प्रवेश करतात त्यांच्या नोकरीच्या पहिले पाच वर्षे ही सैन्यात नोकरी करणे अनिवार्य केले जावे. यामुळे सैन्यदलात असलेली मनुष्यबळाची कमतरता पूर्ण होण्यास मदत होईल. भारतीय सैन्यात 7 हजार अधिकारी आणि 20 हजारहून जास्त सैनिकांची गरज आहे. हवाई दलात 150 अधिकारी आणि 50 हजार वायुदल सैनिक, नौदलात 150 अधिकारी आणि 15 हजार नौसैनिक कमी आहेत. सध्या भारत सरकारच्या विविध विभागातून 30 लाखाहून जास्त कर्मचारी नोकरी करतात. त्याशिवाय राज्य सरकारांच्या हाताखाली काम करणार्यांची संख्या ही 2 कोटीहून अधिक आहे. त्यामुळे यामधील काही मनुष्यबळ हे सैनिकी कामासाठी वाढले तर यामुळे दोन फायदे होतील. यांचा पगार राज्य आणि केंद्र यांच्या खात्यातून जात असल्याने डिफेन्स बजेट वाढणार नाही.मात्र सुरक्षा जास्त मजबुत होइल. दुसरे राज्य सरकार केंद्रीय सरकारच्या कर्मचार्यांमध्ये देशप्रेम, देशभक्ती, शिस्त आणि कठीण परिस्थितीत काम कऱण्याची क्षमता निर्माण होईल. ज्यामुळे ते देशाच्या जनतेशी चांगल्या प्रकारे वर्तणूक करतील आणि त्यांचा कामाचा दर्जाही उच्च होईल.\nस���कारी कर्मचार्‍यांना चांगले प्रशिक्षण जरुरी\nया पुढे येणार्‍या प्रत्येक सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍याला सैन्यात 5 वर्ष अनिवार्यपणे काम करावे लागेल.यापुर्वीही अशा कल्पना मांडण्यात आल्या मात्र त्यावर अंमलबजावणी झाली नव्हती. देशाच्या रक्षणाकरिता पैसा कमी पडत असल्याने डिफेन्स खर्च कमी करून देशाची सुरक्षा कशी वाढवली जाईल याकडे लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे. त्याकरिता सरकारी कर्मचार्‍यांचा वापर सैन्याचे बजेट कमी करु शकतील. मात्र यामुळे कोणती आव्हाने निर्माण होतील याचाही विचार केला पाहिजे. सैन्यात येणार्‍या सरकारी कर्मचार्यांना चांगले प्रशिक्षण द्यायले हवे. सरकारी कर्मचार्यांचा अशा भागात तैनात करता येईल जिथे कमी धोका आहे. उदा. भारत – चीन सीमा आज शांत आहे तिथे त्यांचा वापर करता येऊ शकेल मात्र नियंत्रण रेषेवर प्रचंड प्रमाणात हिंसाचार होत असल्याने सरकारी कर्मचार्यांचा तिथे पाठवणे हे धोक्याचे होईल. भारतांच्या इतर राष्ट्रांबरोबरच्या सीमा म्हणजे भारत म्यानमार, भारत नेपाळ, भारत बांग्लादेश या शांत आहेत तिथे या सैनिक कर्मचार्यांचा वापर करता येईल. या सर्व कर्मचार्यांनाही कठीण परिस्थितीत राहून काम करण्याचा अनुभव मिळेल. ज्यावेळी ते आपल्या विभागात परत येतील तेव्हा त्यांना या आठवणी येतील आणि म्हणून ते जनतेकडे जास्त चांगल्या दृष्टीने पाहातील.\nनकार देतील त्यांना सरकारी नोकरीतून काढा\nमात्र जे सरकारी अधिकारी सैन्यात काम करण्यास नकार देतील त्यांना ताबडतोब सरकारी नोकरीतून काढून टाकले पाहिजे. आज पोलिसांत भरती झालेले युवक माओवादी भागात जाण्यास घाबरतात व पोलिस दलाचा राजीनामा देतात. एवढेच नव्हे तर काही अर्धसैनिक दलामध्ये म्हणजे सीमा सुरक्षा दल किंवा सीआरपीएफ मध्ये जाण्याची त्यांची तयारी नसते. त्यांना केवळ जिथे काम सोपे आहेत उदा. सेंट्रल इंडियन सिक्युरिटी फोर्स जे विमानतळावर सुरक्षेचे काम करतात तिथे जाणे युवकांना आवडते. म्हणून असे जे कठीण भागात जाण्यासाठी नाही म्हणतील ज्यांना नोकरीमधून काढून टाकणे हे महत्त्वाचे आहे. सध्या हा नियम नव्या कर्मचार्यांसाठी लागू असला तरीही याचा वापर जुन्या कर्मचार्यांना लागू केला पाहिजे. भारतातील सध्या केंद्र आणि राज्य दोन्ही पातळीवर असलेले कर्मचारी सामान्य जनतेला नीट सेवा देत नाहीत ��ारण त्यांच्यामध्ये कार्यतत्परता, देशप्रेम, प्रामाणिकपणा, आदर ही भावनाच कमी आहे. सध्या सरकारी नोकरीत असलेल्या कर्मचार्यांना दुर्गम भागात कामासाठी पाठवावे जेणेकरून त्यांची सामान्य नागरिकांशी वागण्याची पद्धत सुधारेल.\nमाओवादी,जमिनी व समुद्री सिमा भागात तैनाती\nमाजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी संरक्षण मंत्रालयातील कर्मचार्यांना सियाचीनला अनुभावासाठी पाठवले होते. म्हणून गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, अंतर्गत आणि बहिर्गत सुरक्षेसाठी जे संबंधित आहेत त्या सरकारी कर्मचार्यांना अशा ठिकाणी पाठवले पाहिजे. त्यानंतर बाकीच्या सर्वच कर्मचार्यांना पाठवले पाहिजे.अंतर्गत सुरक्षेसाठी कार्यरत असणार्या केंद्रीय राखीव सुरक्षा दलाची अवस्था खूप खराब आहे.तिथेही तरुण भरती होत नाही. राज्य कर्मचार्यांनाही काही वर्षांसाठी या दलात पाठवून त्यांच्या राज्यात काम कऱणे अनिवार्य केले पाहिजे. आज मध्य भारतातील सहा राज्यात माओवाद पसरलेला आहे. माओवाद पसरलेल्या राज्यांचे कर्मचारी हे माओवादी भागात आपल्या लोकांचे सीआरपीएफ आणि पोलिस यांच्याबरोबर रक्षण करु शकतील. त्यामुळे सुरक्षेची भावना वाढेल आणि त्यांची आदिवासी जनतेशी वागण्याची पद्दत अधिक चांगली होईल.\nसीमावर्ती भागातील राज्य सरकारी कर्मचार्यांना तिथल्या अर्धसैनिक दलांबरोबर काम करण्यास पाठवावे. जम्मू काश्मिर,पंजाब,राजस्तान,उत्तराखंड, हिमाचल प्रदेश,उत्तरप्रदेश आणि ईशान्य भारतात हे उपाय चांगल्या पद्धतीने राबवू शकतो. एवढेच नव्हे तर 9 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांना समुद्र किनारा लाभलेला आहे. त्या राज्यातील कर्मचार्यांना समुद्र किनार्याच्या सुरक्षेसाठी पाठवण्याची गरज आहे. म्हणजेच आपण त्या राज्यातील कर्मचार्यांना त्यांच्याच राज्यातील कठीण भागाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी तैनात करु शकतो.त्यामुळे डिफेन्स पार्लमेंटरी समितीने दिलेल्या या सूचनांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.\nटेरेटोरियल आर्मी व होमगार्ड प्रमाणे तैनाती\nभारतीय सैन्य दलामध्ये आज टेरेटोरियल आर्मी ही संकल्पना कार्यरत आहे. त्यामध्ये सैन्याला गरज असेल तेव्हा 30 -40 टेरेटोरियल आर्मीच्या बटालियनना भरती केले जाते. जे इतर वेळेला इतर ठिकाणी नोकरी करत असतात आणि गरज पडल्यानंतर टेरेटोरियल आर्म��मध्ये सामील होऊन सैन्याला मदत करण्यासाठी काश्मिर, ईशान्य भारताच्या इतर भागामध्ये जातात. याशिवाय पोलिस दलात होम गार्डची संकल्पना आहे. ज्या वेळी पोलिसांना जास्त ताकदीची गरज पडते त्यावेळी इतर ठिकाणी काम कऱणार्याना होमगार्ड म्हणुन बोलावले जाते. अर्थातच सरकारी कर्मचार्यांना होमगार्ड आणि टेरेटोरियल आर्मीच्या पद्धतीने राबवण्याची गरज आहे ज्यामुळे अंतर्गत सुरक्षा सुधारण्यास आपल्याला मदत मिळेल. थोडक्यात काय तर डिफेन्स पार्लमेंटरी समितीने दिलेल्या सूचना किंवा अहवाल हा सीमा सुरक्षेसाठी सैन्यासाठी वापरावाच पण तो अंतर्गत सुरक्षेसाठी देशाच्या इतर कठीण प्रसंगात वापरणेही जरुरी आहे.\nसामान्य नागरिकांच्या अंशकालीन सहभागाच्या आधारावरील दल असण्यामागची मूलभूत संकल्पना, उच्चधोका असेल तेंव्हा मोठे आरक्षित बळ निर्माण करून टिकवण्याची आहे. हे शांतताकाळात निम्नतम खर्चात सांभाळता यावे.स्वयंसेवी नागरिकांचा, राष्ट्रीय आणिबाणीच्या काळात, निदान अंशकालीन वापर करून घेता यावा,ही संकल्पना आजही उपायोजनक्षम आहे. नियमीत लष्करास नागरी समाजाशी जोडणारी आहे. देशास अस्थिर करण्याची शत्रुची कारस्थाने उधळून लावण्याकरता अधिकाधिक लोकांना प्रशिक्षित करून सुसज्ज राखावे याकरता ती पूर्णतः योग्य आहे.\nप्रादेशिक सेनेचा देश संरक्षणात्मक कार्यांत उपयोग करून घेत आहेतच. अत्यल्प खर्चात लाभणारी कार्यक्षमता, प्रशिक्षित कुमकेची निर्मिती आणि उपलब्धता, सुरक्षादले आणि नागरी लोकसंख्या यातील दुवा होणे, सैन्य विसर्जित केल्यावरही त्या क्षेत्राबद्दल उपलब्ध असणारी माहिती हे प्रादेशिक सेनेचा मुख्य लाभ होत.\n— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\t219 Articles\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेत��ंना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांचे सर्व लेख\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\nपार्लियामेंटरी स्टॅंडिंग कमिटी ने एक महत्त्वाचे सूचना केली आहे की जे सरकारी नोकरीत प्रवेश करतात ...\nसशस्त्र दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना\nबहुतांश अंगांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्पर्श\nरशियाचे पंतप्रधान पुटीन म्हणतात की जो कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) एआय') प्रगती ...\nकाश्मिर खोर्‍यात सोशल मिडीयावर दहशतवादाचा प्रसार\nकाही दिवसापूर्वी कश्मीर खोऱ्यात तीन दहशतवाद्यांना मारण्यात सैन्याला यश मिळाले. मात्र सैन्याची कार्यवाही सुरू झाली आणी ...\nप्रत्यक्ष युद्धभूमीवर महिलांचा प्रवेश सध्या विचाराधिन\nबिपीन रावत यांनी न्यूज 18 वाहिनीला दिलेली मुलाखत\nप्रत्यक्ष रणभूमीवर महिलांना लढाईसाठी तैनात केलेले नाही. कारण ...\nअंदमान समुद्रातील आव्हाने व त्यास भारताचे प्रत्युत्तर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या ईस्ट एशिया समिटसाठी सिंगापूरला होते. त्यात साऊथ ईस्ट एशियातील देशही ...\nभारताची सागरी सुरक्षा – भाग २\nभारताची सागरी सुरक्षा: सद्य परिस्थिती आणि उपाय योजना - भाग २\nसंपूर्ण किनारपट्टीवर विजकीय (Electronic) देखरेख\nसागरी सुरक्षेच्या इतिहासाचा नियमितपणे अभ्यास जरुरी\n२६ नोव्हेंबर २०१८ ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्याने सागरी सुरक्षेची सध्याची अवस्था ...\nसागरमालामुळे वाढती महासागरी वाहतुक आणि सागरी सुरक्षा\n\"राज्यातील बंदरे आणि रस्ते विकास कामांसाठी ७ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ...\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८, मुंबई वाचविणसाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डची मोहीम\nनॅशनल सिक्युरिटी गार्ड सैन्याचे कमांडो\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nदि. २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यदलांवर हल्ला केला होता, त्यानंतर पुन्हा २३ ऑक्टोबर ...\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7804-mns-wild-craft-company-in-santacruz", "date_download": "2019-01-16T12:16:01Z", "digest": "sha1:7NZNOD6AK37VNZUVXDEVXJANVIPHR6AR", "length": 7557, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मनसेचा वाईल्ड क्राफ्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांना चोप - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमनसेचा वाईल्ड क्राफ्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांना चोप\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 06 September 2018\nसांताक्रुझ पश्चिम इथल्या वाईल्ड क्राफ्ट या बॅग बनवणाऱ्या कंपनीने कामगारांना अचानक पर्मनंट वरून कॉन्ट्रक्ट बेसिसवर आणले.\nकंपनी च्या मॅनेजमेंटने हे काम बेकायदेशीर पद्धतीने केल्याने याबाबत कंत्राटी करणाचा जाब विचारला असता. या कंपनीच्या मॅनेजमेंटने अरेरावीच्या भाषेत उत्तर दिल्याने मनसैनिकांनी या वाईल्ड क्राफ्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलाच चोप दिला आहे.\nयामुळे जवळपास पन्नास कामगारावर बेरोजगार होण्याची वेळ येणार होती. त्यामुळे कंपनीने मनसैनिकानी केलेली कृती योग्य असल्याच मनसे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.\nकामगारांनी मनसे कामगार सेनेच्या मदतीने तिथे युनियन तयार केली होती. मनसेने युनियचा लावलेला बोर्ड वाईल्ड क्राफ्ट मॅनेजमेंटने फाडला. त्याचा जाब विचारण्यासाठी कामगार सेना प्रतिनीधी कंपनीच्या कार्यालयात गेले होते.\nतिथे त्यांनी युनियनचा बोर्ड पुन्हा लावला आणि बोर्ड ज्यांनी हा फाडला होता त्यांना मनसे स्टाईलने उत्तर दिल्याच मनसे युनियनचे पदाधिकारी योगेश चिले यांनी सांगितले.\nया प्रकरणाबाबत सांताक्रूझ पोलिसांनी 4 कार्यकत्यांना अटक केली आहे. राकेश जाधव, रमेश राणे, सिद्धेश नेमण, मयुर कदम यांना आता वांद्रे कोर्टात हजर करण्यात येणार आहे.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू ��रि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amitab-bachchans-post-after-recovery-from-bad-health/", "date_download": "2019-01-16T12:53:36Z", "digest": "sha1:JXKTJGVXZACU2XF2K2ZBTVQCGIYDJ6TP", "length": 14413, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "'अपनों का पता तो चला', अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/मनोरंजन/‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n0 1,386 1 मिनिट वाचा\nमुंबई – ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाचं शूटिंग मंगळवारी (13 मार्च) जोधपूर येथे सुरू असताना बॉलिवूडमधील शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी मुंबईहून डॉक्टरांची टीम चार्टड विमानातून तातडीने जोधपूरला रवाना झाली होती. उपचारानंतर त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. दुसरीकडे, अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत झालेला बिघाड बॉलिवूडसहीत त्यांच्या चाहत्यांमध्ये सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे.\nअमिताभ बच्चन यांचे फेसबुक पोस्ट\nअमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषय त्यांच्या चाहत्यांमध्ये बरीच अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र मंगळवारी उशीरा रात्री त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे चाहत्यांना काही प्रमाणा�� का होईना पण दिलासा मिळाला. ‘कुछ कष्ट बढ़ा ,चिकिस्तक को चिकिस्ता के लिए बुलाना पड़ा, इलाज प्रबल , स्वस्थ हुए नवल ,चलो इसी बहाने , अपनों का पता तो चला ‘ असे फेसबुक पोस्ट त्यांनी केले आहे. या पोस्टसहीत त्यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, बिग बींच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून वारंवार येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमध्येच राहून अमिताभ बच्चन डॉक्टरांकडून संपूर्ण उपचार घेणार आहेत, शिवाय सिनेमाचं शूटिंगदेखील पूर्ण करणार आहेत.\nपत्नी जया यांनी सांगितलं बिग बींच्या आजारामागचं कारण\nमहानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी व ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगत चाहत्यांना दिलासादायक बातमी दिली. मंगळवारी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याविषयीची माहिती दिली. ‘अमितजींच्या प्रकृतीत आता सुधारणा आहे. ते बरे आहेत. त्यांना पाठ आणि मानदुखीमुळे त्रास झाला होता. सिनेमासाठी त्यांना देण्यात आलेल्या कपड्यांचे वजन अधिक असल्यामुळेच त्यांना हा त्रास झाला. इतर कोणतेही गंभीर कारण नसून, त्यांची प्रकृती उत्तम आहे. अमितजींनी संपूर्ण रात्र जागून पहाटे 5 वाजेपर्यंत सिनेमाचं शूटिंग केलं. काही अॅक्शन आणि थ्रिलर सीन्समुळे त्यांचे अंग दुखू लागले होते’, असं त्यांनी सांगितले.\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनां��ाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/uk-court-orders-vijay-mallyas-extradition/", "date_download": "2019-01-16T11:42:27Z", "digest": "sha1:FTW5WKWW2DEZDNJUMNN42JDT2YMFTENN", "length": 19442, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाची मंजुरी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुम���रचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nविजय मल्ल्याचे प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाची मंजुरी\nमद्यसम्राट विजय मल्ल्याच्या हिंदुस्थान प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडन कोर्टाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. मल्ल्याला उच्च न्यायालयात दाद मागण्याची परवानगीही कोर्टाने दिली आहे. परंतु निकालापूर्वी कोर्ट जे निर्णय देईल तो मान्य असेल असे माल्ल्याने माध्यमांशी बोलताना सांगितले होते. मल्ल्या म्हणला होता की, “मी कोणाचेही पैसे चोरले नाही. मी कर्ज घेतले होते आणि ते मी चुकवायला तयार आहे.” कर्जाचा आणि प्रत्यार्पणाचा काही संबंध नसल्याचे त्याने म्हटले.\nलंडनमधील सुनावणीदरम्यान सीबीआय आणि ईडीचे दोन अधिकारी उपस्थित होते. मनी लाँड्रिंग मध्ये आरोपी माल्ल्यावर हिंदुस्थानी बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ब्रिटनमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. सध्या जामिनावर मल्ल्या बाहेर आहे.\nमनी लाँड्रिंगचे आरोप झाल्यानंतर मल्ल्याने देश सोडला होता. मार्च २०१६ पासून तो लंडनमध्ये स्थायिक आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थान सरकार प्रयत्नशील होते. मागच्या वर्षी डिसेंबर पासून लंडनच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात मल्याच्या विरोधात सुनावणी सुरू झाली होती.\nया खटल्यात हिंदुस्थान सरकारकडून क्र���ऊन प्रोसीक्युशन सर्विस ही संस्था खटला लढवत आहे. या संस्थेचे प्रमुख मार्क समर्स म्हणाले की मानवाधिकाराच्या आधारावर मल्ल्याच्या प्रर्त्यार्पण करण्यात कुठलीच अडचण येणार नाही. तर दुसरीकडे मल्ल्याच्या वकीलाकडून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न होत आहे की, किंगफिशर एअरलाईन्स संस्थेला आलेल्या अपयशामुळे बँकेचे कर्ज बुडाले. यात कुठलाच प्रकारचा बेईमानी किंवा धोका दिला गेला नाही.\nआपण कर्जाची सगळी रक्कम फेडण्यास तयार असल्याचे मल्ल्याने स्पष्ट केले होते. बुधवारी यासंबंधी त्याने ट्विट केले होते. तसेच २०१६ साली आपण कर्ज फेडण्याचा प्रस्ताव दिल्याचेही त्याने म्हटले होते. परंतु हिंदुस्थान सरकारने या प्रस्तावाबाबत काहीच प्रतिसाद दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलब्रेकिंग न्यूज : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nपुढीलनगर महापालिका निवडणूक : शिवसेनेला सर्वाधिक जागा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदे��� | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/events/ganesh-acharyas-directorial-new-movie-swami-tinhi-jagacha-bhikari/", "date_download": "2019-01-16T12:45:18Z", "digest": "sha1:FJAXIZSRII6TMLSLDWQKJLG26LV3PMY5", "length": 10263, "nlines": 93, "source_domain": "megamarathi.in", "title": "Ganesh Acharyas Directorial New Movie Swami Tinhi Jagacha Bhikari", "raw_content": "\nHome मराठी इवेंटस कोरिओग्राफर गणेश आचार्य आता करणार दिग्दर्शन\nकोरिओग्राफर गणेश आचार्य आता करणार दिग्दर्शन\nकोरिओग्राफर गणेश आचार्य आता करणार दिग्दर्शन\nस्वामी तिन्ही जगाचा : भिकारी’ चित्रपटाचं नाव – मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण\nठेका धरायला लावणाऱ्या गाण्यावर उत्तम कोरिओग्राफी करून त्याच गाण्यात स्वत: दिसण्यासाठी कोरिओग्राफर गणेश आचार्य प्रसिद्ध आहेत. हिंदी मराठीतील गाजलेल्या अनेक गाण्यांची कोरिओग्राफी केल्यानंतर गणेश आचार्य आता चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘स्वामी तिन्ही जगाचा : भिकारी’ असं चित्रपटाचं नाव असून, चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.\nगणेश आचार्य हे नाव चित्रपटप्रेमींच्या चांगलं परियचाचं आहे. त्यात कोरिओग्राफी असलेली चिकनी चमेली सारखी अनेक गाणी प्रचंड गाजली आहे. त्याशिवाय स्वामी (२००७) , मनी है तो हनी है (२००८) आणि एंजल (२०११) या हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. अलीकडे मराठी चित्रपटा्तील गाजलेल्या आला होळीचा सण लय भारी, तुझी चिमणी उडाली भूर्रर्र, डॅशिंग गोविंदा अशा गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. मराठी चित्रपटांची कोरिओग्राफी करतानाच आता ते मराठीत दिग्दर्शकीय इनिंगही सुरू करत आहेत. अनेक वर्षा पासून मित्र असलेले गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार यांनी मी मराठा फिल्म प्रोडक्शन ची स्थापना करून चित्रपट निर्मिती मधे प्रथम पाऊल टाकले आहे.\n‘स्वामी तिन्ही जगाचा : भिकारी’ हा चित्रपट मोठ्या बिजनेस कुटुंबातील आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर बेतला आहे. स्टार अभिनेता स्वप्नील जोशी, रुचा इनामदार, गुरू ठाकूर, सयाजी शिंदे,मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल आणि प्रदीप काब्रा अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.\n‘गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटानं स्वत:चा ठसा उमटवला आहे. उत्तम आशय आणि व्यावसायिक यश या दोन्हीचा मिलाफ मराठी चित्रपटांत होत आहे. मराठ���त काम करताना सकस आशय ही मराठी चित्रपटांची ताकद असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे मला स्वत:ला बरीच वर्षं मराठी चित्रपट दिग्दर्शित करायचा होता. ती इच्छा या चित्रपटाच्या निमित्तानं पूर्ण होत आहे. वेगळं कथानक आणि उत्तम स्टारकास्ट हे चित्रपटाचं वैशिष्ट्यं आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटरसिकांना नक्कीच आवडेल,’ असं गणेश आचार्य यांनी सांगितलं.\nअमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत ‘स्वामी तिन्ही जगाचा : भिकारी’चा मुहुर्त\nगणेश आचार्य दिग्दर्शित ‘स्वामी तिन्ही जगाचा : भिकारी’ या मराठी चित्रपटाचा मुहुर्त बिग बी अमिताभ बच्चन आणि हँडसम हंक टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मराठी चित्रपटाच्या मुहुर्ताला बिग बींनी उपस्थित राहण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. मुहुर्तावेळी बिग बी आणि टायगर श्रॉफ यांनी गणेश आचार्य यांना चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.\n‘गोटया’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\n‘अॅटमगिरी’ चित्रपटाचे संगीत अनावरण\nदुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सईच्या चाहत्यांचं एक पाऊल पुढे\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nइंजिनिअरींगची नोकरी सोडून सुरू केली जगा वेगळी शेती, आता वर्षाला 5 लाखांपेक्षा जास्त करतो कमाई\n‘गोठ’चा रविवारी १ तासाचा महाएपिसोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&filter=main&sort=diff_tot&date=201609&list=pages", "date_download": "2019-01-16T13:13:02Z", "digest": "sha1:25U3XEMB7ENP54YRJ3QUU2CQZGBYCGPO", "length": 14467, "nlines": 169, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "September 2016 - Articles - Wikiscan", "raw_content": "\n48 2 6 144 75 k 144 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स\n213 2 81 63 k 64 k 72 k आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६-१७\n51 1 16 62 k 60 k 60 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स\n3 10 1.1 k 53 k 179 k बाबासाहेब अांबेडकर\n31 3 14 144 50 k 144 २०१६ सालच्या उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स\n96 1 37 38 k 37 k 37 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधी�� अॅथलेटिक्स - पुरुष १०० मीटर\n30 1 17 37 k 36 k 36 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - महिला १०० मीटर\n33 1 15 37 k 36 k 36 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष २०० मीटर\n36 2 14 32 k 32 k 32 k इंग्लंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१६-१७\n81 1 28 32 k 31 k 31 k वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०१६-१७\n24 1 13 32 k 31 k 31 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - महिला २०० मीटर\n15 1 3 28 k 27 k 27 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - महिला ८०० मीटर\n21 1 12 27 k 27 k 27 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष ४०० मीटर\n15 1 2 26 k 25 k 25 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष ८०० मीटर\n24 1 8 25 k 24 k 24 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - महिला ४०० मीटर\n25 1 8 23 k 23 k 23 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष १५०० मीटर\n8 2 3 22 k 22 k 22 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - महिला १५०० मीटर\n137 1 32 20 k 20 k 101 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n33 1 9 19 k 19 k 19 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - महिला ५००० मीटर\n17 1 3 19 k 18 k 18 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष ५००० मीटर\n131 3 46 17 k 17 k 31 k न्यू झीलँड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७\n22 1 8 17 k 17 k 36 k पद्मनाभाचार्य स्वामी महाराज\n9 1 5 15 k 15 k 15 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - महिला १०,००० मीटर\n20 2 5 14 k 14 k 14 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिक पदक तालिका\n43 1 18 14 k 14 k 14 k अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१६-१७\n5 1 1 14 k 14 k 14 k श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७\n19 1 6 14 k 14 k 14 k इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७\n46 1 14 14 k 14 k 42 k ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६\n17 1 1 14 k 14 k 19 k व्हियेतनाम एअरलाइन्स\n11 1 1 13 k 13 k 13 k पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७\n40 2 10 13 k 13 k 13 k आयर्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७\n18 1 5 13 k 13 k 13 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष १०,००० मीटर\n6 2 2 0 13 k 6.3 k आदेश श्रीवास्तव\n1 1 12 k 11 k 11 k दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७\n26 1 9 12 k 11 k 51 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल - महिला\n15 1 1 12 k 11 k 11 k बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१६-१७\n6 1 2 -11 k 11 k 182 खांब (निःसंदिग्धीकरण)\n24 2 11 11 k 11 k 11 k पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली\n4 1 1 11 k 11 k 11 k आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान भारतामध्ये, २०१६-१७\n14 1 3 11 k 10 k 10 k ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७\n53 1 15 10 k 10 k 52 k २०१६ उ��्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल - पुरुष\n12 k 3 3 9.7 k 10 k 42 k जोतीराव गोविंदराव फुले\n2 8 9.2 k 9.5 k 9 k टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी\n457 1 1 -9.4 k 9.2 k 84 मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n54 2 19 9.4 k 9.2 k 51 k पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६\n24 2 5 9.4 k 9.1 k 9.1 k श्रीभानुदासमहाराज देगलूरकर\n14 1 1 9.3 k 9.1 k 9.1 k दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७\n5 1 1 9 k 8.8 k 8.8 k पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६-१७\n4 1 2 8.1 k 7.9 k 7.9 k श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६-१७\n10 1 2 7.2 k 7.1 k 7.1 k इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६-१७\n5 1 1 7.2 k 7.1 k 7.1 k श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७\n14 2 7 7 k 6.8 k 7.3 k अच्युत बळवंत कोल्हटकर\n23 3 7 6.9 k 6.7 k 6.7 k एकदिवसीय पदार्पणात शतक करणारे फलंदाज\n14 2 3 6.6 k 6.5 k 6.4 k ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७\n33 1 7 6.5 k 6.4 k 27 k २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल\n17 1 4 6.2 k 6 k 6 k पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१६-१७\n2 4 5.9 k 5.7 k 5.7 k अकॉर्ड मेट्रोपॉलिटन\n11 1 2 5.6 k 5.5 k 5.5 k ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१६-१७\n8 1 3 5.5 k 5.4 k 5.4 k न्यूझीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७\n14 1 1 5.5 k 5.3 k 34 k भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६\n24 1 9 4.8 k 4.7 k 4.7 k लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली\n1 6 4.6 k 4.5 k 4.5 k अॅथलेटिक्स संक्षिप्तरुपे\n6 1 1 4.3 k 4.2 k 4.9 k पुरुषोत्तम दारव्हेकर\n15 1 4 4.1 k 4 k 4 k नेरला उपसा सिंचन योजना\n6 1 1 4 k 3.9 k 3.9 k वर्धा रेल्वे स्थानक\n1 2 4 k 3.9 k 7.8 k फेडेक्स एक्सप्रेस\n10 1 4 2.8 k 3.9 k 12 k न्यू झीलँड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६\n1 1 3.6 k 3.5 k 3.5 k शिकागो रॉकफर्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ\n3 1 2 3.5 k 3.5 k 3.5 k सेवाग्राम रेल्वे स्थानक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_304.html", "date_download": "2019-01-16T12:07:19Z", "digest": "sha1:YEC5NIJBHWRVYYXOGTCSMOQAGKTCWSC5", "length": 7691, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी संघाची चाचपडत सुरवात; भारत २ बाद २० | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परि���रात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nभारत विरुद्ध इंग्लंड कसोटी संघाची चाचपडत सुरवात; भारत २ बाद २०\nलॉर्ड्स कसोटीमध्ये भारतीय संघ बॅकफूटवर पडलेलं आहे. पहिला डाव इंग्लंडने ३९६ धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात भारताची सुरवात समाधानकारक झाली नाही. भारताचे सलामीवीर थोड्याचवेळात माघारी परतले. जेम्स अँडरसनने मुरली विजय आणि लोकेश राहुलला माघारी धाडत भारताच्या डावाला खिंडार पाडलं. मुरली विजय शून्यावर तर लोकेश राहुल १० धावांवर बाद झाला.शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चेतेश्वर पुजारा ७ वर आणि अजिंक्य रहाणे ५ धावांवर खेळत होते.\nया दोन्ही खेळाडूंकडूनच अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.कारण संयमाची खेळी भारताला नामुष्कीतून बाहेर काढू शकते.\nहा कसोटी सामना अनिर्णित राखायचा असल्यास उरलेल्या दिवसाच्या खेळात संयमीपणे फलंदाजी करणं भारतीय फलंदाजांसाठी क्रमप्राप्त झालेलं आहे. उरलेल्या दोन दिवसांच्या खेळात लॉर्ड्सच्या मैदानावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या असलेल्या ढगाळ हवामानाचा फायदा घेऊन इंग्लंडचे गोलंदाज भारताचा संघ पुन्हा एकदा गारद करुन डावाने विजय मिळवण्याचा प्रयत्न करु शकतात.\nLabels: अहमदनगर क्रीडा महाराष्ट्र\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/malvan-bharad-revtale-work-opening/", "date_download": "2019-01-16T11:44:26Z", "digest": "sha1:FAFN4JLQ7JBCLBIFCBP7VUPYLXDDB6FL", "length": 18483, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "३८ लाख रुपये खर्चाच्या वहाळी बांधकामाचा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते शुभारंभ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\n��्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n३८ लाख रुपये खर्चाच्या वहाळी बांधकामाचा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते शुभारंभ\nमालवण शहरातील प्रभाग तीन भरड रेवतळे येथील वालकर घरानजीक नगरपालिकेच्या वतीने जिल्हा नियोजन निधीतून बांधण्यात येणाऱ्या वहाळीच्या कामाचा शुभारंभ नुकताच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.\nदरम्यान, या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने येथील घरांना धोका निर्माण झाला होता. याठिकाणी पावसात साचणाऱ्या पाण्याचा योग्यरीत्या निचरा व्हावा अशी मागणी येथील नागरिकांची होती. त्यानुसार हे काम आपल्या प्रयत्नातून होत असल्याचे या प्रभागाच्या नगरसेविका सौ. सुनीता जाधव यांनी सांगितले.\nनगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वहाळीच्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, आरोग्य सभापती पंकज सादये, जि. प. सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, नगरसेविका सुनीता जाधव, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, दिपक पाटकर, अरविंद जाधव, संमेश परब, महेंद्र म्हाडगुत, किसन मांजरेकर, अंजना सामंत, नंदा सारंग, पिंट्या नाईक, पंकज पेडणेकर, मोहन वालकर, संदिप मालंडकर, युवराज कांबळी, सीमा पेंडुरकर, शुभांगी सुकी, शरद धुरी, गणेश चिंदरकर, रमण आंबेरकर, वरावडेकर आदी व इतर नागरिक उपस्थित होते.\nनगरपालिकेच्यावतीने जिल्हा नियोजन निधीतून ३८ लाख ७० हजार रुपयांच्या निधीतुन वहाळीचे काम होणार आहे. अनेक वर्षांची वहाळीची मागणी पुर्ण होत असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त\nकरत नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे आभार मानले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशिवसेनेच्या दणक्यानंतर जेएसडब्लूने ओरिसा येथील भरती प्रक्रिया केली रद्द\nपुढीलसिंधुदुर्गनगरीतील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन पत्रकारांचे प्रेरणास्थान होईल – केसरकर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी शतक महोत्सव\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/rafael-nadal-claims-10th-monte-carlo-masters-title-41667", "date_download": "2019-01-16T12:30:20Z", "digest": "sha1:VE4QU4IJAOTH2TVCBL5Q5C6ILST7OYF5", "length": 12458, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rafael Nadal claims 10th Monte Carlo Masters title नदाल दसनंबरी मनसबदार | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 24 एप्रिल 2017\nमॉंटे कार्लोमध्ये दहा वेळा जिंकणे मोठी गोष्ट आहे. मला शब्दच सुचत नाहीत. माझा फोरहॅंड छान जुळून आला. या स्पर्धेत भक्कम खेळ झाला. आजचा दिवस जल्लोषाचा आहे. उद्यापासून मी बार्सिलोनातील स्पर्धेवर लक्ष केंद्रित करेन.\nमॉंटे कार्लो - स्पेनचा मातब्बर टेनिसपटू मॉंटे कार्लो मास्टर्स स्पर्धेत नदालने एकेरीचे विजेतेपद मिळविले. कारकिर्दीत त्याने दहाव्यांदा ही स्पर्धा जिंकली. एप्रिल 1968 मध्ये टेनिसमध्ये व्यावसायिक युग (ओपन एरा) सुरू झाल्यापासून एका टेनिसपटूने एका स्पर्धेत दहा वेळा विजेतेपद मिळविण्याची ही पहिली वे�� ठरली. यामुळे नदालची कामगिरी ऐतिहासिक ठरली.\nनदालने अंतिम सामन्यात देशबांधव अल्बर्ट रॅमोस- विनोलास याला 6-1, 6-3 असे हरविले. त्याने एक तास 16 मिनिटांत सामना जिंकला. एटीपी मास्टर्स 1000 मालिकेतील हे त्याचे 29वे विजेतेपद आहे. नोव्हाक जोकोविच याच्या नावावर सर्वाधिक 30 विजेतेपदांचा उच्चांक आहे.\nनदालने क्‍ले कोर्टवर 50वे विजेतेपद पटकावले. ही कामगिरीसुद्धा विक्रमी ठरली. त्याने गेल्या वर्षी बार्सिलोना ओपन जिंकून गुलेर्मो विलास यांच्या उच्चांकाशी बरोबरी केली होती. ती स्पर्धा त्याने नवव्यांदा जिंकली होती. नदालने या स्पर्धेत 63 विजय आणि चार पराभव अशी कामगिरी केली आहे.\nनदालचे हे मोसमातील पहिलेच विजेतेपद आहे. त्याने 2004 पासून सलग 14व्या वर्षी किमान एक एटीपी विजेतेपद मिळविले आहे. अंतिम सामत्याने त्याने 70 विजय आणि 35 अशी कामगिरी केली आहे.\nमॉंटे कार्लोमध्ये दहा वेळा जिंकणे मोठी गोष्ट आहे. मला शब्दच सुचत नाहीत. माझा फोरहॅंड छान जुळून आला. या स्पर्धेत भक्कम खेळ झाला. आजचा दिवस जल्लोषाचा आहे. उद्यापासून मी बार्सिलोनातील स्पर्धेवर लक्ष केंद्रित करेन.\nफैजलच्या राजकारण प्रवेशाचे गूढ\nआगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी...\nगरीबाच्या ताटातील भाकरही महागली\nब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून राज्यभर प्रसिद्ध असताना या भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत...\nजिद्दीने केली संवेदनाहीन शरीरावर मात\nनाशिक - सत्तावीस वर्षांपूर्वी इमारतीवरून पडल्यामुळे मणके, मज्जारज्जू तुटून छातीखालील संवेदनाहीन झालेल्या शरीरामुळे सर्व जीवन परावलंबी झाले होते; पण...\nत्या दिवशी सहज म्हणून टीव्ही लावला, तर ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर मुलांच्या स्पर्धा चालू होत्या. आजकाल खेळांच्या स्पर्धा पाहताना त्यात किती गुंतायचं या...\nपुणे विद्यापीठातील माहितीपट आंतराष्ट्रीय महोत्सवात पहिला\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (इएमएमआरसी) तयार केलेल्या “देवराई: पर्यावरणाचा सांस्कृतिक...\nगोव्यात माजी रणजीपटूचा क्रिकेट खेळतानाच मृत्यू\nमडगाव ः गोव्याचा माजी रणजीपटू राजेश घ��डगे (44 वर्षे) याला मैदानावर खेळत असताना आलेल्या ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मडगाव क्रिकेट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2019-01-16T13:23:53Z", "digest": "sha1:2TPDTCB35NPLCDOVPEJWQ4SB6VT7TRIL", "length": 26965, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (57) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (92) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (17) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (11) Apply सप्तरंग filter\nकाही सुखद (8) Apply काही सुखद filter\nअॅग्रो (7) Apply अॅग्रो filter\nक्रीडा (5) Apply क्रीडा filter\nमुक्तपीठ (3) Apply मुक्तपीठ filter\nअर्थविश्व (2) Apply अर्थविश्व filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\n(-) Remove पुनर्वसन filter पुनर्वसन\nप्रशासन (133) Apply प्रशासन filter\nझोपडपट्टी (117) Apply झोपडपट्टी filter\nमुख्यमंत्री (111) Apply मुख्यमंत्री filter\nमहापालिका (109) Apply महापालिका filter\nमहाराष्ट्र (97) Apply महाराष्ट्र filter\nदेवेंद्र फडणवीस (79) Apply देवेंद्र फडणवीस filter\nव्यवसाय (54) Apply व्यवसाय filter\nपुढाकार (39) Apply पुढाकार filter\nनगरसेवक (37) Apply नगरसेवक filter\nसोलापूर (37) Apply सोलापूर filter\nउच्च न्यायालय (35) Apply उच्च न्यायालय filter\nस्थलांतर (34) Apply स्थलांतर filter\nपिंपरी-चिंचवड (33) Apply पिंपरी-चिंचवड filter\nराजकारण (31) Apply राजकारण filter\nबांधकाम मजुरांना घरासाठी साडेचार लाखांचे अनुदान\nपुणे - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अडीच लाख रुपयांच्या अनुदानाव्यतिरक्त बांधकाम मजुरांना अतिरिक्त दोन लाख रुपयांचे अनुदान महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाकडून (महाहाउसिंग) देण्यात येणार आहे. दुसऱ्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या राज्यातील सुमारे तीस लाख...\nपिंपरी-चिंचवड पालिकेचा महसूल घटला\nपिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी ही रक्कम १६५ कोटी होती. खोदाई शुल्क व केबल टाकण्यासाठीचा खर्च परवडत नसल्याने अनेक कंपन्यांची कामे प्रलंबित आहेत. महापालिकेचा बीआरटीएस, झोपडपट्टी...\n\"बेस्ट' संपामुळे कष्टकऱ्यांची उपासमार\nमुंबई - गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या संपाने माहुलमधील कष्टकऱ्यांना आपल्या मोलमजुरीवर पाणी सोडावे लागले; तर अनेक मुलांच्या शाळा बुडाल्या आहेत. आता हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांची संपामुळे उपासमार सुरू झाली आहे. \"बेस्ट'चा संप सुरू असल्याने माहुलमधील विद्यार्थ्यांच्या शाळा बुडाल्या आहेत....\nभिक्षेकऱ्यांना दरमहा फक्त पाच रुपये पगार\nयेरवडा : राज्यातील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात भिक्षेकऱ्यांना महिन्याला केवळ पाच रुपये पगार दिला जातो. सध्या पाच रुपयांमध्ये चहासुद्धा मिळत नाही, मात्र सुमारे सहा दशकांपूर्वीच्या सामाजिक कायद्याच्या आधारे हा पगार दिला जात आहे. राज्यातील महापालिका हद्दीत भिक्षेकऱ्यांची समस्या मोठी आहे. त्यामुळे...\n‘पंतप्रधान आवास’मधून पुनर्वसन नको\nजुनी सांगवी - दापोडी झोपडपट्टीतील घरांचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्याच्या विकास प्रकल्पाला जयभीमनगर, लिंबोरे वस्ती, सिद्धार्थनगर येथील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात घेतलेल्या निषेध सभेत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दापोडीत झोपडपट्टी पुनर्वसन...\nपुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्यांतील पात्र आणि अपात्र झोपडीधारकांची संख्या निश्‍चित करण्याची मोहीम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत त्यांना प्राधिकरणाकडून स्मार्टकार्ड उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे पुनर्वसन योजना...\nपुणे - एकीकडे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी विकसक पुढे येण्यास तयार नसताना भाऊ पाटील रस्ता येथील झोपडपट्टीधारकांनी एकत्र येत स्वत:चे पुनर्वसन स्वत:च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (...\nभाजपच्या समितीमध्ये नारायण राणे\nनवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा निर्मिती आणि प्रभावी प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी भाजपने जाहीर केलेल्या समितीमध्ये खासदार नारायण राणे यां���ा समावेश करण्यात आला आहे. यानिमित्ताने त्यांचे पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी समित्यांची घोषणा केली आहे. ‘...\nपुणे - शहरातील गरिबांना स्वस्तात घरे देणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याची तयारी महापालिकेतील सत्ताधारी करीत आहेत. मात्र, महापालिकेच्या हक्काच्या हजारो घरांचा (सदनिका) हिशेब सत्ताधारी, विरोधक वा प्रशासनालाही लागत नाही. महापालिकेच्या मालकीच्या...\nपाच विभक्त पती-पत्नी आले एकत्र\nजळगाव : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या \"महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत झालेल्या जनसुनावणीतील समुपदेशनामुळे जिल्ह्यातील पाच कुटुंब (पती-पत्नी) पुन्हा एकत्र नांदावयास तयार झाली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी...\nवरखेडे-लोंढे बॅरेजवर तगडा पोलिस बंदोबस्त\nमेहुणबारे (चाळीसगाव) - जोपर्यंत तामसवाडी (ता. चाळीसगाव) ग्रामस्थांचे पुनर्वसन होत नाही. तोपर्यंत वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाचे करु देणार नाही. असा पवित्रा तामसवाडीकरांनी घेतल्यामुळे आज जलसंपदा विभागाने केलेल्या मागणीवरुन बॅरेजवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करुन प्रकल्पाचे काम सुरु...\nधरणात जमीन गेली जरी नव्याने घेतली भरारी...\nनाशिक जिल्ह्यात आदिवासीबहुल गावंदपाडा- करंजाळी (ता. पेठ) येथील यशवंत गावंडे यांचा प्रवास ‘संघर्षाकडून समृद्धीकडे’ असाच आहे. विविध पिके व पूरक व्यवसायांचे प्रयोग राबवून इतरांनाही प्रयोगशील व आधुनिक शेतीची प्रेरणा दिली. शेतकऱ्यांना एकत्र ‘कंपनी’ स्थापन करून त्या माध्यमातून स्वतःच्या शेतमालाचे ब्रॅंड...\nआणखी ९३१ गावे टंचाईच्या खाईत\nमुंबई - राज्यात दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र होत असल्याची दखल घेत सरकारने गुरुवारी ५० मंडळातील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. दुष्काळी स्थितीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा मदत व पुनर्वसन मंत्री तसेच यासंबंधी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत...\nमुंबई - राज्यात दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र होत असताना आज सरकारने याची दखल घेत ५० मंडळांतील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. दुष्काळी स्थितीत राबविण्यात ���ेणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा आज मदत व पुनर्वसनमंत्री तथा यासंबंधी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी...\nलेकराला बघताच गहिवरली \"माय'\nनागपूर : नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात ओळखीचा असो वा अनोळखी, अशा साऱ्या मनोरुग्णांवर उपचार होतात. उपचारादरम्यान मनोरुग्णांना बोलतं करणं, समुपदेशनातून कुटुंबाची माहिती काढून घेण्याचं काम येथील सामाजिक कार्यकर्ते करतात. नुकतेच सहा वर्षे मनोरुग्णालयात उपचार घेत असताना अचानक महिलेने \"ढाका' असे नाव...\nपुणे - शहरात घडणाऱ्या काही गुन्ह्यांमध्ये बऱ्याचदा अल्पवयीन मुलांचा समावेश असतो. अशा मुलांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शहर पोलिसांनी पावले उचलली आहेत. या बालगुन्हेगारांच्या पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिस आयुक्‍त के. वेंकटेशम...\n‘प्रेरणापथ’ने दिली त्यांना जगण्याची प्रेरणा\nपिंपरी - येरवडा कारागृहातून सुटका झाली; पण पुढे उभा ठाकला जगण्याचा प्रश्‍न. उतारवयात नोकरीही मिळेना. अशावेळी त्या ज्येष्ठ जोडप्यामागे उभ्या राहिल्या ‘प्रेरणापथ’ या प्रकल्पातील संस्था. त्यांनी सामाजिक बांधिलकीतून वाल्हेकरवाडीमध्ये त्या दांपत्याला पादत्राणे विक्रीचे दुकान सुरू करून दिले. प्रकाश...\nवाजपेयी अन्‌ कारगिल रणभूमी\nपुणे - कारगिल युद्ध हे सर्वांत अवघड आणि थरारक होते. या युद्धादरम्यान तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रत्यक्ष कारगिलच्या युद्धभूमीत येऊन जवानांशी संवाद साधला होता. त्यांनी शत्रूच्या पकडलेल्या जवानांचीही आपल्या अधिकाऱ्यांसोबत चौकशीही केली होती. त्या आठवणी आजही अंगावर रोमांच उभे करतात,...\nपेठ क्र. २२ मधील प्रकल्प अर्धवटच (व्हिडिओ)\nपिंपरी - निगडी, पेठ क्रमांक २२ येथील जेएनएनयूआरएम- बीएसयूपी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात दोन हजार ८८० पात्र लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप केलेले आहे. ६४० सदनिका नव्याने वाटपासाठी तयार आहेत. ४८० सदनिकांचे बांधकाम अपूर्ण आहे. या प्रकल्पासंदर्भात उच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश असल्याने...\nसद्यःस्थितीत राज्यात १ हजार २६२ टॅंकर सुरू सोलापूर - यंदा पावसाअभावी खरीप आणि आता रब्बीचा हंगाम पूर्णपणे वाया गेला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. २० डिसेंबरपर्यंत राज्यातील अकराशे गावांमध्ये आणि दोन हजार ३२९ वाड्या-वस्त्यांवर एक हजार २६२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2019-01-16T12:59:21Z", "digest": "sha1:B2RVFHSK5OCGTJUI75EMEEII3EVLG7O2", "length": 8447, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निढळच्या शितल घाडगेंची क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनिढळच्या शितल घाडगेंची क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी\nवडूज – निढळ, ता. खटाव येथील सौ. शितल महेश घाडगे यांनी ठाणे येथील वसंत विहार संकुलात एकता प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्या ठाणे येथील ढोकाई नगरमधील “न्यु म्हाडा चकदे गर्ल’ संघातून खेळतात.\nया स्पर्धेत त्यांनी चार सामने खेळत 62च्या सरासरीने धावसंख्या उभारली. क्षेत्ररक्षण करताना विकेट किपरची जबाबदारी संभाळताना चार बळी तसेच दोन झेल घेतले. स्पर्धेत त्यांच्या संघाने प्रथम विजेतेपद पटकावले. तर सौ. घाडगे यांना मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान मिळाला. त्यांना नगरसेविका जयश्री डेव्हीड, उषा संजय भोईर यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले. त्या दादोजी कोंडदेव व हिरा नंदानी क्‍लबचे बॅडमिंटन कोच महेश घाडगे यांच्या पत्नी, माजी सैनिक आनंदराव विश्‍वनाथ घाडगे यांच्या सुनबाई तसेच वर्धनगड येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाषराव वरेकर यांच्या सुकन्या आहेत. या यशाबद्दल सौ. घाडगे यांचे खटाव तालुक्‍यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.bapatparivar.com/lekha-malika/vicaramanthana/setakaryance-kaivari-krsi-sresthi", "date_download": "2019-01-16T11:47:16Z", "digest": "sha1:2GCFJENMFSY3QFM3MT3GIKMPXEQSXDN5", "length": 9431, "nlines": 50, "source_domain": "www.bapatparivar.com", "title": "बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट - शेतकऱ्यांचे कैवारी “कृषी-श्रेष्ठी”", "raw_content": "\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nजिल्हावार प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी निकष\nट्रस्टच्या स्थानिक उपसमितीची कार्यपद्धती\nबापट कुलोत्पनांनसाठी सभागृह वापराची नियमावली\nबापट कुलसम्मेलन २०१५ : बेळगाव\nबापट कुलसम्मेलन २०१८ : खडपोली\nबापट कुलसम्मेलन २०२० (केळ्ये - रत्नागिरी)\nबापट कुल साहित्य संपदा\nकोर्टातील खटले व दिरंगाई\nना. गिरीशभाऊ बापट यांचा हृद्य सत्कार\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nमहाराष्ट्राला पूर्णपणे बिगर कॉंग्रेसी सरकार १९९४-१९९९ या काळात लाभले. त्यातील साधारण ४ वर्षे मनोहर जोशी (पंत) तर शेवटचे एक वर्ष नारायणराव राणे मुख्यमंत्री पदी होते. त्यानंतर १९९९-२०१४ अशी सलग १५ वर्षे कॉंग्रेस-आघाडीचे सरकार राहिले. राणे साहेबांनी नंतर पक्ष बदलला. राणेंना खरोखरच जर जनतेचे कल्याण करायचे होते आणि उत्कृष्ट शासन स्थापन करायचे होते तर गेली अनेक वर्षे कॉंग्रेस मध्ये असताना त्यानी कोण-कोणते कार्यक्रम सुचविले व राबविले नारायण राणे आणि कॉंग्रेस हे शेतकऱ्यांचे एकमेव कैवारी असल्याचा आव आणून आज मगर-मच्छी अश्रू ढाळत आहेत. मग १५ वर्षात शेतकऱ्यांसाठी स्थायी-स्वरूपी नेमके कोणते कार्यक्रम राबविले जे पुढील अनेक वर्षे कोणीही विना-तक्रार अंमलात आणील नारायण राणे आणि कॉंग्रेस हे शेतकऱ्यांचे एकमेव कैवारी असल्याचा आव आणून आज मगर-मच्छी अश्रू ढाळत आहेत. मग १५ वर्षात शेतकऱ्यांसाठी स्थायी-स्वरूपी नेमके कोणते कार्यक्रम राबविले जे पुढील अनेक वर्षे कोणीही विना-तक्रार अंमलात आणील नैसर्गिक आपत्ती ही सांगून येत नाही हे खरे; पण आपत्तीना तोंड देण्याचे कार्यक्रम, साधने, पर्यायी व्यवस्था या संबंधीच्या लिखित आराखड्याची (इंग्रजीत ज्याला SOP= Standard Operating Procedures म्हणतात) ना कधी चर्चा केली, ना कधी अशा व्यवस्था परिणामकारक पणे दिसून आल्या. एक पाणी व दुष्काळ हा विषय घेतला तरी गेल्या ३ पंचवार्षिक सत्तेमध्ये म्हणजे १५ वर्षात विदर्भ / मराठवाडा भागातील एक-दोन जिल्हे कायमचे पीडा-मुक्त झाल्याचे वाचलेले आठवत नाही. पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी, शेतीला पाणी, आणि शक्य झाल्यास उद्याने, तलाव, सुशोभीकरण या क्रमाने ग्रामीण आणि शहरी जनतेच्या पाणी-प्रश्नांना पूर्णपणे नियंत्रणात आणल्याचे एकतरी उदाहरण दाखविता येईल का नैसर्गिक आपत्ती ही सांगून येत नाही हे खरे; पण आपत्तीना तोंड देण्याचे कार्यक्रम, साधने, पर्यायी व्यवस्था या संबंधीच्या लिखित आराखड्याची (इंग्रजीत ज्याला SOP= Standard Operating Procedures म्हणतात) ना कधी चर्चा केली, ना कधी अशा व्यवस्था परिणामकारक पणे दिसून आल्या. एक पाणी व दुष्काळ हा विषय घेतला तरी गेल्या ३ पंचवार्षिक सत्तेमध्ये म्हणजे १५ वर्षात विदर्भ / मराठवाडा भागातील एक-दोन जिल्हे कायमचे पीडा-मुक्त झाल्याचे वाचलेले आठवत नाही. पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी, शेतीला पाणी, आणि शक्य झाल्यास उद्याने, तलाव, सुशोभीकरण या क्रमाने ग्रामीण आणि शहरी जनतेच्या पाणी-प्रश्नांना पूर्णपणे नियंत्रणात आणल्याचे एकतरी उदाहरण दाखविता येईल का केवळ निसर्गाला किती वर्षे दोष देत राहणार केवळ निसर्गाला किती वर्षे दोष देत राहणार की ट्यांकर ने पाणी पुरवठा करण्यात धन्यता मानणार की ट्यांकर ने पाणी पुरवठा करण्यात धन्यता मानणार आणि माध्यमे त्याच-त्याच विहिरीतला खडखडाट दरवर्षी नव्याने दाखवीत राहणार \nनिसर्गाचा फारसा सहभाग नसलेल्या इतर काही बाबी म्हणजे शेतकऱ्यांना होणारा कर्ज-पुरवठा, बी-बियाणे, आणि रासायनिक खते पुरवठा. पैकी कर्ज/बँका/महामंडळे/सा���कारी-विळखा यासंबंधी कुठे ना कुठे घोटाळे झाल्याचे सतत वाचनात येत असते. कर्ज फिटत नाही; केंद्र-राज्य सरकारे कर्ज-माफीच्या योजना आणतात; आणि तरीही बँका अडचणीत येतात. हे काय गौड-बंगाल आहे नकळे शेतकऱ्याच्या आर्थिक जमा-खर्चाची मांडणी गाव-तालुका-जिल्हा निहाय कधी मांडली गेली का शेतकऱ्याच्या आर्थिक जमा-खर्चाची मांडणी गाव-तालुका-जिल्हा निहाय कधी मांडली गेली का यापुढे तरी ती मांडली जावी अशी अपेक्षा करतो. रासायनिक-खतेही उशीराने आणि अपुरी पुरवली गेल्याच्या तक्रारी होतातच. परंतु या सर्वावर कळस म्हणजे बी-बियाण्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक. शेतकऱ्यांचे एकमेव कैवारी म्हणवून घेणाऱ्या सर्व “कृषी-श्रेष्ठांना” आणि “कृषी-मित्रांना” गेल्या १५ वर्षात यापैकी कशानेही अस्वस्थता आली नाही का यापुढे तरी ती मांडली जावी अशी अपेक्षा करतो. रासायनिक-खतेही उशीराने आणि अपुरी पुरवली गेल्याच्या तक्रारी होतातच. परंतु या सर्वावर कळस म्हणजे बी-बियाण्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक. शेतकऱ्यांचे एकमेव कैवारी म्हणवून घेणाऱ्या सर्व “कृषी-श्रेष्ठांना” आणि “कृषी-मित्रांना” गेल्या १५ वर्षात यापैकी कशानेही अस्वस्थता आली नाही का की आता विरोधी बाकांवर बसल्यावर या सगळ्या राहून गेलेल्या गोष्टींची आठवण येवू लागली की आता विरोधी बाकांवर बसल्यावर या सगळ्या राहून गेलेल्या गोष्टींची आठवण येवू लागली भले यातच आहे की प्रश्नाच्या मुळाशी जावून दूरगामी व कायम-स्वरूपी योजनांची आखणी आणि राबवण/अंमल-बजावणी झाली पाहिजे. आणि पुन्हा कोणी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे किंवा लुबाडण्याचे धाडस करण्यास धजावणार नाही अशी कायम-स्वरूपी कडक शासन व्यवस्था सुनिश्चित केली पाहिजे. नाहीतर आहेच.... “नेमेची येतो मग पावसाळा”.......\nप्रमोद द बापट, पुणे-९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/baahubali-2-conclusion-trailer-out-35397", "date_download": "2019-01-16T13:15:16Z", "digest": "sha1:CQ5DOVBEFWFYKBC4NBZURMHSY4RTPQYW", "length": 11758, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Baahubali 2 - The Conclusion Trailer out 'बाहुबली : द कन्क्लुजन'चा ट्रेलर प्रदर्शित | eSakal", "raw_content": "\n'बाहुबली : द कन्क्लुजन'चा ट्रेलर प्रदर्शित\nगुरुवार, 16 मार्च 2017\nया चित्रपटाची कथा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारले, हे कोडे या चित्रपटातून उलघडणार आहे. प्रभास, राणा ड���गुबत्ती आणि अनुष्का शेट्टी यांची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.\nहैदराबाद - बहुप्रतीक्षित \"बाहुबली : द कन्क्लुजन' या चित्रपटाचा ट्रेलर आज (गुरुवार) प्रदर्शित झाला असून, आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील चित्रपटगृहांमध्ये तो दाखविण्यात आला.\nआंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये सकाळी नऊ वाजता हा ट्रेलर दाखविण्यात आला. त्याचप्रमाणे सायंकाळी पाच आणि आठ वाजता तो ऑनलाइन दाखविण्यात येणार आहे, असे दिग्दर्शक एस. एस. राजामोउली यांनी सांगितले. शोबू यारलागडा, कोवलमुडी राघवेंद्र राव आणि प्रसाद देविनेनी यांच्याबरोबर हा चित्रपट काढलेला असून, 2015 मध्ये सुपरहीट ठरलेल्या \"बाहुबली 2' याचाच पुढचा भाग आहे. हा चित्रपट येत्या 28 एप्रिलला तमिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये संपूर्ण जगात प्रदर्शित करण्यात येणार आहे.\nया चित्रपटाची कथा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारले, हे कोडे या चित्रपटातून उलघडणार आहे. प्रभास, राणा डुगुबत्ती आणि अनुष्का शेट्टी यांची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.\nपाटण्यात 'फॉर्मेलिन'युक्त माशांची विक्री\nपाटणा : बिहारमध्ये विकल्या जाणाऱ्या माशांमध्ये फॉर्मेलिन या घातक रासायनिक पदार्थाचे अंश आढळून आल्यानंतर राज्य सरकारने आंध्र प्रदेश आणि पश्‍चिम...\nदत्तक घेतलेले निघाले सख्खे बहीण-भाऊ\nन्यूयॉर्कः एका महिलेने दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून व कालावधीनंतर एक मुलगा व मुलगी दत्तक घेतली. पुढे ते दोघेही सख्खे बहीण-भाऊ निघाले आहेत. ही घटना...\n...अन् नाना पाटेकरांनी मारली समृध्दी जाधवांना मिठी\nकऱ्हाड - स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडवण्यासाठी कोल्हापुर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत...\nबाळासाहेबांचा रिमोट आवडला असता : फडणवीस\nमुंबई : युती होती म्हणूनच इथपर्यंत पोहचलो. युतीत अनेक अडचणी आल्या, पण त्या दूरही झाल्या. आताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा \"रिमोट कंट्रोल'...\n...अन्‌ नानांनी मारली समृद्धी जाधवांना मिठी\nकऱ्हाड - घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे सुरू असलेल्या बलशाली युवा हृदय संमेलनात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील तरुणाईला मार्गदर्शन केले....\nमुळशीनंतर आता वाळू पॅटर्न - प्रवीण तरडे\nबावधन - मुळशी तालुका वारकऱ्यांचा, कुस्तीगीरांचा, उद्योजकांचा, राजकारण्यांचा आहे. ही तालुक्‍याची ओळख जगभर पोचवायची आहे. यापुढे वाळूमाफियांवर आधारित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_126.html", "date_download": "2019-01-16T12:24:40Z", "digest": "sha1:4N4G5L2RIK2MXCZZRFMFIUVS2TIFRYQM", "length": 6692, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "खुनाच्या गुन्ह्यातील फरार महिला आरोपी जेरबंद | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nखुनाच्या गुन्ह्यातील फरार महिला आरोपी जेरबंद\nछाया बबन भोसले हिला जामखेड पोलिसांनी आठवडे बाजारातून शिताफीने केली अटक केली. आष्टी पोलीस स्टेशनला दीड वर्षापुर्वी दाखल गुन्हा रजिस्टर नं 273/17 भादंवी 302 मधील पोलीसांनी हवी असलेली फरार महिला आरोपी जामखेडच्या आठवडी बाजारात आली असल्याची माहिती जामखेड पोलिस स्टेशनला गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार जामखेडचे पो. नि. पांडुरंग पवार यांनी आष्टी पोलिस स्टेशनशी संपर्क करून सत्यता पडताळून घेतली. त्यानंतर पो. नि. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. साने, पो.कॉ. जाधव, पो.कॉ. कुरेशी, पो.कॉ. शेळके, महिला पो.कॉ. व्यवहारे यांच्या पथकाने सापळा लावून शिताफीने सदर महिला आरोपीला ताब्यात घेवून अटक ��ेली.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_619.html", "date_download": "2019-01-16T12:54:37Z", "digest": "sha1:5Q7NWG22HKSHLWUFOP6NRHWDMBIE7LJO", "length": 8428, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "केडगांवमध्ये बुधवारी गाजणार कुस्तीचे मैदान | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकेडगांवमध्ये बुधवारी गाजणार कुस्तीचे मैदान\nकुस्ती ही महाराष्ट्राची आण-बाण आणि शान. हिंदकेसरी, महाराष्ट्रकेसरी गणपत आंदळकर, हरिश्चंद्र बिराजदार, मारुती माने अशा कितीतरी मल्लांनी कुस्तीचे मैदान गाजवले. या कुस्तीला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी केडगांवकर सरसावले आहेत. या पार्श्वभूमीवर वीस वर्षांनंतर प्रथमच नवरात्री उत्सव आणि केडगांवची ग्रामदेवता रेणुकामाता यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी (दि. १७) दुपारी ३ वाजता केडगांव देवीरोड, आंबेडकर भवनजवळ ��व्य कुस्ती दंगल होणार आहे.\nया कुस्ती मेळ्यासाठी राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चँम्पियन यांची उपस्थिती राहणार आहे. यासाठी प्रथम बक्षीस दोन लाख रुपये, द्वितीय बक्षीस एक लाख, तृतीय ७५ हजार तर चतुर्थ बक्षीस ५१ हजार रुपये आहे. अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांचा पठ्ठा पै. गणेश जगताप आणि अर्जुन पुरस्कार विजेते स्व. गणपतराव आंदळकर व दुहेरी महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील यांचा पठ्ठा पै. बाला रफिक शेख यांच्या लढती विषयी जास्त आकर्षण आहे. ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकर अण्णा पुजारी (कोठळीकर) हे निवेदक म्हणुन तर हलगीवादनाचे काम राजु आवळे (कोल्हापुरकर) हे करणार आहेत. भव्य कुस्त्यांची 'दंगल' पाहण्यासाठी नागरिकांसह कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त केडगांव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/best-administration-facing-3-crore-loss-per-day/", "date_download": "2019-01-16T11:42:59Z", "digest": "sha1:U4LPORS3AQLKXLLNMKXSM7NHNWQLQFSM", "length": 21507, "nlines": 280, "source_domain": "www.saamana.com", "title": "आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या, बेस्टचा गाडा हाकणार कसा? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nआमदनी अठन्नी खर्चा रुपय्या, बेस्टचा गाडा हाकणार कसा\n‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’ ही हिंदी भाषेतली म्हण बेस्ट बसच्या बाबत अगदी तंतोतंत खरी आहे. बेस्टच्या कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या चार दिवसांपासून मुंबईकरांचे हाल होतायत. पण हीच बेस्ट रोज कोट्यवधींचा तोटा सोसून मुंबईकरांना सेवा देत असते. रोज तीन कोटींचे उत्पन्न असलेल्या बेस्टला दर दिवशी या उत्पन्नाच्या दुप्पट म्हणजेच तब्बल सहा कोटींचा तोटा सोसावा लागतो. वार्षिक 900 कोटींचा तोटा सोसणाऱ्या बेस्टचा गाडा हाकायचा तरी कसा\nवरून धावणारी लाल रंगाची बेस्ट बस आजही अनेक सर्वसामान्यांसाठी पैसे बचतीचा मार्ग असतो. वेळेत बस आली नाही की बसला शिव्या घालायच्या हे मुंबईकरांना माहीत असते. पण या बसचा हा तोटा का वाढत चालला आहे हेसुद्धा मुंबईकरांनी जाणून घेतले पाहिजे. शेअर टॅक्सी किंवा रिक्षापेक्षा कमी पैशात प्रवाशांना आपल्या मुक्कामी नेणाऱया बेस्टला तिकिटातून फारसे उत्पन्न मिळत नाही.\nएक लिटर पेट्रोलमध्ये प्रत्येक बसने 3 कि.मी.चे अंतर पार करणे गृहीत धरलेले आहे. त्यानुसार संपूर्ण विभागाचे कामाचे नियोजन होत असते. पण गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढलेली गाडय़ांची संख्या, मेट्रोने खोदून ठेवलेले रस्ते यामुळे गाडय़ा आपले कि.मी.चे लक्ष्य कधीच पूर्ण करू शकत नाही. गेलेली बस वेळेत परत न आल्यामुळे पुढचे सगळेच गणित बिघडते. एखादा सण असला आणि मिरवणूक जात असली की जागेवरच खिळून राहिलेल्या बसचा तोटा विचारात कोण घेतो पावसात, अतिवृष्टीत, दंगलीत हा तोटा वाढला तरी बस मात्र रस्त्यावरून धावत असते.\nएका बसमागे 10 हजारांचा तोटा\nएका बसचे दिवसाचे उत्पन्न 9000 रुपये आहे. तर तोटा 19 हजार रुपये आहे. त्यामुळे एका बसमागे तब्बल 10 हजार रुपयांचा तोटा रोज बेस्टला सोसावा लागतो.\nहे आहेत उत्पन्नाचे स्रोत\nतिकिटातून मिळणाऱया तुटपुंज्या उत्पन्नाबरोबर बेस्टचे बसस्टॉप, बसगाडय़ा आणि विजेचे पोल यावर केल्या जाणाऱया जाहिरातीतून बेस्टला सुमारे 100 ते 125 कोटींचे वार्षिक उत्पन्न मिळते.\nपरिवहन विभागाचे एका दिवसाचे उत्पन्न : 3 कोटी\nएका दिवसाचा खर्च : 6 कोटी\nरोजचा तोटा : 3 कोटींचा\nवार्षिक तोटा : 1080 कोटी\nजाहिरातीतून उत्पन्न : 100 ते 125 कोटी\nविद्युत विभागातून मिळणारे उत्पन्न : 160 कोटी\nनिव्वळ वार्षिक तोटा : 750 कोटी\nएकूण बसगाडय़ा : 3300\nदररोज पार केले जाणारे एकूण अंतर : 7 लाख कि. मी.\nएका बसमागे आवश्यक प्रत्यक्षात\n10 कामगार 7 कामगार (3 ड्रायव्हर, 3 कंडक्टर, 1 इंजिनीयर)\nकि.मी. लक्ष्य – 180 ते 200 कि.मी. प्रत्य��्षात- 160 कि.मी.\nप्रति लिटर अंतर 3 कि.मी. प्रत्यक्षात- 2.70 कि.मी.\nदोन बसमधील फ्रीक्वेन्सी 15 मिनिटे कमाल, प्रत्यक्षात – 40 मिनिटे\nविद्युत विभागाचा आधारही गेला\nबेस्टचा विद्युत विभाग हा नफ्यात असून त्याचा नफा पूर्वी परिवहन विभागाकडे वळता करता येत होता. मात्र केंद्र सरकारच्या काही कायद्यामुळे हा नफा वळवण्याची मुभाही बंद झाली. मात्र बेस्ट उपक्रमाची 1000 कोटींची गुंतवणूक विद्युत विभागात आहे. त्यामुळे विद्युत विभागाच्या नफ्याच्या 16 टक्के म्हणजेच साधारणतः 160 कोटी परिवहन विभागाला मिळतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलउरणच्या चैतन्य पाटील याची 14 वर्षांखालील क्रिकेट संघात निवड\nपुढीलसाहित्य संमेलनात नयनतारा आल्याच\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/karjat-nagarpalika-election-campaigning-start/", "date_download": "2019-01-16T13:05:52Z", "digest": "sha1:5VYI6DWIBRX6MKJWXWERWDBN5UN4SDTT", "length": 19790, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "कर्जत नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरूवात: महायुतीने विरोधकांना धक्का | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गाव���त तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nकर्जत नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरूवात: महायुतीने विरोधकांना धक्का\nकर्जत नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महायुतीच्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 7 मधून आज शनिवारी कर्जतचे आराध्य दैवत धापया महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. युती होत नाही हे चित्र पक्के झाल्याने विरोधक बिनधास्त होते मात्र ऐन वेळी महायुती जाहीर झाल्याने विरोधकांना मोठाच धक्का बसलाय.\nशिवसेनेचे तालुकाप्रमुख संभाजी जगताप, संतोष भोईर, कर्जत शहरप्रमुख भालचंद्र जोशी, भाजप महिला प्रदेश सरचिटणीस कल्पना दास्ताने, जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राहुल डाळिंबकर आदी महायुतीचे नेते व थेट नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सुवर्णा जोशींसह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.\nया प्रचार प्रसंगी धापया देवस्थान येथे कॉर्नर सभा घेण्यात आली.\nसध्या वसंत ऋतू सुरू असून कर्जत नगरपरिषदेत सुवर्णा जोशी यांच्यामुळे सुवर्णकाळ येणार आहे. मागील वेळेस महायुतीचा निसटता पराभव झाला होता. मात्र यावेळेस डोळ्यात अंजन घालून रहा कार्यकर्त्यांनो. शत्रू चाणाक्ष आहे मी 1980 पासून त्यांच्या सोबत काम केल्याने ते कोणते डावपेच खेळतील हे मला चांगलं माहीत आहे, असे वसंत भोईर यांनी स्पष्ट केले.\nलोक जातीपातीच्या राजकारणाला कंटाळले आहेत. त्यांना आता बदल हवा आहे. जनता कोणाच्या मागे आहे हे उमेदवारी अर्ज भरताना दिसलंच आहे. बाकीचं चित्र निवडणुकीच्या निकालात स्पष्ट होईल, असे उद्गार शिवसेनेचे विधानसभा संघटक संतोष भोईर यांनी यावेळी काढले.\nकाल राष्ट्रवादी पक्षाने निर्धार मेळावा कर्जत येथे घेतला. हा निर्धार मेळावा देशासाठी नसून केवळ कर्जत नगरपालिका निवडणुकीसाठीच घेतला होता, असा आरोप आरपीआय तालुकाध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी केला आहे.\nकर्जत नगरपरिषदेसाठी महायुती अचानक जाहीर झाली. या गोष्टीचा विरोधकांना शॉक बसला आहे. निर्धार मेळाव्यात जे कोल्हेकुई देऊन गेलेत त्यांना पुढील प्रचार सभेत थेट उत्तर मिळेल, असेही ते म्हणाले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलPhoto : 110 वर्षांपूर्वीच्या झाडाच्या ढोलीत अनोखे ग्रंथालय\nपुढीलमिरज-परळी रेल्वेसेवा परभणीपर्यंत करावी, रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी शतक महोत्सव\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/video/fire-at-london-262868.html", "date_download": "2019-01-16T12:29:55Z", "digest": "sha1:NHYIILFGRE7QZZTLVV4QUUEBGHOQMDEQ", "length": 1472, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - लंडनमध्ये टाॅवरला भीषण आग–News18 Lokmat", "raw_content": "\nलंडनमध्ये टाॅवरला भीषण आग\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्��'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/bmc-mayor-vishwanath-mahadeshwar-commissioner-ajoy-mehtanewnew-303081.html", "date_download": "2019-01-16T12:18:59Z", "digest": "sha1:IBNLCSMQZUY7IN2UZEWNBUW2QGHZB555", "length": 19104, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईच्या महापौरांनी जेव्हा आयुक्तांच्या माध्यम सल्लागाराला दिला परिचय, नमस्कार मी...", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला न��त्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nमुंबईच्या महापौरांनी जेव्हा आयुक्तांच्या माध्यम सल्लागाराला दिला परिचय, नमस्कार मी...\nमहापालिकेचे आयुक्त अजोय मेहेता यांचे माध्यम सल्लागार राम दुतोंडे यांच्याबद्दल महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना काहीच माहिती नव्हतं. अशी काही नियुक्ती झाली आणि तिथे कुठला अधिकारी काम करतो याबाबत महापौर गेली दोन वर्ष अंधारात होते.\nज्योत्स्ना गंगने, मुंबई, ता. 30 ऑगस्ट : देशातली सगळ्यात मोठी आणि श्रीमंत महापालिका म्हणजे मुंबई. मुंबई महापालिकेचं बेजेट हे अनेक छोट्या राज्यांच्या बेजेट पेक्षा मोठं असंत. एक कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबई महापालिकेचा कारभारही तेवढाच अवाढव्य. एवढा प्रचंड मोठा विस्तार आणि शक्तिशाली असलेल्या महापालिकेचा कारभार तेवढ्याच सक्षमपणे सांभळणं आवश्यक असतं. मात्र मुंबई महापालिकेत किती सावळा गोंधळ आहे याचं उदाहरण आज समोर आहे. महापालिकेचे आयुक्त अजोय मेहेता यांचे माध्यम सल्लागार राम दुतोंडे यांच्याबद्दल महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना काहीच माहिती नव्हतं. अशी काही नियुक्ती झाली आणि तिथे कुठला अधिकारी काम करतो याबाबत महापौर गेली दोन वर्ष अंधारात होते हे आज एका बैठकीत स्पष्ट झाल्यानं पालिकेतल्या सावळ्या गोंधळाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली.\nलोकसभेसोबत 13 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घ्या, विधी आयोगाची शिफारस\nत्याचं असं झाली की, महापौरांनी आज बीएमसीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत गणेश मंडळांना घ्याव्या लागत असलेल्य��� ऑनलाईन परवानगीचा विषय निघाला. ही तारिख वाढवण्यात आल्याची माहिती राम दुतोंडे यांनी वाट्सअप आणि ई-मेल वर पाठवल्याचं जेव्हा महापौरांना समजलं तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. हे राम दुतोंडे कोण आहेत असा प्रश्न त्यांनी बैठकीत विचारला. तेव्हा त्यांना त्यांच्या पीए ने सांगितलं की राम दुतोंडे हे आयुक्तांचे माध्यम सल्लागार आहेत. तेव्हा तर महापौर आणखीच आश्चर्यचकीत झाले.\nउदयनराजेंना बिनविरोध निवडून द्या, दिवाकर रावतेंचं आवाहन\nत्यांनी दुतोंडेंना बैठकीनंतर आपल्या चेंबरमध्ये बोलावण्याचं फर्मान सोडलं. महापौर कार्यालयाला न विचारता हे अधिकारी परस्पर माहिती माध्यमांना देतातच कशी असा आक्षेप महापौरांनी घेतला. आणि तातडीनं दुतोंडेना बोलावा असा आदेश एकदा नाही तर तीन वेळा दिला. महापौरांची घाई बघून अधिकाऱ्यांनीही तातडीनं दुतोंडेंना शोधून महापौरांच्या चेंबरमध्ये हजर केलं. ते आल्यानंतर महापौरांच्या पीएंनी त्यांची ओळख करून दिली. हे राम दुतोंडे, आयुक्तांचे माध्यम सल्लागार आहेत. ते ऐकताच महापौरांचा पारा चढला. ते दुतोंडेंना म्हणाले, मी तुम्हाला या आधी कधीच पाहिलं नाही तुम्ही कुठल्या पदावर काम करता\nनोटबंदी चूक नाही हा मोठा घोटाळा,राहुल गांधींचा घणाघात\nत्यावर आयुक्तांचा माध्यम सल्लागार म्हणून काम करत असल्याचं दुतोंडेंनी सांगितलं. त्यावर महापौरांनी पुन्हा प्रश्न विचारला किती वर्षांपासून काम करता महापौरांचा राग बघून, दुतोंडे शांतच राहिले. गेली दोन वर्ष ते आयुक्तांचे माध्यम सल्लागार म्हणून काम करताहेत हे महापौरांना माहितच नाही ते त्यांच्या लक्षात आलं होतं.तुम्हाला पगार कोण देतं महापौरांचा राग बघून, दुतोंडे शांतच राहिले. गेली दोन वर्ष ते आयुक्तांचे माध्यम सल्लागार म्हणून काम करताहेत हे महापौरांना माहितच नाही ते त्यांच्या लक्षात आलं होतं.तुम्हाला पगार कोण देतं महापौरांचा आणखी एक प्रश्न, त्यावर दुतोंडेंनी उत्तर दिलं बीएमसी. त्यावर महापौरांचा पारा आणखीच चढला. तुम्ही बीएमसीत काम करता आणि तुमचं नाव आणि चेहेराही कधी महापौरांनी पाहिलेला नाही.\nमाध्यम सल्लागाराचं काम काय असतं याची शिकवणीही महापौरांनी घेतली. बीएमसीचे निर्णय तुम्ही महापौर कार्यालयाला न कळवता परस्पर घेताच कसे असं महाडेश्वरांनी सुनावताच, आयुक्तांनीच तसं सांगितलं ��ोतं असं दुतोंडेंनी सांगितलं. त्यावर स्वत:ला सावरत महापौरांनी त्यांना पुन्हा फटकारलं.\nपदाची प्रतिष्ठा काय असतं हे प्रशासनाला पुन्हा सांगावं लागणार का तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे ते तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे ते असं विचारत त्यांनी मोठ्या त्रासिक मुद्रेनं त्यांना आपला परिचय करून दिला, नमस्कार असं विचारत त्यांनी मोठ्या त्रासिक मुद्रेनं त्यांना आपला परिचय करून दिला, नमस्कार मी मुंबईचा महापौर विश्वनाथ महाडेश्वर.\nVIDEO : लोकल स्टेशनवर चोराची चोरी तरुणाच्या जीवावर बेतली\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ajoy mehtaBMC mayorvishwanath mahadeshwarअजोय मेहेतामुंबई महापालिकाविश्वनाथ महाडेश्वर\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/britan/", "date_download": "2019-01-16T12:39:32Z", "digest": "sha1:PA3ZLI2G5424KMAMWF3JCDS7GU2HWENZ", "length": 9578, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Britan- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आ��ि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nब्रिटनच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला\nलंडनमधला सर्वाधिक सुरक्षीत भाग समजल्या जाणाऱ्या संसद भवन परीसरात आज सकाळी भरधाव कारने तीन नागरिकांना चिरडले. हा दहशतवादी हल्ला असल्याचं पोलीसांनी म्हटलंय\nVijay Maalya : मुसक्या आवळताच विजय मल्ल्याला भारतात परतण्याचे वेध\nब्रिटन सोलर अलायन्सचा सदस्य, पंतप्रधान मोदींनी घेतली थेरेसा मे यांची भेट\nइस्रोची मोठी व्यावसायिक मोहीम, ब्रिटनचे 5 उपग्रह अंतराळात सोडणार\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/maharashtra-news/mumbai/page/2/", "date_download": "2019-01-16T12:18:36Z", "digest": "sha1:F6CSN5DXC2OHKXCGYJVIOKP6JYIDYXKP", "length": 13545, "nlines": 234, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "मुंबई | MCN - Part 2", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nतब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा\nपंजाब नॅशनल बॅंक (PNB). या बॅंकेच्या मुंबई शाखेत तब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. या अफरातफरीचा…\nआवश्यक कागदपत्रं सादर करण्याचे आदेश, शाहरूख खानला बचावासाठी तीन महिने\nमुंबई : अलिबाग येथील सील केलेल्या कोट्यवधीच्या अलिशान फार्महाउसबाबत बचावासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी, अभिनेता शाहरूख खानला आयकर विभागाने नोटीस…\nभाजपाला तिहेरी तलाक देणारं राजस्थान पहिलं राज्य, शत्रुघ्न सिन्हा यांचा घरचा आहेर\nमुंबई- राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला जोरदार झटका बसला. राजस्थानमध्ये दोन लोकसभा आणि एक विधानसभेच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने विजय मिळवला.…\nमुंबई विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त\nमुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने स��मवारी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 15 किलो सोन्याच्या बिस्किटांची…\n‘पद्मावत’ सर्व राज्यात प्रदर्शित होणार – सुप्रीम कोर्टा\nराजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरयाणा या राज्यांमध्ये ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर असलेल्या बंदीवर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक…\nसरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली: उद्धव ठाकरे- शिवसेना\n‘हे सरकार सत्तेत आल्यापासून प्रत्यक्ष कामापेक्षा घोषणा आणि सत्ताधाऱ्यांची वादग्रस्त विधाने यामुळेच जास्त चर्चेत राहिले आहे. आता एकनाथ खडसे, बबनराव…\nपुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले\nमुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी १ वाजता, भाईंदरमध्ये एका…\nसिद्धिविनायक गणपतीचं दर्शन पाच दिवस बंद राहणार\nमुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचं दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त मूर्तीला शेंदूर लेपन करण्यात येणार आहे.…\nमनसेला सोडणाऱ्या सहा नगरसेवकांचा दोन दिवसांत होणार निकाल \nमुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी पक्षीय बलाबल अत्यंत अटीतटीचे असल्याने मनसेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांवर शिवसेनेची मदार मोठ्या प्रमाणावर…\nसचिन तेंडुलकरच्या कन्येला फोन करुन त्रास देणाऱ्या तरुणाला अटक\nसचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला फोन करुन त्रास देणाऱ्या विकृताला मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली. देव कुमार मैती असे…\nमागील पृष्ठ\tपुढील पृष्ठ\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/reaction-of-cbi-chief-alok-verma-after-sacked-by-high-power-commitee-comprising-narendra-modi/", "date_download": "2019-01-16T11:43:27Z", "digest": "sha1:SXXRWP7QTSW7L5LWBXU2FQ7WIQDGKVWP", "length": 18673, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "आले आणि पुन्हा गेले…हकालपट्टीमुळे आलोक वर्मांचा संताप | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन ���ांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nआले आणि पुन्हा गेले…हकालपट्टीमुळे आलोक वर्मांचा संताप\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली\nसर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय रद्द करत त्यांना पुन्हा सीबीआयच्या महासंचालकपदी बसविले होते. एका उच्चस्तरीय समितीने अवघ्या काही तासात त्यांना या पदावरून दूर करण्याचे आदेश दिले. यामुळे वर्मा हे प्रचंड संतापले असून त्यांनी आरोप केला आहे की त्यांच्याविरूद्धची ही कारवाई आपल्या विरोधातील एका व्यक्तीने केलेल्या खोट्या आणि बिनबुडाच्या आरोपांमुळे करण्यात आली आहे. सीबीआय सारख्या देशातील प्रतिष्ठीत तपास यंत्रणेला काम करण्यासाठी स्वातंत्र्य देणे आवश्यत आहे असं वर्मा यांनी म्हटले आहे. भ्रष्टाचारासंदर्भातील हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास करण्यासाठी सीबीआयचे स्वातंत्र्य सुरक्षित आणि संरक्षित असणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.\nज्या समितीने आलोक वर्मा यांना पुन्हा सीबीआय महासंचालक पदावरून दूर केलं त्या समितीमध्ये पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विरोधी पक्ष नेते यांचा समावेश आहे. विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी वर्मांच्या पदावरून उचलबांगडी करण्याला विरोध दर्शवला होता मात्र पंतप्रधान आणि न्यायमूर्ती ए.के.सिकरी यांनी वर्मांच्या विरोधात निर्णय दिला होता. त्यामुळे वर्मांची उचलबा���गडी 2-1 अशा फरकाने करण्यात आली. या समितीने निर्णय घेतल्यानंतरही वर्मा यांनी संताप व्यक्त करणं माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना पटलेलं नाहीये. मुख्य दक्षता आयोगाचा अहवाल वाचून घेतलेला निर्णय चुकीचा आहे असे वर्मा यांनी म्हणणे हे वाईट असल्याचं रोहतगी यांनी म्हटलंय.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलPhoto : माँसाहेबांच्या रूपात सर्वांसमोर आली अमृता राव\nपुढीलउत्तर प्रदेशात सपा-बसपाची आघाडी, काँग्रेसला ठेंगा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/11/Article-on-Rainy-diseases-and-remedies.html", "date_download": "2019-01-16T11:42:15Z", "digest": "sha1:OEANA6ZYI5BOTAIK7LJ6XCNJGJCNFL6H", "length": 12514, "nlines": 40, "source_domain": "mahamtb.com", "title": " पावसाळ्यातील आजार आणि उपाय पावसाळ्यातील आजार आणि उपाय", "raw_content": "\nपावसाळ्यातील आजार आणि उपाय\nपावसाळा आणि आजार यांचा जवळचा संबंध आहे. पहिल्या पावसात भिजण्याची मजा काही औरच असते, परंतु हे भिजणे काही जणांना बाधतेदेखील. पावसाळा पिकनिक, रेन-डान्स ही नवीन संस्कृती उदयास आली आहे. त्याचबरोबर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस, स्वाइन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू इत्यादी रोगांची गुंतागुत काही रुग्णांमध्ये प्राणघातक ठरताना दिसते.\n'सोलोमन ग्रॅण्डी बॉर्न ऑन मंडे' अशी एक कविता आमच्या लहानपाणी होती. 'सोलोमन' चा जन्म सोमवारी होऊन, रविवापर्यंत त्याचा दफनविधी होतो. अशा आशयाचे ते बालगीत होते. प्रसिद्ध फिजिशियन डॉ. राममूर्ती व्याख्यानात मलेरियाबद्दल सांगायचे 'हल्ली फालसिपॅरम मलेरिया' हा वेगाने बळावणारा आजार ठरू पाहत आहे. सकाळी रुग्णाला थंडी भरून ताप येतो, दुपारी आजार बळावतो व संध्याकाळी रुग्ण दगावतो. शनिवारी पाहिलेला तापाचा रुग्ण आपल्याला सोमवारी पुन्हा दिसेल की नाही, अशी शंकेची पाल हल्ली बऱ्याच डॉक्टरांच्या मनात चुकचुकते. याला कारण फालसिपॅरम मलेरिया रोगाची झपाट्याने होणारी गुंतागुंत हे डॉ. राममूर्तींचे शब्द आजही आठवतात. हीच गोष्ट डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू, टायफाईड, कॉलरा, कावीळ, मेनिन जायटीन या इतर साथीच्या रोगांबाबतची लागू आहे.\nपावसाळ्यात जसे रस्त्यावर खड्डे होणे अपरिहार्य आहे, तसेच साथीच्या रोगाचे प्रमाण वाढणेदेखील अपरिहार्य आहे. शहरी संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे. पाणी उकळून प्या. अशी सूचना आरोग्यविभागातर्फे करण्यात येते. वॉटर प्युरिफायर, झीरो बी इत्यादी, पाणी शुद्धीकरणाचे घरगुती उपाय उपलब्ध आहेत, तरीदेखील कावीळ, उलट्या, जुलाब टायफाईड, कॉलरा यासारखे पाण्यावाटे पसरणारे आजार पावसाळ्यात जास्त आढळतात, रुग्णाची प्रतिकारशक्ती जर चांगली असेल, तर विशेष गुंतागुंत न होता हे आजार औषधाने बरे होतात, परंतु प्रतिकारशक्ती कमी असल्यास त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये या आजाराच्या गुंतागुंतीचे प्रमाण जास्त होते व यातील काही रुग्णांना हॉस्पिटल गाठावे लागते. हल्ली आजाराच्या चाचण्या, औषधे अत्यंत महागडी झाली आहेत. महागडी औषधे व महागडे हॉस्पिटल म्हणजे योग्य उपचारांची खात्री असा गैरसमज समाजात बळावत चालला आहे. आज खरी गरज आहे ती व्यवस्थित रोग निदान करणार्या डॉक्टर्सची.\nपाण्यावाटे पसरणाऱ्या आजाराबरोबरच मलेरिया, डेंग्यू, लेप���टोस्पायरोसिस, स्वाईन फ्ल्यू हेदेखील थैमान घालत असतात. या आजाराची वैशिष्ट्ये म्हणजे निदान करयात येणाऱ्या अडचणी. मलेरिया चाचणी निगेटिव्ह आली, म्हणजे रुग्णाला मलेरिया नाही, असे छातीठोकपणे सांगता येत नाही. डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, स्वाइन फ्ल्यू यांच्या चाचण्या महागड्या आहेत व त्या प्रत्येक तापासाठी करुन घेणे व्यावहारिक नाही यासाठी डॉक्टरांचा अनुभव व अंतर्मनाचा आवाज महत्त्वाचा आहे. 'टॉक्सिक लूक ऑर सिक लूक ऑफ पेशन्ट' हा वाक्यप्रचार वैद्यकीय शास्त्रात बऱ्याच वेळा केला जातो. याचे वर्णन शब्दात करता येत नाही. ते प्रत्येक डॉक्टर आपल्या अनुभवाने शिकतो.\nसीबीसी, ईएसआर, एमपी, विडाल, युरीन या प्राथमिक चाचण्यातून बऱ्याचशा रुग्णांच्या तापाचे निदान होऊ शकते. पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स्, तांबड्या पेशी अतिशय कमी झाल्या असल्यास मोठ्या आजारांच्या संशय बळावतो व महागड्या चाचण्या करण्याची गरज पडते.\nया सर्व आजारांबरोर अस्थमा व न्यूमोनिया या आजारांमध्ये पावसाळ्यात लक्षणीय वाढ होते. थोडा जरी संशय आल्यास छातीचा एक्स-रे काढणे जरुरी आहे. कारण त्याने पुढचे मोठे संकट टाळता येते. नेब्युलायझरची सोय असल्यास अस्थमाच्या अनेक रुग्णांचे हॉस्टिपलमध्ये भरती होणे टाळता येते.\nपावसाळ्यात रुग्णच फक्त आजारी पडत नाहीत, तर डॉक्टर्सदेखील आजारी पडतात. आमचे एक मित्र कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये १५ दिवस व्हेन्टिलेटरवर होते. मृत्यूशी यशस्वी झुंज देऊन, ते घरी परत आले, परंतु हॉस्पिटलचे बिल बघून त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली.\nया सर्वावर उपाय काय\nउपाय अगदी सोपा आहे. पावसाळ्यासाठी पूर्वतयारी करा. काही पथ्ये पाळा व पावसाळ्यातील कुठलाही सर्दी, खोकला व तापासारख्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या.\n१. घरातील लहान मुलांचे लसीकरण झाले आहे की नाही हे तपासून बघणे.\n२. घरातील मोठ्या माणसांसाठीदेखील हिपेटायटीस ए,बी, कॉलरा, टायफॉईड, स्वाइन फ्ल्यू इत्यादी लसी घेतल्या गेल्या की नाही ते बघणे.\n३. घराभोवती पाण्याचे डबके साचणार नाही, सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होईल यासाठी लागणारी डागडुजी करणे.\n१. पावसाळ्यात पाणी गढूळ येते. पाणी गाळून, उकळून प्यावे, वॉटर प्युरिफायरव्यतिरिक्त पाणी उकळलेले असल्यास सुरक्षा आणखी वाढते.\n२. शाळेतल्या मुलांनी पाण्या��ी बाटली घरून न्यावी. बाहेरचे पाणी शक्यतो टाळावे. उघड्यावरील पदार्थ हॉटेलमधील खाणे शक्यतो टाळावे. अगदी गटारीदेखील घरी साजरी करावी.\n३. मांसाहार, मसालेदार पदार्थ, वातजन्य पदार्थ पावसाळ्यात टाळावे.\n१. सर्दी, पडसे, खोकला, उलट्या, जुलाब यासारखी लक्षणे पावसाळ्यात स्वत:च्या अनुभवाने बरे करण्याच्या फंदात पडू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व औषधे घ्यावीत. एका रुग्णासाठी आणलेले औषध आपल्या बुद्धीने दुसऱ्या रुग्णास देऊ नये.\n२. हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ आली तर आरोग्य विम्याचे पाठबळ असल्याशिवाय महागड्या हॉस्पिटलची पायरी चढू नये.\n- डॉ. मिलिंद शेजवळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_102.html", "date_download": "2019-01-16T11:54:24Z", "digest": "sha1:46DHRFYSZA7YREPDXNANIYQQCWWCZO2A", "length": 7413, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनात्मक शिक्षणाच्या आदान प्रदानाची गरज- मुख्यमंत्री | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nवैद्यकीय क्षेत्रातील संशोधनात्मक शिक्षणाच्या आदान प्रदानाची गरज- मुख्यमंत्री\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनात्मक शिक्षणाच्या आदान प्रदानाची गरज ओळखून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा लाभ देशातील तसेच परदेशातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवेसाठी होईल. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जग जवळ येत आहे. त्याचा वापर करून जागतिक स्तरावरील सर्वोत्तम ज्ञान आणि यशकथा विद्यार्थ्यांना देता आल्या तर सामान्य नागरिकाला निरोगी आरोग्य लाभण्यास मदतच होईल. ज्ञान मिळवितानाच ते इतरांना देखील देण्याची गरज आहे. ���पल्या देशातील पारंपरिक अशा आयुर्वेद आणि योगाभ्यासाचा जागतिक पातळीवर स्वीकार झाला आहे. त्याच्या माध्यमातून अनेकांना निरोगी आयुष्यमान मिळाले आहे.\nआरोग्य क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण उपचाराची गरज लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशातील सामान्य नागरिकाला आधार देणारी आयुष्यमान भारत योजना सुरू केल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_616.html", "date_download": "2019-01-16T13:07:34Z", "digest": "sha1:JBMNTV5AUG33QFLT3QQGFYE32N46I7PL", "length": 7363, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "रिपब्लिकन सेनेच्या निमंत्रकपदी दिलीप खरात यांची निवड | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nरिपब्लिकन सेनेच्या निमंत्रकपदी दिलीप खरात यांची निवड\nदेऊळगाव राजा,(प्रतिनिधी): रिब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेकर यांनी नुकतीच बुलडाणा जिल्हा कार्���ाकारणी व आघाड्या बरखास्त करुन नविन कार्याकरणी घोषीत करीत देऊळगावराजा तालुक्यातील युवा नेते भाई दिलीप खरात यांची बुलडाणा जिल्हा रिब्लिकन सेनेच्या जिल्हा निमंत्रक पदवार नियुक्ती केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेत खिंडार पडले होते.\nयेणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेकर यांच्या आदेशाने विदर्भ प्रमुख योगेंद्र चवरे, विदर्भ सरचिटणीस जयकुमार चौरपगार आणि गजानन तेलगोटे यांनी एका पत्रकाद्वारे बुलडाणा जिल्हा कार्याकारणी व आघाड्या बरखास्त केली. तसेच रिपब्लिकन सेना येणार्या निवडणुकात बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा जोमाने कार्य करण्यासाठी देऊळगावराजा तालुक्यातील भाई दिलीप खरात यांची बुलडाणा जिल्हा निमंत्रक पदाची जबाबदारी दिली आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/6th-march-kisaan-rally/", "date_download": "2019-01-16T12:03:56Z", "digest": "sha1:DLZCTZRCNCOYABD33TXJ66DZEIDOQXEZ", "length": 17745, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "६ मार्च रोजी एक लाख शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, विधान भवनाला बेमुदत घेराव ! | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं ब��ंगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /६ मार्च रोजी एक लाख शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, विधान भवनाला बेमुदत घेराव \n६ मार्च रोजी एक लाख शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, विधान भवनाला बेमुदत घेराव \n0 302 1 मिनिट वाचा\nमुंबई- सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. खचून जाऊन आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या संकटाच्या काळात सरकार मात्र शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याऐवजी फसव्या घोषणा करत आहे. सरकारच्या या फसवणुकीमुळे शेतकरी आणखी खचले आहेत. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही आत्महत्या करत आहेत. कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात तब्बल १७५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. किसान सभेने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा आरपार लढा करण्याचा निर्णय घेतला आहे.\nलढ्याच्या पहिल्या टप्प्यात किसान सभेच्या नेतृत्वाखाली विधानसभा अधिवेशन काळात राज्यभरातून एक लाख शेतकरी नाशिक येथून मुंबई विधानसभेवर पायी चालत येत लॉंग मार्च काढणार आहेत. ६ मार्च २०१८ रोजी या लॉंग मार्चची सुरुवात होणार आहे. नाशिक येथून मुंबईपर्यंत पायी चालत आलेले हे शेतकरी अधिवेशन सुरू असताना विधानसभेला बेमुदत महाघेराव घालणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा बेमुदत घेराव सुरू राहणार आहे. किसान सभेने मार्च २०१६ मध्ये नाशिक येथे एक लाख शेतकऱ्यांचा महामुक्काम सत्याग्रह केला होता. नाशिक येथील सी.बी.एस. चौकात राज्यभरातील एक लाख शेतकऱ्यांनी दोन दिवस केलेल्या या महामुक्काम सत्याग्रहाने शेतकऱ्यांचे प्रश्न दोन वर्षापूर्वी सरकारसमोर मांडले होते. महामुक्कामाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या.\n१ जून २०१७च्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवरही सरकारने या मागण्या पूर्ण करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र सरकारने या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. उलट शेतकऱ्यांची वारंवार अत्यंत जीवघेणी फसवणूक केली ���हे. किसान सभेने या पार्श्वभूमीवर नाशिकच्या याच सी.बी.एस. चौकात पुन्हा एकदा एक लाख शेतकऱ्यांना एकत्र करत विधान भवनावर चालत जाण्याचा संकल्प केला आहे. ६ मार्च रोजी राज्यभरातील एक लाख शेतकरी नाशिक येथून चालत मुंबईकडे निघणार आहेत. शेतकऱ्यांचा हा लॉंग मार्च मुंबई येथे पोहोचल्यानंतर विधानभवनाला घेराव घालणार आहे. मागण्या धसास लागल्याशिवाय हा घेराव मागे घेतला जाणार नाही.\nकसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा, कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती दया, शेतीमालाला दीडपट भावाची हमी दया, स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा, पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण न करता पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी दया, बोंड आळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी किमान ४० हजार रुपये भरपाई दया, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, दुधाला किमान ४० रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा, साखरेच्या भावात हस्तक्षेप करून उसाला कारखान्यांनी हंगाम सुरू होताना जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा, विकास कामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा या प्रमुख मागण्यांसाठी हा लॉंग मार्च व बेमुदत घेराव करण्यात येणार आहेत. डॉ. अशोक ढवळे, आ.जे.पी.गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले, सुनील मालुसरे, बारक्या मांगात, इरफान शेख, सावळीराम पवार, सुभाष चौधरी, इंद्रजित गावीत, रतन बुधर, रडका कलांगडा आदी या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.\nऔरंगाबादमध्ये कचरा प्रश्न गंभीर, २ हजार टन कचरा रस्त्यावर\nआरबीआय 7 दिवसांत सर्व मोबाईल वॉलेट बंद करण्याचा निर्णय,\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/fight-against-corruption-says-cm-devendra-fadnvis/", "date_download": "2019-01-16T12:28:47Z", "digest": "sha1:YBBHGWMC4ZHG7NIPAACL42X27LNPBVVA", "length": 12820, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचाराविरोधात लढा द्यावा - मुख्यमंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभ्रष्टाचार, अनाचार, अत्याचाराविरोधात लढा द्यावा – मुख्यमंत्री\nमुंबई : शौर्य आणि त्यागाची पूजा केली जाते. आपल्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे बलिदान करणाऱ्या वीर जवान आणि शहिदांकडून युवा पिढीने प्रेरणा घेऊन भ्रष्टाचार, अनाचार आणि अत्याचाराविरोधात लढा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. अथर्व फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‘वन फॉर ऑल, ऑल फॉर वन’ या वीर जवान आणि शहिदांच्या कुटुंबियांच्या सन्मानार्थ आयोजित ट्रीब्युट टू आर्मी ॲण्ड सॅल्यूट टू सोल्जर्स कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.\nयावेळी मुख्यमंत्र्यांनी शहिदांच्या कुटुंबियांना शासनाकडून पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणाही केली. एनएससीआयच्या स्टेडीयममध्ये हा कार्यक्रम झाला.कार्यक्रमास आसामचे राज्यपाल जगदीश मुखी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, परमवीर चक्र शौर्य पदक प्राप्त नायब सुभेदार संजयकुमार, महावीर चक्र पदक प्राप्त निवृत्त विंग कमांडर जगमोहन नाथ, परमवीर चक्र प���क प्राप्त निवृत्त कॅप्टन बानासिंग, आमदार आशिष शेलार, कार्यक्रमाचे संयोजक अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील राणे, माजी क्रिकेटपटू कपिल देव, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, चित्रपट निर्माता दिग्दर्शक मधूर भांडारकर, डी.वाय.पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील, अभिनेता नील नितीन मुकेश, आफताब शिवदासानी, अमिषा पटेल, सोनल चौहान आदींची उपस्थिती होती.\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली…\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद…\nमुख्यमंत्री म्हणाले, भारतात मान-सत्ता-धन यांची पूजा केली जात नाही, तर शौर्य आणि त्यागाची पूजा केली जाते. देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या वीर जवानांचीही पूजा केली जाते. या वीर जवानांच्या शौर्याच्या गाथा या नेहमीच अतुलनीय अशाच असतात. त्याच्या या शौर्याची गाथा सर्वांपर्यंत पोहचविण्याची गरज असते. अशा कार्यक्रमातून या शौर्यगाथा आपल्यापर्यंत पोहचतात. युवा पिढीने या गाथांतून त्याग आणि समर्पणाची प्रेरणा घेणे आवश्यक आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनातही भ्रष्टाचार, अनाचार आणि अत्याचारा विरोधात लढा द्यावा. शहिदांच्या जीवनाची प्रेरणा घेऊन, देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.शहिदांच्या बलिदानाचे मोल कधीही करता येणार नाही, असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी शहिदांच्या कुटुंबियांना वीस लाख रुपये देण्यात येत होते. त्यामध्ये वाढ करून, ती पंचवीस लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणाही केली.केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, शहिदांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ऋणातून कदापिही उतराई होता येणार नाही. देशाच्या सर्वांगिण विकासात वीर जवानांच्या सीमेवरील कर्तृत्वाचे योगदान निश्चितच मोठे असते. त्यामुळे इतिहास लिहिताना त्यांचा उल्लेख निश्चितच करावा लागतो. त्यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाचे आणि बलिदानाचे स्मरण करता येते.\nयातून आपण राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करण्यास सज्ज होऊ या. अन्य कुठल्याही बाबींपेक्षा देश श्रेष्ठ हे ध्यानात घेऊन, एकता आणि अखंडतेसाठी काम करू या.आसामचे राज्यपाल मुखी यांनीही आपल्या भाषणात शहीद कुटुंबियांप्रती सन्मानाची भावना संवर्धित करण्यासाठी स्वयंसेवी संस्था संघटनांनी पुढे येण्याचे आवाहन केले.सुरुवातीला अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. राणे यांनी प्रास्ताविक केले. लेफ्टनंट जनरल विश्र्वंभर सिंह यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास तीनही सेना दलातील वीर जवान त्यांचे कुटुंबीय,तसेच शहिदांचे कुटुंबीय आदींसह राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्र, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र…\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nबेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मनसेचा ‘खळखटयाक’\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/15_5.html", "date_download": "2019-01-16T12:40:05Z", "digest": "sha1:NSUZAGFCKCJO6J5OGJE3KRQ4NMQEUW4S", "length": 7936, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "रेशन दुकानदारांचा 15 नोव्हेंबर रोजी जिल्हा कचेरीवर मोर्चा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर ताल��क्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nरेशन दुकानदारांचा 15 नोव्हेंबर रोजी जिल्हा कचेरीवर मोर्चा\nबुलडाणा,(प्रतिनिधी): रेशन कार्डधारकांना रोख सबसिडी देण्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ परवानाधारक संघटनेच्या वतीने 15 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठीची बैठक 4 नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात आयोजित करण्यात आली आहे. रोख सबसिडीच्या विरोधात संघटनेने एल्गार पुकारला असून, गत 22 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील 13 तहसीलवर धरणे आंदोलन करण्यात आले. या पाठोपाठ दिवाळी ब्रेक घेऊन संघटना पुन्हा आंदोलनासाठी सज्ज होणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी जिल्हा कचेरीवर आयोजित मोर्चाची संघटनेने जय्यत तयारी चालवल्याचे जिल्हाध्यक्ष राजेश अंबुसकर, उपाध्यक्ष सुनील बरडे यांनी सांगितले.\nया मोर्चाचे नियोजनासाठी रविवार, 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता बुलडाण्यात बैठक आयोजित केली आहे. या मोर्चात दुकानदारांसोबत रेशनकार्ड धारक, आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक यांचाही समावेश असावा. या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक दुकानदाराने किमान 50 ग्राहक मोर्चात आणावे, अशी सूचना देण्यात आल्याचे या वेळी जिल्हा सचिव मोहन जाधव यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र विदेश\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा ��ीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/special-report-karnataka-election-badami-288825.html", "date_download": "2019-01-16T12:39:27Z", "digest": "sha1:EMRA7RFT6JSLRSUZLW5HXHADCRMY2AJH", "length": 15719, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ग्राउंड रिपोर्ट : कर्नाटक निवडणुकीत 'बदामी'ची चुरस का आहे खास ?", "raw_content": "\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घर��� जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nग्राउंड रिपोर्ट : कर्नाटक निवडणुकीत 'बदामी'ची चुरस का आहे खास \nबदामी मतदारसंघात प्रचंड चुरस पाहायला मिळतेय, 3 तगडे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले असून संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे असणार आहे.\n30 एप्रिल : राजकारणामध्ये सोयीच आणि बेरजेचे राजकारण नेहमीच केलं जातं..सध्या कर्नाटक राज्याची विधानसभा निवडणूक सुरू आहे आणि याच निवडणुकीच्या निमित्ताने बदामी मतदारसंघात प्रचंड चुरस पाहायला मिळतेय, 3 तगडे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले असून संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे असणार आहे.\nबदामी....बागलकोट जिल्ह्यातील एक मुख्य पर्यटन केंद्र...या भागात जितक्या उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात तितकाच जोरदार पाऊसही पडतो. महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळ लेण्यांप्रमाणेच बदामी शहर प्रसिद्ध आहे इथल्या लेण्यांसाठी.. या शहरात एकूण चार मुख्य लेणी आहेत आणि ही लेणी पाहण्यासाठी हजारो पर्यटक बदामीला भेट देत असतात आणि याच बदामीच्या मतदारसंघातील निवडणूक सध्या कर्नाटक राज्यात चर्चेची बनलेय.\nकर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चामुंडेश्वरी मतदारसंघातून अर्ज भरूनही पुन्हा त्यांनी बदामी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर त्यांच्याविरोधात भाजपकडून श्रीरामलू हे निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि जेडीएस कडून हनुमंत माविनमरद हे निवडणूक लढवत आहेत. तिनही उमेदवार तगडे असल्याने प्रचारामध्ये ही मोठी चुरस पाहायला मिळतेय पण मुख्यमंत्री बदामी मधून निवडणूक लढवणार असले तरी या मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारन दुर्लक्षच केलंय.\nबदामी मतदार संघामध्ये धनगर समाजाची 51 हजार तर लिंगायत समाजाची 34 हजार मतं आहेत. नुकताच कर्नाटक राज्य सरकारने लिंगायत समाजाला धर्माची मान्यता दिल्यामुळे धनगर आणि लिंगायत समाजाची मतं एकत्र करून सिद्धरामय्या यांना विजय मिळेल असा विश्‍वास आहे. कारण ते स्वतः धनगर समाजाचे आहेत तर दुसरीकडे भाजपाचे श्रीरामलू हे वाल्मिकी समाजाचे आहेत तर जेडीएसचे हनुमंत माविनमरद हे लिंगायत समाजाचे आहेत परिणामी बदामीमधली ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नाहीतर जातीच्याच राजकारणावर लढवली जात असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतंय.\nभाजप उमेदवार श्रीरामलू यांच्यामागे बेल्लारीमधील रेड्डी बंधूंनी आपली ताकद उभी केली आहे तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बदामीमध्ये तळ ठोकून आहेत. त्याचबरोबर जेडीएसकडूनही जोरदार व्यूहरचना मतदारसंघामध्ये आखली जातेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/padmavati/", "date_download": "2019-01-16T12:56:52Z", "digest": "sha1:SSAEGIZHBFKURPX2OVJ5AGOA2V2CRRSG", "length": 11418, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Padmavati- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घ��स्फोटाचा निकाल\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\n'पद्मावत'च्या विरोधात बेळगावमध्ये स्फोट घडवण्याचा हिंदुत्ववाद्यांचा होता प्लॅन\nपुण्यातील सनबर्न वेस्टर्न म्युझिक कॉन्सर्टमध्ये बॉम्बस्फोट घडवायचा हिंदुत्ववाद्यांचा कट ���ोता अशी धक्कादायक माहिती समोर आलीये\nकाय आहे पद्मावतीची कहाणी\n'पद्मावतवरची बंदी उठवू नका'\nपद्मावतला मराठा संघटनांचा विरोध\nपंतप्रधानांनी संवेदनशीलपणे प्रकरणाकडे लक्ष द्याव - लोकेंद्र सिंग कल्वी\n'गरज पडल्यास पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ'\nसुप्रीम कोर्टाचा पद्मावत सिनेमाला हिरवा कंदील; चारही राज्यांत होणार रिलीज\nपद्मावत सिनेमाला आता गोवा आणि हिमाचल प्रदेशमध्येही बंदी घालण्याची शक्यता\nअखेर 'पद्मावती' 'पद्मावत' नावानं 25 जानेवारीला होणार रिलीज\nकसा काढला 'पद्मावती'वर तोडगा सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशींचं स्पष्टीकरण\nपद्मावती सिनेमाचं नाव पद्मावत होणार; पुढच्या महिन्यात रिलीज होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅक 2017 : वाद, विरोधांमुळे गाजलं बाॅलिवूडचं वर्ष \n...आणि म्हणून कंगनाने 'दीपिका बचाओ' मोहिमेला पाठिंबा दिला नाही\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/634034", "date_download": "2019-01-16T12:45:05Z", "digest": "sha1:DXJ2Q4FF4AQVTJB67BKVYD4BZBYJ6VDL", "length": 6432, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अवनी वाघिणीच्या शिकारीवरून राज यांचा सरकारवर निशाणा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » अवनी वाघिणीच्या शिकारीवरून राज यांचा सरकारवर निशाणा\nअवनी वाघिणीच्या शिकारीवरून राज यांचा सरकारवर निशाणा\nऑनलाईन टीम / मुंबई ः\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवनी वाघिणीला ठार केल्याच्या प्रकरणावरुन भाजपा सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. अवनी वाघिणीला ठार करण्याऐवजी तिला बेशुद्ध करायला हवं होतं, असं म्हणत राज ठाकरे यांनी अवनी वाघीण शिकार वादात उडी घेतली आहे. फक्त पुतळे उभारुन वाघांचं संवर्धन होऊ शकत नाही. हीच गोष्ट गुजरातमध्ये सिंहांच्या बाबतीत झाली असती तर किती गोंधळ झाला असता, हा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.\nमुनगंटीवारांचं मंत्रिपद जाऊ शकतं शिवाय, सुधीर मुनगंटीवार बेफिकीरपणे उत्तरं देतात. ते वनमंत्री आ��ेत म्हणजे त्यांनी सर्वच समजतं असं नाही. उद्या त्यांचं वनमंत्रिपदही जाऊ शकतं, असे म्हणत राज यांनी मुंनगंटीवारांवर टीका केली.\nज्या वाघिणीला ठार करण्यात आले, तेथे सरकार अनिल अंबानींना जागा देणार असल्याची चर्चा आहे. अनिल अंबानींसाठी देश विकायला काढलाय, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.\nवाघिणीला ठार केल्यानंतर तिचे दोन बछडे अनाथ झाले आहेत. एका जिवाला ठार केल्यानंतर आणखी दोन जिवांना मारल्याचं चित्र आहे. सरकारला सत्तेचा माज आलाय. आम्ही काहीही केलं तरी सगळं सहन केलं जाते, अशी त्यांची मानसिकता बनलीय. पण घोडा मैदान जवळ आहे, त्यामुळे लवकरच कळेल, असा हल्लाबोल त्यांनी भाजपा सरकारवर चढवला आहे.\nअमित शाह मुंबईत दाखल\nठाण्यात नदीत बुडून दोन तरूणांचा मृत्यू\nअरूण जेटलींना खोटे बोलण्याची सवय :ललित मोदी\nअण्णाभाऊ साठे महामंडळ पुन्हा सुरू करण्याची मागणी\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/amboli-news-success-students-who-learned-hut-53765", "date_download": "2019-01-16T12:44:47Z", "digest": "sha1:2H6KRHJYLNOBHMFWK4Q6DI42V2WVWQ4C", "length": 14170, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "amboli news The success of the students who learned in the hut झोपडीत शिकलेल्या त्या विद्यार्थ्यांचे लख्ख यश | eSakal", "raw_content": "\nझोपडीत शिकलेल्या त्या विद्यार्थ्यांचे लख्ख यश\nसोमवार, 19 जून 2017\nचौकुळ धनगरवाडीतील शाळा - ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न फळाला\nआंबोली - गवताच्या झोपडीत असलेल्या शाळेत शिकलेल्या पंखानी मोठी भरारी घेण्यासाठी उडी घेतली आहे. चौकुळ धनगरवाडी येथील चुरणीच्या मुसमधील शिकणारी ही मुले आता महाविद्यालयात शिक्षण घेणार आहेत. धनगर वाड्यातील या शाळेची आज परिस्थिती बदलली आहे. गवताच्या ठिकाणी सिमेंटचे खांब आले आहेत; मात्र यासर्व प्रवासात शाळेच्या शिक्षकांसह लोकप्रतिनिधी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. ‘सकाळ’ने हा विषय मांडला होता.\nचौकुळ धनगरवाडीतील शाळा - ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न फळाला\nआंबोली - गवताच्या झोपडीत असलेल्या शाळेत शिकलेल्या पंखानी मोठी भरारी घेण्यासाठी उडी घेतली आहे. चौकुळ धनगरवाडी येथील चुरणीच्या मुसमधील शिकणारी ही मुले आता महाविद्यालयात शिक्षण घेणार आहेत. धनगर वाड्यातील या शाळेची आज परिस्थिती बदलली आहे. गवताच्या ठिकाणी सिमेंटचे खांब आले आहेत; मात्र यासर्व प्रवासात शाळेच्या शिक्षकांसह लोकप्रतिनिधी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. ‘सकाळ’ने हा विषय मांडला होता.\nही यशाची गोष्ट आहे चौकुळ चुरणीची मुस येथील शाळेची. नगरवाड्यातील त्या मुलांची शाळा गवताच्या झोपडीत भरत होती. भर पावसात उन्हात कढत त्या मुलांनी शाळेतील दिवस पूर्ण करून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.\nचौकुळ चुरणीची मुस येथील धनगरवाडीतील मुलांनी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षणाची कास धरली. झोपडीतीलच त्यांची वस्ती. तेथेच एक झोपडी उभारून शाळा उभारली आणि अवघ्या पाच मुलांची शाळा सुरू झाली. मिनी अंगणवाडीही सुरू करण्यात आली. आंबोली युनीयन इंग्लिश हायस्कुलची दररोज सहा किलोमीटर सकाळी व सायंकाळी सहा किलोमीटर दिवसा १२ किलोमीटर जंगलवाटेने पायपीट करत चुरणीच्या मुस येथील मुलांनी दहावीच्या परीक्षेत मिळविलेले यश वाखाणण्याजोगे आहे. या वाडीत प्रथम दहावीची परीक्षा पास झाली. यात मुख्य म्हणजे मुलींनी मिळविलेले यश वाखाणण्याजोगे आहे. यात २००८ ला या वाडीतील तीन विद्यार्थ्यांची पहिली बॅच आहे. बनगरवाडी या व्यंकटेश माडगुळकरांच्या कादंबरीतील व्यक्तीरेखाप्रमाणे या शाळेतील विद्यार्थीही आता मोठे झाले आहेत. यंदा दहावीत सोनी जानू कोकरे (६७ टक्के), संगीता कोकरे (४८.२०), गंगू नवलू झोरे (४८) यांनी यश मिळविले. आंबोली हायस्कुलचा नांगरवाकवाडी येथील तुकाराम गणपत पाटील या विद्यार्थ्याने ८७ टक्के गुण मिळवून हायस्कुलमध्य��� दुसरा आला आहे.\nघराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nमुलीच्या छेडखानीस विरोध केल्याने आईसह पाहुणे मंडळीसही मारहाण\nजळगाव - तालुक्‍यातील शहापूर येथील तरुणीच्या छेडखानीला विरोध केल्याचा राग येऊन या तरुणीसह तिच्या आईला व घरी आलेल्या पाहुण्यांनाही बेदम मारहाण...\nशिक्षणाचा खर्च परत मिळण्यासाठी वडिलांनी खेचले मुलाला कोर्टात\nमुंबई - पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च परत मागितला आहे. त्यासाठी त्यांनी मुलाला न्यायालयातही खेचले. असे...\nसैनिकी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी समिती\nसोलापूर - राज्यातील खासगी अनुदानित सैनिकी शाळांसाठी स्वतंत्र नियमावली तयार केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा...\nशाळाबाह्य मुलींसाठीच्या योजनेच्या लाभात वाढ\nमुंबई - शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्रपुरस्कृत किशोरवयीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/unplugged-khayyam-a-grand-celebration-to-salute-legendary-composer-khayyam/", "date_download": "2019-01-16T12:21:19Z", "digest": "sha1:2BRLD6KXP42IQ2HRSUUHZQZEYEQ4DIRF", "length": 8429, "nlines": 92, "source_domain": "megamarathi.in", "title": "\"अनप्लग खय्याम\" २६ फेब्रुवारी शुक्रवार षण्मुखानंद हॉल सायन", "raw_content": "\nHome News “अनप्लग खय्याम” २६ फेब्रुवारी शुक्रवार षण्मुखानंद हॉल सायन\n“अनप्लग खय्याम” २६ फेब्रुवारी शुक्रवार षण्मुखानंद हॉल सायन\n“अनप्लग खय्याम“ सुप्रसिद्ध संगीतकार खय्य��म यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या निमिताने संगीत रजनीचे आयोजन\n२६ फेब्रुवारी शुक्रवार षण्मुखानंद हॉल सायन\nवर्षानुवर्षे आपल्या अप्रतिम संगीताने मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि रसिकांना आपल्या संगीताचे वेड लावणाऱ्या, प्रेमाची अनुभूती सर्व वयोगटातील कानसेनांना तृप्त करणारे संगीतकार खय्याम. प्यारका दर्द ही मीठा मिठा, कभी कभी मेरे दिल मे’ और दिल चीज क्या है या गाण्यांनी तरुण आणि वृद्ध लोकानाही वेड लावले होते. संगीतकार खय्याम यांनी आपल्या अनेक गाण्यांनी कारकिर्दीत अक्षरश: सुवर्णकाळ निर्माण केला आणि हिंदी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. चार दशके आपल्या आपल्या नाविन्यपूर्ण संगीताने रसिकांना मोहून टाकणाऱ्या संगीतकार खेयाम यांचा ९० वा वाढदिवस या दिवशी साजरा केला जाणार आहे.\n’कभी कभी’, ‘बाजार’, ‘त्रिशूल’, ‘ नुरी’ ,‘आखरी खत’ अशा अनेक चित्रपटाना त्यांचा परीस स्पर्श लाभला होता. या मुझिक शो चे आयोजन फालीसा इंटरटेनमेंट यांनी केले असून, त्यांना गझल गायक तलत अझीझ, भूपेंदर सिंघ, शिलाजा बेहेल, बेला सुलाखे या सारख्या दिग्गजाची. माननीय प्रसिद्ध गायक आणि राज्यमंत्री शहर विकास श्री बाबुल सुप्रियो मोलाची साथ लाभली आहे. “खय्याम यांच्यासाठी असा पहिलाच शो होत आहे आणि त्याचा आम्ही एक भाग आहोत याचा आम्हाला अभिमान आहे असे फालीशा इंटरटेनमेंट चे संचालक श्री संजय महाले नमूद करतात.\nदिनांक व वेळ : २६ फेब्रुवारी २०१६ शुक्रवार, संध्याकाळी ७ ते १०\nठिकाण : षण्मुखानंद हॉल सायन\nडोनर पासेस /तिकिटासाठी संपर्क : षण्मुखानंद हॉल /www.ticketees.com\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्���पटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nमराठी चित्रपट ‘प्रेमाय नमः’ मद्धे प्रथमच ‘अंडरवॉटर सॉंग’\n‘गोठ’चा रविवारी १ तासाचा महाएपिसोड\nगुलाबी दिवसांच्या आठवणी होणार जाग्या.. ‘अॅटमगिरी’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज..\n‘वजनदार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच – ११ नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_198.html", "date_download": "2019-01-16T12:23:34Z", "digest": "sha1:EM7EA5RRODAREV6MRCOO3LACP7EX22NI", "length": 7224, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आरक्षण निर्णय लवकर घ्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील - वाघ | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nआरक्षण निर्णय लवकर घ्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील - वाघ\nनेवासा (प्रतिनिधी) - मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नेवासा शहरात रविवार पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. सोमवार दि. 6 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस असून आरक्षण मिळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन चालूच ठेवणार असून आरक्षणाचा निर्णय लवकर घ्यावा अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागेल असा इशारा यावेळी ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाऊसाहेब वाघ यांनी दिला आहे.आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी दुसर्‍या दिवशी मुळाचे माजी उपाध्यक्ष जबाजी फटके, भाजपचे दिलीप साबरे, पी.आर.जाधव, महमंदभाई टेलर, रम्हूभाई पठाण, मच्छिंद्र हापसे, आबासाहेब फाटके, चांगदेव मोटे, फारुकभाई दारुवाले, प्रकाश उंदरे, सीताराम झिने,शिवाजी सोनवणे, गोवर्धन झीने, हिंदू एकता आंदोलनचे जे.एम.वाकचौरे, नगरसेवक रणजित सोनवणे, राजेंद्र मा��ारी, भारत डोकडे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दिला.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_275.html", "date_download": "2019-01-16T11:59:34Z", "digest": "sha1:54PCTIDCGE64CJZ7PSJDGMLCZINWFUSR", "length": 6431, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नेपाळमध्ये अडकले मानसरोवर यात्रेकरू | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nनेपाळमध्ये अडकले मानसरोवर यात्रेकरू\nकाठमांडू : कैलाश मानसरोवर यात्रेवर जात असलेले जवळपास १७५ भारतीय भाविक नेपाळच्या हुमला जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अडकून पडले आहेत. खराब वातावरणामुळे विमानांचे उड्डाण थांबविण्यात आले आहे; परंतु स्थिती नियंत्रणात असून, हवामान ठीक झाल्यानंतर सर्व भाविकांना सुरक्षित बाहेर काढले जाईल, अशी माहिती भारतीय दूतावासाचे प्रवक्ते रोशन लेपचा यांनी दिली आहे. खराब वातावरणामुळे हुमलाच्या सिमिकोट भागात जवळपास २०० भाविक अडकलेले आहेत. गत ती�� दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नियमित स्थानिक विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत..\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/marathi-star-sanjay-narvekars-silver-jublie/", "date_download": "2019-01-16T12:13:35Z", "digest": "sha1:OAI4QN5TEFO4PMMITFWPZBYSP7VRDBXE", "length": 22240, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "पंचविशी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना च���ंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nमराठीमध्ये ज्युबिली स्टार तसे कमीच… पण आज एका लोकमान्य सुपरस्टारची सिल्व्हर ज्युबली होते आहे. संजय नार्वेकरांच्या या यशाबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत…\n25 वर्षांत 25 व्यावसायिक नाटकं असं पहिल्या नाटकाच्या वेळी वाटलं होतं का\n– आपण आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे काम करत राहिलं की, काहीही साध्य होऊ शकतं हे यातून सिद्ध होतं. मी सुरुवातीलाच उलटा प्रवास सुरू केला. महाविद्यालयातून एकांकिका करत असतानाच विनय आपटेंकडे सहाय्यक म्हणून काम करत होतो. ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’ नावाची मालिका होती. त्यात माझी छोटी भूमिकाही होती. मग आपटय़ांच्याच ‘आम्ही जगतो बेफाम’ नाटकातून पहिल्यांदा व्यावसायिक रंगभूमीवर आलो. त्यानंतर मात्र मी आजतागायत एकही मालिका केलेली नाही.\nपण सिनेमा करत होतात की तुम्ही तिथेही वेळ द्यावा लागतोच\n– बरोबर आहे, पण सिनेमाच्या तारखा आपल्याला आधी मिळतात. त्याप्रमाणे आपण वेळ आखू शकतो. शिवाय सिनेमाचे लोक ऍडजस्ट करू शकतात. मला मध्ये तीन तास ��िंवा संध्याकाळी तीन तास लवकर सोडू शकाल का असं मी विनवायचो. ते शक्य झालं तर तसे प्रयोग लावयचो. ‘ऑल द बेस्ट’ हिट झाल्यावर मग आपण वर्षाला एक नाटक करायचंच हा विचार मी केला. काही वर्षी दोन दोन नाटकंही केली. तेव्हा वेळेचं गणित कठीण होत गेलं. मग माझ्या बायकोने असिताने ती सूत्र हाती घेतली. तू तुझ्या अभिनयावर फोकस ठेव हे तिचं म्हणणं होतं. माझ्या यशात तिचा 50 टक्के वाटा आहे.\nनाटक सिनेमात असणाऱया कुणालाही विचारलं की मन रमतं कुठे तर उत्तर ‘नाटक’ असंच असतं. पण ते तसं का असतं याचं उत्तर काय…\nकारण नाटकातून नटाला खूप काही शिकायला मिळतं. आपण नाटकाचे प्रयोग करतो. प्रत्येक प्रयोगात मी वाक्य जशीच्या तशी सारखीच बोलतो असं नाही. कधी स्पीड वेगळा असतो, कधी वेगळा प्रयत्न करायचा असतो. ते केल्यावर मला त्याचा परिणाम लगेच मिळतो. मला कळतं की ‘अरे, आज असं केल्याने असं झालं.’ माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं. सिनेमात ते संभवत नाही. पण प्रत्येक नटाला आपली कला ही जास्त रसिकांपर्यंत पोहोचावी आणि त्यातून आपली लोकप्रियताही वाढावी हे वाटतच असतं. या दोन गोष्टी सिनेमातून अधिक शक्य आहेत. पण तरीही प्रत्येक नटाने मग या दोन माध्यमांमधला आपला संचार कसा नियंत्रित करायचा याचा विचार करायला हवा.\nसंजय नार्वेकर या ब्रॅन्ड नेमवर तिकिटबारीवर चालणारं नाटक असं कोरलं गेलं. हे प्रयत्नपूर्वक कमर्शियलायझेशन की वेगळं काही…\nमला नाटकं तशी मिळत गेली हे मुख्य कारण. ‘ऑल द बेस्ट’ जोमात असतानाच ‘वास्तव’ हा चित्रपट आला. डेढफुटय़ा जागतिक पातळीवर फेमस झाला. मी परदेशी गेल्यावर मला पाकिस्तानी, अफघाणी लोकंही ओळखू लागले. कारण तो पिक्चर सगळीकडे पाहिला गेला. मग आपण कमर्शियली सक्सेसफुल होऊ शकतो हे जाणवलं आणि तशी नाटकं, सिनेमे केले. पण दर दोन तीन नाटकांमागे एखादं तरी ‘अशी पाखरे येती’, ‘अधांतर’, ‘खेळीमेळी’ असेल याचीही खबरदारी घेतली. याचं खरं तर श्रेय माझ्या मित्रपरिवारातील वैचारिकतेला. राजीव नाईकसारखे गुरुमित्र मला पटवून देत की शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा सर्व पातळ्यांवर कसदार अभिनय जमायला हवा व त्यासाठी मग अशी वेगळ्या घाटणीची नाटकं करायला हवीत.\nनव्वदच्या दशकात मराठी नाटकाला गर्तेतून काढणारं ‘ऑल द बेस्ट’ आणि मराठी सिनेमाला नवं रूप देणाऱया ‘अगं बाई अरेच्चा’ या दोन्ही माइलस्टोन प्रॉडक्शन्समध्य��� असणारा संजय नार्वेकर आता आपलं पंचविसावं नाटक होतं ‘कुरूप वेडे’ घेऊन येतोय. या नाटकाची आणि पुढे या सुपरस्टारच्या कारकीर्दीची गोल्डन ज्युबिली होवो हीच सदिच्छा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिंदुस्थानी लष्कर जीतते है शानसे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_880.html", "date_download": "2019-01-16T13:01:06Z", "digest": "sha1:BJMZCCDTBLULAOTLYB33ORJRPCBSTCXA", "length": 7503, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गुरु पौर्णिमा उत्सवाची उत्साहात सांगता | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nगुरु पौर्णिमा उत्सवाची उत्साहात सांगता\nसाई संस्थानच्यावतीने दि. २६ पासून सुरु असलेल्‍या गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता ह. भ. प. चारुदत्‍त आफळे यांच्‍या काल्याच्या किर्तनाने झाली.\nउत्‍सवाच्‍या सांगतादिनी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व प्रखर अग्रवाल यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली. तर उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम व त्‍यांची सुविद्य पत्‍नी मनाली निकम यांनी गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा केली. सकाळी १०.३० वाजता काल्याच्‍या किर्तनानंतर दहिहंडी फोडण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.\nउत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, पोलिस उपअधिक्षक आनंद भोईटे आदींसह सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Plastic-ban-Reduction-of-the-fine-amount/", "date_download": "2019-01-16T12:20:37Z", "digest": "sha1:NMQ54AOO7QYRO6PCHYWPHLR7GEL67PZF", "length": 6388, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्लास्टिकबंदी; दंडाच्या रकमेत होणार कपात ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकबंदी; दंडाच्या रकमेत होणार कपात \nप्लास्टिकबंदी; दंडाच्या रकमेत होणार कपात \nप्लास्टिकविरोधी कारवाई करताना दंडाच्या रकमेत कपात होणार नाही, असे स्पष्ट आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. पण हे आदेश झिडकारत मुंबई महापालिकेने दंडाच्या रकमेत तडजोड करून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव विधी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम विरुध्द पालिका असा सामना रंगणार आहे.\nमुंबईसह महाराष्ट्रात शनिवार 23 जूनपासून प्लास्टिकबंदी होणार आहे. त्यामुळे पालिकेने प्लास्टिकबंदी कारवाई प्रभावीपणे राबवण्यासाठी 250 अधिकारी व कर्मचार्‍यांची टीम तयार केली आहे. पण महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम 2006 च्या कलम 9 नुसार प्रथम गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये व दुसर्‍या गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये दंड आहे. एवढा मोठा दंड छोट्या ग्राहकांकडून वसूल करणे शक्य नाही. त्यामुळे तडजोडीतून दंडाच्या रक्कमेत कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार व्यवसायाचे चार टप्पे तयार करण्यात आले आहेत. यात फेरीवाला, किराणा माल, फळरस व चहाकॉफी विक्रेते व हॉटेल, मॉल आदींचा समावेश आहे. नव्या दंडात पहिल्या गुन्ह्यासाठी 200 ते 1 हजार रुपये व दुसर्‍या गुन्ह्यासाठी 500 रुपये ते 2 हजार रुपये दंड आकारण्याचे निश्‍चित केले आहे. हा दंड आकारण्याचा पालिका प्रशासनाला अधिकार मिळावा, यासाठी प्रशासनाने विधी सिमतीच्या मंजूरीसाठी प्रस्ताव सादर केले आहे.\nया प्रस्तावाला विधी समितीने मंजुरी दिल्यानंतर तो स्थायी समिती व महापालिका सभागृहाच्या अंतिम मंजुरीसाठी लागू करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. पालिका प्रशासनाने पर्यावरण मंत्र्यांच्या विरोधात घेतलेला निर्णय पालिकेतील सत्ताधारी शिवसेना फेटाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण शिवसेनेला प्रशासनाचा हा निर्णय फेटाळायचा असेल तर, भाजपा अथवा काँग्रेसच्या पाठिंब्याची आवश्यकता भास���ार आहे.\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/more-autonomy-expenditure-funds-states-12308", "date_download": "2019-01-16T12:49:38Z", "digest": "sha1:WJ67IODUTJ6AJH4M7M3KJ7P2VI4S3BB6", "length": 13517, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "More autonomy for the expenditure of funds to the states निधी खर्चासाठी राज्यांना आणखी स्वायत्तता | eSakal", "raw_content": "\nनिधी खर्चासाठी राज्यांना आणखी स्वायत्तता\nसोमवार, 12 सप्टेंबर 2016\nनवी दिल्ली - ज्या योजनांना केंद्र सरकारकडून अर्थसाह्य मिळते, अशा योजनांचा निधी खर्च करण्यासाठी राज्यातील सरकारांना आणखी स्वायत्तता देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला असून, त्यासाठीची मार्गदर्शक नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे.\nनवी दिल्ली - ज्या योजनांना केंद्र सरकारकडून अर्थसाह्य मिळते, अशा योजनांचा निधी खर्च करण्यासाठी राज्यातील सरकारांना आणखी स्वायत्तता देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला असून, त्यासाठीची मार्गदर्शक नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे.\nराज्यातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यापैकी काही योजनांना केंद्र सरकारकडून अर्थसाह्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र, हा निधी खर्च करण्याच्या प्रक्रियेत काही त्रुटी समोर आल्या होत्या. त्यानुसार केंद्राने अशा योजनांच्या निधीत वाढ करण्याबरोबरच एक नियमावलीही जाहीर केली आहे. केंद्राकडून राज्य सरकारच्या विविध योजनांना अर्थसाह्य म्हणून आतापर्यंत 10 टक्के निधी प्रदान केला जात होता. त्यात आता 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रशासित प्रदेशांसाठी हीच वाढ 30 टक्‍क्‍यांपर्यंत करण्यात येईल, असे नवीन नियमावलीवरून स्पष्ट होते.\nनव्या नियमावलीत समाविष्ट घटकांमुळे निधी खर्चप्रक्रियेत आणखी लवचिकता येईल. य��मुळे राज्य सरकारला स्थानिय गरजांची पूर्ती करणे; तसेच तळागाळातील विकास साधण्यास मदत मिळणार असल्याचे वित्त मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. योजनेची अंमलबजावणी व निधी खर्चप्रक्रियेतील पारदर्शकता वाढण्यासाठी ही नियमावली महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्‍वासही वित्त मंत्रालयाने व्यक्त केला.\nनव्या नियमावलीअंतर्गत लाभ घेण्यासाठी राज्यांना त्यांच्या पातळीवर एक मंजुरी समिती गठित करावी लागणार आहे. \"मनरेगा‘सारख्या योजनांना ही नियमावली लागू करता येणार नाही. मिळणाऱ्या निधीची रक्कम तत्सम योजनेकरिता; तसेच संबंधित उपयोजनेसाठी खर्च करण्याची मुभा राज्यांना देण्यात आल्याचेही मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nमला दिल्लीत जायचंय; 'या' मतदार संघातून लढणार- जानकर\nनगर- मी दिल्लीत काम करण्यास इच्छुक असून, बारामती लोकसभा मतदार संघातूनच आपण निवडणुक लढवणार असल्याचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज (ता.16)...\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nकाँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार\nबंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार...\nकर्नाटकमधील कुरघोडीचा मुंबईत ‘ड्रामा’...\nमुंबई - कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कमळ’चे राजकीय नाट्य मुंबईत आकाराला येत असताना एका भाजपच्या उत्साही...\nपुणे जिल्हा बॅंक अजूनही देशात पहिल्या क्रमांकावर\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी बॅंक अजूनही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅश���ल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/9/21/article-on-manasi-koyande-.html", "date_download": "2019-01-16T12:46:39Z", "digest": "sha1:QJW3JEWI2B7B6YWDKFOQBYP3KLVMPLZC", "length": 13103, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " सामान्य महिलेला असामान्य फॅशन डिझायनर बनविणारी मानसी कोयंडे सामान्य महिलेला असामान्य फॅशन डिझायनर बनविणारी मानसी कोयंडे", "raw_content": "\nसामान्य महिलेला असामान्य फॅशन डिझायनर बनविणारी मानसी कोयंडे\nकालपासून घटस्थापना झाली. घरांमधून, सार्वजनिक ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना केली गेली. नऊ दिवस व नऊ रात्री या आता देवीच्या भक्तिमय वातावरणाने मंत्रमुग्ध होऊन जातील. आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीने महिलांना देवीचा दर्जा दिला आहे. ती माया-ममता-शक्ती-भक्तीचे रूप आहे, असे आपली संस्कृती म्हणते. कदाचित जगभरात स्त्रीला देवीचा उच्च दर्जा देणार्‍या मोजक्या संस्कृतींपैकी आपली एक संस्कृती असावी. मात्र, त्याच वेळी हुंडाबळी, लैंगिक शोषण, बलात्कार, घरगुती हिंसा या प्रकारांनी स्त्रियांवर अत्याचारदेखील होत आहेत. एकीकडे आपण देवीला पूजतो, मात्र दुसरीकडे तिच्या प्रारूपाला गर्भातच ठेचले जाते. स्त्री कुठेही सुरक्षित नाही, हे तितकंच सत्य आहे. आपल्या अलीकडील पुरुषप्रधान संस्कृतीने तिला पूर्णत: अबला करून टाकलं आहे. मात्र, या अबलेला जेव्हा-केव्हा संधी मिळाली तेव्हा आपल्या सबलतेचा तिने पुरावाच जणू दिला आहे. जिजाऊ माता, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, मेरी कोमही त्यापैकी काही उत्तमउदाहरणं...\nतिने देखील अशाच काही हताश आणि असाहाय्य झालेल्या महिलांना पाहिलं आहे. त्यांना त्यांच्या पायावर मोठ्ठं करण्याचं स्वप्न ती पाहत आहे. ही स्वप्न पाहणारी ‘ती’ म्हणजे कोयंडेज इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्टडीजची संचालिका मानसी देवीदास कोयंडे.\nमाझगाव येथे राहणारे दशरथ कबाडी एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल आगारात कार मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. त्यांना २ मुले आणि २ मुली होत्या. माया ही त्यातलं शेंडेफळ. भावंडात जरी शेवटचा नंबर असला तरीही अभ्यासात मात्र माया नेहमीच पुढे असे. ग्रँटरोडच्या सेवा सदन शाळेत मायाचं शालेय पूर्ण झालं. पुढे बी. कॉम. आणि त्यानंतर सनदी लेखापाल अभ्यासक्रमाची काही वर्षे असं मायाचं एकूण शिक्षण. १९९९ दरम्यान मायाचं लग्न देवीदास कोयंडे यांच्यासोबत झालं आणि माया दशरथ कबाडी, मानसी देवीदास कोयंडे बनली. खरंतर नाव बदलण्याच्या या प्रक्रियेला तिचा विरोध होता. मात्र, तिने रामासंदर्भात एक पुस्तक वाचलं होतं. त्यात लिहिलं होतं, बदल हा अपरिहार्य आहे. देवीदास कोयंडे यांनी नायगाव येथून टीचर ट्रेनिंग प्रोग्रामहा टेलरिंग इन्स्ट्रक्टरचा अभ्यासक्रमपूर्ण केला होता. त्यानंतर १९९१ साली या तरुणाने अवघ्या ६ मशीनसह शिवडी येथे टेलरिंग इन्स्टिट्यूट सुरू केलं. आता हे इन्स्टिट्यूट मोठ्ठं करण्याचं ध्येय या कोयंडे दाम्पत्याने आपलंसं केलं होतं.\nशिवडीच्या बैठ्या चाळीतून मानसीने उत्तुंग भरारीची स्वप्ने पाहिली. त्यातलं पहिलं स्वप्न होतं, स्वत:च्या मालकीचं इन्स्टिट्यूट. प्रचंड मेहनतीच्या जोरावर सन २००० साली कोयंडे दाम्पत्याने नेरुळ येथे सुरुवातीला भाड्याने आणि सहा महिन्यांतच स्वत:च्या जागेवर इन्स्टिट्यूट सुरू केलं. दरम्यान मानसी कोयंडे यांनी २००८ मध्ये ‘ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी इन फॅशन डिझायनिंग’ हा दोन वर्षांचा अभ्यासक्रमएका नावाजलेल्या संस्थेतून पूर्ण केला. फॅशन डिझायनिंगच्या कक्षा या ज्ञानामुळे रुंदावल्या. २०११ साली त्यांनी फॅशन डिझायनिंगच्या पहिल्या बॅचला स्वतंत्ररित्या शिकवलं. इथेच ‘कोयंडेज इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्टडीज’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.\nगेल्या १७ वर्षांत कोयंडे दाम्पत्याने २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनिंग आणि शिवणकामाचे धडे दिले आहेत. त्यातील २५ विद्यार्थ्यांनी स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे, तर अनेक विद्यार्थी घरातून स्वतंत्र व्यवसाय करत आहेत. विशेष म्हणजे, हे २५ विद्यार्थी महिला आहेत. २०१५ साली मानसी कोयंडे यांनी सखोल संशोधन करून ’कट टू स्टीच’ नावाचं स्वत:चं उत्पादन सुरू केलं आहे. ५ विविध ड्रेसचे डिझाईन या उत्पादनांतर्गत घरपोच मिळते. ते ट्रेसिंग पेपरवर उमटवून त्या आकाराचे कपडे कापून घ्यायचे आणि आपला ड्रेस तयार. अशी सहज, सुलभ ही संकल्पना आहे. कोणत्याही शिवणकामकरणार्‍या व्यक्��ीला एखाद्या फॅशन डिझायनरसारखा ड्रेस शिवणे आता सहज शक्य आहे. फॅशन डिझायनिंग म्हणजे उच्चभ्रू वर्गाची मक्तेदारी, हा जो समज आहे त्यास छेद देऊन फॅशन डिझायनिंग समाजाभिमुख करण्याचा मानसी कोयंडे आणि त्यांच्या पतींचा मानस आहे. आज त्यांच्याकडे एमबीए झालेले, आयटी, मॅनेजमेंटमध्ये उच्च पदव्या मिळवलेले विद्यार्थी देखील येतात. त्यांना त्यांच्या कामात कुठेतरी खिन्नता आलेली असते. कुठेतरी ते थांबलेले असतात. मानसी कोयंडे त्यांना त्यांच्या मानसिक स्थितीतून बाहेर काढून योग्य ते मार्गदर्शन करतात. एकप्रकारे त्या मानसोपचार करतात, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. फॅशन डिझायनिंग हा कोयंडे दाम्पत्यासाठी फक्त एक व्यवसाय नसून ती चळवळ आहे. ही चळवळ त्यांना समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत न्यायची आहे.\nलग्नानंतर अनेक महिला मानसिकदृष्ट्या हतबल होतात. लग्नाअगोदर करिअरच्या दृष्टीने असलेला त्यांचा उत्साह हा लग्नानंतर पूर्णत: मावळलेला असतो. मानसी कोयंडेंना अशा महिलांच्या मनाला उभारी देऊन त्यांना करिअरसाठी पुन्हा प्रेरणा द्यायची आहे. आपल्यासोबतच इतर महिलांनीदेखील श्रीमंत व्हावे यासाठी त्यांनी ’चारचौघी’ नावाची संकल्पना सुरू केली आहे. या संकल्पनेअंतर्गत २ महिला दुकान सांभाळतील तर उरलेल्या दोन विपणन आणि वितरणाची जबाबदारी पार पाडतील. हे करिअर मॉडेल हळूहळू संपूर्ण देशात पोहोचवायचे आहे. ’चूल अन मूल’ ही संकल्पना आता मागे पडली आहे. तुमच्यात जिद्द असेल तर तुमच्यासाठी या जगात काहीही अशक्य नाही. योजनाबद्ध आराखडा, वचनबद्धता आणि शिस्त या जोरावर मानसी कोयंडेंनी हा पल्ला गाठलाय. मानसी कोयंडेसारख्या समाजातील दुर्गा जर सर्वदूर पोहोचल्या तर समाजातील महिला निश्चितच गरुडभरारी घेतील, यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/634037", "date_download": "2019-01-16T12:59:29Z", "digest": "sha1:ECSVGQ6VUTPGC3OUDJMFRF2BXHTK4KXF", "length": 5630, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मोदींची जवानांसोबत दिवाळी साजरी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » मोदींची जवानांसोबत दिवाळी साजरी\nमोदींची जवानांसोबत दिवाळी साजरी\nऑनलाईन टीम / उत्तराखंड ः\nदरवषीप्रमाणे या वषीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या जवानांसोबत उत्तराखंडमधील हषील येथे दिवाळी साजरी केली. जवानांस��बत दिवाळी साजरी केल्यानंतर मोदींनी केदारनाथला जाऊन शिवशंकराचे दर्शनही घेतले.\n2014पासून दरवषी मोदी हे सैन्यातील जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. 2015 मध्ये त्यांनी सियाचिनला भेट दिली होती. यंदा त्यांनी उत्तराखंडमधील हषील येथे आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांना भेट दिली. या जवानांना मोदींनी गोडधोड खाऊ घातले. ’तुमच्यामुळे देशाचे नागरिक शांतपणे झोपू शकतात, अशी भावनाही मोदींनी यावेळी व्यक्त केली.\nजवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर मोदी केदारनाथला पोहोचले. केदारनाथच्या मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेऊन त्यांनी जलाभिषेक केला. तसंच, मंदिराला प्रदक्षिणाही घातल्या. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी केदारनाथला दिलेली ही तिसरी भेट आहे. मे 2017 आणि जून 2018मध्येही मोदींनी केदारनाथचे दर्शन घेतले होते.\nअरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार : सिसोदिया\nसरकारी नोकऱयांमधील पदोन्नतीचे आरक्षण रद्द\nपुढील 50 वर्ष भाजपचीच सत्ता : अमित शहा\nराज्यातील आणखी 900 गावांमध्ये दुष्काळ जाहीर होणार ; मंत्रिमंडळाचा निर्णय\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/no-one-has-been-paid-in-three-years/", "date_download": "2019-01-16T12:19:58Z", "digest": "sha1:XTSA7G2SERLRC2PU26EAS3DQ7LNWRH45", "length": 8654, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचार व अंमलबजावणीसाठी तीन वर्षात एकही रूपया द���ला नाही- मानव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचार व अंमलबजावणीसाठी तीन वर्षात एकही रूपया दिला नाही- मानव\nआघाडी सरकारच्या कार्यकाळात जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचार व अंमलबजावणीसाठी दरवर्षी दहा कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते\nटीम महाराष्ट्र देशा- आघाडी सरकारच्या कार्यकाळात जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचार व अंमलबजावणीसाठी दरवर्षी दहा कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते. ते दिलेही जात होते मात्र देवेन्द्र फडणवीस सरकारने गेल्या तीन वर्षात या कामासाठी एकही रूपयाचा निधी दिला नाही. राज्य सरकारकडून जादूटोणाविरोधी कायद्याकडेच दूर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासंघटक श्याम मानव यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.\nआचारसंहिता नसताना पोलीस आमची भाषणं का रेकोर्ड करत आहेत \nपाच राज्यातील पराभवामुळे भाजपा सरकार आश्वासनांचा पाऊस पाडत…\nनेमकं काय म्हणाले श्याम मानव \nजादूटोणा विरोधी कायदा 2013 साली लागू झाल्यानंतर पोलिस आणि नागरिक यांच्यामध्ये त्या कायद्याबाबत जागृती होणे आवश्यक होते. यासाठी राज्यसरकारने सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत जादूटोणाविरोधी कायदा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी समिती’ची स्थापना केली. या समितीचे प्रमुख सामाजिक न्यायमंत्री असतात. समितीच्या कामासाठी दरवर्षी दहा कोटी रूपये देण्याचे मंजूर करण्यात आले होते. जेणेकरूण या निधीचा वापरातून पोलिसांना कायद्याचे प्रशिक्षण देणे, त्यांचे नागरिकांचे शिबीर घेणे यांसारखे उपक्रम राबविले जावे. सुरवातीच्या काळात हा निधी नियमितपणे देण्यात येत असे. मात्र सध्याचे सरकार सत्तेत आल्यानंतर हा निधीचे वाटप बंद करण्यात आले. संस्थेने वारंवार पाठपुरावा करूनही याबाबत कोणताही निर्णय झाला नाह्यी. त्यामुळे हे सरकार कायद्याबाबत काम करण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट होत आहे.\nआचारसंहिता नसताना पोलीस आमची भाषणं का रेकोर्ड करत आहेत \nपाच राज्यातील पराभवामुळे भाजपा सरकार आश्वासनांचा पाऊस पाडत आहे\nआता सरकार कोसळले तरी चालेल; पण आणखी सहन करणार नाही – एच. डी. कुमारस्वामी\nसेना-भाजप सरकारचे ढोल बडवल्याशिवाय राहणार नाही : धनंजय मुंडे\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र…\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/gadar-lagaan-completes-16-years-53118", "date_download": "2019-01-16T12:49:51Z", "digest": "sha1:X2DDEIDYE2I7KFZUMRVFMPUSFG77SAOQ", "length": 11006, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gadar Lagaan completes 16 years गदर आणि लगानला 16 वर्षे पूर्ण | eSakal", "raw_content": "\nगदर आणि लगानला 16 वर्षे पूर्ण\nशुक्रवार, 16 जून 2017\nबरोबर सोळा वर्षांपूर्वी 15 जूनला हिंदी सिनेउद्योगात दोन एेतिहासिक कामगिरी करणारे सिनेमे आले. पहिला होता आशुतोष गोवारीकर यांचा लगान, आणि दुसरा होता सनी देओल आणि आमिषा पटेल यांचा गदर. या दोन्ही सिनेमांनी आपआपली तारीख जाहीर केली आणि चर्चेला उधाण आले होते.\nमुंबई : बरोबर सोळा वर्षांपूर्वी 15 जूनला हिंदी सिनेउद्योगात दोन एेतिहासिक कामगिरी करणारे सिनेमे आले. पहिला होता आशुतोष गोवारीकर यांचा लगान, आणि दुसरा होता सनी देओल आणि आमिषा पटेल यांचा गदर. या दोन्ही सिनेमांनी आपआपली तारीख जाहीर केली आणि चर्चेला उधाण आले होते. दोन मोठे सिनेमे अशा पद्धतीने एकत्र प्रदर्शित केले जाऊ नयेत असा सूर होता. पण या दोघांनीही तिकीट खिडकीवर अमाप यश मिळवले.\n15 जून 2017 ला हे दोन्ही सिनेमे रीलीज होऊन काल 16 वर्षे झाली. लगान हा सिनेमा आमीरला देण्यापूर्वी आशुतोष गोवारीकरने शाहरूख खानकडे भूवनच्या रोलसाठी विचारणा केली होती. त्याने नकार दिल्यावर दिग्दर्शक अभिषेक बच्च्नकडेही गेला होता. पण या दोघांनी नकार दिल्यावर आमीरने हा रोल घेतला आणि केवळ रोल केला नाही, तर हा सिनेमा प्रोड्यसही केला.\nGandhi Jayanti : गांधीविचार आणि पडदा\nमी गांधीजींना पडद्यावर पहिल्यांदा पाहिलं, ते १९८२ मध्ये रिचर्ड ॲटेनबरोबरो दिग्दर्शित ‘गांधी’ सिनेमा आपल्याकडे झळकला तेव्हा. महात्मा आणि...\nधुळे : वॉटर कप स्पर्धेत लामकानी, सार्वे प्रथम; मुख्यमंत्र्यांकडूनही गौरव\nलामकानी (जि. धुळे) : पाणी फाउंडेशनतर्फे लोकसहभागातून दुष्काळ मुक्तीसाठी जिल्ह्यात एप्रिल- मेमध्ये राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप 2018...\nएन. डी. स्टुडिओत बॉलीवूड पर्यटन\nमुंबई - ‘एनडीज्‌ फिल्म वर्ल्ड’मध्ये प्रवेश केल्यावर तुमचे गब्बर सिंगने शोले स्टाईल स्वागत केले तर कसे वाटेल... कर्जतच्या एन. डी. स्टुडिओच्या...\n'इंदू सरकार'विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nनवी दिल्ली : आणीबाणीच्या काळातील कथानक असलेला 'इंदू सरकार' चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटाचे खेळ रोखावे...\nजगण्याची एनर्जी अन्‌ भक्तीची शिदोरी\nसंत भार पंढरीत पोचणार असल्याने माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही. संतांचे विचार जागते ठेवणाऱ्या...\nनावाजलेला दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आता ऐतिहासिक विषयांचे चित्रपट न बनवता काहीतरी वेगळे करण्याच्या मूडमध्ये आहे. \"मोहेन्जोदारो'नंतर तो परत येतोय एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/marathi-movie-trailers-videos-hd/vazandar-marathi-movie-trailer-launch/", "date_download": "2019-01-16T12:32:25Z", "digest": "sha1:LP5A565DZKILUDJBJGH6NKYW4YW4FVY7", "length": 9629, "nlines": 92, "source_domain": "megamarathi.in", "title": "'वजनदार' चित्रपटाचा ट्रेलर लाँच - ११ नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला", "raw_content": "\nHome Marathi Movie Trailers & Videos HD ‘वजनदार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच – ११ नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\n‘वजनदार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच – ११ नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nबारीक होण्याच्या धडपडीचं रहस्य काय \n– ‘वजनदार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच\n– ११ नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nवजनदार माणसांना टेन्शन असतं ते बारीक होण्याचं… जाड असण्यापासून ते बारीक होण्याच्या प्रवासाची मजेदार गोष्ट ‘वजनदार’ चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येणार आहे. ‘लॅन्डमार्क फिल्म्स निर्मित या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. ११ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.\n‘लॅन्डमार्क फिल्म्स’च्या विधि कासलीवाल यांनी ‘वजनदार’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कुंडलकर यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. तर मराठीतल्या ग्लॅमरस आणि स्टार अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रिया बापट, चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर, चेतन चिटणीस यांच्या यात भूमिका आहेत. क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पुत्र चिराग पाटील या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. उत्तम स्टारकास्ट, वेगळा विषय आणि फ्रेश लुक ही या चित्रपटाची खासियत आहे. सई आणि प्रियाच्या वजनदार भूमिकांमुळे या चित्रपटाविषयी गेलं वर्षभर इंडस्ट्रीत उत्सुकता आहे.\nग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी खास या भूमिकांसाठी वजन वाढवलं आहे. त्या किती वजनदार झाल्या आहेत, ते या ट्रेलरमधून दिसतं आहे. त्यांच्या जाड असण्याचा आणि त्यानंतर बारीक होण्याचा धमाल प्रवास या चित्रपटात आहे. मात्र, त्या बारीक होण्याची धडपड का करू लागतात, हे रहस्य मोठ्या पडद्यावरच पाहण्यात गंमत आहे. चापूनचोपून साडीतल्या घरंदाज लुकमधली सई आणि ‘बबली’ लुकमधली प्रिया यांच्यातली केमिस्ट्रीही मस्त जमून आली आहे. ट्रेलरमधूनच चित्रपट फ्रेश, कलरफुल दिसतो आहे. तसंच या कथानकाला संवेदनशील पदरही असल्याचंही दिसून येत आहे. त्यामुळे जाड असणं-बारीक होणं याच्या पलिकडे जाऊन आयुष्याविषयीचा वेगळा दृष्टिकोन हा चित्रपट देईल, असं या ट्रेलरमधून जाणवत आहे.\n‘ज्या बारीक नसतात, त्या जाडच असतात’ असं सांगणाऱ्या ट्रेलरनं सोशल मीडियात लक्ष वेधून घेतलं आहे. दिवाळीनंतर ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा ‘वजनदार’ प्रेक्षकांना नक्कीच वजनदार मनोरंजन देणार आहे.\nरॅपर डॅनी सिंगचे “दारू पीने दे” सोशल मीडियावर हिट\nगुलाबी दिवसांच्या आठवणी होणार जाग्या.. ‘अॅटमगिरी’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज..\nहे पण आवडे�� तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n“अनप्लग खय्याम” २६ फेब्रुवारी शुक्रवार षण्मुखानंद हॉल सायन\n१७ व्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्काराच्या नावनोंदणी अर्जाला सुरुवात\nढाब्यावर काम करणारा झाला स्टार अभिनेता; आज आहे कोट्यवधीचा मालक\nरॅपर डॅनी सिंगचे “दारू पीने दे” सोशल मीडियावर हिट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/breaking-news/7528-vinesh-phogat-is-first-indian-woman-who-win-gold-in-asian-games", "date_download": "2019-01-16T11:55:57Z", "digest": "sha1:KW4PGTF4CS2XLKCD7USBBNKDFOKLKKKN", "length": 6991, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "एशियन गेम्स 2018 : कुस्तीपटू विनेश फोगाट सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nएशियन गेम्स 2018 : कुस्तीपटू विनेश फोगाट सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू\nजकार्तामध्ये आशियाई स्पर्धेत भारताची दमदार सुरूवात झाली आहे. कुस्तीपटू विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.\nविनेश फोगाटने अंतिम फेरीत जपानच्या युकी आईरीवर मात केली. या विजयासह विनेश आशियाई खेळांमध्ये कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.\nआशियाई खेळाच्या दुसऱ्यादिवसाअखेर भारताच्या नावावर 5 पदकं आहेत. यात दोन सुवर्ण, दोन सिल्व्हर आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. कुस्तीपटू बजरंग पुनीयाच्या नावावर सुवर्ण, एअर रायफल शुटींगमध्ये दीपक कुमारला रौप्यपदक, लक्ष्य शिरॉनला ट्रॅप शुटींगमध्ये रौप्यपदक तर रवी कुमार आणि अपुर्वी चंडेला या जोडीने एअर रायफल शुटींगमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.\nएशियन गेम्स 2018 : कुस्तीपटू बजरंग पुनियाचं सुवर्ण वाजपेयींना समर्पित...\nनेमबाजीमध्ये दीपक कुमारची 'रौप्य' कामगिरी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nएशियन गेम्स 2018 : क��स्तीपटू बजरंग पुनियाचं सुवर्ण वाजपेयींना समर्पित...\nनेमबाजीमध्ये दीपक कुमारची 'रौप्य' कामगिरी\nएशियन गेम्स 2018: पदकांची लयलूट सुरूच...\nएशियन गेम्स 2018: चौरंगी नौकानयनात भारताची सुवर्णकमाई\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7671-2-year-child-die-due-to-superstition", "date_download": "2019-01-16T11:46:07Z", "digest": "sha1:4JICGWUSMI3SEGWITDTCQSQIXK4OD2JC", "length": 7019, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "गुप्तधनासाठी 2 वर्षीय चिमुरड्याचा नरबळी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगुप्तधनासाठी 2 वर्षीय चिमुरड्याचा नरबळी\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, चंद्रपूर\t 30 August 2018\nपुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन गुप्तधनाच्या लालसेपोटी एका चिमुरड्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपूरमध्ये गुप्त धन काढण्याकरिता 2 वर्षीय 'युग मेश्राम याचा बळी देण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.\nगेल्या 8 दिवसांपासून 'युग मेश्राम' हा 2 वर्षीय चिमुरडा बेपत्ता झाला होता. पोलीस विभाग युगचा शोध घेत होता. अखेर बेपत्ता युग मेश्रामचं शव त्याच्या घरासमोरच्याच तंसाच्या ढिगाऱ्यात सापडलं. युगची हत्या करण्यात आली असल्याची शक्यता जाणवताच पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. गुप्तधनाच्या मिळवण्याच्या अंधश्रद्धेतून लहानग्या युगचा बळी दिला गेल्याची माहिती तपासात उघड झाली.\nगुप्तधन काढणाऱ्यांपैकी 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद बनकर व सुनील बनकर अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात आणखी कुणाकुणाचा सहभाग होता, याची पोलीस चौकशी करत आहेत.\nब्रह्मपुरी तालुक्यातील खंडारा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या ड���ळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nकॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nसरकारचा ओबीसींना 736.50 कोटी रुपयांचा 'तीळगूळ'\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_78.html", "date_download": "2019-01-16T12:11:14Z", "digest": "sha1:3BNQOK35TUYZUGUJXFYOX2UZMCZVKLF7", "length": 7200, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कृ.उ.बा.बाजार समितीच्या कर्मचार्‍याचे आमरण उपोषण | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकृ.उ.बा.बाजार समितीच्या कर्मचार्‍याचे आमरण उपोषण\nअंबाजोगाई (प्रतिनिधी)- मागील अनेक वर्षांपासून येथील कृ.उ.बाजार समितीच्या कर्मचार्‍यावर अन्याय होत असुन त्यांच्यावर ऐन दिवाळीत तीसर्यांदा आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे.\nयेथील बाजार समितीत कायम स्वरुपी केवळ तीनच कर्मचारी असताना हंगामी नऊ कर्मचारी आहेत परंतु या कर्मचार्‍यावर कामाचा भार असताना व सहकार मंत्री, जिल्हा निबंधक यांचे आदेश असताना देखील यांच्यावर मागील अनेक वर्षांपासून यांच्यावर अन्याय होताना दिसत आहे. यापूर्वीही अनेक दिवस या कर्मचार्यांनी आमरण उपोषण केली आहेत त्यांच्या उपोषणा वेळी त्यांना आश्वासने दिली होती मात्र प्रत्यक्षात त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. बाजार समिती सभापती कर्मचार्‍यावर अन्याय करीत आहेत अशी भावना उपोषण कर्त्यांची असुन त्यांना तात्काळ पगार सुरु व्हावा या मागणीसाठी दिनांक २९ पासुन या कर्मचार्यांनी तिसरे आमरण उपोषण सुरू केले आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bajaj-auto-to-hike-bike-prices-by-up-to-rs-1500-from-january/", "date_download": "2019-01-16T12:59:57Z", "digest": "sha1:K3XSATKHG4JABE37KSMUBSAC6TN3LH77", "length": 8702, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बजाजच्या बाईक होणार महाग", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबजाजच्या बाईक होणार महाग\nनवी दिल्ली: येणाऱ्या नववर्षात तुम्ही जर बाईक खरेदी करायचा विचार करत असाल आणि त्यातही तुम्ही जर बजाजची कोणतीही बाईक खरेदी करायचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण, येत्या जानेवारीपासून बजाज आपल्या बाईकच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. ही वाढीव किंमत साधारण 1500 रूपये इतकी असू शकते. उत्पादनखर्च वाढल्याने ही दरवाढ करण्यात येत असल्याचे कंपनीच्या सुत्रांनी म्हटले आहे.\nदरवाढीबाबत बोलताना बजाज ऑटो लिमिटेडचे अध्य़क्ष (मोटरसाईकल) इरिक व्यास यांनी सांगितले की, येणाऱ्या वर्षातील एप्रिल महिन्यापासून देशात केवळ बीएस-4 स्टॅंडर्डवाल्या बाईकच ���िकण्यात येतील. त्यामुळे सर्व बाईक आम्ही अपग्रेज करत आहोत. तसेच आम्ही यात अव्वल बनन्याचा प्रयत्न करत आहोत, असेही व्यास यांनी म्हटले आहे. दरम्यान, बजाज आपल्या बाईकची किंमत साधारण 700 रूपयांपासून ते 1500 रूपयांच्या पटीत वाढवू शकते.\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही…\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल…\nडोमिनर 400वर कोणताच परिणाम नाही\nबजाजने नुकतीच लॉंच केलेली डोमिनर 400 या बाईकवर या दरवाढीचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे समजते. डोमिनर-400 ही एक स्पोर्ट बाईक असून, दिल्लीतील एका शोरूममध्ये या बाईकची किंमत 1.3 लाख रूपये इतकी सांगितली जात आहे. ही किंमत अगदी सुरूवातीच्या काळातली आहे. कंपनीने ही बाईक ABS (ऍण्टी-लॉक ब्रेकिंग सिस्टम)आणि नॉन-ABS अशा दोन व्हर्जनमध्ये लॉंच केली आहे.दिल्लीतील एका शोरूममधील किंमती नुसार एबीएस व्हर्जनची किंमत ही 1.5 लाख रूपये इतकी आहे. तर, दूसऱ्या व्हर्जनची किंमत 1.3 लाख इतकी आहे.\nडोमिनर 400 च्या फिचर्सबाबत बोलायचे तर, या बाईकला 37ccचे सिंगल सिलिंडर DTS-i इंजिन आहे. हे इंजिन 34.5bhp पॉवर आणि 35Nm इतकी क्षमता निर्माण करते. या दोन्ही बाईकला स्लिपर क्लचसोबत 6-स्पिड गिअर बॉक्स देण्यात आलेला आहे. तर, 320 mm फ्रंट आणि 230 mm रियर डिस्क ब्रेक आहेत. ही बाईक 8.32 सेकंदात 0 ते 100 किमी इतक्या वेगाने जाते असा कंपनीचा दावा आहे. बाईकचा टॉप स्पीड 148kmph इककी आहे.\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ. प्रणिती शिंदें\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर विराटच्या…\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबाद…\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nविराट चे शानदार शतक\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-defeats-poor-by-election-meetings-at-the-meetings-today/", "date_download": "2019-01-16T12:24:27Z", "digest": "sha1:4W7GMHP3ADHTKCX6C75XTPJTGTIXR5JC", "length": 7503, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पोटनिवडणुकीत झालेला दारूण पराभव भाजपच्या जिव्हारी; आज बैठकांवर बैठका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपोटनिवडणुकीत झालेला दारूण पराभव भाजपच्या जिव्हारी; आज बैठकांवर बैठका\nमुंबई: देशात १४ ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत दारूण पराभवानंतर भाजपच्या बैठकीवर बैठकी सुरु आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी आला आहे. शिवसेनेने स्वबळावर लढण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार केल्यानंतर, भाजपनेही आता एकला चलो रे\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी…\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी…\nराज्यात आज पक्षाच्या वतीने अनेक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली बैठक आज सकाळी ११ वाजता दादरमधील वसंत स्मृती भाजप कार्यालयात होणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि सर्व जिल्हाध्यक्षांची आज मुंबईत बैठक होणार आहे. तसेच रात्री मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर भाजप मंत्र्यांची बैठक होईल.\n१४ जागेसाठी झालेल्या पोटनिवडणूत लोकसभेच्या ४ जागा तर विधानसभेसाठी १० जागा होत्या. विजयाची घौडदौड सुरु ठेवणाऱ्या भाजपला या निवडणुकीत चांगलाच झटका बसला. भाजपला फक्त २ जागांवर विजय मिळवता आला आहे. भाजपला पालघर लोकसभा मतदारसंघ व उत्तराखंडमधील थराली लोकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. तर बाकी सर्व जागांवर काँग्रेस व स्थानिक पक्षांचे उमेदवार विजयी झाले.\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n उत्तर आलं अभ्यास सुरु आह��� \nमुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या बांधकामावरून राष्ट्रवादीने ट्विट करून जनतेचा कौल घेतला आहे. या कौल मध्ये…\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/heavy-rains-in-maharashtra-after-long-time/", "date_download": "2019-01-16T12:24:31Z", "digest": "sha1:SSTHMFWY3TEXEEJOKQRFGGTGICOW63EQ", "length": 8414, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बारामतीच्या साखरेच्या ओढीने वरुणराजा बरसला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबारामतीच्या साखरेच्या ओढीने वरुणराजा बरसला\nमहाराष्ट्रात सर्वदूर पावसाची हजेरी, पाऊस पडणे आणि शरद पवारांचे वक्तव्य याचा सारासार संबंध जोडणारे मेसेज सोशल मिडीयावर\nहवामान खात्याच्या अंदाजा प्रमाणे येत्या चार दिवसात चांगला पाऊस पडल्यास त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन, असा खोचक चिमटा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काढला होता. अस म्हणतात कि पवार साहेब बोलल्यानंतर न होणार कामही होवून जात. कालच शरद पवारांचे हे वक्तव्य येवून २४ तासही उलटले नाहीत तोच रविवारी पहाटेपासून राज्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.\nपावसाळा सुरु झाल्यांनतर वरुणराजाने राज्यात जोरदार हजेरी लावली. मात्र त्यानंतर गेल्या एक महिन्यापासून पावसाने दांडी मारली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. याच विषयावर बोलताना काल चिंता व्यक्त करत ‘मान्सून लांबल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आल आहे . दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकटच आहे. पण या क्षेत्रातील काही तज्ज्ञ लोकांनी काल सांगितले की, येत्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात चांगला पडेल. त्यांचा हा अंदाज खरा ठरल्यास त्यांच्या तोडात बारामतीची साखर घाली��.” असे शरद पवार म्हणाले होते.\nआता शरद पवार यांचे विधान आणि पाऊस पडणे हा योगायोग आहे. मात्र, नेहमी प्रमाणे आताही पवार साहेबांचे समर्थक आणि विरोधक पाऊस पडणे आणि कालचे वक्तव्य याचा सारासार संबंध कसा आहे याचे मेसेज सोशल मिडीयावर पोस्ट करत आहेत.\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nकाही मेसेज पुढील प्रमाणे\n‘’साहेब बोले महाराष्ट्र आणि देश हाले पण काल तोंडात साखर टाकील म्हंटले कि ढग पण हालते हीच ताकद आम्हा बारामतीकरांची’’\n‘पवार साहेब साखर तयार ठेवा वरुणराजा बरसला’’\n‘पवार साहेब साखर तयार ठेवा मंग आता. . . मराठवाड्यासह विदर्भात पावसाची हजेरी’’\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nइंदापूर - राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे बारामतीतून खासदार सुप्रिया…\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/this-will-get-you-the-return-of-geo-cashback-offer-money/", "date_download": "2019-01-16T12:46:50Z", "digest": "sha1:BEXZAL2GZVOAG6EOT2UG4SWIQJSDVTWH", "length": 7196, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "असे मिळतील तुम्हाला जिओ कॅशबॅक ऑफरचे पैसे परत.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअसे मिळतील तुम्हाला जिओ कॅशबॅक ऑफरचे पैसे परत.\nजाणून घ्या कॅशबॅक ऑफरची शेवटची तारीख\nटीम महाराष्ट्र देशा – रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी विशेष कॅशब��क ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी शेवटची तारीख 25 नोव्हेंबर होती.पण आता कंपनीने आपली तारीख 15 डिसेंबर 2017 पर्यंत वाढविली आहे.\nजर तुम्ही दुसऱ्या डिजिटल वॉलेटमधून रिचार्ज केले तरी तुम्हाला ही कॅशबॅक ऑफर मिळेल. MobiKwik वरुन रिचार्ज करतांना जिओच्या नवीन युजर्सने NEWJIO कोड टाकावे. यानंतर 399 च्या रिचार्जवर तुम्हाला 300 रुपये कॅशबॅक मिळतील. जिओच्या जुन्या युजर्सने JIO149 कोड टाकावा. यामध्ये त्यांना 149 ची कॅशबॅक मिळेल.\nजिओ इन्स्टिट्यूट आढळल्यास कळवा आणि ११ हजार रुपये मिळावा,…\nआता पश्चिम बंगाल मध्ये गुंतवणूक करा, महाराष्ट्राची क्षमता…\nआता 15 डिसेंबरपर्यंत रिचार्ज करणाऱ्यांना कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. 399 किंवा त्याहून अधिक 2,599 रुपयांपर्यंतच्या रिचार्जवर कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. हे रिचार्ज ऑफर ऑनलाइन रिचार्जवरच उपलब्ध असतील.\nचारशे रुपयांचे हे व्हाउचर जिओ अॅपवर मिळतील. म्हणजे 400 रुपये थेट अॅपवर मिळतील. 300 रुपयांचं मोबाईल वॉलेट आणि वाचलेले पैशे शॉपिंग व्हाउचरमध्ये मिळतील.\nजर तुम्ही 399 रुपये रिचार्ज केले तर तुम्हाला 400 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 50-50 रुपयांचे 8 वाऊचर मिळतील. 399 रिचार्ज केल्यानंतर पुढील आठ रिचार्जवर 50 रुपयांची सूट मिळेल. याचा अर्थ 399 चा रिचार्ज 349 रुपयांना मिळेल.\nजिओ इन्स्टिट्यूट आढळल्यास कळवा आणि ११ हजार रुपये मिळावा, मनविसेचे आवाहन\nआता पश्चिम बंगाल मध्ये गुंतवणूक करा, महाराष्ट्राची क्षमता संपली\n399 चा रिचार्ज करा 3300 रुपये मिळवा\nइंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत पिछाडीवर\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ शिंदे\nजव्हार - कुपोषण मुक्ती च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या पालघर जिल्हयातील जव्हार मधिल जामसर, दाभेरी, साखरशेत येथील…\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nशाकंभरी नवराञोत्सवास उत्साहात प्रारंभ\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/shriram-pawar-yavatmal-sahitya-sammelan-and-nayantara-sahgal-article-saptarang-165385", "date_download": "2019-01-16T12:48:28Z", "digest": "sha1:XWOYWEUCNUYUXQQ4ULOE5H7XG2ZRT5JV", "length": 42141, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "shriram pawar yavatmal sahitya sammelan and nayantara sahgal article in saptarang खुज्यांचं सरपटणं (श्रीराम पवार) | eSakal", "raw_content": "\nखुज्यांचं सरपटणं (श्रीराम पवार)\nरविवार, 13 जानेवारी 2019\nयवतमाळच्या साहित्य संमेलनात ज्या रीतीनं आधी सन्मानानं निमंत्रित केलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांची \"निमंत्रणवापसी' केली गेली त्यातून कारभाराची सूत्रं खुज्या आणि कणाहीनांच्या हाती गेली तर काय होऊ शकतं याचंच दर्शन घडलं. मराठी साहित्यविश्व किंवा मराठी माणूस असा बोलावून अपमान करणारा नक्कीच नाही. 92 वर्षांच्या सहगल यांच्या येण्याचा आणि बोलण्याचा धोका कुणाला वाटत होता कोण एवढे कमकुवत कण्याचे आहेत हे कधीतरी महाराष्ट्राला समजायला हवं.\nयवतमाळच्या साहित्य संमेलनात ज्या रीतीनं आधी सन्मानानं निमंत्रित केलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांची \"निमंत्रणवापसी' केली गेली त्यातून कारभाराची सूत्रं खुज्या आणि कणाहीनांच्या हाती गेली तर काय होऊ शकतं याचंच दर्शन घडलं. मराठी साहित्यविश्व किंवा मराठी माणूस असा बोलावून अपमान करणारा नक्कीच नाही. 92 वर्षांच्या सहगल यांच्या येण्याचा आणि बोलण्याचा धोका कुणाला वाटत होता कोण एवढे कमकुवत कण्याचे आहेत हे कधीतरी महाराष्ट्राला समजायला हवं. ही \"निमंत्रणवापसी' मराठी साहित्य संमेलनाच्या वाटाचालीत कायमची नोंदली जाईल आणि हा काही साहित्यविश्वाची आणि साहित्य महामंडळाची शोभा वाढवणारा प्रकार नाही, शोभा करणाराच आहे.\nसाहित्य संमेलनं गाजणं, ती साहित्यबाह्य बाबींनी गाजणं यात तसं काही नवं नाही. यंदा समोर आलेला वाद मात्र मतस्वातंत्र्याशी जोडलेला म्हणूनच महत्त्वाचा आहे. हा उत्सव अनेकांसाठी मिरवण्याचं आणि तिथल्या वावरण्यातून आपलं कथित थोरपण दाखवण्याचं साधन बनतो आहे. यामुळेच अनेक मान्यवर साहित्यिक या भानगडीत कधी पडत नाहीत. अध्यक्षपदाची निवडणूक या नावानं दरवर्षी जे काही घडत होतं त्याला यंदा फाटा देण्याचा धाडसी निर्णय साहित्य महामंडळानं घेतला. निवडणुकीऐवजी निवड करावी की नाही यावर मतभेद असू शकतात; पण निवडणुकीची प्रक्रिया राजकारण्यांनाही लाजवेल अशा रीतीनं व्हायची. त्या तुलनेत ज्येष��ठ कवयित्री अरुणा ढेरे यांची निवड ही साहित्यविश्वाला सुखावणारी घटना होती. या निवडीचं स्वागतही झालं. इथवर ठीक चाललेला संमेलनाचा प्रवास संमेलन तोंडावर आलं असताना मात्र, \"उद्‌घाटकांनी येऊ नये,' असं आयोजकांनीच कळवण्यातून भरकटला. नयनतारा सहगल यांना साहित्य महामंडळानंच निमंत्रण दिलं होतं. सहगल याचं व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार, अलीकडं त्या जे काही मांडत आहेत हे सगळं या मंडळींना माहीत नसेल अशी शक्‍यता नाही. तसं असेल तर \"साहित्यविश्वात यांनी लुडबूड तरी का करावी,' असंच विचारायला हवं. सहगल आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या साहित्यिक आहेत. तशाच त्या स्पष्टपणे अभिव्यक्‍ती-स्वातंत्र्याच्या बाजूनं उभं राहणाऱ्या म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्याकडं मखरात बसलेल्या सेलिब्रिटींनी कुणाचंच चूक म्हणू नये, सगळं गोडीगोडीनं घ्यावं, आपण मखरात देवत्व मिरवावं, इतरांना हवा तो व्यवहार करू द्यावा, अशी एक अपेक्षा बोकाळते आहे. या अपेक्षेच्या चौकटीत सहगल बसणाऱ्या नाहीत हे उघड आहे. त्यांच्या महाराष्ट्रासोबतच्या नात्याबरोबरच त्यांना निमंत्रण देण्याचं वेगळं महत्त्व म्हणूनच होतं. त्यांनी सातत्यानं एका अर्थानं बंडखोर म्हणता येईल असं लेखन केलं आहे आणि केवळ लेखनातूनच नव्हे तर समजासमोरच्या प्रश्‍नांवर सडेतोड भूमिका घेताना कुणाला काय वाटेल, याची पत्रास त्यांनी बाळगलेली नाही. कलाकारांनी-साहित्यिकांनी भूमिका घेतली पाहिजे, असं ठामपणे सांगणाऱ्या त्या लेखिका आहेत. \"मी माझ्या लेखानपुरता' ही स्वान्तः सुखाय भूमिका त्यांनी नाकारली. यातून अनेकदा त्यांच्याभोवती वाद उभे राहिले. सध्याच्या केंद्र सरकारला बुद्धिवंतांकडून मिळालेला मोठा झटका होता तो पुरस्कारवापसीचा. त्याचं धुरीणत्वही सहगल यांचंच. अभिव्यक्‍ती-स्वातंत्र्याच्या किंवा कोणत्याही मुद्द्यावर पुरस्कार परत करावेत की नाही, यावर वेगळी मतं असू शकतात; पण ज्याला हाच आपल्या विरोधाच्या अभिव्यक्तीचा मार्ग वाटतो त्याला का अडवायचं, हे भान त्या वादातही सुटलं होतं. त्यानंतर सहगल या सध्याच्या राज्यकर्त्या वर्गाच्या आणि त्यांच्या समर्थकांसाठी जणू वर्जित व्यक्ती ठरल्या आहेत. ज्यांना आपल्याहून वेगळं असं मत असू शकतं ते मत बाळगायचा आणि ते मांडायचा त्यांना अधिकार आहे हेच ज्यांना खुपतं, त्यांना सहगल खुपणारच. असे खु���णारे असणं आणि त्यांनी अस्तित्व दाखवत राहणं ही लोकशाहीवादी समाजाची गरज आहे. ज्यांना आपले सारे प्रश्‍न कुणीतरी मसीहा सोडवेल आणि एकदा त्याला निवडलं की आपलं काम संपलं असं वाटतं अशा संप्रदायाला हे पचणं कठीणच.\nज्या साळसूदपणे हा प्रकार घडवण्यात आला त्याची दखल घ्यायलाच हवी. एकतर यवतमाळसारख्या आत्महत्याग्रस्त भागात संमेलन होत असेल तर थाटमाट किती करावा, याचं भान असायला हवं. शेतकऱ्यांच्या काही संघटनांचा यासाठी विरोध होता. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुण्या पदाधिकाऱ्यांनी \"सहगल या इंग्लिशमध्ये लिहिणाऱ्या, त्यांना कशाला उद्‌घाटनाला बोलावलं' असं विचारत विरोधाची भूमिका घेतली. असलं काहीतरी निमित्त, सहगल येऊ नयेत आणि त्यांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलता येऊ नये असं वाटणाऱ्यांना जणू हवंच होतं. त्यांनी यथास्थित फील्डिंग लावली. आधी सहगल यांनीच यायला नकार द्यावा, अशा प्रकारची रचना या विरोधाच्या आडोशानं करायचा प्रयत्न झाला. तोही त्यांचं भाषण तयार झालं, ते अनुवादितही झालं त्यानंतर. म्हणजे तोवर त्या काय बोलणार हे साहित्य संमेलनाचा व्यवहार पाहणाऱ्या कारभाऱ्यांना समजलं असेलच. मुद्दा हाच तर होता, त्या जे बोलणार ते पचवायचं कसं' असं विचारत विरोधाची भूमिका घेतली. असलं काहीतरी निमित्त, सहगल येऊ नयेत आणि त्यांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलता येऊ नये असं वाटणाऱ्यांना जणू हवंच होतं. त्यांनी यथास्थित फील्डिंग लावली. आधी सहगल यांनीच यायला नकार द्यावा, अशा प्रकारची रचना या विरोधाच्या आडोशानं करायचा प्रयत्न झाला. तोही त्यांचं भाषण तयार झालं, ते अनुवादितही झालं त्यानंतर. म्हणजे तोवर त्या काय बोलणार हे साहित्य संमेलनाचा व्यवहार पाहणाऱ्या कारभाऱ्यांना समजलं असेलच. मुद्दा हाच तर होता, त्या जे बोलणार ते पचवायचं कसं यातला अदृश्‍य दबाव इतका प्रचंड होता, की एरवी भाषणस्वातंत्र्यावर बोलणाऱ्यांनाही सुरक्षेची ढाल करत \"घालीन लोटांगण'चा प्रयोग लावावासा वाटला. आयोजकांनी निमंत्रणवापसीचा मेल धाडण्यापूर्वीच खरं तर मनसेनं \"सहगल यांना विरोध नाही,' असं स्पष्ट केलं होतं. मात्र. त्या येऊच नयेत हा दबाव त्यापलीकडचा असला पाहिजे. तो झुगारणं या उत्सवाच्या कारभाऱ्यांच्या आवाक्‍यातलं नव्हतं. त्यांनी लोटांगण घालणं पसंत केलं. \"झ��कायला सांगितलं तर सरपटायला लागले' असं प्रसिद्ध विधान लालकृष्ण अडवानी यांनी\nआणीबाणीच्या वेळी माध्यमांना उद्देशून केलं होतं. त्याचा आधार घेत इथंही झुकायला सांगितलं तर सरपटणारा व्यवहार झाल्याचं काही जण मांडत आहेत. मात्र, खरं तर इथं सरपटण्याचेच आदेश असावेत आणि ते मानण्याखेरीज पर्यायच ठेवला गेला नसावा. अर्थात हे कुणी जाहीरपणे बोलत नाही; पण विदर्भात साहित्यवर्तुळात सर्वज्ञात आहे ते म्हणजे सहगल येणार असतील तर संमेलनाचा घाट पार कसा पाडायचा, असाच मुद्दा उभा केला गेला होता. तो संमेलनाच्या खर्चाशी संबंधित होता आणि ते शिवधनुष्य पेलण्याची क्षमता आणि स्थिती उरलेली नव्हती. मग सुरक्षेचं कारण ढाल म्हणून पुढं करणं सोपं होतं. संमेलनाच्या मांडवात मिरवायची हौस असणारे \"जमेल तितकं साधं करू; पण ठरलेले पाहुणे आणि त्यांचं भाषण होईलच,' असं सांगण्याइतपत ताठ बाण्याचे नाहीत. त्यातून निमंत्रणवापसीची अगतिकता आली आणि ही विनंती स्वीकारल्याबद्दल सहगल यांचे आभार मानणारा ओशाळलेपणाही आला. आता हे काम कुणाचं, महामंडळाचं की स्थानिक आयोजकांचं, हा वाद फिजूल आहे. सहगल यांच्यासह संमेलन पार पाडण्याइतक्‍या सशक्त कण्याचं यातलं कुणीच नाही हे, ज्यांना त्या येऊ नयेत असं वाटतं, त्यांना पक्कं ठाऊक होतं.\nनिमंत्रणवापसीचं एक कारण साहित्यसंमेलनाच्या दणेकबाज आयोजनात शोधलं जात आहे. साहित्य महामंडळ आयोजक निवडतं. एकदा आयोजक ठरला की कुणाला बोलवायचं, हे तो ठरवतो. मात्र, अशा रीतीनं सगळं खापर आयोजकांवर फोडायचं तर साहित्य महामंडळाचं काम काय उरतं या आयोजनाला भरपूर खर्च येतो आणि त्यासाठी कुण्या तशाच बड्या असामीचा वरदहस्त आवश्‍यक बनतो. हीच पुढच्या मिंधेपणाकडं नेणारी रेसिपी असते. साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या प्रचलित व्यवहाराकडं यानिमित्तानं नव्यानं पाहण्याची संधी आहे. या वादाच्या निमित्तानं संमेलनावर बहिष्कार टाकणारे आणि संमेलन उत्साहात होऊ द्यावं, असं सुचवणारे असा एक उपवाद समोर आला आहे. संमेलनाकडं पाठ फिरवणारे तेवढे क्रांतिकारी आणि जाणारे कणापिचके इतका सरधोपट दृष्टिकोनही बरा नव्हे. संमेलनाकडं पाठ फिरवणाऱ्यांना संमेलनविरोधी ठरवायचंही कारण नाही. बहिष्कार हाही व्यक्‍त होण्याचा मार्ग आहे, तसंच सहगल यांच्या निमंत्रणवापसीचा निषेध करून ज्यांना संमेलनाला जा��चं त्यांना तसं करू देणं हेही अभिव्यक्‍ती-स्वातंत्र्याला धरूनच नाही काय या आयोजनाला भरपूर खर्च येतो आणि त्यासाठी कुण्या तशाच बड्या असामीचा वरदहस्त आवश्‍यक बनतो. हीच पुढच्या मिंधेपणाकडं नेणारी रेसिपी असते. साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या प्रचलित व्यवहाराकडं यानिमित्तानं नव्यानं पाहण्याची संधी आहे. या वादाच्या निमित्तानं संमेलनावर बहिष्कार टाकणारे आणि संमेलन उत्साहात होऊ द्यावं, असं सुचवणारे असा एक उपवाद समोर आला आहे. संमेलनाकडं पाठ फिरवणारे तेवढे क्रांतिकारी आणि जाणारे कणापिचके इतका सरधोपट दृष्टिकोनही बरा नव्हे. संमेलनाकडं पाठ फिरवणाऱ्यांना संमेलनविरोधी ठरवायचंही कारण नाही. बहिष्कार हाही व्यक्‍त होण्याचा मार्ग आहे, तसंच सहगल यांच्या निमंत्रणवापसीचा निषेध करून ज्यांना संमेलनाला जायचं त्यांना तसं करू देणं हेही अभिव्यक्‍ती-स्वातंत्र्याला धरूनच नाही काय संमेलनावर बहिष्कार टाकणाऱ्यांना अवश्‍य टाकू द्यावा, तसंच संमेलन व्हावं, त्यात संमेलनाध्यक्षांना योग्य सन्मान मिळावा आणि हवं ते बोलू द्यावं या सांगण्यातही काही गैर नाही. तसेही सहगल यांच्या निमंत्रणवापसीतून तयार झालेले प्रश्‍न संमेलनापुरते नाहीतच.\nआता मुद्दा सहगल यांच्या विचारांचा, त्यांच्या विचारांचं समर्थन करणाऱ्यांचा आणि विरोध करणाऱ्यांचा. सहगल यांचे विचार काही लपून राहिलेले नाहीत. त्या सडेतोडपणे मतं मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यातही सत्तेत कोण आहे याची पत्रास त्यांनी त्या त्या काळातल्या समाजासमोरच्या प्रश्‍नांवर व्यक्त होताना ठेवलेली नाही किंवा त्यानुसार तीव्रता कमी-जास्त करण्याची चलाखीही केलेली नाही. त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाची आहेत, विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या आहेत हे विरोधामागचं कारण असल्याचं सुचवलं जातं आहे. मात्र, नेहरूकन्या इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेताना त्यांना नेहरूंची भाची असल्याचं ओझं वाटलं नव्हतं. राजीव गांधींच्या काळातही त्या तशाच सडेतोड राहिल्या. हाच प्रवास सध्याही सुरू आहे. तो राज्य करणाऱ्या प्रत्येकाला खुपला तर नवल नाही. कारण, राज्य करणाऱ्यांना \"आपलं काही चुकतं आहे' असं वाटत नसतं; किंबहुना आपल्या चुका दाखवणं म्हणजे विरोधकांना मदत करणं अशाच भूमिकेतून बघण्याचा प्रयत्न या वर्गाचा असतो. सहगल यांच्या बाबतीत हेच घडतं आहे. त्यांनी अलीकडच्या काळात अखलाकच्या हत्येपासून अनेक बाबींवर परखडपणे मतं मांडली आहेत. सहगल त्यांच्या न झालेल्या भाषणात अशाच मुद्द्यांकडं लक्ष वेधू पाहताना दिसतात. त्यांनी जमावहिंसेवर खडे बोल सुनावले आहेत. सरकारी यंत्रणा बाजूला उभी राहून हे पाहत असल्यावर बोट ठेवलं आहे. बहुसांस्कृतिक सामाजिक व्यवस्था धोक्‍यात येत असल्याकडं त्या लक्ष वेधतात. स्वायत्त संस्थांवरच्या अतिक्रमणाकडं निर्देश करतात. हे सारं कुणाला झोंबणारं आहे हे स्पष्ट आहे. या वादात व्यापक मुद्दा आहे देशातलं वैविध्य मान्य करत सर्वांना सोबत घेऊन जाणारी सांस्कृतिक वैविध्याचा सन्मान करणारी वाटचाल करायची की एकतेच्या नावाखाली एकसाची एककल्ली वाटचालीकडं जायचं हा. असा साऱ्यांना एकाच चौकटीत बसवू पाहणारा बहुसंख्याकवाद उघडपणे मिरवला जातो आहे. हा भारताच्या संकल्पेनविषयीचाच झगडा आहे. तो कुठल्या साहित्य संमेलनात टाळल्यानं टळत नाही, संपत नाही की दुर्लक्षिताही येत नाही.\nसहगल यांना येऊ न देणाऱ्यांनी \"कुठं आहे देशात बोलायला बंदी कुणी हवं ते बालू शकतो' असं नाक वर करून सांगणाऱ्यांची पोलखोल केली आहे. \"कुणावरही टीका करताच ना, आणखी कसलं मतस्वातंत्र्य हवं तुम्हाला कुणी हवं ते बालू शकतो' असं नाक वर करून सांगणाऱ्यांची पोलखोल केली आहे. \"कुणावरही टीका करताच ना, आणखी कसलं मतस्वातंत्र्य हवं तुम्हाला' असं वेळी-अवेळी दरडावणारे मुखंड अलीकडं मातले आहेत. सत्तेच्या अवतीभवती पिंगा घालणाऱ्या या साजिंद्या-बाजिंद्यांना मुक्तपणे व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याची किंमत कळण्याची शक्‍यताही कमीच. यात ज्या कुणाला सहगल यांनी महाराष्ट्रात येऊन अभिव्यक्ती-स्वातंत्र्य आणि समाजासमोरच्या प्रश्‍नांवर चार शब्द सुनावणं परवडणारं नाही असं वाटत होतं, त्यांनी एका बाजूला त्यांना येण्यापासून थांबवण्यात यश मिळवलं. मात्र, व्यापक अर्थानं यातून त्यांनी काय साधलं' असं वेळी-अवेळी दरडावणारे मुखंड अलीकडं मातले आहेत. सत्तेच्या अवतीभवती पिंगा घालणाऱ्या या साजिंद्या-बाजिंद्यांना मुक्तपणे व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याची किंमत कळण्याची शक्‍यताही कमीच. यात ज्या कुणाला सहगल यांनी महाराष्ट्रात येऊन अभिव्यक्ती-स्वातंत्र्य आणि समाजासमोर��्या प्रश्‍नांवर चार शब्द सुनावणं परवडणारं नाही असं वाटत होतं, त्यांनी एका बाजूला त्यांना येण्यापासून थांबवण्यात यश मिळवलं. मात्र, व्यापक अर्थानं यातून त्यांनी काय साधलं एकतर महाराष्ट्रात बोलावून एका जगप्रसिद्ध लेखिकेला नंतर नकार कळवण्यातून अपमान तर केलाच; शिवाय मराठी साहित्यविश्वाला कमीपणाही आणला आणि या साहित्यविश्वाचा व्यवहार पाहणाऱ्यांच्या कणाहीनतेवर शिक्कामोर्तब झालं. त्यापलीकडं, सहगल न येण्यानं त्यांचा विचार पुढं येणार नाही असं त्यांना रोखण्यात आनंद शोधणाऱ्यांना वाटत असेल तर ते कोणत्या जगात वावरतात हाच मुद्दा आहे. सहगल यांनी संमेलनासाठी भाषणाची तयारी आधीच केली होती. ते तयार भाषण समाजमाध्यमी स्फोटाच्या काळात जगभर जाणार हे उघडच होतं आणि कदाचित संमेलनाच्या व्यासपीठावरून ते झाल्यानं जेवढं गाजलं-वाजलं असतं त्याहून अधिक ते न झाल्यानं चर्चेत आलं. न झालेलं आणि सर्वात गाजलेलं, परिणामकारक ठरलेलं भाषण म्हणूनही सहगल यांच्या या भाषणाची नोंद होईल.\nकाही शहाणे असंही विचारत आहेत की कोण या नयनतारा सहगल त्या न आल्यानं काय बिघडणार आहे त्या न आल्यानं काय बिघडणार आहे किती मराठीजनांना त्या माहीत आहेत किती मराठीजनांना त्या माहीत आहेत एकतर हा मुद्दाच गैरलागू आहे. त्या कुणीतरी आहेत म्हणूनच तर त्यांना निमंत्रण दिलं होतं ना एकतर हा मुद्दाच गैरलागू आहे. त्या कुणीतरी आहेत म्हणूनच तर त्यांना निमंत्रण दिलं होतं ना आता ते नाकारायची नामुष्की आल्यानंतर \"त्या कोण' म्हणून विचारण्याला काय अर्थ आता ते नाकारायची नामुष्की आल्यानंतर \"त्या कोण' म्हणून विचारण्याला काय अर्थ ज्यांना असं आता वाटतं त्यांनी निमंत्रण दिल्यानंतर लगेचच असा गळा काढल्याचंही दिसत नाही. दुसरीकडं ज्यांनी उत्तम साहित्याची निर्मिती केली ते सगळे जण आणि त्यांचं लेखन जनसामान्यांना माहीत असेलच असंही मानायचं काही कारण नाही. या निवडी काही जनमताच्या कौलावर करायच्या नसतात. हाच निकष मानायचा तर अंकलिपी हे सर्वात लोकप्रिय साहित्य आणि क्रमिक पुस्तकं लिहिणारेच महान साहित्यिक ठरवावे लागतील ज्यांना असं आता वाटतं त्यांनी निमंत्रण दिल्यानंतर लगेचच असा गळा काढल्याचंही दिसत नाही. दुसरीकडं ज्यांनी उत्तम साहित्याची निर्मिती केली ते सगळे जण आणि त्यांचं लेखन जनसामान्यांना माहीत असेलच असंही मानायचं काही कारण नाही. या निवडी काही जनमताच्या कौलावर करायच्या नसतात. हाच निकष मानायचा तर अंकलिपी हे सर्वात लोकप्रिय साहित्य आणि क्रमिक पुस्तकं लिहिणारेच महान साहित्यिक ठरवावे लागतील कसदार लेखनानं विचारप्रवाहांवर प्रभाव टाकणारं किती लोकांनी वाचलं यावर त्याचं महत्त्व ठरत नसतं. साहित्यिक, विचारवंत, लेखक या मंडळींनी काही भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असते. ती कोणतीही असू शकते. यात सहगल यांची भूमिकाच नाकारणारेही असू शकतात. मात्र त्या कोण, हा \"व्हॉट्‌स अप विद्यापीठा'तल्या तज्ज्ञांचा सवाल तो विचारणाऱ्यांच्या कुवतीला साजेसाच आहे. सहगल यांच्या भाषणातला प्रत्येक मुद्दा खोडून काढायला जरूर संधी असली पाहिजे. मात्र, त्यांना बोलताच येऊ नये याला मुस्कटदाबी नाहीतर काय म्हणायचं कसदार लेखनानं विचारप्रवाहांवर प्रभाव टाकणारं किती लोकांनी वाचलं यावर त्याचं महत्त्व ठरत नसतं. साहित्यिक, विचारवंत, लेखक या मंडळींनी काही भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असते. ती कोणतीही असू शकते. यात सहगल यांची भूमिकाच नाकारणारेही असू शकतात. मात्र त्या कोण, हा \"व्हॉट्‌स अप विद्यापीठा'तल्या तज्ज्ञांचा सवाल तो विचारणाऱ्यांच्या कुवतीला साजेसाच आहे. सहगल यांच्या भाषणातला प्रत्येक मुद्दा खोडून काढायला जरूर संधी असली पाहिजे. मात्र, त्यांना बोलताच येऊ नये याला मुस्कटदाबी नाहीतर काय म्हणायचं आपल्याला मान्य नसलेली मतंही मांडायचा इतरांचा अधिकार मान्य करणं हे लोकशाहीचं मूलभूत लक्षण आहे. त्यालाच इथं हरताळ फासला जात आहे. त्याला स्पष्टपणे विरोधाची भूमिका घेणं महत्त्वाचं ठरतं.\nन केलेल्या भाषणात सहगल एके ठिकाणी म्हणतात ः \"जिथं विचारस्वातंत्र्य किंवा लोकशाहीबाबतच्या हक्कांविषयी आदरभाव नसतो, तिथं लेखन ही धाडसी आणि धोकादायक कृती बनते.' मुद्दा हे आव्हान पेलण्याचा असायला हवा. सर्वसमावेशक आणि विरोधी मतांचाही आदर बाळगणाऱ्या भारताच्या संकल्पनेसाठी तरी ते पेलायला हवं. अर्थात कुणाच्या तरी दबावाखाली येऊन विचारांची मुस्कटदाबी करणाऱ्या दिवाभीतांकडून किंवा सारं घडवून नंतर \"जाऊ द्या हो सहगलबाईंचं; त्यासाठी संमेलनाला का वेठीस धरता' असं सांगणाऱ्या साळसुदांकडूनही ही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. त्यापलीकडं एक प्रवाह आहेच आणि मुक्त विचार रोखू पाहणाऱ्या निम���त्रणवापसीच्या विरोधात त्यानं ठामपणे आवाजही उठवला, हेही कमी नाही. सारंच बिघडलंय आणि काहीही दडपता येतं असा कंठाळी सूर लावायचं कारण नाही, हाही सद्यस्थितीत दिलासाच.\nबदलाचा सांगावा... (श्रीराम पवार)\nअमेरिकी सैन्य सीरियातून माघारी घेण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अफगाणिस्तानातलंही सैन्य कमी केलं जाणार असल्याचं...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nखेळ काश्‍मिरी... (श्रीराम पवार)\nजम्मू आणि काश्‍मीर या राज्यात पीडीपी आणि भाजपचं सरकार कोसळल्यानंतर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स सातत्यानं \"नव्यानं निवडणुका घ्याव्यात; त्यासाठी...\n'\"स्मार्ट सिटी'त लोकसहभाग हवा'\nपिंपरी - \"\"नोकरी-व्यवसायासाठी खेड्यातील लोक शहरात येत आहेत. स्थलांतरणाचा हा वेग पाहता पुढील 50 वर्षांत शहरात राहणाऱ्या लोकांची संख्या 80 टक्के...\nपिंपरी विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात\nपिंपरी - अनेक वर्षांपासून वाचकांशी असलेले ऋणानुबंध दृढ करत मान्यवरांपासून ते सर्वसामान्यांच्या साक्षीने \"सकाळ'च्या पिंपरी विभागीय कार्यालयाने 26 वा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/trambak-bapuji-thombare-alias-balkavi/", "date_download": "2019-01-16T12:19:01Z", "digest": "sha1:D5AI6ESHRTVK3TVST2MDLFE3GR2PBHRK", "length": 7231, "nlines": 103, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी – profiles", "raw_content": "\nत्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी\n“बालकवी” म्हण���न महाराष्ट्राला परिचित\n“बालकवी” म्हणून महाराष्ट्राला परिचित असणारे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म १८९० मध्ये जळगांव जिल्ह्यातील धरणगाव येथे झाला.\n“बालकवी” हा किताब त्यांना १९०७ साली जळगावात भरलेल्या पहिल्या मराठी कवी संमेलनात कविजनांकडून मिळाला होता.\n“आनंदी आनंदे”, “श्रावणमास”, “फुलराणी”, “औदुंबर” यांसारख्या अजरामर कविता त्यांनी अल्पायुष्यात लिहिल्या.\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\nडॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी\nआनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून ...\nकथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म ...\nआपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक ...\nप्रा. रावसाहेब रंगराव बोराडे\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Curiosity-for-selection-of-committee-members/", "date_download": "2019-01-16T12:06:16Z", "digest": "sha1:2HIDQHORDFILYLFYWXKP7KJAN7QDG2C3", "length": 7768, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षण समिती सदस्य निवडीची उत्सुकता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज �� Pune › शिक्षण समिती सदस्य निवडीची उत्सुकता\nशिक्षण समिती सदस्य निवडीची उत्सुकता\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीच्या 9 सदस्यांची निवड करून समितीची स्थापना शनिवारी (दि.19) होणार्‍या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. या समितीवर कोणाची निवड होते याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विविध विषय समितीप्रमाणे या समितीवर 9 नगरसेवकांना सधी दिली जाणार आहे. समिती स्थापन करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 5 मे रोजीच्या पत्राद्वारे मंजुरी दिली होती. त्यामुळे शनिवारच्या सर्वसाधारण सभेत समितीची स्थापना होणार आहे. समितीमध्ये पक्षीय नगरसेवकांच्या बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि शिवसेनेच्या 1 सदस्य असणार आहेत.\nसमितीवर संधी मिळावी म्हणून इच्छुक नगरसेवकांनी स्थानिक पक्षनेत्यांसह मुंबईतील राज्यपातळीवर नेत्यांकडे मोर्चेबांधणी केली आहे. समितीवर वर्णी लागावी म्हणून खालपासून वरपर्यंत प्रयत्न सुरू आहेत. या हालचालीना अधिक वेग आला आहे.सभेच्या आदल्या दिवशी उद्या शुक्रवारी (दि.18) नावे निश्‍चित होणार आहेत. त्यामुळे इच्छुक शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील आहेत. सत्ताधारी भाजपामधून शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे व निष्ठावंत या गटातून किती जणांना संधी मिळते, याची उत्सुकता लागली आहे. क्षेत्रीय कार्यालय समिती स्वीकृत सदस्यपदासाठी डावल्याने पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे पक्षाची शहरात नाहक बदनामी झाली. या प्रकारे नगरसेवक नाराज होणार नाहीत, याची दक्षता सत्ताधार्‍यांना घ्यावी लागणार आहे.\nतसेच, सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपमधून काहीनी ‘फिल्डींग’ लावली गेली आहे. सभापतीपद कोणत्या गटाकडे जाते, त्या वरून समितीवर कोणत्या नेत्याचे नियंत्रण राहणार हे स्पष्ट होणार आहे.\nदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने समितीवर सदस्यपदासाठी इच्छुकांकडून अर्ज स्वीकारले आहेत. त्यातील तिघांची नावे पक्षनेते अजित पवार निश्‍चित करणार आहे. ही नावे सर्वसाधारण सभेत महापौर नितीन काळजे यांच्याकडे सादर केली जाईल, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.\nशिक्षण क्षेत्राची आवड असणार्‍या नगरसेवकांनी संधी\nशिक्षण क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या नगरसेवकांना समिती��र सदस्य म्हणून प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, त्यांनी पूर्वी शिक्षण क्षेत्रात काम केलेले असावे. ते शिक्षक किंवा प्राध्यापक असावेत. पालिकेच्या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी काम करण्याची तळमळ असलेले नगरसेवकांना समितीवर संधी दिली जाणार आहेत. ही नावे उद्या (शुक्रवारी) निश्‍चित होऊ शकतात, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/University-will-accept-the-decision-of-the-change-of-name-Pri-Manohar-Dhonde/", "date_download": "2019-01-16T12:06:19Z", "digest": "sha1:C7MIGWUVNWUARTZYWHLZX7KMDJ6ASSZ6", "length": 12781, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यापीठ नामांतराबाबत न्यायालयाचा निर्णय मान्य करणार : प्रा. मनोहर धोंडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › विद्यापीठ नामांतराबाबत न्यायालयाचा निर्णय मान्य करणार : प्रा. मनोहर धोंडे\nविद्यापीठ नामांतराबाबत न्यायालयाचा निर्णय मान्य करणार : प्रा. मनोहर धोंडे\nसोलापूर विद्यापीठाच्या नामांतरविरोधात शिवा संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली असून नामांतरास पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती मिळाली आहे. नामांतराबाबत न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्ही मान्य करू, असे शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.\nमुख्यमंत्र्यांनी 5 नोव्हेंबर 2017 रोजी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. यानंतर नामांतराबाबत मंत्री गटाची उपसमिती गठीत करण्याचा शासन निर्णय 3 मार्च रोजी घेण्यात आला. या निर्णयाविरोधात तसेच सोलापूर विद्यापीठाने 19 डिसेंबर रोजी नामांतराबाबत केलेल्या ठरावाविरोधात शिवा संघटनेने 15 मार्च रोजी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्या. रणजित मोरे व न्या. साधना जाधव यांच्यासमोर 22 मार्च��्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी वेळ वाढवून मागितली, पण विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने एका दिवसाची वेळ वाढवून दिली.\n23 मार्चच्या सुनावणीवेळी शिवा संघटनेचे वकील सतीश तळेकर यांनी याचिकेचा निकाल लागेपर्यंत नामांतराबाबत सरकारने कोणताही निर्णय घेऊ नये, यासाठी अंतरिम स्थगिती देण्यासाठी युक्तिवाद केला. यावर सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी एक महिन्याचा अवधी वाढवून मागितला असता अ‍ॅड. तळेवकर यांनी आक्षेप घेतला. विधीमंडळ अधिवेशन चालू असल्याने नामांतराचे विधेयक मंजूर करण्याचा घाट सरकारने घातल्याचे सांगत त्यांनी अंतरिम स्थगितीची विनंती केली. यावर न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना पुढील सुनावणीपर्यंत सरकार नामांतराबाबत कोणताही निर्णय घेणार नाही, या अटीवर तारीख वाढवून दिली. पुढील सुनावणी 16 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे, असे धोंडे यांनी सांगितले.\n10 मार्च 2004 रोजी सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना सोलापूर विद्यापीठाची घोषणा केली होती. यानंतर शिवा संघटनेने त्यांची भेट घेऊन विद्यापीठाला महात्मा बसवेश्‍वर किंवा सिद्धेश्‍वर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मंजुरी दिली होती, पण विद्यापीठाची विद्या परिषद स्थापन न झाल्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला. असे असताना केवळ मतांच्या राजकारणासाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक हा दोन समाजांचा वाद नाही. शिवा संघटना न्यायालय जे निर्णय देईल, त्यास बांधील राहणार आहे. नामांतराच्या घोषणेनंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील नामांतराचा ठराव हा नियमबाह्य आहे, असे धोंडे यावेळी म्हणाले.\nलिंगायत तसेच वीरशैव लिंगायतला अल्पसंख्याकचा दर्जा देण्याची कर्नाटक सरकारची शिफारस हास्यास्पद आहे. देशात सहाच धर्म असून नवीन धर्माला मान्यता देण्याचा निर्णय केंद्राने याआधीच घेतला होता. लिंगायत हा वीरशैवाचा प्रचलित शब्द आहे. असे सांगत लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा अथवा अल्पसंख्याकचा दर्जा देण्यास शिवा संघटनेचा विरोध आहे, असे सांगत महाराष्ट्र सरकारनेही 2014 मध्ये कर्नाटकासारखी शिफारस केली होती, पण तसे करता येत नसल्याचे पत्र केंद्राकडून देण���यात आले होते.\nआता कर्नाटकाबाबतही असेच होणार आहे. लिंगायत समाजात मताच्या राजकारणासाठी फूट पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या कर्नाटकातील काँग्रेसची सरकारची सत्ता आगामी निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही, असेही धोंडे यांनी यावेळी सांगितले. मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्‍वरांचे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी शिवा संघटनेचीच आहे. तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने तशी घोषणा केली, पण त्याची अंमलबजावणी केली नाही. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व जिल्हा प्रशासन याबाबत उदासीन आहे, असा आरोप करीत धोंडे यांनी स्मारकासाठी 62 एकर जमीन मिळण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला माजी कुलगुरू ईरेश स्वामी, सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, माजी आ. विश्‍वनाथ चाकोते, वीरभद्रेश बसवंती, राजशेखर हिरेहब्बू, गुरुलिंग शिवाचार्य, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य, नीलकंठ शिवाचार्य, रेणुक शिवाचार्य, बसवराज बगले आदी उपस्थित होते.\nछ. कल्पनाराजे भोसले यांची जमीन बनावट खरेदी दस्त करून लाटल्याप्रकरणी गुन्हा\nरिधोरेत घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास\nडॉक्टर मुलाचे अपहरण करुन ठार मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा दाखल\nसर्व्हिस सेंटरला आग : लाखोंचे नुकसान\nनेहरु व सावित्रीबाई वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची हजाराने भाडेवाढ होणार\nपैसे घेऊन चारचाकी गाडी दिलीच नाही; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/clean-beautiful-sasoon-hospital-area-41370", "date_download": "2019-01-16T13:07:43Z", "digest": "sha1:Z2NDNM2OVFKFXKSBZYASV2D2WIEJTWU5", "length": 13907, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "clean & beautiful sasoon hospital area स्वच्छ आणि प्रसन्न ‘ससून’ | eSakal", "raw_content": "\nस्वच्छ आणि प्रसन्न ‘ससून’\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nपरिसरातून काढला १६ ट्रक कचरा आणि राडारोडा\nपुणे - ससून रुग्णालयात लोकसहभागातून ‘स्वच्छ ससून, प्रसन्न ससून’ हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात नर्सिंग तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिसर स्वच्छ केला. या अभियानात प्रथमच दोन खासगी कंपन्यांनी सहभाग नोंदविला. स्वच्छता सप्ताहात १६ ट्रक कचरा, राडारोडा उचलण्यात आला.\nपरिसरातून काढला १६ ट्रक कचरा आणि राडारोडा\nपुणे - ससून रुग्णालयात लोकसहभागातून ‘स्वच्छ ससून, प्रसन्न ससून’ हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात नर्सिंग तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिसर स्वच्छ केला. या अभियानात प्रथमच दोन खासगी कंपन्यांनी सहभाग नोंदविला. स्वच्छता सप्ताहात १६ ट्रक कचरा, राडारोडा उचलण्यात आला.\n‘ससून’मध्ये येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची संख्या मोठी आहे. सरकारी रुग्णालय असल्याने स्वच्छतेचे निकषही पाळणे अवघड होते, या परिस्थितीत ससून अभ्यागत मंडळाने ‘स्वच्छ ससून, प्रसन्न ससून’ हे अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून सुरू केले. समितीचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभियानात ससूनचे कर्मचारी, विद्यार्थी, महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी, विविध सामाजिक संस्था-संघटना, धार्मिक संघटना आणि बीव्हीजी आणि सीएलआर या खासगी कंपन्या सहभागी झाल्या. या स्वच्छता सप्ताहात १६ ट्रक कचरा, राडारोडा उचलण्यात आला. याशिवाय, ससून रुग्णालय तसेच विविध होस्टेलमधील स्वच्छतागृह आणि बाथरूमची आधुनिक मशिनद्वारे स्वच्छता करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने फुटलेली चेंबर, पाइप बदलण्यात आले.\nससूनमध्ये कायमस्वरूपी स्वच्छता राहण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात येणार असून, त्यात समाजातील सर्व घटकांचा सहभाग घेणार असल्याचे खासदार शिरोळे यांनी सांगितले.\nसमारोपाच्या आजच्या दिवशी ‘ससून’चे विद्यार्थी वसतिगृह परिसर व स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात मध्य रेल्वेचे स्वच्छता कर्मचारी, सावित्रीबाई फुले विद्यार्थी विकास मंडळाचे विद्यार्थी, निवासी डॉक्‍टर, अभ्यागत समितीचे सदस्य संभाजी पाटील, बागेश्री मंथाळकर, ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, डॉ. मनजित संत्रे आदी सहभागी झाले होते.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nकुंभमेळाव्यात मोदींविरोधात पोस्टर; भाजपची उडाली झोप\nलखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु झालेल्या कुंभमेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर झळकली असून, यामुळे भाजपची झोप उडाली आहे....\nशिवसैनिकांनी निलेश राणेंच्या प्रतिमेला फासले काळे\nवाडा - एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी खासदार व स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी आनंद दिघे यांचा मृत्यु व बाळासाहेबांच्या...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nइंडिकेटरचे वाजले की बारा\nदिवा - मध्य रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वेस्थानकातील इंडिकेटर अधूनमधून बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत काही दक्ष प्रवाशांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-16T13:11:54Z", "digest": "sha1:HHKU6HKSFQG7W6O3BK6ZPZZYTA5L7BID", "length": 9730, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“न्यू फलटण शुगरवर्कस्‌’च्या चेअरमनसह संचालकांवर गुन्हा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“न्यू फलटण शुगरवर्कस्‌’च्या चेअरमनसह संचालकांवर गुन्हा\nलोणंद – सालपे येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणी साखरवाडी कारखान्याने चेअरमन प्रल्हाद साळुंखे पाटील व संचालक मंडळावर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सालपे, ता. फलटण येथील भगवान मारुती शिंदे (वय 83) या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. यावेळी शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून त्यामधे कारखान्याच्या बीलाविषयी उल्लेख केला होता.\nया प्रकरणात शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर कारखान्याचे चेअरमन प्रल्हाद साळुंखे पाटील व संचालक मंडळावर भगवान शिंदे यांची मुलगी मंदा धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nभगवान मारुती शिंदे यांनी आजार व ऊस घातल्या नंतरही साखरवाडी कारखान्याने बील दिले नसल्याच्या नैराश्‍यातून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. कारखान्याने बील न दिल्यामुळे शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात होती. त्यानुसार आता साखरवाडी कारखान्याचे चेअरमन व संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयामुळे फलटण तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे. भगवान मारुती शिंदे यांची न्यू फलटण शुगर साखर कारखान्याने साखर कारखान्याकडून नोव्हेंबर 2017 मध्ये तोडून नेलेल्या ऊसाचे पैसे वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याने या नैराश्‍यातूनच शिंदे यांनी आत्महत्या केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती. आता भगवान शिंदे यांची मुलगी मंदा धुमाळ यांनी कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nसीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी मोदींच्या नेतृत्वात बैठक\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वा���ण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/6816-neha-dhupia-got-secretly-married-to-angad-bedi", "date_download": "2019-01-16T12:34:12Z", "digest": "sha1:TRU6DVLQQBCUVBVHR3246LKLAZB5KJ5S", "length": 7445, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नेहा धुपिया आणि अंगदची 'सिक्रेट वेडिंग' - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनेहा धुपिया आणि अंगदची 'सिक्रेट वेडिंग'\nजय महाराष्ट्र न्युज, मुंबई\nबॉलिवूडमध्ये सध्या लग्नाची धामधुम सुरू आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. त्याला कारणही तसेच आहे. सोनम कपूरच्या शाही लग्नाची चर्चा ताजी असतानाच आणखीन एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकली आहे, तिचे नाव आहे नेहा धुपिया. नेहा धुपियाने अंगद बेदीसोबत लग्न केले आहे. अंगद बेदी हा क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचा मुलगा आहे. नेहाने ही पंजाबी धर्माच्या रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. नेहा धुपिया आणि अंगदने 'सिक्रेट वेडिंग'नंतर सोशल मीडियावर ही खुशखबर आपल्या चाहत्यांना दिली.\n२००२ मध्ये तिने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर वर्षभराने ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अलीकडे नेहा ‘हिंदी मीडियम’, ‘तुम्हारी सुलू’, ‘जुली’ आदी चित्रपटांमध्ये दिसली. गेल्या १७ वर्षांपासून नेहा बॉलिवूडमध्ये घट्ट पाय रोवून आहे. अंगदही छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत. अंगद हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत पिंकमध्ये दिसला होता. त्यानंतर आलिया भट्ट आणि शाहरुख खानच्या डिअर जिंदगीमध्ये सुद्धा अंगद होता.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\n विद्यार्थ्यांची देशविरोधी नारेबाजी देशद्रोह ठरतो का\nमुंबईत लाखो बोगस व्होटर्स... 1 फोटो आणि 11 मतदार... काय केले आहेत संजय निरूपम यांनी आरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_480.html", "date_download": "2019-01-16T12:15:24Z", "digest": "sha1:AWAZVNP3AZ5CKMIM6L6RYZIKYB7SHLF6", "length": 7506, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मुसळधार पावसाने पाटणा जलमय | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमुसळधार पावसाने पाटणा जलमय\nपटणा - देशाच्या पूर्वेकडील राज्यांत मान्सून पोहोचला आहे. शनिवारी बिहारच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे राजधानी जलमय झाली असून येथे अनेक भागात पाणी साठले आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे येथील नालंदा रुग्णालयातही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे.\nपाटण्यात सर्वत्र पाणी साचल्याने जणजीवन विस्कळित झाले आहे. येथील नालंदा रुग्णालयाचा अतिदक्षता विभागही यापासून सुटलेला नाही. रुग्णालयाच्या या विभागातही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. येथे साचलेल्या पाण्यात अक्षरशः मासे दिसत आहेत. याशिवाय, कंकडबाग, राजेंद्र नगर, चांदमारी रोड, डिफेंस कॉलोनी, येथेही मुसळधार पाऊस झाला. राजधानीसह बिहारच्या इतर भागातही जोरदार पाऊस झाला. येथे गेल्या एक आठवड्यात सरासरी 100 मिमी पाऊस झाला. यातील 80 मीमी पाऊस गेल्या 24 तासात बरसला आहे. यामुळे नागरिकांना पावसाचा त्रास सहन करावा लागला असला, तरी राज्यातील पाणी प्रश्‍नही मोठ्या प्रमाणावर दूर होण्यास मदत झाली आहे. हा पाऊस येण्यापूर्वी पाण्याच्या कमतरतेचे प्रमाण 50 टक्के होते. ते आता 34 टक्क्यांवर आले आहे.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-citys-water-supply-will-be-reduced-160428", "date_download": "2019-01-16T12:46:40Z", "digest": "sha1:NKLAL23DBNAW6ZDKQ6TI5NV4GBU6JNFY", "length": 14531, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune city's water supply will be reduced पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात होणार | eSakal", "raw_content": "\nपुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात होणार\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nपुणे : पुणे शहराला दररोज 1250 एमएलडी पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे प्राधिकरणाचा नियमानुसार आणि शहराची लोकसंख्या विचारात घेता पुणे शहराला दररोज 650 एमएलडी एवढा म्हणजे महापालिकेच्या एका जलशुद्धीकरण केंद्राला पुरेल एवढाच पाणी पुरवठा मंजूर झाला आहे. परिणामी शहराच्या पाणी पुरवठ्यात मोठी कपात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nपुणे : पुणे शहराला दररोज 1250 एमएलडी पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे प्राधिकरणाचा नियमानुसार आणि शहराची लोकसंख्या विचारात घेता पुणे शहराला दररोज 650 एमएलडी एवढा म्हणजे महापालिकेच्या एका जलशुद्धीकरण केंद्राला पुरेल एवढाच पाणी पुरवठा मंजूर झाला आहे. परिणामी शहराच्या पाणी पुरवठ्यात मोठी कपात होण्याची शक्���यता निर्माण झाली आहे.\nपुणे शहराला लोकसंख्येनुसार आणि प्राधिकरणाच्या निर्णयानुसार पाणी पुरवठा करावा, अशी मागणी एका नागरीकाने जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यावर मागणीवर निर्णय घेण्यासाठी जलसंपदा विभागाकडून मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंडे यांनी ती मागणी मान्य करीत पुणे शहराला प्रती माणशी 135 लिटर अधिक 15 टक्के गळती अशी सुमारे 155 लिटर प्रती माणशी पाणी पुरवठा करावा, असे आदेश दिले होते. त्यामुळे पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात मोठी कपात करावी लागणार होती. त्यावर पुणे महापालिकेकडून या संदर्भात प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली होती.\nत्यामध्ये दोन कॅन्टोमेन्ट, हद्दीत समाविष्ट नव्याने समाविष्ट झालेली गावे, हद्दीबाहेरील ग्रामपंचायती आणि शहरात असलेल्या लष्करसह केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या आस्थापना आणि गळती यांचा विचार करता पुणे शहराला 150 अधिक 35 टक्के गळती असे गृहीत धरून प्रतिदिन 1250 एमएलडी पाणी पुरवठा करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी याचिकेत महापालिकेकडून याचिकेत करण्यात आली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली. त्यामध्ये महापालिकेचे याचिका प्राधिकरणाकडून फेटाळण्यात आली.\nमात्र प्राधिकरणाचा निर्णय मान्य नसल्यास महापालिकेला या संदर्भात राज्य सरकारकडे पुन्हा एकदा याचिका करता येईल. ती करताना महापालिकेने सर्वबाबींचा विचार करून शहरासाठी आवश्‍यक तेवढा पाणी पुरवठासाठी मागणी करावी, अशा सूचनाही प्राधिक रणाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेला पुन्हा एकदा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाकडे झगडावे लागणार आहे.\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nपुणे जिल्हा बॅंक अजूनही देशात पहिल्या क्रमांकावर\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी बॅंक अजूनही...\nमंचर - आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी भागातील रुग्णांना वेळेत दवाखान्यात नेण्यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कॉम्प्टीटर फाउंडेशन पुणे व आदिम...\nपिंपरी-चिंचव��� पालिकेचा महसूल घटला\nपिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी...\nपुणे - पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन यांच्यात विसंवाद असल्यामुळे शहरातील ११५ ठिकाणे वाय-फाययुक्त करण्याच्या प्रयत्नांना हरताळ फासला गेला...\nपारगावात वीजपंप चोरणारे चौघे जेरबंद\nयवत - पारगाव (ता. दौंड) येथील नदीपात्रातील १९ शेतकऱ्यांच्या वीजपंपांची १२ जानेवारी रोजी चोरी झाली होती. या चोरीचा तपास केवळ दोन दिवसांत लावून यवत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_2.html", "date_download": "2019-01-16T11:44:07Z", "digest": "sha1:J6XGH4H5EZQS3WSSW2KGHM3IYEVSB26X", "length": 8367, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "बीड पोलिसांकडून ट्रॅक्टर, दुचाकीसह साडे दहा लाखांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nबीड पोलिसांकडून ट्रॅक्टर, दुचाकीसह साडे दहा लाखांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत\nबीड :(प्रतिनिधी)- चोरी, घरफोडी, दरोडा आदी गुन्ह्यांत हस्तगत केलेला जवळपास साडे दहा लाख रूपयांचा किंमती मुद्देमाल मुळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. यामध्ये एका ट्रॅक्टरसह सात दुचाकी वाहनांचाही समावेश आहे. हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी सकाळी पार पडला.\nमागील वर्षीपासून विविध गुन्ह्यांत हस्तगत केलेला मुद्देमाल मुळ मालक/फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्याचा कार्यक्रम प्रत्येक महिन्याला घेतला जातो. बुधवारीही हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोजहाडे, सहायक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी २२ गुन्ह्यांतील तब्बल १० लाख ६६ हजार ४८० रूपयांचा किंमती मुद्देमाल परत करण्यात आला. यामध्ये एका ट्रॅक्टरसह सात दुचाकी, सोने, रोख रक्कम आदींचा समावेश होता. यावेळी आपला मुद्देमाल परत मिळाल्यानंरत फिर्यादींच्या चेह-यावर हास्य फुलल्याचे दिसले. अनेकांनी बीडपोलिसांनी घेतलेल्या या कार्यक्रमाबद्दल स्वागत केले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रमुख, मोहरीर, नागरीक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पोह. राम यादव यांनी हा मुद्देमाल परत करण्यासंदर्भात सर्व मोहरीरकडे पाठपुरावा केला होता.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/4594-polition", "date_download": "2019-01-16T13:23:32Z", "digest": "sha1:5U5AO2C3R2FB5BYCN7LGE2DH42O37G5Q", "length": 4702, "nlines": 112, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Polition - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवादी घाबरले\n...आणि मोदींनी ‘असा’ केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष\n...तर सर्व पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा - राज ठाकरे\n...म्हणून माझ्या आईबद्दल अपशब्द वापरत आहेत - नरेंद्र मोदी\n‘मिशेलच्या चौकशीत सोनिया गांधींचे नाव आल्याने लोक राफेल विसरणार नाहीत’\nअजित पवारांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर\nआता 'अलाहाबाद'चं नाव प्रयागराज होणार\nउत्तर भारतीयांच्या 'या' कार्यक्रमात राज ठाकरे होणार सहभागी\nउद्धव ठाकरेंना योग्य वेळी योग्य उत्तर देऊ - देवेंद्र फडणवीस\nएकनाथ खडसेंना उच्च न्यायालयाचा धक्का\nका फासली शिवसैनिकांनी वनाधिकाऱ्याच्या तोंडाला राख \nनरेंद्र मोदी अजूनही लोकप्रिय नेते - प्रशांत किशोर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर सडकून टिका...\nप्रधानमंत्रीजी एकदा तरी पत्रकार परिषदेत बोला - राहुल गांधी\nफेसबुक लाईव्ह करत मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल\nमध्यप्रदेशच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, काॅंंग्रेस सरकारचा पहिला निर्णय\nमी माध्यमांना घाबरणारा पंतप्रधान नव्हतो - डॉ. मनमोहन सिंग\nमुंबईत शिवसेनेच्या 'या' आमदारावर जीवघेणा हल्ला\nरोडरोमियारखे मागे फिरू नका, आम्हाला तुमच्यात रस नाही - संजय राऊत\nश्रीपाद छिंदमना शिवसैनिकांकडून मारहाण\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5409/", "date_download": "2019-01-16T12:14:56Z", "digest": "sha1:Q65PKITGDETB4TP5TP4GNBB7XJABOTCE", "length": 3902, "nlines": 86, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आठवते का तुला?", "raw_content": "\nAuthor Topic: आठवते का तुला\nआपली नवीन ओळख झाली होती\nफोनवर तासन् तास गप्पांची साथ होती......\nआपण पहिल्यांदा भेटायचे ठरवले\nएकमेकांना पहिल्यांदा पहायचे ठरवले......\nआपलं पहिल्यांदा समुद्रकिनारी भेटणं\nएकमेकांची नजर चुकवुन एकमेकांना न्याहाळणं......\nमाझ्या मनातलं गुपित मी सांगितलं\nतू पण प्रेम करतेस माझ्यवर हे जाणवले......\nत्यानंतरचं आपलं वारंवार भेटणं\nथोड्याशाही विरहाने आपलं अगतिक होणं\nकिती स्वप्नवत होते ते दिवस\nसदा तुझ्याच विचारांत असे हे मन\nआज तू ही तूच आहेस\nआणि मी ही मीच आहे\nमाझ प्रेम ही अगदी तसंच आहे\nकिंबहुना ते तू विसरली असशील\nआज आपल्यामध्ये काहीही नसेल\nशरीराने दूर असली तरी मनाने आहे जवळ\nचूक तुझीही नाही, करियरचा चिंताच तुंबळ\nख���प समजावलं वेड्या मनाला, सर्व परत नीट होईल\nवेळात वेळ काढून, ती तुला भेटायला येइल\nमनाला आवर घालणं नाही ग जमत मला\nसारखं रागावून त्रास नसतो द्यायचा तुला\nसमजून घे ग मला.....\nवाटेकडे डोळे लावून तुझ्या\nविचारांत असतो फक्त तुझ्या\nप्रत्यक्षात नाही जमलं तर\nस्वप्नांत तरी येशील ना माझ्या\nRe: आठवते का तुला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/marathi-serials/first-vatpournima-of-shital-in-lagira-jhal-ji/", "date_download": "2019-01-16T12:39:24Z", "digest": "sha1:KD3SW6URBND733MGPVNHYDDCIUSUO4WA", "length": 8535, "nlines": 86, "source_domain": "megamarathi.in", "title": "'लागीरं झालं जी'मध्ये शीतलीची पहिली वटपौर्णिमा", "raw_content": "\nHome Marathi Serials Zone ‘लागीरं झालं जी’मध्ये शीतलीची पहिली वटपौर्णिमा\n‘लागीरं झालं जी’मध्ये शीतलीची पहिली वटपौर्णिमा\nजिथे मराठी तिथे झी मराठी या धोरणाला केंद्रस्थानी ठेवून झी मराठी ही नुसती वाहिनी राहिलेली नसून ती प्रत्येक मराठी कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच बनली आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लागीर झालं जी’ ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अज्या आणि शीतली सोबत मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. नुकतंच मालिकेत शीतल आणि अजिंक्यचा शुभविवाह सामूहिक विवाहसोहळ्यात पार पडला. अनेक अडचणींवर मात करून शीतल आणि अजिंक्य एकत्र आले. पण त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांचा संसार खरंच सुखाचा होऊ देतील का हा प्रश्न सर्वांचा मनात डोकावतो.\nलग्नानंतर शीतल तिची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे. वटपौर्णिमेचे व्रत म्हणजे विवाहित स्त्रियांसाठी सौभाग्याचं लेणं. विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. पण वटपौर्णिमेच्या दिवशी लागीरं झालं जी मध्ये प्रेक्षक एक वेगळं वळण पाहू शकणार आहेत. अजिंक्यची पोस्टिंग व्हायच्या आधी शीतल आणि अजिंक्यच्या लग्नाला बार उडवून दिला जातो. अनेक उतार चढावांना समोर जात शीतल आणि अजिंक्य त्यांचा संसार आणि घरची एकंदर परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इतक्यातच वटपौर्णिमेच्या दिवशी अजिंक्यच्या पोस्टिंगचं पत्र येतं. आता कुठे एकत्र आलेले दोन प्रेमी जीव अजिंक्यला देशसेवेसाठी सीमेवर जावे लागत असल्यामुळे परत दुरावणार या विचाराने शीतल थोडी अस्वस्थ होते. पण जो पर्यंत अजिंक्य गावी आहे तो पर���यंत त्याचा सगळा वेळ तो शीतलला द्यायचं ठरवतो. शीतल आणि अजिंक्यचा सुखी संसार असाच सुरळीत चालू राहील का त्या दोघांच्या आयुष्यात अजून कुठले वळण येईल त्या दोघांच्या आयुष्यात अजून कुठले वळण येईल हे प्रेक्षकांना येत्या काही भागात पाहायला मिळणार आहे.\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…\nझी मराठीची नवी मालिका ‘बाजी’ ऑगस्ट महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस \nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nगिरीजा ओकचं छोट्या पडद्यावर पुनरागमन\nमहिलांकरिता एका खास दिवसाची गरज नाही – तेजस्विनी पंडित\n“तिचा उंबरठा” मध्ये नव्या विचारांच्या स्त्रीचा लढा\nमोरपंखी प्रेमकहाणीला रहस्याची किनार “सख्या रे” कलर्स मराठीवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/technology-news/farming-news/", "date_download": "2019-01-16T12:00:33Z", "digest": "sha1:OHFBXAPULG5LPOHYGUIW7ZH7PQ3C3OQK", "length": 12608, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "शेतीविषयी | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nमुंबई: सरकारने वेळीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर हा वणवा देशभरात पसरेल. मात्र, आता सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी…\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nअखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास मुंबईतील अाझाद मैदानात…\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबई: अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत काढलेला लाँग मार्च सोमवारी पहाटे मुंबईत दाखल झाला. या लाँग मार्चमध्ये…\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nराज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे असा आरोप किसान सभेने केला आहे. नाशिकपासून लाँगमार्च काढत सुरु झालेला हा मोर्चा १२…\nराज्याच्या शेतीची प्रकृती नाजूक\nशेतीच्या शास्वत विकासासाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा दावा सरकार करत असले तरी गतवर्षीच्या तुलनेत कृषी उत्पादनात कमालीची घट…\n६ मार्च रोजी एक लाख शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, विधान भवनाला बेमुदत घेराव \nमुंबई- सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. खचून जाऊन आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या संकटाच्या काळात…\nशेतीसाठी दिवसभर वीज मिळणार नाही – मुख्यमंत्री\nआळंदी : शेतीसाठी दिवसभर वीज देऊ शकत नाही. फक्त रात्रीचीच वीज देता येऊ शकते अशी जाहीर कबुली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…\nतूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी – मंत्री सुभाष देशमुख\nअकोला : मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणाराय, अशी माहिती सहकार आणि पणनमंत्री सुभाष…\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nअहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यां���े निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_462.html", "date_download": "2019-01-16T12:21:00Z", "digest": "sha1:NFPLWFV5BZXT2JDJWE535YV7Q7LS55CX", "length": 9364, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सीसीटीव्ही पुटेजने लागला हरविलेल्या चिमुरडीचा शोध | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nसीसीटीव्ही पुटेजने लागला हरविलेल्या चिमुरडीचा शोध\nकळव्यातील घोलाईनगर येथे राहणाऱ्या पूजा संतोष सांगवेकर ह्या महिलेने आपली सात वर्षाची बहीण वैष्णवी संतोष सांगवेकर ही चिमुकली गुरुवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घरातून हरवल्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. अचानक चिमुरडी हरविल्याने पोलिसांनी गंभीरतेने आणि तत्परतेनं टॉप्स करून अखेर चिमुरडीला तिच्या पालकाच्या स्वाधीन केले.\nया प्रकरणी कळवा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत चिमुकलीचा शोध सुरु केला होता. त्यासाठी कळवा पोलिसांनी 4 पथक नियुक्त करून मुलीचा परिसरात व रेल्वे स्थानकावर कसून शोध सुरु केला होता. ही मुलगी नियमितपणे वावरत असलेल्या ठिकाणी तपास करण्यात आला तसेच आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करण्यात आली. चिमुकली राहात असलेल्या ठिकाणापासून ते कळवा रेल्वे स्टेशन पर्यंत व आजूबाजूच्या परिसरातील 20 ते 22 सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी तपासून पहिले. या पैकीच एका सीसीटीव्हीत हरवलेली मुलगी कळवा स्थानकातून कुर्लाकडे जाणाऱ्या लोकल मध्ये चढली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ही मुलगी कुर्ला रेल्वे स्टेशन इथे असल्याचे समजले. मिळालेल्या माहिती नुसार त्वरित पोलीस पथक कुर्ला स्टेशन येथे पाठवण्यात आले. तेथील लोकांनी पोलिसांना सांगीतले सदर मुलगी खूप रडत असल्यामुळे तिला रेल्वे पोलिसांच्या मदतीने मानखुर्द बालसुधारगृहा मध्ये दाखल केले आहे. पोलीसांनी सुधारगृहात जाऊन मुलीला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारपूस केली असता तिने सांगीतले ती बहिणीकडे राहते, तिला नवीन कपडे हवे होते म्हणुन ती स्वतःच आईकडे कपडे घेण्यासाठी म्हणुन घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती कळवा स्थानक व तेथून कुर्ला स्थानकावर पोहचली. दरम्यान कळवा पोलिसांनी चिमुकलीचा कसून शोध घेत तिला अवघ्या 12 तासाच्या आता शोधून काढले व तिला पालकांकडे सुखरूप सुपूर्द केले.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612659", "date_download": "2019-01-16T12:37:13Z", "digest": "sha1:CUXFKR236ZKO6L2IOC6PWDO5FTAKYRB5", "length": 7850, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वालम यांच्या आंदोलनाला पालकमंत्र्यांचा पूर्ण पाठिंबा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वालम यांच्या आंदोलनाला पालकमंत्र्यांचा पूर्ण पाठिंबा\nवालम यांच्या आंदोलनाला पालकमंत्र्यांचा पूर्ण पाठिंबा\nरिफायनरी होऊ देणार नाही- रवींद्र वायकर यांचा पुनरूच्चार\nकोटय़वधी रूपये खर्च करून उभारण्या येणाऱया नाणार येथील महाकाय रिफायनरीच्या विरोधात स्थनिक जनता आंदोलन करत आहे. त्यांचे नेतृत्व अशोक वालम करत आहेत़ वालम यांच्या प्रकल्प होऊ न देण्याच्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आह़े असे प्रतिपादन पालकमंत्री रवेंद्र वायकर यांनी केल़े\nते रत्नागिरी येथील ‘तरूण भारत’ कार्यालयात सदिच्छा भेटीसाठी आले होत़े त्यावेळी ते म्हणाले की विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्यावेळी नाणार परिसरातील लोकांनी आंदोलन केले होत़े महाप्रदूषणकारी प्रकल्प लोकांच्या माथी मारण्याच्या विरोधात लोकांच्या भावना तीव्र होत्य़ा या भावना आंदोलनातून व्यक्त झाल्य़ा\nते पुढे म्हणाले या आंदोलकांना ते नागपूर येथे भेटल़े त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल़ा अशोक वालम यांनी हे आंदोलन हाती घेतले आह़े ते लोकांच्या भावना योग्यप्रकारे मांडत आहेत़ ते जनतेचे आंदोलन करत आहेत़ शिवसेना जनतेबरोबर असल्याने त्यांच्या या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा राहील़\nअशोक वालम हे नाणार रिफायनरी विरोधी आंदोलनातील लढवय्ये नेते म्हणून प्रसिद्ध आहेत़ त्यांनी मुंबईत मूळ नाणार परिसरातील चाकरमान्यांचे रिफायनरी विरोधी चांगले संघटन उभारले आह़े त्याला गावकऱयांना जोडून घेण्यात आले आह़े वालम यांच्या आंदोलनाला पालकमंत्री वायकर यांनी पाठिंबा दिला आह़े पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्थानिकांच्या पाठीशी उभे राहर्याचा निर्णय केव्हाच जाहिर केला आहे. त्यानुसार प्रत्येक शिवसैनिक रिफायनरी हद्दपार होईपर्यंत गप्प बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nया भेटीदरम्यान त्यांनी कोकणातील विविध समस्यांसंदर्भात सुरु असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली. अनेक बाबतीत कोकणासाठी वेगळे निकष तयार करण्याची गरज असून त्यासाठी ते अभ्यास करत असल्याचेही ते म्हणाले.\nअटींमुळे खोळंबला मानेंचा शिवसेना प्रवेश \nरिफायनरी विरोधात 28 ऑगस्टला भव्य मोर्चा\nन.प.चे फायर स्टेशन अधिकाऱयांच्या प्रतिक्षेत\nवयोवृद्ध सासूवर सुनेकडून कोयतीचे वार\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/google-is-testing-autoplay-videos-directly-in-search-results/", "date_download": "2019-01-16T12:16:55Z", "digest": "sha1:UOL3FUVW47RPYJLDMWMRW5MOSJBE5GRI", "length": 6547, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Google Search- गुगल सर्चमध्ये दिसणार ऑटो-प्ले व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nGoogle Search- गुगल सर्चमध्ये दिसणार ऑटो-प्ले व्हिडीओ\nगुगल या सर्च इंजिनच्या रिझल्टमध्ये आता ऑटो-प्ले होणारे व्हिडीओ दिसणार आहे. फेसबुक आणि ट्विटरच्या न्यूज फिडवरही व्हिडीओ आपोआप सुरू होत आहे. मात्र आता गुगल हे आघाडीचे सर्च इंजिनदेखील ऑटो-प्ले होणार्‍या व्हिडीओचा पर्याय घेणार आहे. यामुळे काही ग्राहकांना त्रास हि होऊ शकतो.\nखासदार सुप्रिया सुळे या उत्तम सेल्फिपटू, विजय शिवतारे यांचे…\nनिक-प्रियंका लग्नाच्या बातम्यांमूळे प्रियंका चोप्रा झाली…\nगुगलवर चित्रपट वा मालिकेबाबत सर्च केल्यास नियमित रिझल्टसोबत उजव्या बाजूस त्याच्याशी संबंधीत व्हिडीओ दिसू शकणार आहे. यावर क्लिक न करतांनाही ते आपोआप सुरू होतात. अर्थात याला आवाज नसतो. म्हणजे ते म्युट स्वरूपात काही काळापर्यंत सुरू राहतात. संगणक आणि स्मार्टफोन या दोन्ही प्रकारांमध्ये गुगल य�� फिचरची चाचपणी करत आहे. काही युजर्सला हे फिचर दिसू लागले असून काहींना येत्या काळात दिसणार आहे.\nखासदार सुप्रिया सुळे या उत्तम सेल्फिपटू, विजय शिवतारे यांचे खुले पत्र\nनिक-प्रियंका लग्नाच्या बातम्यांमूळे प्रियंका चोप्रा झाली सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी\nसलमान खान आणि प्रियंका चोप्रा ठरले बॉलीवूडचे ‘ट्रेंडसेटर’ \nराज्यसरकार कडून खुशखबर 1 जानेवारीपासून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन…\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nटीम महाराष्ट्र देशा : 'लहानातल्या लहान माणसातलं कर्तृत्व ओळखून त्याला मोठं करण्याची वृत्ती बाळासाहेबांमध्ये होती,…\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या…\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ready-vidhansabha-election-47409", "date_download": "2019-01-16T12:33:24Z", "digest": "sha1:KMVNCJ6FE67E2VMGOISVVJZ4ER6NN6PY", "length": 13455, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "ready for vidhansabha election मध्यावधी निवडणूकीला तयार रहा..! - एकनाथ खडसे | eSakal", "raw_content": "\nमध्यावधी निवडणूकीला तयार रहा..\nबुधवार, 24 मे 2017\nमुंबई - राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकी केव्हाही लागू शकतात. त्यामुळे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांने मध्यावधी निवडणूकीसाठी तयार रहावे, असे आवाहन करत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात मध्यावधी निवडणूकांचे सूतोवाच केले.\nमुंबई - राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकी केव्हाही लागू शकतात. त्यामुळे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांने मध्यावधी निवडणूकीसाठी तयार रहावे, असे आवाहन करत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात मध्यावधी निवडणूकांचे सूतोवाच केले.\nराज्यात विधानसभेच्या निवडणूका कदाचित डिसेंबर मध्येदेखील होवू शकतात, अस��� स्पष्ट विधान खडसे यांनी आज केले. डिसेंबरमध्ये मध्यावधी झाल्या नाहीत तर लोकसभे सोबत मात्र या निवडणूका नक्‍कीच होतील, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असेही ते म्हणाले.\nभारतीय जनता पक्षाच्या बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण पक्षाच्या मुख्यालयात सुरू आहे. यावेळी मार्गदर्शन करताना खडसे बोलत होते.\nसध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भाजप सरकारचे काम अत्यंत प्रभावी सुरू आहे. मात्र, राज्यात भाजपला बहुमत नसल्याने शिवसेनेच्या पाठिंब्यावर युती सरकार आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांने पक्षाला बहुमत मिळेल या दृष्टीनेच प्रयत्न केले पाहिजेत. बुथ स्तरावर अत्यंत प्रभावी बांधणी करून पक्षविस्तार घराघरात पोहचवला पाहीजे, असे खडसे म्हणाले.\nशिवसेना व भाजप मधे सतत तणावाचे वातावरण आहे. त्यातच भाजपला बहुमत नसल्याने युती सरकारमधे तडजोड करावी लागत आहे. अशा स्थितीत भाजपचा सध्याची विजयी मालिका पाहता मध्यावधी निवडणूका घेण्याची चाचपणी देखील सुरू आहे. मुख्यमंत्री ऐन कडक उन्हाळ्यात राज्यभरात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात पाहणी व आढावा दौरा करत असले तरी पक्षाच्या स्तरावर मात्र थेट प्रचाराचीच तयारी सुरू आहे. अशा स्थितीत एकनाथ खडसे यांचे वक्‍तव्य म्हणजे राज्यात मध्यावधी निवडणूकांचे बिगुल वाजण्याची दाट शक्‍यता असल्याचे मानले जात आहे.\nकर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' होणार यशस्वी\nमागील वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा 104 जागांवर विजय झाला. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या. 225 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत��ता...\nसिंचनासाठी निधी वाढवा - नितीन गडकरी\nऔरंगाबाद- सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची गरज असून सिंचनाच्या बजेटमध्ये वाढ करा, अशी सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/15/-the-only-organ-maker-in-world.html", "date_download": "2019-01-16T12:21:52Z", "digest": "sha1:4NFHCSGAABFEH2JMLDSIPDH3DV57GILN", "length": 7813, "nlines": 17, "source_domain": "mahamtb.com", "title": " जगातला एकमेव ऑर्गन निर्माता जगातला एकमेव ऑर्गन निर्माता", "raw_content": "\nजगातला एकमेव ऑर्गन निर्माता\nआपल्या बुद्धिमत्तेच्या आणि उद्योगशीलतेच्या जोरावर बाळा दाते यांनी संगीतक्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे. आश्चर्य वाटेल, पण बाळा दाते हे आज जगातले एकमेव ऑर्गननिर्माते आहेत.\nनाट्यसंगीत ही मराठी माणसांची विशेष आवडीची गोष्ट. नाट्यसंगीताची गोडी वाढविण्यात मोठा वाटा कशाचा असेल तर त्याच्या साथीसाठी वापरलं जाणारं ‘ऑर्गन’ हे वाद्य. १९व्या शतकात युरोपीय देशांमधून भारतात आलेलं आणि मराठी संगीत रंगभूमीचा अविभाज्य भाग बनलेलं हे वाद्य भारतात कुठेही बनवलं जात नव्हतं. मात्र, रत्नागिरीच्या आडिवरे नावाच्या छोट्याशा गावातल्या एका माणसाने अतिशय गुंतागुंतीची रचना असलेल्या या वाद्याच्या निर्मितीचं तंत्र शिकून हे वाद्य बनवायचा कारखाना काढला. या नवनिर्मितीशील माणसाचं नाव आहे उमाशंकर ऊर्फ बाळा दाते. आश्चर्य वाटेल, पण बाळा दाते हे आज जगातले एकमेव ऑर्गननिर्माते आहेत.\n१९९४ सालापर्यंत संगीताशी फारसा काही संबंध नसलेले बाळा दाते एका भजनाच्या कार्यक्रमाने भारावून गेले आणि त्यांन��� सर्वप्रथम संगीत शिकण्याचा ध्यास घेतला. पाच वर्षे मेहनत घेऊन १९९९ साली ते आकाशवाणीची संगीत परीक्षा पास झाले. त्यानंतर त्यांना ध्यास लागला ऑर्गन निर्मितीचा. भारतातल्या सगळ्या वाद्यनिर्मात्यांकडे जाऊन त्यांनी ऑर्गन कुठे बनतो का याची चौकशी केली, पण ‘ऑर्गन’ हे वाद्य भारतात आणि परदेशात कुठेही बनत नसल्याचं त्यांना कळलं. खूप धडपड केल्यानंतर त्यांना मुंबईत एका ठिकाणी ऑर्गनचा ‘साऊंड बॉक्स’ मिळाला. ऑर्गनमध्ये धातूच्या छोट्या छोट्या पट्ट्या असतात, ज्यांना ‘रीड’ म्हणतात. या रीड्‌सचं उत्पादनही जगात कुठे होत नाही. बाळा दाते यांना सुदैवाने अमेरिकेतल्या त्यांच्या मित्राकरवी जुन्या ५० रीड्‌स मिळाल्या आणि या साधनांचा वापर करून त्यांनी २०१३ साली भारतातला पहिला ऑर्गन बनवला. हा ऑर्गन त्यांनी संगीतक्षेत्रातल्या जाणकारांना दाखवला. त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाल्यावर २०१४ साली ‘बाळा ऑर्गन ऍण्ड म्युझिकल्स’ नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. या वाद्याला नवसंजीवनी दिल्याबद्दल संगीत क्षेत्रातल्या तमाम गायक-वादकांकडून त्यांचं कौतुक होत आहे.\nदरवर्षी पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचा ऑर्गनचा स्टॉल असतो. ‘कट्यार काळजात घुसली’ या गाजलेल्या चित्रपटात बाळा दाते यांच्याकडील ऑर्गन वापरला गेला आहे. बाळा दातेंची स्वदेशी ऑर्गन निर्मिती हे ‘मेक इन इंडिया’चं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्या या उद्योगात गावातल्याच पाच माणसांना रोजगार मिळाला आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी एकूण ७५ ऑर्गन्स बनवले आहेत. दातेंच्या या ऑर्गन्सना परदेशातूनही मागणी आहे. उद्योजकाला ‘इनोव्हेटिव्ह’ राहावं लागतं. बाळा दातेंनी खूप संशोधन करून कमी वजनाचा ऑर्गन, इलेक्ट्रिक मोटारवर चालणारा ऑर्गन असे ऑर्गनचे वेगवेगळे प्रकार बनवले आहेत. परदेशातून आयात कराव्या लागणार्‍या धातूच्या पट्ट्या (रीड्‌स) याही येथेच बनविण्यावर त्यांचं संशोधन चालू आहे. विशेष म्हणजे ते स्वत: उत्तम ऑर्गन वाजवतातही. त्यांना सुधीर फडके पुरस्कार, म्युझिक फोरमचा वाद्यनिर्मितीचा पुरस्कार असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. सर्जनशीलतेच्या आणि अखंड मेहनतीच्या जोरावर माणूस कुठून कुठे पोहोचू शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे बाळा दाते.\nकट्यार काळजात घुसली bal date\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/lifestyle/3natigoti/page/14/", "date_download": "2019-01-16T12:24:34Z", "digest": "sha1:UMUBFY3KYOHIWAIGAT63GW42ZX4B4TTU", "length": 14709, "nlines": 246, "source_domain": "www.saamana.com", "title": "नातीगोती | Saamana (सामना) | पृष्ठ 14", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n>> हेमांगी नेरकर आपल्याच माणसांनी थोडेसे एकमेकांना समजून घेण्याचा समंजसपणा दाखवला तर बऱयाच गोष्टी सोप्या होतात. प्रत्यक्ष जन्मदात्रीबरोबर भांडून निघाले होते. 'पुन्हा तुझा उंबरठा ओलांडणार नाही'...\nमाधुरी महाशब्दे ‘‘जानू, ए जानू’’ प्रेमाच्या हाका जानकीपर्यंत पोहोचत नव्हत्या. तिची चाहुलही लागली नव्हती. प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. जानकीने दचकून वळून पाहिले. किती हाका...\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-pm-narendra-modi-israel-tour-56738", "date_download": "2019-01-16T12:54:59Z", "digest": "sha1:H63NZJ5POQQKD5X3Y3QYKGAAXLGRNLNL", "length": 15577, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news PM narendra Modi israel tour मोदी चार जुलैपासून इस्राईल दौऱ्यावर | eSakal", "raw_content": "\nमोदी चार जुलैपासून इस्राईल दौऱ्यावर\nशनिवार, 1 जुलै 2017\nभेट देणारे पहिले पंतप्रधान; संबंध दृढ करण्यावर भर\nनवी दिल्ली: भारत-इस्राईल राजनैतिक संबंधांच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी चार ते सहा जुलै दरम्यान इस्राईलच्या भेटीवर जाणार आहेत. इस्राईलला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान असतील. या भेटीत द्विपक्षीय संबंधांच्या विस्तारीकरणाबरोबरच ते सखोल करण्यावर भर राहील. संरक्षणविषयक सहकार्याच्या मुद्द्यावरही या भेटीत भर असला तरी यासंदर्भात काही करार होण्याच्या शक्‍यतेबद्दल मौन बाळगण्यात येत आहे.\nभेट देणारे पहिले पंतप्रधान; संबंध दृढ करण्यावर भर\nनवी दिल्ली: भारत-इस्राईल राजनैतिक संबंधांच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी चार ते सहा जुलै दरम्यान इस्राईलच्या भेटीवर जाणार आहेत. इस्राईलला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान असतील. या भेटीत द्विपक्षीय संबंधांच्या विस्तारीकरणाबरोबरच ते सखोल करण्यावर भर राहील. संरक्षणविषयक सहकार्याच्या मुद्द्यावरही या भेटीत भर असला तरी यासंदर्भात काही करार होण्याच्या शक्‍यतेबद्दल मौन बाळगण्यात येत आहे.\nजुलैच्या पहिल्या आठवड्यात इस्राईल आणि त्याला लागूनच सात व आठ जुलै रोजी जर्मनीतील हॅंबर्ग येथे \"जी-20' शिखर परिषदेसाठी मोदी जाणार आहेत. यामध्ये त्यांची इस्राईलची भेट वैशिष्ट्यपूर्ण असेल. कारण इस्राईलला मान्यता दिल्यानंतर त्या देशाबरोबर पूर्ण स्वरूपाचे राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. भारताने 1992 मध्ये प्रथम इस्राईलला मान्यता दिली होती.\nयासंदर्भात माहिती देताना सहसचिव बी. बालाभास्कर म्हणाले, की गेल्या पंचवीस वर्षांतील भारत व इस्राईल दरम्यानच्या संबंधांची व्याप्ती मोठी आहे. विशेषतः कृषी क्षेत्र, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच संशोधन, संरक्षण, जल व्यवस्थापन, ऊर्जा अशा विविध क्षेत्रांत भारत व इस्राईलदरम्यानचे सहकार्य विस्तारलेले आहे. भारतात पंधरा राज्यांत कृषिविषयक \"सेंटर्स ऑफ एक्‍सलन्स' उभारून शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी संशोधन, प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जल व पीक व्यवस्थापन यासंदर्भात इस्राईलने भारताला भरीव मदत केली आहे. आता या केंद्रा���बरोबरच त्यांना बाजारपेठेशी संलग्न करण्याबाबत या भेटीमध्ये विचार होणे अपेक्षित आहे.\nमोदी हे या दौऱ्यात फक्त इस्राईललाच भेट देणार आहेत. सर्वसाधारणपणे भारतीय नेते इस्राईलबरोबरच पॅलेस्टाइनलाही भेट देत असतात. परंतु, मोदी या प्रथेला फाटा देणार आहेत. मोदी यांच्या स्वागताची भव्य तयारी करण्यात आली असून पोप किंवा अमेरिकेच्या अध्यक्षांच्या समकक्ष असे त्यांचे स्वागत केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. इस्राईलमधील भारतीयांबरोबरही मोदी संवाद साधणार आहेत. त्यांची संख्या चार ते पाच हजार आहे.\nजर्मनीतील हॅंबर्ग येथे होणाऱ्या \"जी-20' देशांच्या परिषदेला मोदी उपस्थित राहणार आहेत. व्यापार, आर्थिक सहकार्य, विकास, पर्यावरण व वातावरण बदल या मुद्द्यांबरोबरच दहशतवाद व त्याचा मुकाबला यावरही या परिषदेत उपस्थित राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा होणे अपेक्षित आहे.\nनिवडणुका अनेक; शोध एक (संदीप वासलेकर)\nभारतात आणि जगाच्या जवळपास अर्ध्या भागात या वर्षभरात निवडणुका होणार आहेत.निवडणुका हा केवळ घोषणाबाजीचा फड नसतो. समाजाच्या आत्म्याचा शोध घेण्याची ती एक...\nकात्रीत सापडूनही रशियाशी मैत्री\nमावळत्या वर्षात भारताच्या परराष्ट्र धोरणाने कोणकोणती वळणे घेतली याचा आढावा घेतला, तर सप्टेंबरमध्ये अमेरिका आणि भारताचे परराष्ट्रमंत्री व...\nखाशोगीवरून सौदीला दूर लोटता येणार नाही : ट्रम्प\nवॉशिंग्टन: सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणावरून सौदी अरेबियाला दूर लोटता येणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nवाजू लागले इफ्फीचे पडघम...\nपणजी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्याची राजधानी पणजी येथे पार पडणार आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या '...\nसंभाव्य अमेरिकी निर्बंधांचे आव्हान\nट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री ��्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_361.html", "date_download": "2019-01-16T12:14:10Z", "digest": "sha1:VQ42YB5HAOPKZCTSKHZOOJ6OZEIVN7OS", "length": 9431, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नदी पात्रावर सुरु असलेले अंगणवाडीचे बांधकाम बंद करा! राजूर येथील ग्रामस्थांनी दिले जिल्हाधिकारी व सीईओंना निवेदन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nनदी पात्रावर सुरु असलेले अंगणवाडीचे बांधकाम बंद करा राजूर येथील ग्रामस्थांनी दिले जिल्हाधिकारी व सीईओंना निवेदन\nबुलडाणा,(प्रतिनिधी): येथील राजुर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नदीच्या पात्रावर अंगणवाडीचा निर्माण कार्य तत्काल थांबवुन दुसर्‍या ठिकाणी अंगणवाडीचा निर्माण कार्य करण्यात यावे अशी मांगणी राजुर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी बुलडाणा तथा जिला परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस यांना निवेदन देवून केली आहे. निवेदनामध्ये नमुद करण्यात आले आहे की, राजुर ग्रामपंचायतचे सरंपच व कंत्राटदाराच्या संगमताने नळगंगा धरणात नदीच्या पात्रावर अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे.\nयापूर्वी ग्रामस्थानी राजुरचे सरपंच तसेच ग्रामसेवकाकडे यासंदर्भात तोंडी तक्रार केली होती की नदीच्या पात्रावर अंगणवाडीची ��मारत बनवू नये कारण सदर इमारत सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठिकाणी नाही. पावसाळ्यात नदीला पूर येतात त्यामुळे सदर अंगणवाडी इमारतीला पाण्यामुळे नुकसान होऊ शकते. परंतु सरपंच व ग्रामसेवकाने उडवाउडवीचे उत्तर देवून आम्हा ग्रामस्थाना वेठीस धरून त्याच ठिकाणी अंगणवाडीचे बांधकाम सुरु केले असुन अंगणवाडी स्लॅबलेवल पर्यंत पोचली आहे. सदर इमारतीचे देयक व बांधकामाला तत्काळ थांबवून इतर ठिकाणी अंगणवाडीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मांगणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी बुलडाणा व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस यांना निवेदन देवुन केली आहे. 10 ते 15 दिवसाच्या आत जर निवेदनावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही निवेदनामध्ये देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी सैयद नफिस सै सलिमोद्दीन, सईद खान जियाउल्लाह खान, शेख शब्बरी, शेख भिकन, सै निजाम रहीमोद्दीन, मिर्झा नईम बेग मोगल बेग, मो.समिर मो.सगीर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र विदेश\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/mumbai/", "date_download": "2019-01-16T12:17:41Z", "digest": "sha1:QXDLHXRZ2PDH6JNBQ46WRS4VUO3M5KBP", "length": 5845, "nlines": 157, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमध्य रेल्वेचा बल्ब 'निळा'... प्रवाशांना सांगणार अपघात टाळा\nकोकेनची विक्री करणारे 2 परदेशी अटकेत\nआई-वडील रागावल्याने 9 वर्षीय मुलाची आत्महत्या\nमंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत���न, जाळीमुळे वाचला जीव\nदारु पिण्यास दिला नकार, मित्रावर सुऱ्याचे सपासप वार \nमालगाडीचं इंजिन फेल, 'मध्य रेल्वे'ची वाहतूक विस्कळीत\nगोरेगाव दुर्घटना : मुंबईमध्ये 'हे' नेमकं घडतंय काय\nभटक्या कुत्र्यांचा उच्छाद, ठाणेकर हैराण\nभाडेकरूंनो... 'अशा' विकृत घरमालकांपासून सावधान\nउद्या रेल्वे प्रवाशांचे मेगाहाल\nआईसमोरच मुलाचं घरात घुसून अपहरण\n जानेवारीत होणार घरांच्या किंमती कमी\n'तो' होता wipro चा व्हाईस-प्रेसिडंट, आता रस्त्यावर दागिने चोरताना पकडलं\nबीग बींची डॉक्युमेंट्री पाहून 'त्याने' चिमुरडीला वाचवले बलात्कारापासून\nपश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर आता सीसीटीव्ही कॅमेरा\nभाजपच्या पराभवाचं शरद पवारांकडून विश्लेषण\nलग्नसराईच्या काळात सोन्याची स्वस्ताई\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_173.html", "date_download": "2019-01-16T12:03:41Z", "digest": "sha1:5FFZM3JBBMUEZE2I4OK7BJKQ6I3R2DH2", "length": 11953, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दुष्काळ गंभीर पण शिवसेना खंबीर -उध्दव ठाकरे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमद���गर मनप...\nLatest News बीड ब्रेकिंग\nदुष्काळ गंभीर पण शिवसेना खंबीर -उध्दव ठाकरे\nबीड, (प्रतिनिधी):- बीड जिल्हा दुष्काळी दौर्‍यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे काल बीडमध्ये आले असता, शेतकर्‍यांसोबत संवाद साधत युतीवर भाष्य करत युतीची चर्चा खड्ड्यात गेली शेतकर्‍यांसाठी काय करता ते बोला असे आक्रमक खडेबोल सरकारला सुनावले.तसेच सत्ता असो,नसो मी शेतकर्‍यासोबत नेहमीच राहिल असे म्हणत शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे दाखवून दिले. येथील आर्शिवाद लॉन्स येथे शिवसेनेच्यावतीने शेतकर्‍यांसाठी धान्य, जनावरांसाठी चारा, पाण्याच्या टाक्यांचे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. याप्रसंगी ते बोलत होते.\nपुढे उध्दव ठाकरे असे म्हणाले, एक दुष्काळ मी हटवतो दुसरा (राजकीय) दुष्काळ तुम्ही हटवा, दुष्काळ गंभीर पण शिवसेना खंबीर, माणसांसाठी पाण्याच्या टाक्यांप्रमाणेच. जनावरांसाठी पाण्याचे हौदही शिवसेना देणार आहे., बीडमध्ये केंद्रीय पथक आल्यानंतर तुमच्या रेशनमध्ये कपात झाली, हे खरं आहे की खोटं ,जर निर्णय न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिलेत ,जर निर्णय न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिलेत ,ना तुम्ही शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवू शकलात ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकलात, पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाला असून मी ‘मनकी बात’ नाही, ‘जनकी बात’ करतो तसेच खरं बोलून एकही मत मिळालं नाही तरी चालेल पण खोटं बोलून मिळालेली मते नकोत असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते, तुमचे दिवस राहिलेत तरी किती,ना तुम्ही शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवू शकलात ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकलात, पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाला असून मी ‘मनकी बात’ नाही, ‘जनकी बात’ करतो तसेच खरं बोलून एकही मत मिळालं नाही तरी चालेल पण खोटं बोलून मिळालेली मते नकोत असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते, तुमचे दिवस राहिलेत तरी किती असा सवाल करत पुढे ठाकरे म्हणाले की, सरकारी यंत्रणेचा सुस्त पडलेला अजगराला ढोसण्यासाठी मी फिरतोय, मी पुन्हा मराठवाड्यात येणार आहे, ही माझी शेवटची भेट नाही मग ते लेझिम पथक होतं का बँजो पथक असा सवाल करत पुढे ठाकरे म्हणाले की, सरकारी यंत्रणेचा सुस्त पडलेला अजगराला ढोसण्यासाठी मी फिरतोय, मी पुन्हा मराठवाड्यात येणार आहे, ही माझी शेवटची भेट नाही मग ते लेझिम पथक होतं का बँजो पथक ,केंद्रीय पथक येऊन गेलं, तुमच्या हातात काही मदत पडली का,केंद्रीय पथक येऊन गेलं, तुमच्या हातात काही मदत पडली का असा सवाल उपस्थितीत शेतकर्‍यांना केला. तसेच दुष्काळ पडल्यानंतरही दुष्काळ िदसायलाही यांना यंत्रणा लागते, स्वस्तामध्ये घर देईन नुसतं असं बोलून घर मिळतं का असा सवाल उपस्थितीत शेतकर्‍यांना केला. तसेच दुष्काळ पडल्यानंतरही दुष्काळ िदसायलाही यांना यंत्रणा लागते, स्वस्तामध्ये घर देईन नुसतं असं बोलून घर मिळतं का कोरडी भाषणं आणि कोरड्या घोषणांनी हंडे भरत नाही. दिवाळीमध्ये रामदास कदम यांनी शिवसेनेतर्फे ५ हजार कुटुंबीयांना धान्य वाटप केले होते.\nआपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे असेही पंतप्रधान मोदींचे नाव न घेता ठाकरे बोलले. नवं वर्षात अच्छे दिनच नाही तर अच्छी वर्षही येऊद्या अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. बीडमधील दुष्काळ गंभीर आहे. याची जाणीव शिवसेनेलाच आहे सरकारमात्र सुस्त आहे. युती होवो अगर न होवू शिवसेना नेहमीच शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार. कार्यक्रमात शेतकर्‍यांना उध्दव ठाकरे यांच्याहस्ते पाण्याच्या टाक्या, खाद्य पदार्थ, जनावरांचा चारा आदी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मंचावर पर्यावरणमंत्री रामदास कदम, मंत्री एकनाथ शिंदे, खा.चंद्रकांत खैरे, मंत्री अर्जुन खोतकर, आ.निलमताई गोर्‍हे, माजी मंत्री बदामराव पंडित, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, प्रा.सुनिल धांडे,गोविंद घोळवे, युध्दजीत पंडित, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, बाळासाहेब अंबुरे, सुशिल पिंगळे, भाई संजय महाद्वार, मोहन शेरकर यांच्यासह जिल्हाभरातील शेतकरी तसेच शिवसैनिकांची उपस्थितीत होती.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राज��ारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t5986/", "date_download": "2019-01-16T11:58:35Z", "digest": "sha1:F4STGMK3YXRI2ZXQSUI4UO2HPHGQQ2I4", "length": 3148, "nlines": 88, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-हाक - आई च्या नावाची", "raw_content": "\nहाक - आई च्या नावाची\nहाक - आई च्या नावाची\nआणि आई च्या नावाची\nपूर येई असा काही,\nकळे भरती आली .....\nआणि आई च्या नावाची\nआणि आई च्या नावाची\nजाई निघून हा जीव,\nमज स्मरे माझी माउली,\nआणि आई च्या नावाची\nआले घरी माझ्या सूख,\nआणि आई च्या नावाची\nहाक - आई च्या नावाची\nRe: हाक - आई च्या नावाची\nहाक - आई च्या नावाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/12/29/article-on-Aatharv-Lohar-Tabla-Atrist-.html", "date_download": "2019-01-16T12:50:24Z", "digest": "sha1:5MJOIWZW3APQC56Q6C5TPMOKENK3IKFB", "length": 8831, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " वाह ! उस्ताद वाह ! उस्ताद", "raw_content": "\nलहान मुलांच्या खोड्याच फार असतात. पण कधी कधी त्यांच्या याच खोड्यांमध्ये कदाचित त्यांच्यातील सुप्त कलागुणही दडलेले असू शकतात. मात्र, पालकांना ते ओळखावे लागतात. एकदा का ते ओळखले की, पालकांना त्यांच्या पाल्यांच्या ’त्या’ कलागुणांना योग्य दिशा देण्यासाठी योजना आखता येते. अथर्व लोहारच्या पालकांनीही नेमके तेच केले. अथर्वच्या कलागुणांना वेळीच हेरल्यामुळे अथर्व वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी छोटा ‘उस्ताद’ ठरला आहे.\nमाणूस तर निसर्गातील लहान-लहान लाल मुंग्यांनाही घाबरतो. कारण, त्या दिसायला जरी लहान असल्या तरी चावल्यानंतर रक्त काढू शकतात. त्याचप्रमाणे लहान मुलांनाही कमी लेखण्याची चूक आपण करता कामा नये. कारण, पुढे-मागे हीच लहान मुलं कधी, कोणता मोठा पराक्रम करतील, याचा थांग नाही. अथर्वच्या बाबतीतही नेमके हेच घडले. त्याच्या हाताची तबल्यावर अगदी लीलया थिरकणारी बोटं पाहून भले भले तबलावादकही अगदी तोंडात बोटं घालतील. बँकॉकमधील थायलंड येथे झालेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय ’कल्चरल ऑलिम्पियाड परफॉर्मिंग आर्ट’ या आंतरराष्ट्रीय तबलावादन स्पर्धेत सहा वर्षांच्या अथर्वने चक्क सुवर्णपदकाची कमाई केली. अंबरनाथच्या अथर्वने त्याच्या वयापेक्षा मोठ्या म्हणजे ८ ते १० या वयोगटात हे सुवर्णपदक पटकाविले. त्याच्या या कामगिरीमुळे अंबरनाथ शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.\nवयाच्या अवघ्या तिसर्‍या वर्षापासूनच अथर्वला तबल्याचा नाद लागला. त्याआधी मात्र तो घरातील कोणतीही वस्तू घ्यायचा आणि त्यावर मस्त ठेका धरायचा. ही बाब अथर्वची आई शीतल लोहार यांच्या लक्षात आली. स्वतःला ही संगिताची आवड असल्याने त्यांनी साहजिकच अथर्वच्या या कलेला प्रोत्साहन द्यायचे ठरविले आणि तसे प्रयत्न करायला सुरुवात केली. त्याच्यातली ही कला हेरूनच त्याच्या आजोबांनी त्याला वाढदिवसाला भेट म्हणून तबला दिला आणि तिथून त्याच्या कलेला वेगळी कलाटणी मिळाली.\nगुरुशिवाय योग्य ज्ञान नाही. म्हणूनच अथर्वची आई त्याला बर्‍याच संगीत विद्यालयात प्रवेशासाठी घेऊन गेली. मात्र, अथर्व फक्त तीन वर्षांचा असल्याने त्याला संगीत विद्यालयात प्रवेश द्यायला बहुतेकांनी नकार दिला. मात्र, अथर्वच्या आईने धीर न सोडता नाही. अथर्वला कला सादर करण्याची एक संधी द्या आणि मग ठरवा, असे आवाहन अथर्वच्या आईने संगीत विद्यालयांच्या भेटीवेळी संबंधितांना केले. मग काय, असेच एकदा अथर्वने आपले अप्रतिम तबलावादन सादर केले. त्याचे वादन ऐकून आनंदी होऊन सुनिल शेलार यांनी त्यांच्या गुरुकृपा संगीत विद्यालयात अथर्वला प्रवेश दिला. लहान वयातील अथर्वच्या बोटातील जादू बघून शेलार यांनी पुणे येथील अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या राष्ट्रीय तबला वादन स्पर्धेत अथर्वला सहभागी होण्यास भाग पाडले. या स्पर्धेत २२ राज्यातील तब्ब्ल सहा हजार स्पर्धक सहभागी झाले होते आणि अथर्वने या स्पर्धेत लहान मुलांच्या गटातून पहिले पारितोषिक मिळविले. त्यामुळे त्याची ‘कल्चरल ऑलिम्पियाड परफॉर्मिंग आर्ट’ या पाचव्या आंतरराष्ट्रीय तबला वादन स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा थायलंड येथे झाली. मात्र, या स्पर्धेत भारतातून त्याच्या वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले नव्हते. त्यामुळे अथर्वला ८ ते ११ या वयोगटात या स्पर्धेत भाग घ्यावा लागला आणि विशेष म्हणजे त्याने याही वयोगटात सुवर्णपदकाची कमाई केली.\nअथर्वचे वडील रेल्वे सुरक्षा दलामध्ये कार्यरत आहेत. अथर्वचा मूड आणि शाळा सांभाळून त्याची आई त्याचा तबलावादनाचा सराव घेते. तसेच आठवड्यातून दोन दिवस संगीत शिक्षक त्याच्या घरी जाऊन त्याला तबला शिकवतात. अथर्व सध्या पहिलीत शिकत आहे. तसेच तो इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकावर राहण्याचा प्रयत्न करतो. त्याने याच क्षेत्रात नाव कमावावे, असे मत त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले. तेव्हा, अशा या छोट्या उस्तादाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/uttar-pradesh-does-not-need-division-rajnath-singh/", "date_download": "2019-01-16T12:32:22Z", "digest": "sha1:QPPMLRB7OSPFVSSCPHK2COGGGCJ6HXHK", "length": 10497, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्तर प्रदेशच्या विभाजनाची आवश्‍यकता नाही : राजनाथ सिंह | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nउत्तर प्रदेशच्या विभाजनाची आवश्‍यकता नाही : राजनाथ सिंह\nलखनौ: उत्तर प्रदेशचे चार स्वतंत्र राज्यांमध्ये विभाजन करण्याची काहीही आवश्‍यकता नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशात साधन संपत्तीचा तुटवडा नाही. त्यामुळे त्याचे चार राज्यांमध्ये विभाजन करण्याची आवश्‍यकता नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले. उत्तर प्रदेशच्या विभाजनासंदर्भात नागरिकांकडून दीर्घकाळापासून मागणी करण्यात येत असून या मागणीच्या पाठपुराव्यासाठी आंदोलन सुरू केले जाण्याची घोषणा आम आदमी पार्टीने सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली.\n“विभाजन केल्याशिवाय उत्तर प्रदेशचा विकास होणार नाही, असे म्हटले जात आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेला चीननंतर भारत आहे. त्यामुळे उद्या जर कोणी विकासासाठी देशाच्या विभाजनाची मागणी करू शकेल.’ असे राजनाथ सिंह म्हणाले. उत्तर प्रदेश गौरव सन्मान समारंभामध्ये ते बोलत होते. राज्याच्या विकासासाठी वाढती लोकसंख्या हा अडथळा समजला जाऊ नये, असेही ते म्हणाले.\nयापूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील “एनडीए’सरकारने उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यांचे विभाजन करून\nझारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड या तीन राज्यांची निर्मिती केली होती. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. लोकसभेच्या निवडणूका जवळ येऊ लागल्यापासून उत्तर प्रदेशचे विभाजन करून हरित प्रदेश, पूर्वांचल, बुंदेलखंड आणि अवध अशी चार राज्ये केली जावी, अशी मागणी गेल्या काही काळापासून वाढू लागले आहे. बसपा नेत्या बहुजन समाज पार्ट��च्या नेत्या मायावती यांनी या मागणीचा जोरदार आग्रह धरला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\nविद्यापीठांमधील 25 टक्के जागांमध्ये वाढ करणार\nवैद्यकीय तपासणीसाठी अरुण जेटली अमेरिकेला रवाना\nदिल्लीत मेट्रोजवळ वाहतुकीचा रस्ता खचला – दोन वाहने खड्ड्यात\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t4831/", "date_download": "2019-01-16T12:00:07Z", "digest": "sha1:FVATXWD2V5E3QDWKQNRH6X75GYT76A26", "length": 3518, "nlines": 96, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-माणसे...", "raw_content": "\nमाणूस म्हणून जन्माला आलो तेव्हापासून...\nपाहतो आहे सारी माणसे\nमाणसे, त्यांचे रंगीबेरंगी चेहरे, त्यांचे स्वभाव\nतेव्हा कळली फक्त त्यांची नावे...\nआता कुठे माणूस म्हणून कळू लागली आहेत...\nआता कुठे काही मुखवटे गळून पडले आहेत...\nते गळण्यापूर्वी दिसत होते ते किती सुंदर हसरे चेहरे...\nते कळण्यापूर्वी भेटत होती न कळलेली काही माणसे...\nईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती असलेला तो प्राणी\nअधूनमधून भेटतोही..पण फार दुर्मिळ...\nआणि तेव्हापासून येता-जाता आरशासमोर आलो की...\nमाझा चेहर्‍यावर ही कुठले मुखवटे चढले नाहीत ना\nयाची खात्री करून घेतो...मगच माणूस म्हणून मिरवतो...\nईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती असलेला तो प्राणी\nअधूनमधून भेटतोही..���ण फार दुर्मिळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-16T12:36:11Z", "digest": "sha1:Q2PCNMRADUDLIEDISPY55T5HIGKRUULR", "length": 8191, "nlines": 90, "source_domain": "megamarathi.in", "title": "स्टार प्रवाहवर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा - 'संस्कृती कला दर्पण' सोहळा 10 जूनला", "raw_content": "\nHome News स्टार प्रवाहवर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा – ‘संस्कृती कला दर्पण’ सोहळा 10...\nस्टार प्रवाहवर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा – ‘संस्कृती कला दर्पण’ सोहळा 10 जूनला\nस्टार प्रवाहवर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा – ‘संस्कृती कला दर्पण’ सोहळा 10 जूनला\nमराठी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांतील सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि सेलिब्रेटींचे धमाल परफॉर्मन्सेस असलेला संस्कृती कला दर्पण पुरस्कार सोहळा स्टार प्रवाहवर 10 जूनला दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. हा मराठी मनोरंजनाचा तडका नक्की अनुभवावा असाच आहे.\nअर्चना नेवरेकर फाऊंडेशनतर्फे आयोजित संस्कृती कला दर्पण सोहळ्यात यंदाही चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकृतींचा सन्मान करण्यात आला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर कलाकारांची मांदियाळी या सोहळ्याला लोटली होती. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना कलागौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मराठी मनोरंजन क्षेत्राकडून मिळालेला हा पुरस्कार स्वीकारताना ते भावूक झाले होते.\nसई देवधर, गश्मीर महाजनी आणि मानसी नाईकच्या दमदार परफॉर्मन्सने या सोहळ्याची रंगत आणखी वाढवली.\nस्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनीही लक्षवेधी नृत्याविष्कार केला. ज्ञानदा रामतीर्थकर, गौरव घाटणेकर, अजिंक्य राऊत, सायली देवधर, विकास पाटील, हरीश दुधाडे, अक्षर कोठारी, ऐतशा संझगिरी, रुपल नंद, समीर परांजपे यांच्या परफॉर्मन्सचा धमाका झाला. तर अभिनेता स्वप्नील जोशीनंही दणक्यात ‘रणांगण’ गाजवलं.\nदमदार परफॉर्मन्सेस आणि मराठी मनोरंजनाचा तडका असलेला हा रंगारंग सोहळा पाहायला विसरु नका रविवारी, १० जूनला दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nठाकुर अनूपसिंग आणि मृण्मयीची ‘बेभान’ जोडी\nकबड्डी खेळावर आधारित आगामी चित्रपट ‘सुर सपाटा’\nफिल्मी फिल्मी विडीओ सॉंग – गुरु\nमहाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_291.html", "date_download": "2019-01-16T12:22:34Z", "digest": "sha1:FNLNJSCFEOLBRMF6YBAJN2VMRQE2S6CM", "length": 10936, "nlines": 99, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जेथे मागणी असेल तेथे प्राधान्याने टँकर द्या : आ. थोरात | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nजेथे मागणी असेल तेथे प्राधान्याने टँकर द्या : आ. थोरात\nसंगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा आहे. पर्जन्यछायेखाली नसल्यामुळे पाऊस व पाण्याचे स्त्रोत कमी आहेत. प्रशासनाने शासकीय तांत्रिक अडचणी नंतर पूर्ण कराव्यात. मात्र जेथे मागणी असेल तेथे प्राधान्याने पिण्याचे पाण्याचे टँकर सुरु करावेत, अशी सूचना माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केल्या. प्रांताधिकारी कार्यालय येथे पिण्���ाच्या पाण्याच्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.\nयावेळी व्यासपीठावर सभापती निशा कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, आर. एम. कातोरे, शंकर खेमनर, सिताराम राऊत, मिरा शेटे, विष्णुपंत रहाटळ, किरण मिंडे, बेबी थोरात, सुनंदा जोर्वेकर, माजी सभापती अविनाश सोनवणे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nयाप्रसंगी बोलताना आ. थोरात म्हणाले, या तालुक्यात १७१ गावे व २४० वाड्या-वस्त्या आहेत. त्यापैकी १६ गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. कमी पावसामुळे काही भागात पाणीटंचाई होत आहे. मागणी व प्रस्तावानंतर तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले पाहिजे. दुष्काळ निवारण कामात प्रशासनाचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. शासकीय मंजुर्‍या, तांत्रिक कारणे सांगून पाण्याचे टँकर थांबता कामा नये. मानवी भूमिका ठेवून जनतेला मदत करा. सगळ्याात पहिली जबाबदारी म्हणजे टंचाईग्रस्त गावांना पाणी पोहचविले पाहिजे. टँकर मागणीनंतर तिसर्‍याच दिवशी टँकर पोहचला पाहिजे. राज्यशासन व जिल्हाधिकारी पातळीवर आम्ही मदत करु. पाण्याचे स्त्रोत आरक्षित केले पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे टँकरने दिले जाणारे पाणी पिण्यायोग्य असले पाहिजे. ज्या गावांत पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे, किंवा निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा गावांनी लवकरात लवकर टँकरचे प्रस्ताव पाठवावेत. अधिकारी व तलाठ्यांनी गावोगावी जाऊन टंचाईचा आढावा घ्यावा. प्रवरेचे रोटेशन संपल्यानंतर ज्या गावांत पाणी टंचाई निर्माण होते, त्या गावांसाठी वेगळे नियोजन करा. केंद्र सरकारची रोजगार हमी योजना चांगली आहे. गाव बांधण्याची ताकद या योजनेत आहे. ज्या गावांत मजूर आहेत, त्या गावांमध्ये लगेचच रोजगार हमीची कामे सुरु करा. यासाठी ग्रामपंचायतींनी लक्ष द्यावे.\nयावेळी तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी केले. गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी आभार मानले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिन���धी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/trump-can-withdraw-us-from-irannnuclear-deal-289547.html", "date_download": "2019-01-16T12:01:34Z", "digest": "sha1:RWK35KB6UNCZD2A4MFEYUCEJKKF46R56", "length": 4317, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - इराणशी झालेल्या अणुकरारातून अमेरिकेने घेतली माघार !–News18 Lokmat", "raw_content": "\nइराणशी झालेल्या अणुकरारातून अमेरिकेने घेतली माघार \n२०१५मध्ये इराणशी झालेल्या अणुकरारातून माघार घेत असल्याची घोषणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री केली.\n09 मे : २०१५मध्ये इराणशी झालेल्या अणुकरारातून माघार घेत असल्याची घोषणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री केली. इराण दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे. बराक ओबामांच्या काळात इराणशी झालेल्या या अणुकराराला डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोध दर्शवला होता.दरम्यान, या करारातून अमेरिका माघार घेईल, असे संकेतही त्यांनी दिले होते. आणि यानुसार मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून अमेरिका माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आंतराष्ट्रीय वर्तुळात ही एक मोठी बाब आहे.ट्रम्प यांचा या कराराला नेहमीच विरोध केला आहे. या करारानुसार, इराणकडून अनेक आर्थिक मंजुरी काढून घेण्यात आल्या. ईरानने हे सर्व निर्बंध स्वीकारले असल्यामुळे त्यांना परमाणु कार्यक्रम पुढे चालू ठेवणे जवळजवळ अशक्यच आहे.\nपण दरम्यान इराणशी असलेला करार संपवल्यानंतर इतर देश म्हणजे ब्रिटेन, फ्रांस, चीन, जर्मनी और रशियाही हा करार करणार आहे की नाही याबाबत घोषणा करू शकतात.\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nVIDEO : आदित्य ठाकरेंच�� पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/salman-khan-blackbuck-case-jodhpur-court-next-hearing-on-17-july-in-blackbuck-case-289315.html", "date_download": "2019-01-16T11:55:43Z", "digest": "sha1:OXYZDZBGVRSSQ6V6YKKE5ITTTVN62FKJ", "length": 14574, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काळवीट शिकार प्रकरणात दोषी सलमान खानच्या शिक्षेवर 17 जुलैला होणार पुढील सुनावणी", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nकाळवीट शिकार प्रकरणात दोषी सलमान खानच्या शिक्षेवर 17 जुलैला होणार पुढील सुनावणी\nकाळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या शिक्षेविरोधात आज जोधपूर कोर्टामध्ये सुनावणी करण्यात आली आहे. सलमान खानच्या शिक्षेविरोधातल्या अर्जावर आता पुढची सुनावणी १७ जुलैला होणार आहे.\n07 मे : काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या शिक्षेविरोधात आज जोधपूर कोर्टामध्ये सुनावणी करण्यात आली आहे. सलमान खानच्या शिक्षेविरोधातल्या अर्जावर आता पुढची सुनावणी १७ जुलैला होणार आहे. जोधपूर कोर्टात आज ही सुनावणी करण्यात आली आहे.\nदरम्यान, 5 एप्रिल रोजी काळवीट शिकार प्रकरणी जोधपूरमधील सीजेएम न्यायालयाने सलमानला कारावासाची शिक्षा सुनावली होती. पण या प्रकरणासाठी 5 वर्षाची शिक्षा खुप मोठी असल्याच्या विरोधात सलमानने न्यायालयात धाव घेतली. पण यासंदर्भात पुढील सुनावणी आता 17 जुलैला होणार आहे. दरम्यान, या प्रकरणी त्याला 21 दिवस तुरुंगात काढावे लागले होते.\nकाळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला दोषी ठरवण्यात आलं होतं. यात त्याला 5 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबरोबरच त्यांनी 10,000 रुपयांचा दंडही लावण्यात आला आहे.\nदरम्यान, सलमानला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी त्याला जोधपूर कोर्टाकडून जामीनदेखील मंजूर करण्यात आला होता. सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांनी 50 हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका व प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या दोन जामिनांवर सलमानच्या सुटकेचा आदेश दिला. यानंतर 7 एप्रिलला दुपारीच जामिनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सलमान सायंकाळी तुरुंगातून बाहेर पडला. न्यायालयाने सलमानला जामीन देण्याखेरीज अपिलावर सुनावणी होईपर्यंत, त्याच्या शिक्षेलाही स्थगिती दिली.\nया प्रकरणी सहआरोपी असलेले अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री नीलम, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nKasautii zindagi Kay 2 : अनुरागच्या जवळ येण्यासाठी कोमलिकानं सुरू केलं प्लॅनिंग\nजयललितांची भूमिका करणार का ही लोकप्रिय अभिनेत्री\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/rafale-deal-or-scam-rahul-gandhis-direct-question-to-modi-281716.html", "date_download": "2019-01-16T12:29:26Z", "digest": "sha1:QT3VQPAX5GXMVT3IRXYOFWE3VXAAHKO2", "length": 15267, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाषण नको, 'राफेल' घोटाळा झाला की नाही ?, राहुल गांधींचा मोदींना थेट सवाल", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतल��� सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nभाषण नको, 'राफेल' घोटाळा झाला की नाही , राहुल गांधींचा मोदींना थेट सवाल\n\" सत्तेत असल्याचं विसरून मोदी विरोधी पक्षात असल्या सारखं बोलताय. लोकसभेत तुम्ही देशाला प्रश्न विचारू शकत नाही, देशातील लोकांना उत्तर दिली पाहिजे\"\n07 फेब्रुवारी : लोकसभेत तुम्ही दीड तास भाषण केलं, पण तुम्ही देशाच्या जनतेला प्रश्न विचारू शकत नाही. 2 कोटी रोजगाराचं काय झालं , शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देणार की नाही , शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देणार की नाही , राफेल खरेदीत गैरव्यवहार झाला की नाही , राफेल खरेदीत गैरव्यवहार झाला की नाही , असा थेट सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलाय.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण करून काँग्रेसवर घणाघाती प्रहार केला. आपल्या भाषणात मोदींनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि गांधी घराण्यावर सडकून टीका केली. लोकसभेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना जशाच तसे उत्तर देत थेट सवाल विचारला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी तीन प्रश्न विचारले होते. पण त्यांनी आज फक्त राजकीय भाषण केलं. एखाद्या राजकीय कॅम्पेन सारखं भाषण केलं. पण देशासमोर रोजगाराचा प्रश्न आहे, बंगाल, कर्नाटकाचा मुद्दा आहे. मोदींनी सत्तेवर येण्याआधी 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. याबद्दल मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही. शेतकऱ्यांचा मालाला भाव, कर्जमाफीवर पंतप्रधान बोललले नाही. शेतकऱ्यांच्या हिताचं मोदी बोलत नाही आम्हाला याची उत्तर हवी असा पलटवार राहुल गांधींनी केला.\nप्रत्येक वेळी मोदी भाषण करतात आणि काँग्रेसवर टीका करतात, काँग्रेस नेत्यांवर टीका करतात. ठीक आहे तुम्ही आमच्यावर टीका करा पण, रोजगार, शेतकरी, राफेल खरेदीत गैरव्यवहार झाला की नाही यावर मोदी बोलत नाही. राफेल खरेदीसाठी तुम्ही पॅरिसला गेला होता त्यावर बोलत का नाही , संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण म्हणतात हा देशासाठी गुप्त करार आहे त्यावर मोदी का बोलत नाही , संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण म्हणतात हा देशासाठी गुप्त करार आहे त्यावर मोदी का बोलत नाही असा थेट सवाल राहुल गांधींनी मोदींना विचारला.\nसत्तेवर येणाआधी मोदी काँग्रेसच्या 60 वर्षांच्या कार्यकाळावर बोलतात. पण आज मोदी सरकारला चार वर्ष झाली आहे. त्यांनी काय काम केलं यावर बोललं पाहिजे. पण सत्तेत असल्याचं विसरून मोदी विरोधी पक्षात असल्या सारखं बोलताय. लोकसभेत तुम्ही देशाला प्रश्न विचारू शकत नाही, देशातील लोकांना उत्तर दिली पाहिजे असा सल्लावजा टोलाही राहुल गांधींनी लगावला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPCongressNarendra modirafel deel¸राहुल गांधीकाँग्रेसभाजपमोदीराफेल खरेदीराहुल गांधी\nआता एकाच दिवसात मिळेल इन्क��� टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/bhima-koregaon-violence-jail-all-activists-and-shoot-those-that-complain-welcome-to-the-new-india-says-rahul-gandhi-on-activists-arrests-302843.html", "date_download": "2019-01-16T11:56:27Z", "digest": "sha1:PIBBA5HQ6XSMU7GPJIGSPATJSDB3UCZB", "length": 16867, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#BhimaKoregaon : तक्रार करणाऱ्यांना गोळ्या घाला, हाच न्यू इंडिया -राहुल गांधी", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\n#BhimaKoregaon : तक्रार करणाऱ्यांना गोळ्या घाला, हाच न्यू इंडिया -राहुल गांधी\nराहुल गांधी यांनी टि्वट करून या प्रकाराचा निषेध केलाय.\nनवी दिल्ली, 28 आॅगस्ट : भीमा कोरेगाव प्रकरणी दंगलीचं माओवादी कनेक्शन शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी आज मुंबई, ठाणे आणि हैदराबादमध्ये ठिकठिकाणी छापे घालून माओवादी विचारवंतांना अटक केलीय. यात विद्रोही कवी वरवर राव, अरुण परेरा, गौतम नावलाखा, वर्णन गोंसलविस आणि सुधा भारद्वाज यांचा समावेश होता. या प्रकरणी विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतलाय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही तीव्र शब्दात सरकारवर टीका केलीये. जे तक्रार करतील त्यांच्यावर गोळी झाडा, हाच न्यू इंडिया आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली.\nपुणे पोलिसांनी आज मुंबई, ठाणे आणि हैदराबादमध्ये ठिकठिकाणी छापे घालून माओवादी विचारवंतांना अटक केलीय. यात विद्रोही कवी वरवर राव, अरुण परेरा, गौतम नावलाखा, वर्णन गोंसलविस आणि सुधा भारद्वाज यांचा समावेश होता. यांच्या चौकशीतून पोलीसांना अनेक धागेदोरे मिळाले असून जे साहित्य जप्त करण्यात आलं त्यातूनही अनेक आक्षेपार्ह गोष्टी मिळाल्या आहेत. भीमा कोरेगावशिवाय इतर कुठल्या गोष्टींमध्ये त्यांचा समावेश आढळल्याने पोलीसांची चिंता वाढली आहे.\nमाओवादी समर्थक विचारवंत आणि विद्रोही कवी वरवर राव यांना पुणे पोलीसांनी अटक केलीय. पोलिसांच्या एका विशेष पथकाने राव यांच्या हैदराबादमधल्या घरी छापा टाकून ताब्यात घेतलं. राव यांना नामपल्लीच्या न्यायालयात हजर केल्यानंतर पुण्याला आणण्यात येणार आहे. या कारवाईनंतर मानवी हक्क समर्थकांनी राव यांच्या घरासमोर येऊन कारवाईला विरोध केला. राव हे माओवादी समर्थक विचारवंत समजले जातात. आंध्रप्रदेशात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. या आधीही त्यांच्यावर माओवादी समर्थक असल्याचे अनेकदा आरोप झाले होते आणि प्रचंड टीकाही झाली होती.\nराहुल गांधी यांनी टि्वट करून या प्रकाराचा निषेध केलाय. भारतात फक्त एक संस्थाला मोकळी जागा आहे. याचा नाव राष्ट्रीय स्वयसेवक संघ आहे. इतर संस्था बंद करून टाका. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाका आणि जे तक्रार करतील त्यांना गोळ्या घाला. न्यू इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे असं खोचक टि्वट राहुल गांधी यांनी केलं.\nप्रकाश करात यांनीही निषेध केला व्यक्त\nसीपीआई नेते प्रकाश करात यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. हा लोकशाहीवर मोठा हल्ला आहे. आमची मागणी आहे की ज्या लोकांना अटक केली त्यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे आणि सुटका करावी अशी मागणी करात यांनी केली.\nभारतात लवकरच आणीबाणी लागू होणार आहे. अशी टीका प्रसिद्ध लेखिका अरुंधती राॅय यांनी केली. तसंच जे काही घडत आहे ते देशासाठी धोकादायक आहे असं वाटत आता आणीबाणी लागू होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.\nVIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/all/page-37/", "date_download": "2019-01-16T12:19:01Z", "digest": "sha1:AEYTXDH5QDDBFFKQSC6VXVJ7VLXJ2VDC", "length": 9989, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गणेशोत्सव- News18 Lokmat Official Website Page-37", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nठाण्याच्या महापौरांचा फतवा, आधी मॅरेथॉननंतर बाप्पासाठी मंडप \nमहाराष्ट्र सदनाच्या गणेशोत्सवाच्या वादाला राजकीय वळण लागलंय का \nमहाराष्ट्र सदनात गणेशोत्सव होणारच -मुख्यमंत्री\n'आयुक्त असे का वागताय\n'CM नी लक्ष घालावं'\nमहाराष्ट्र सदनात यंदा गणेशोत्सव नाही\nगणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू\n'विक्रांत'साठी गणेश मंडळांनी उचलला खारीचा वाटा \nटॉक टाईम -इकोफ्रेंडली गणेशोत्सव\n35 हजार गणेश मूर्तीचं दान\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-16T11:53:18Z", "digest": "sha1:VEUPUWP5E6D6IA4G6LTK364PWI3MWH5N", "length": 11553, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फिचर्स- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nWhatsAppची वाढती प्रसिद्धी आणि वापर पाहता कंपनीकडून नवनवीन फिचर्स लाँच केले जात आहेत तर दुसरीकडे व्हॉट्सअॅपवरील चॅट गायब होत आहेत. भारत मिश्रा नावाच्या युजरने व्हॉट्सअॅपचे मेसेज गायब होत असल्याची तक्रार केली होती. या मेसेजला WaBetaInfo यांच्या समावेत अनेक सोशल मीडिया पोर्टलने शेअर केलं आहे.\nटेक्नोलाॅजी Nov 22, 2018\nभारतात लॉन्च झाला Xiaomi चा नवीन Redmi Note 6 Pro, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nVideo : One plus 6T फोन घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा\nटेक्नोलाॅजी Nov 13, 2018\n‘Realme2’ Budget Phone चा नवा पर्याय, फिचर्स एकदा वाचाच\nदिवाळीनिमित्त जिओ-2 फोनचा खास सेल\nदिवाळीनिमित्त जिओ-2 फोनचा खास सेल\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nजिओची आणखी एक डिजिटल भरारी, 'स्क्रिनज'सोबत भागिदारी\nटोयोटाची सिडेन कार 'यारिस' भारतात लॉन्च पहा काय आहे खासियत\nआता फेसबुकसाठीही लागणार 'आधार' \nटेक्नोलाॅजी Dec 17, 2017\nएलजीचा नवीन फोन 'व्ही 30 प्लस' बाजारात लॉन्च; 'ही' आहेत खास वैशिष्ट्ये\nटेक्नोलाॅजी Oct 31, 2017\nशाओमीचा 'एमआई मॅक्स 2' झाला स्वस्त\nटेक्नोलाॅजी Sep 13, 2017\nअॅपलच्या 4 K टीव्हीमध्ये काय आहे\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ladies-special/", "date_download": "2019-01-16T12:05:56Z", "digest": "sha1:2PMXMRCXFGPJ6GMI5MX5Z7LK44PM26J7", "length": 9543, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ladies Special- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि म��घलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nगुगलनेही केला 'ती'चा सन्मान\n'या' पोलीस महिलांना सलाम\nशताब्दी एक्सप्रेसमध्ये आज महिलाराज\n#WomensDay : महिलांविषयी गांधीजी आणि जवाहरलाल नेहरू काय विचार करायचे\nमहाराष्ट्र Mar 8, 2018\n#WomensDay : गुगलनेही केला 'ती'चा सन्मान\n#WomensDay : अॅसिड हल्ल्यात चटका सोसणाऱ्या 'ती'चा फॅशन शो\nमहाराष्ट्र Mar 8, 2018\n#WomensDay : 'या' दोघींना 'राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार' जाहीर\nमहाराष्ट्र Jan 9, 2018\n100 % महिला कर्मचारी असणारं माटुंगा स्थानक लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-190275.html", "date_download": "2019-01-16T11:55:51Z", "digest": "sha1:GOJFOKD57CHI7ORL2HGSL5OZB7SCYAZN", "length": 14110, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "झेंडू यंदा 'भाव' खाणार", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव ��ांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nझेंडू यंदा 'भाव' खाणार\nझेंडू यंदा 'भाव' खाणार\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nSpecial Report : पाकिस्तानात दाऊद सुरक्षित नाही\nSpecial Report : या ठिकाणी भरते भुतांची यात्रा\nVIDEO : महामेट्रोचे China Made कोचेस नागपुरात दाखल\nLIVE VIDEO : नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत बोट उलटून 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारचा 'मोदी पॅटर्न'\nVIDEO : असं वाचवलं नर्मदेत बुडालेल्या बोटीतील 42 जणांना\nVIDEO: पुणतांब्यातून पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक\n#MustWatch: मंगळवारचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nधारावीत रंगला पोंगलचा अविस्मरणीय सोहळा; पहा VIDEO\nVIDEO : नागपुरातही पतंगबाजीला उधाण\nVIDEO : शिवसेनेनं वाटल्या 'ठाकरे' पतंग\nVIDEO : पुण्यात भररस्त्यात धावती कार पेटली; परिसरात धुराचे लोट\nVIDEO :'...बंगले मे शिशे की नाहणी' नवनीत राणांचा उखाणा व्हायरल\nVIDEO : ‘चॅम्पियन क्रिकेटर’ होण्याच्या वाटेवर हा खेळाडू\nVIDEO : सलग पाचव्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव\nVIDEO : 'आता बोडक्याचं सांगणार' अजित पवारांचा भाजप मंत्र्यांवर घणाघात\nSpecial Report : 4 मिनिटांच्या चर्चेमागचं 'राज'\nSpecial Report : कर्नाटकात पुन्हा 'ऑपरेशन लोटस'\nSpecial Report : मोहिते पाटलांना 'कात्रजचा घाट'\nSpecial Report : पुण्याच्या दाम्पत्यानं चंद्रावर बुक केला प्लॉट\nरामदास आठवलेंच्या सभेत तुफान गोंधळ, दुसरा VIDEO समोर\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/23/Article-on-World-Book-day-by-padmakshi-ghaisas-.html", "date_download": "2019-01-16T12:53:48Z", "digest": "sha1:JOMDMWBI45PT3XWQAKLHZ76IBHI42X6N", "length": 9073, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " वाचाल तर वाचाल.... वाचाल तर वाचाल....", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल असं कोणी तरी म्हणलयं. जर आपण चांगल वाचलं नाही तर आपली एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी तिचे वेगवेगळे कंगोरे समजून घ्यायची ताकद तयार होत नाही, असं म्हणण चुकीचं ठरू नये.\nजसा आहार, विहार याचा आपल्या जडण-घडणीवर परिणाम होत असतो तसाच किंवा त्यापेक्षा पण जास्तच आपल्या वाचनाचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. तर हे सगळ तुम्ही आज का वाचताय असा प्रश्न पडला असेल तर याचं कारण म्हणजे आज आहे जागतिक ग्रंथ दिवस...\n२३ एप्रिल १९९५ पासून हा दिवस जागतिक ग्रंथ दिवस म्हणजेच वर्ल्ड बुक डे म्हणून साजरा केला जातो. का बरं आजचं का साजरा करतो आपण हा दिवस आजचं का साजरा करतो आपण हा दिवस याचं कारण म्हणजे सुप्रसिध्द लेखक - नाटककार विल्यम शेक्सपियर यांची पुण्यतिथी आज असते त्यामुळे त्यांच्या नावाने आजचा दिवस वर्ल्ड बुक डे म्हणून साजरा केला जातो.\nभारताला आणि आपल्या महाराष्ट्राला विपुल प्रमाणत लेखकांची, पुस्तकांची, साहित्याच��� एक परंपरा आहे. या सगळ्यांची आठवण आणि त्यांच्यासाठी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. ज्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती त्याचप्रमाणे व्यक्ती तितक्या पुस्तकांच्या आवडी निवडी. कोणाला गूढ कथा आवडतात तर कोणाला ऐतिहासिक कादंबऱ्या, आणि कोणाला तर, आत्मचरित्र.. असे अनेकविध प्रकार सर्वच देशांच्या साहित्य प्रकारात मोडतात. आणि लोकांना सर्व पुस्तक वाचायला आवडतातही. वयोमाननुसार या आवडी डेव्हलप होतात किंवा बदलतात आणि मग धार्मिक पुस्तकही आवडायला लागतात. आपल्या जीवनाच सार सांगणारी पुस्तक वाचताना आपल्या आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी येताना आपण कित्येकदा पाहतो. कारण त्या पुस्तकात लिहिलेल्या शब्दांचा अनुभव त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी घेतलेलाच असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे पुस्तक आपल्या ज्ञानाचा ठेवा वाढवत असतो.\nआता आपण २१ व्या शतकात आहोत आता आपल्याला वाचन करायला इ-बुक्स, किंडल सारखे इझी पर्याय उपलब्ध असतात मात्र आजही हातात पुस्तक घेतल्याशिवाय आपल्यला चैन पडत नाही.\nआजच्या दिवसाच्या निमित्ताने सोशल मिडियावर खूप प्रकारचे विचार, कोट्स, चित्र आपण पाहतो यातील काही चित्र ही प्रातिनिधीक स्वरूपात आपण खाली पाहूयात -\n१. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. गीतेचा सार हे फक्त भारतीयांसाठी नाही तर संपूर्ण जगाला शिवकण देणारी आहे असं एक युरोपीयन लेखकाने म्हणलं आहे.\n२. ८ व्या शतकात लिहिलं गेलेलं अरेबियन नाईट्स या पुस्तकातील कथा या आपल्याकडील पंचतंत्रातल्या गोष्टींचा आधार घेऊल लिहिल्या असाव्यात असं एका ट्विटर अकांऊटवर म्हणलं आहे.\n३. १९५० मध्ये लोकांसाठी फिरते ग्रंथालय होत ज्यात लोक पुस्तक घेत आणि वाचन करत असत कारण प्रत्येक गावात वाचनालय असेलच असा तो काळ नव्हता.\n४. सोशल मिडियावर आज काही उपहोसात्मक फोटोही फिरताना दिसत आहेत जे मुख्यत्वे आजच्या पिढीचे प्रतिनिधीक रूप आहे असं म्हणाव लागेल.\n१९१३ मध्ये भारताला पहिले नोबेल पारितोषिक मिळाले ते पण साहित्यामध्येचं. रबिंद्रनाथ टागोर यांनी यावेळी म्हणलंय की, जे शिक्षण आपल्याला नुसती माहिती देत नाही तर आपलं अस्तिव सर्व घटकांशी जोडतं ते खरं शिक्षण आहे.\nवाचन आणि त्यांचा विचार यामुळेच आपण आपल्या अस्तिवाचा शोध घेऊ शकतो. वरील उदाहरण ही थोडीच असली तरी साधारण आपल्याला यावरून वाचनसंस्���ृतीचा अंदाज बांधता येईल. वाचनाची पध्दती बदलली तरी चालेल पण, वाचन करण्याची आवड, गरज आणि भूक संपता कामा नये. कारण नाहीतर आपण आपल्या अस्तित्वाचा मार्ग शोधण्याचे अनेक पर्यायांपैकीचा खूप मोठा दुवा गमावून बसू.\nविल्यम शेक्सपियर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचा दिवस हा ग्रंथ दिवस म्हणून साजरा केला जातो. शेक्सपियर हे थोर लेख, नाटककार, कवी, अभिनेते होते. इंग्लिश रंगभूमीवर आणि साहित्यामध्ये शेक्सपियर यांचं खूप मोठ योगदान आहे. त्यांची हॅम्लेट, रोमियो- ज्युलियट, ऑथेल्लॉ, मॅकबेथ यासारखी दर्जेदार नाटक त्यांनी लिहिली आहेत ज्याचा अभ्यास आजही जगभरातील साहित्यिक अभ्यास करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4641962", "date_download": "2019-01-16T12:50:04Z", "digest": "sha1:RSXXS73LOSGNFDMI53XDER74HELUCX2F", "length": 1549, "nlines": 13, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nमला वाटतं आपण चंद्रावर राहता आणि कट्ट्यावर पोस्ट करता . जरा मराठी भाषा कळली तर बरे होईल. एक काम का करत नाही आपण आपला मोबाईल नंबर द्या किव्हा मेल आय डी द्या पुढची कामगिरी मी करते . आपण कशाला त्रास घेता आणि उगाच पोस्ट करून दुसऱ्यांना देता . कट्टा आहे आणि त्याचा थोडातरी मान राखा . हि नम्र विनंती . आपल्या आई वडिलांना माझा नमस्कार सांगा . मीच आले असते पण चंद्रावर येत येत नाही म्हणून .\nतुमची चंद्रिका किंवा अंकिता\nविनंती : कट्ट्यावर चोरांचा सुळसुळाट फार वाढला आहे तेव्हा कट्टा समितीने यात लक्ष घातले तर बरे होईल .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garbhvasthet-yenari-suj-aani-upay", "date_download": "2019-01-16T13:24:10Z", "digest": "sha1:5MJYP7XSTLIRYW4YQVEADTQRMGQ5S3ST", "length": 13246, "nlines": 223, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गर्भावस्थेत येणारी सूज आणि त्यावर उपाय - Tinystep", "raw_content": "\nगर्भावस्थेत येणारी सूज आणि त्यावर उपाय\nसकाळी उठल्यावर तुम्हाला खूप अंग भरल्यासारखे वाटत असते. गरोदर स्त्रीचे शरीर सकाळी उठून जड झाल्यासारखे वाटत असते. अंगावर सूज आलेली असते. म्हणून तुमचे शरीर हे थोडे भरून आल्यासारखे वाटत असते. ह्याला एडिमा असेही म्हणतात. हा गर्भावस्था मध्ये होत असते. आणि ही सूज तुम्हाला कधी-कधी खूप त्रास देत असते. पण हे कशामुळे होत असते तेच आपण ह्या ब्लॉगमधून बघणार आहोत.\n१) गर्भावस्थेच्या वेळी तुमच्या बाळाच्या विकासासाठी तुमच्या शरीरात ५० टक्के रक्त तयार होते आणि काही फ्लुइड निर्माण होत असतात. आणि ते जास्तीची फ्लुइड तुमच्या हातात, पायात, बाकी शरीराच्या टिश्यूत जमा होऊन जातात. आणि ह्याच कारणाने गरोदरपणात स्त्रीचे २५ टक्के वजन ह्या फ्लुइड पदार्थानी वाढत असते.\nफ्लुइड शरीरात नेमके काय करत असते\nतुमच्या शरीरात जे जास्तीचे फ्लुइड आहे ते शरीराला नरम करते. आणि आपल्या वाढणाऱ्या बाळाला जागा देण्यासाठी शरीराला स्ट्रेच करते. आणि प्रसूतीसाठी तुमचे पेल्विक जॉईंट उघडते. गरोदरपणाच्या काही दिवसानंतर तुमचे वाढते वजनामुळे आपल्या पायाच्या नसांवर दबाव पडायला लागतो. शरीर सुजल्यामुळे काही वेदना किंवा दुखत नसते. पण त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होत असाल. तर ह्यावर काही उपाय आहे का तेच आपण बघणार आहोत.\n२) स्वतःला हायड्रेट ठेवा\nतुम्ही जास्त पाणी पिल्यानंतर सूज कमी होऊ शकते ते कसे. तर तुम्ही खूप पाणी पिणार तर तुम्हाला जास्त लघवी लागणार आणि त्याचमुळे तुमच्या शरीरातील जास्तीची तरल पदार्थ बाहेर निघून जातील. गरोदरपणात पोहणे सगळ्यात छान व्यायाम आहे असे सांगतात. कारण पोहण्याच्या वेळी तुमच्या शरीराला जो दबाव पडत असतो. त्यामुळे आपल्या टिश्यू वर प्रेशर पडून आपल्या शरीरातील जास्तीची फ्लुईड बाहेर निघून जातात.\n३) गरोदरपणात चांगला आहार घ्या. शरीरात पोटेशियम च्या कमी मुळे सूज येऊ शकते. खाण्यात खूप मीठ असेल तर सूज वाढते असते. आहारात कमी मीठ आणि अधिक सोडियम चा सहभाग करा. जसे की, केळी त्यात पोटेशियम ची मात्रा खूप आहे. कॉफी कमी घ्या.\n४) डाव्या कुशीवर झोप घ्या\nगरोदरपणात पाठीवर झोपायला नाही सांगत. तेव्हा डाव्या कुशीवर झोपणे चांगले राहील. कारण ह्यामुळे पोटाच्या खाली कमी दबाव येतो. आणि ह्या त्या नसा असतात त्या शरीराच्या अर्ध्या भागात डीऑक्सिसिजेनेट रक्ताला शरीराच्या एका भागातून हृदयापर्यंत पोहोचवत असतात. काहीवेळा तुम्ही उजव्या कुशीवर झोपू शकता.\n५) ह्यावर खूप तंग कपडे घालू नका. स्टाकींग्ज किंवा लेगगिन्स परिधान करा. मोजे घालण्यावेळी लक्षात असू द्या की, खूप टाइट मोजे घालू नका. कारण त्यांना घातल्यानंतर सूज आणखी वाढून जाते. सैलसर कपडे घाला.\nकोणत्या वेळी इमरजेंसी येऊ शकते\nजर तुम्हाला अचानक सूज आल्यामुळे खूपच त्रास होत असेल. तर तो प्रीक्लैम्प्सिआ असू शकतो. आणि तो धोकादायक असतो. प्रीक्लैम्प्सिआ बद्धल अगोदरच लेख लिहला आहेच. प्रीक्लैम्प्सिआ चे लक्षण : उलटी, चक्कर, तीव्र डोकेदुखी,\nमान दुखणे, पोटदुखी, श्वास घ्यायला अडचण, अंधुक दिसणे, ब्लड क्लॉट, अचानक खूप वजन वाढणे,\nतुमच्या बोटांमध्ये गुदगुल्या सारखी संवेदना होते का तुमचे हात इतके स्तब्ध झालेत की, तुम्ही कॉफी मग उठवू शकत नाही. तुमचे हात इतके स्तब्ध झालेत की, तुम्ही कॉफी मग उठवू शकत नाही. तर ह्याला दुर्लक्षित करू नका. हा गर्भावस्थेच्यामुळे कार्पल टनल सिंड्रोम होऊ शकतो. हा तुमच्या नस ला व स्नायूंवर व हाताच्या नसांवर परिणाम करत असतो. जर असे काही गरोदरपणात झालेच तर त्वरित डॉक्टरांना सांगा.\nतुमचे आरोग्य निरोगी राहावे व प्रसूती खूप सुलभ व्हावी हाच आमचा उद्धेश आहे. त्यासाठी वरती दिलेल्या गोष्टी लक्षात असू द्या आणि इतर मातांनाही ह्याविषयी सांगून त्यांनाही मदत करा.\nआमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5270", "date_download": "2019-01-16T12:37:22Z", "digest": "sha1:FJOAABGF2GAMNMN3NES24YLSNFGIBUT7", "length": 9497, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nधनदांडग्यांना हाताशी धरून मोदी देश लुटायला निघालेत\nछगन भुजबळ यांची फटकेबाजी\nमहाड : ज्या अनिल अंबानींनी साधे खेळण्यातले विमान कधी बनवले नाही त्या अंबानींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संरक्षणासाठी वापरले जाणारे लढाऊ राफेल विमान बनवण्याचे कंत्राट बहाल केले. हे अत्यंत गंभीर आहे. नोटाबंदी, महागाई, बेरोजगारी आणि शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचे मोदींनी आत्मविश्‍वासाने दिलेले आश्वासन तर फेल गेलेच, पण त्यांचे शेवटचे राफेलही फेल गेले अशी जबरदस्त फटकेबाजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली.\nराज्यातील भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादीची राज्यव्यापी निर्धार यात्रा सुरू झाली. ‘एक चाय बेचनेवाला प्रधानमंत्री देश बेचने निकला है’, असा टोला मोदींना हाणत भुजबळ म्हणाले, नाशिकसारख्या ठिकाणी विमाने बनवण्याचा कारखाना असताना राफेल विमान बनवण्याचे काम त्या कारखान्याला दिले गेले नाही.\nया कारखान्याने आजवर अनेक लढाऊ व खासगी प्रवासी विमाने बनवली आहेत. या अनुभवी कारखान्याला डावलले. ही शोकांतिका आहे आणि हा निर्णय देशाला आणखीनच देशोधडीला लावणारे आहे. यावरूनच मोदी धनदांडग्यांना हाताशी धरून देश लुटायला निघाले आहेत हे सिध्द झाले, असा आरोपच भुजबळ यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, नवाब मलिक, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड यांसह अन्य नेते उपस्थित होते.\nदिल्लीतील हुकूमशहा विरोधात आमचा लढा\nरयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिल्लीतील बादशहाविरोधात लढा दिला होता. आताही भाजपच्या सरकारचा कारभार हुकूमशहासारखाच असून याविरोधात आम्ही परिवर्तनाची लढाई सुरू केली आहे. मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकरी सन्मान योजना सुरू केली.\nमात्र ही योजना तळागाळापर्यंत पोहोचलीच नाही. हा महाराजांचा अपमान आहे. इतकेच काय तर या तुघलकी कारभारामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटनाही धोक्यात आली आहे. त्यामुळे या सरकारला खड्यासारखा बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://2fish.co/mr/search/", "date_download": "2019-01-16T12:27:53Z", "digest": "sha1:SW5P5M37IB4CL66QAHRSSQFA4ISENPMH", "length": 33764, "nlines": 785, "source_domain": "2fish.co", "title": "शोध – 2मासे", "raw_content": "\nदो असं संत प्रार्थना का\nपोप कधीही चूक न करणारा आहे\nमत्तय रॉक कोण आहे 16:18\nपीटर रोम मध्ये कधी होते\nयेशू म्हणाला, \"नाही मॅन पिता कॉल '\nका महिला याजक असू शकत नाही\nपाणी बाप्तिस्मा आवश्यक आहे\nबाप्तिस्मा एक लवकर साक्षीदार\nयेशू सध्याची Eucharist, आहे\nआम्ही कशी उपासना केली पाहिजे\nविलोपन फक्त कॅथोलिक घटस्फोट आहे\nकाय रूप आहे & का असं वेगवान\nजे प्रभूची प्रार्थना आवृत्ती हक्क\nमाझे चर्च हरकत खरोखरच का\nकॅथोलिक चर्च विज्ञान विरुद्ध आहे\n50 - 99 अँजेलो\nदेव चांगले आहे, तर, का दुःख आहे\nख्रिस्ती चिरंतन सुरक्षा आहे का\nकसे आम्ही जतन केले जातात\nत्याचवेळी purgatory, क्षमा, परिणाम\nटंग्ज जतन माझ्याबद्दल बोलताना होईल\nपौलाने करिंथकरांना 1 पत्र\nपौलाने करिंथकरांना 2 पत्र\nथेस्सलनीका येथील पौलाने 1 पत्र\nथेस्सलनीका येथील पौलाने 2 पत्र\nपौलाने तीमथ्याला 1 पत्र\nपौलाने तीमथ्याला 2 पत्र\nइब्री लोकांस पौलाने पत्र\n3जॉन च्या व्या पत्र\n2रा राजांचा इतिहास या पुस्तकात\n1इतिहास या यष्टीचीत पुस्तक\n2रा इतिहास 'या पुस्तकात\nदो असं संत प्रार्थना का\nपोप कधीही चूक न करणारा आहे\nमत्तय रॉक कोण आहे 16:18\nपीटर रोम मध्ये कधी होते\nयेशू म्हणाला, \"नाही मॅन पिता कॉल '\nका महिला याजक असू शकत नाही\nपाणी बाप्तिस्मा आवश्यक आहे\nबाप्तिस्मा एक लवकर साक्षीदार\nयेशू सध्याची Eucharist, आहे\nआम्ही कशी उपासना केली पाहिजे\nविलोपन फक्त कॅथोलिक घटस्फोट आहे\nकाय रूप आहे & का असं ���ेगवान\nजे प्रभूची प्रार्थना आवृत्ती हक्क\nमाझे चर्च हरकत खरोखरच का\nकॅथोलिक चर्च विज्ञान विरुद्ध आहे\n50 - 99 अँजेलो\nदेव चांगले आहे, तर, का दुःख आहे\nख्रिस्ती चिरंतन सुरक्षा आहे का\nकसे आम्ही जतन केले जातात\nत्याचवेळी purgatory, क्षमा, परिणाम\nटंग्ज जतन माझ्याबद्दल बोलताना होईल\nपौलाने करिंथकरांना 1 पत्र\nपौलाने करिंथकरांना 2 पत्र\nथेस्सलनीका येथील पौलाने 1 पत्र\nथेस्सलनीका येथील पौलाने 2 पत्र\nपौलाने तीमथ्याला 1 पत्र\nपौलाने तीमथ्याला 2 पत्र\nइब्री लोकांस पौलाने पत्र\n3जॉन च्या व्या पत्र\n2रा राजांचा इतिहास या पुस्तकात\n1इतिहास या यष्टीचीत पुस्तक\n2रा इतिहास 'या पुस्तकात\n- मरीया शाश्वत ऑफिसात\n- मरीया प्रार्थना करत\n- दो असं संत प्रार्थना का\n- काय पुतळे बद्दल\n- वस्तु काय आहे\n- पोप कधीही चूक न करणारा आहे\n- मत्तय रॉक कोण आहे 16:18\n- पीटर रोम मध्ये कधी होते\n- का अविवाहित याजक\n- ख्रिस्ती याजक आहेत\n- येशू म्हणाला, \"नाही मॅन पिता कॉल '\n- का महिला याजक असू शकत नाही\n- पाणी बाप्तिस्मा आवश्यक आहे\n- बाप्तिस्मा एक लवकर साक्षीदार\n- मास लवकर साक्षीदार\n- येशू सध्याची Eucharist, आहे\n- आम्ही कशी उपासना केली पाहिजे\n- आजारी डोक्यावर अभिषेकाचे\n- विलोपन फक्त कॅथोलिक घटस्फोट आहे\n- काय रूप आहे & का असं वेगवान\n- जे प्रभूची प्रार्थना आवृत्ती हक्क\n- माझे चर्च हरकत खरोखरच का\n- कॅथोलिक चर्च विज्ञान विरुद्ध आहे\n- ख्रिस्ती वेळ ओळ\n- 1500 - उपस्थित\n- देव चांगले आहे, तर, का दुःख आहे\n- ख्रिस्ती चिरंतन सुरक्षा आहे का\n- कसे आम्ही जतन केले जातात\n- त्याचवेळी purgatory, क्षमा, परिणाम\n- टंग्ज जतन माझ्याबद्दल बोलताना होईल\n- ख्रिस 1 मॅथ्यू\n- ख्रिस 2 मॅथ्यू\n- ख्रिस 3 मॅथ्यू\n- ख्रिस 4 मॅथ्यू\n- ख्रिस 5 मॅथ्यू\n- ख्रिस 6 मॅथ्यू\n- ख्रिस 7 मॅथ्यू\n- ख्रिस 8 मॅथ्यू\n- ख्रिस 9 मॅथ्यू\n- ख्रिस 10 मॅथ्यू\n- ख्रिस 11 मॅथ्यू\n- ख्रिस 12 मॅथ्यू\n- ख्रिस 13 मॅथ्यू\n- ख्रिस 14 मॅथ्यू\n- ख्रिस 15 मॅथ्यू\n- ख्रिस 16 मॅथ्यू\n- ख्रिस 17 मॅथ्यू\n- ख्रिस 18 मॅथ्यू\n- ख्रिस 19 मॅथ्यू\n- ख्रिस 20 मॅथ्यू\n- ख्रिस 21 मॅथ्यू\n- ख्रिस 22 मॅथ्यू\n- ख्रिस 23 मॅथ्यू\n- ख्रिस 24 मॅथ्यू\n- ख्रिस 25 मॅथ्यू\n- ख्रिस 26 मॅथ्यू\n- ख्रिस 27 मॅथ्यू\n- ख्रिस 28 मॅथ्यू\n- ख्रिस 1 मार्क\n- ख्रिस 2 मार्क\n- ख्रिस 3 मार्क\n- ख्रिस 4 मार्क\n- ख्रिस 5 मार्क\n- ख्रिस 6 मार्क\n- ख्रिस 7 मार्क\n- ख्रिस 8 मार्क\n- ख्रिस 9 मार्क\n- ख्रिस 10 मार्क\n- ख्रिस 11 मार्क\n- ख्रिस 12 मार्क\n- ख्रिस 13 मार���क\n- ख्रिस 14 मार्क\n- ख्रिस 15 मार्क\n- ख्रिस 16 मार्क\n- एल च्या गॉस्पेल\n- ख्रिस 1 लूक\n- ख्रिस 2 लूक\n- ख्रिस 3 लूक\n- ख्रिस 4 लूक\n- ख्रिस 5 लूक\n- ख्रिस 6 लूक\n- ख्रिस 7 लूक\n- ख्रिस 8 लूक\n- ख्रिस 9 लूक\n- ख्रिस 10 लूक\n- ख्रिस 11 लूक\n- ख्रिस 12 लूक\n- ख्रिस 13 लूक\n- ख्रिस 14 लूक\n- ख्रिस 15 लूक\n- ख्रिस 16 लूक\n- ख्रिस 17 लूक\n- ख्रिस 18 लूक\n- ख्रिस 19 लूक\n- ख्रिस 20 लूक\n- ख्रिस 21 लूक\n- ख्रिस 22 लूक\n- ख्रिस 23 लूक\n- ख्रिस 24 लूक\n- ख्रिस 1 जॉन\n- ख्रिस 2 जॉन\n- ख्रिस 3 जॉन\n- ख्रिस 4 जॉन\n- ख्रिस 5 जॉन\n- ख्रिस 6 जॉन\n- ख्रिस 7 जॉन\n- ख्रिस 8 जॉन\n- ख्रिस 9 जॉन\n- ख्रिस 10 जॉन\n- ख्रिस 11 जॉन\n- ख्रिस 12 जॉन\n- ख्रिस 13 जॉन\n- ख्रिस 14 जॉन\n- ख्रिस 15 जॉन\n- ख्रिस 16 जॉन\n- ख्रिस 17 जॉन\n- ख्रिस 18 जॉन\n- ख्रिस 19 जॉन\n- ख्रिस 20 जॉन\n- ख्रिस 21 जॉन\n- ख्रिस 1 कायदे\n- ख्रिस 2 कायदे\n- ख्रिस 3 कायदे\n- ख्रिस 4 कायदे\n- ख्रिस 5 कायदे\n- ख्रिस 6 कायदे\n- ख्रिस 7 कायदे\n- ख्रिस 8 कायदे\n- ख्रिस 9 कायदे\n- ख्रिस 10 कायदे\n- ख्रिस 11 कायदे\n- पौलाने करिंथकरांना 1 पत्र\n- पौलाने करिंथकरांना 2 पत्र\n- गलतीकरांस पौलाच्या पत्र\n- रोम पौलाने पत्र\n- इफिस पौलाने पत्र\n- Phillipians पौलाने पत्र\n- कलस्सैकर पौलाने पत्र\n- थेस्सलनीका येथील पौलाने 1 पत्र\n- थेस्सलनीका येथील पौलाने 2 पत्र\n- पौलाने तीमथ्याला 1 पत्र\n- पौलाने तीमथ्याला 2 पत्र\n- तीत पौलाने पत्र\n- फिलेमोन पौलाने पत्र\n- इब्री लोकांस पौलाने पत्र\n- 1पेत्र यष्टीचीत पत्र\n- 2पीटर यचे पत्र\n- 1जॉन सेंट पत्र\n- 2जॉन यचे पत्र\n- 3जॉन च्या व्या पत्र\n- 1शमुवेल यष्टीचीत पुस्तक\n- 2शमुवेल यचे पुस्तक\n- 1किंग्ज यष्टीचीत पुस्तक\n- 2रा राजांचा इतिहास या पुस्तकात\n- 1इतिहास या यष्टीचीत पुस्तक\n- 2रा इतिहास 'या पुस्तकात\n- कारण योना जसा\n- 1Maccabees सेंट पुस्तक\n- 2रा Maccabees पुस्तकात\n- का बायबल विविध\n- दैनिक ईमेल साइनअप\n- एक याजक विचारा\n- आत्तापर्यंत सर्वोत्तम प्रवचने\nईमेल द्वारे मास वाचन मिळवा\nकॅथोलिक चर्च च्या दैनिक मास वाचन प्राप्त करण्यासाठी नोंदणी. आपला ई-मेल पत्ता आम्हाला सुरक्षित आहे. आम्ही ते अन्य कोणत्याही हेतूसाठी वापरणार नाही, किंवा आम्ही वितरित करेल. आम्ही फक्त गॉस्पेल आणि वाचन पाठवेल(चे) प्रत्येक दिवस. देव तुम्हाला आशीर्वाद\nइंग्रजीअरबीआफ्रिकान्सबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनीक्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफारसीफिन्निशफ्रेंच (फ्रान्स)फ्रेंच (कॅनडा)जर्मनग्रीकहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपा��ीख्मेरकोरियनलाट्वियनलिथुआनियनमाल्टीजमलयमॅसेडोनियननॉर्वेजियनपोलिशपोर्तुगीज (ब्राझील)पोर्तुगीज (पोर्तुगाल)रोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोवेनियनस्पॅनिश (मेक्सिको)स्पॅनिश (स्पेन)स्वाहिलीस्वीडिशतामिळथाईतुर्कीयुक्रेनियनव्हिएतनामी\nवरील आपल्या भाषा निवडा. स्वयंचलित Google अनुवाद द्वारे - - आपल्या पसंतीच्या भाषेत आम्ही दररोज वाचन अनुवादित एक वैशिष्ट्य जोडण्यासाठी योजना.\nहे फील्ड वैधता हेतूसाठी आहे आणि जसाच्या तसा बाकी पाहिजे.\nअलीकडील दैनिक मास वाचन\nईमेल द्वारे मास वाचन मिळवा\nकॅथोलिक चर्च च्या दैनिक मास वाचन प्राप्त करण्यासाठी नोंदणी. आपला ई-मेल पत्ता आम्हाला सुरक्षित आहे. आम्ही ते अन्य कोणत्याही हेतूसाठी वापरणार नाही, किंवा आम्ही वितरित करेल. आम्ही फक्त गॉस्पेल आणि वाचन पाठवेल(चे) प्रत्येक दिवस. देव तुम्हाला आशीर्वाद\nइंग्रजीअरबीआफ्रिकान्सबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनीक्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफारसीफिन्निशफ्रेंच (फ्रान्स)फ्रेंच (कॅनडा)जर्मनग्रीकहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीख्मेरकोरियनलाट्वियनलिथुआनियनमाल्टीजमलयमॅसेडोनियननॉर्वेजियनपोलिशपोर्तुगीज (ब्राझील)पोर्तुगीज (पोर्तुगाल)रोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोवेनियनस्पॅनिश (मेक्सिको)स्पॅनिश (स्पेन)स्वाहिलीस्वीडिशतामिळथाईतुर्कीयुक्रेनियनव्हिएतनामी\nवरील आपल्या भाषा निवडा. स्वयंचलित Google अनुवाद द्वारे - - आपल्या पसंतीच्या भाषेत आम्ही दररोज वाचन अनुवादित एक वैशिष्ट्य जोडण्यासाठी योजना.\nहे फील्ड वैधता हेतूसाठी आहे आणि जसाच्या तसा बाकी पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/5nashik/page/141/", "date_download": "2019-01-16T12:24:21Z", "digest": "sha1:GW6T4N7EF4KAFNZQODQN62LBBANTDFFK", "length": 19796, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "नाशिक | Saamana (सामना) | पृष्ठ 141", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमु��ींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nप्रामाणिकपणे काम करणार्‍यांना उद्ध्वस्त करू नका\nनगर – सर्वसामान्यांनी उभ्या केलेल्या पतसंस्था, सोसायट्या, बँका यांचा नोटाबंदीमुळे पाया उद्ध्वस्त केला जात आहे. काळा पैसा जरूर बाहेर काढा; पण प्रामाणिकपणे काम करणार्‍यांना...\nनोटाबंदीनंतर ५० दिवसांत साईचरणी ३५ कोटी अर्पण\nसाडेचार कोटींच्या जुन्या नोटा, दोन किलो सोने, ५६ किलो चांदीचा समावेश शिर्डी – नोटाबंदीनंतर ५० दिवसांत साईभक्तांनी ३५ कोटींचे दान साईचरणी अर्पण केले. यामध्ये साडेचार...\n‘धनुष्यबाण’ पेलण्याची ताकद शिवसेनेच्या मनगटात\nवाघोड येथे शिवसेना व युवा सेना शाखेचे उद्घाटन रावेर – शिवसेना ही अन्य राजकीय पक्षापेक्षा वेगळी आहे. शिवसेनेत जातपात विचारली जात नाही. जनहिताची कामे करणार्‍यांना...\nपुरावे देऊनही आदिवासींना वनजमिनी देण्यास नकार\nधुळे – आदिवासी क्षेत्रातील वनजमिनी बिगरआदिवासींना देणार्‍या अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत. तसेच निरनिराळे तेरा पुरावे देऊनदेखील आदिवासींना वनजमिनी देण्यास नकार देण्यात आला. बिगरआदिवासींकडे...\nनागरे-पाटील टोळी ८५ कोटी बनावट नोटांची हेराफेरी करणार होती\nनाशिक – एक कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटांप्रकरणी अटकेत असलेला छबू नागरे, रामराव पाटील व टोळी तब्बल ८५ कोटींच्या बनावट नोटांची हेराफेरी करणार...\n३१ डिसेंबरला साईबाबांचे मंदीर रात्रभर खुलं राहणार\n शिर्डी लाईक करा, ट्विट करा नवीन वर्षाचं स्वागत साईबाबांच्या दर्शनाने करणाऱ्यांसाठी खुषखबर आहे. यंदाही साईभक्तांसाठी ३१ डिसेंबरला रात्रभर साईमंदीर भक्तांसाठी खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात...\nनाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल – आदित्य ठाकरे\nनाशिक, दि. २६ (प्रतिनिधी) – नाशिकमध्ये सत्ता कोणाची अन् विकासकामे कोण करतय, अशी स्थिती आहे. सत्ता नसतानाही शिवसेना जोरदार विकासकामे करीत आहे, सत्ता आल्यानंतर...\nजैन मंदिराची दानपेटी चोरट्यांनी फोडली; ३५ हजार लंपास\nनाशिक, (सा.वा.) मालेगाव येथील वर्धमाननगरच्या जैन मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी ३५ हजार रुपये लंपास केले. मंदिराशेजारील बंगल्यातही चोरीचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वर्धमाननगर...\nमहाराणा प्रतापसिंह आणि छत्रपतींचे वंशज एकत्र भेटले\n नंदूरबार महाराणा प्रतापसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यांना देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे, या दोन्ही घराण्यांचा एक मोठा इतिहास आहे.उदयपूर येथे १९६१...\nअधिकाग्रहणाच्या मुहूर्ताला लागले ‘ग्रहण’\nमनमाड, (सा.वा.) मनमाड, येव��ा, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील सहाही नगरपालिकांतील नवनिर्वाचित थेट नगराध्यक्ष व नगरसेवकांना अधिकृत खुर्चीवर जेव्हा बसायला मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या अधिकारग्रहणाच्या मुहूर्ताला जणू...\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/use-of-innovative-measures-to-increase-air-force-war-capacity/", "date_download": "2019-01-16T12:07:10Z", "digest": "sha1:RFV3LF7WRLUOYP5BLNXJ3V5JK5JND633", "length": 28518, "nlines": 159, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "हवाई दलाची युद्धसज्जता वाढवण्याकरता नाविन्यपूर्ण उपायांचा वापर – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeनियमित सदरेहवाई दलाची युद्धसज्जता वाढवण्याकरता नाविन्यपूर्ण उपायांचा वापर\nहवाई दलाची युद्धसज्जता वाढवण्याकरता नाविन्यपूर्ण उपायांचा वापर\nAugust 15, 2018 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) नियमित सदरे, राष्ट्रीय सुरक्षा\nसुरक्षेची आव्हाने वाढत आहेत ,परंतु १९९० पासून भार��ीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या ताफ्याची संख्या सातत्याने घटत गेलेली आहे. देशाच्या हवाई दलाची परिस्थिती चिंताजनक आहे असेच म्हणावे लागेल. आपल्याला पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांशी लढण्यासाठी 44 हवाई दलाच्या स्क्वाड्रनची गरज आहे. सध्या केवळ ३१ उपलब्ध आहेत. त्यातही ४० ते ६० वर्षे जुन्या विमानांचा भरणाच अधिक आहे.भारतीय हवाई दल जुन्या विमानांचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु हे काम २०२५ पर्यंतच पुर्ण होइल.\nएका स्क्वाड्रनमध्ये 15-20 अशी विमाने असतात. सध्या भारतीय हवाई दलाकडे असलेल्या विमानांमध्ये मिग 21-ते मिग 2७ ही अत्यंत जुनाट विमाने, जग्वार, मिराज ही जुनी विमाने आणि सुखोई आधुनिक विमाने आहेत. मिग 21 -2७ विमाने ही 2024 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे हवाई दलातील विमानांची संख्या आणखी कमी होणार आहे. त्यांच्या जागी भारतीय बनावटीची ‘तेजस’ विमाने आणण्याचा मनोदय आहे. ४८ तेजस विमाने ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स’ बनवणार आहे.मात्र तेजस विषयी हवाईदल नाखूष आहे व त्यांनी सध्या तयार तेजस मध्ये अनेक कमतरता दाखवल्या आहेत. या कमतरता दूर करून तेजसला अधिक उत्तम विमान बनण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nसुखोई ३१ एमकेआय सर्वांत आधुनिक विमान\nसुखोई ३१ एमकेआय हे हवाई दलातील सर्वांत आधुनिक आणि कोणत्याही कामगिरीसाठी अत्यंत उपयुक्त विमान आहे. सध्या अशी २०४ विमाने हवाई दलात आहेत, आणखी ६८ पुढील दोन वर्षांत दाखल होणे अपेक्षित आहेत.\nकालबाह्य होत चाललेल्या विमानांच्या जागी फ्रेंच बनावटीची ‘रॅफेल’ ही बहुउद्देशीय विमाने प्राप्त करण्याचे सरकारने मान्य केले असून, अशा १२६ विमानांची मागणी यापूर्वीच नोंदविली गेली आहे.ही मागणी २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.\nजग्वार आणि मिराज यांच्या आधुनिकीकरणाची गरज\nजग्वार आणि मिराज ह्या कमी जुनी विमानांच्या आधुनिकीकरणाची गरज खूप मोठी आहे. परंतू दुर्देवाने विमान निर्मात्या देश फ्रान्सने या मिराज विमानांच्या निर्मितीला देशांतूनही 2007 सालीच निवृत्त केले आहे.जग्वार, मिराज विमाने फ्रान्स, इंग्लंड, युएई, ओमान या देशांमध्ये या आधी सेवेत होती मात्र या सर्वच देशांतून ती सेवानिवृत्त करण्यात आली आहेत. त्यामुळेच भारत सोडून जगात इतरत्र कुठेही ही विमाने वापरली जात नाही.\nसेवानिवृत्त विमानांचे सक्षम भागाच�� भारतीय विमानांमध्ये वापर\nभारतीय हवाई दलांने आधी जग्वार आणि मिराज वापरणार्या देशांशी संवाद साधून त्यांच्याकडील सेवानिवृत्त विमानांचे तांत्रिक द्रुष्ट्या सक्षम भाग काढून भारतीय विमानांमध्ये वापरण्याचे ठरवले आहे. आपल्याकडे 118 जग्वार विमाने आहेत, पण त्याच्या सुट्या भागांची कमतरता असल्याने जी विमाने हवेत उडू शकतात त्याची संख्या खूप कमी आहे. विमानाचे तीन मोठे भाग असतात. एक बाहेरील सांगाडा(Aero frame), दुसरे म्हणजे विमानाचे इंजिन,तिसरे विमान चालवण्यासाठी लागणारी इतर उपकरणे(Avionics). बाहेरच्या सांगाड्याचे आयुष्य सर्वात जास्त असते आणि सर्वात कमी आयुष्य असते ते विमानाच्या इंजिनाचे. त्यामुळेच आपण सध्याची इंजिने बदलून तिथे नवीन इंजिने बसवून विमानाचे आ़युष्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपले हवाईदल आणि हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 80 मिराज विमानांची आणि 5 जग्वार विमानांची इंजिने बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विमानांचे आ़युष्य 10 वर्षांनी वाढू शकेल.\n1979 सालामध्ये ही विमाने थेट इंग्लंडहून आपल्या देशात आली होती. उर्वरित 150 ही विमाने भारतातच हिंदुस्थान एअरोनॉटिक्स मध्येच बनवण्यात आली होती. रोल्स रॉईस हे इंजिन आणि इतर नवी इंजिने जग्वारमध्ये बसवण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आपण सर्वात नवीन एफ 125 आयएन हनीवेल नावाचे इंजिन तिथे आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे विमानांचे आयुष्य पुष्कळ वाढणार आहे .इंजिनाच्या शिवाय विमानाच्या इतर भागांसाठी इतर देशांकडून मदत घेत आहोत.\n31 विमानांचे सांगाडे हे फ्रान्सकडून आणि 2 सांगाडे, 8 इंजिने आणि 3500 विविध सुटे भाग ओमान देशाकडून घेत आहोत.दोन वैमानिक चालवणार्या विमानांचे स्पेअर पार्ट हे इंग्लंडकडून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. फ्रान्स आणि ओमान हे देश सुटे भाग विनाशुल्क देत आहेत, पण ही विमाने आपल्याला आपल्या खर्चानी भारतात आणावी लागणार आहेत. इग्लंडने सुट्या भागाकरता 2.8 कोटी डॉलर्सची किंमत घेतली आहे. फ्रान्स आपल्याला जग्वार विमानांचे सुटे भाग विनाशुल्क द्यायला तयार आहे. पण त्यासाठी फ्रान्स – भारत दरम्यान असणारा 59 कोटी हजार रुपयांचा नव्या राफेल विमानांचा करार होईल तेव्हा फ्रान्सकडील जग्वार विमाने सुटे भाग काढण्यासाठी भारताला विनामुल्य दिली जातील.\nनाविन्यपूर्ण पद्धती वापरून आपल्या विमानांचे आयुष्य वाढवून युद्धक्षमता वाढवण्याच्या हवाई दलाच्या या पद्धतीचे देशाने कौतुकच करायला पाहिजे. कारण आपण कमीत कमी पैसे खर्च करून आपली विमाने आधुनिक करण्याचा प्रयत्न करत आहोत.\nरेंगाळलेले करार,रखडलेले प्रकल्पांना चालना द्या\nहवाई दलाची क्षमता आणि त्याचं आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे. भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाचे प्रकल्प वर्षानुवर्षं रेंगाळत राहिले. त्यामुळं फक्त तंत्रज्ञानाच्या आघाडीवरच नव्हे; तर कुशल मनुष्यबळाच्या आघाडीवरही पीछेहाट झाली.हवाई दलाला पुन्हा आधुनिकतेच्या मार्गावर आणत असताना विमानांची संख्या वाढवण्यावरही भर दिला पाहिजे. आता थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) ४९ टक्यांपर्यंत वाढवली आहे. संरक्षण क्षेत्रातलं स्वावलंबन वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यातून खासगी कंपन्यांच्या मदतीनं भारतातच लढाऊ विमानांचं उत्पादन करणं शक्य होणार आहे. रेंगाळलेले करार आणि रखडलेले प्रकल्प यांना चालना मिळाल्यास हवाई दलाच्या कमी होणारी स्क्वॅड्रनची संख्या रोखता येईल.या शिवाय कुशल मनुष्यबळाकरता आधुनिक ट्रेनींग विमांनाची तांतडीने गरज आहे.\n‘मेक इन इंडिया‘चे क्रांतिकारक धोरण यशस्वी करा\n२०१५ मध्ये सरकारने अंगीकारलेले ‘मेक इन इंडिया’चे क्रांतिकारक धोरण तोकडे पडले आहे. अनेक घोषणा करूनही एकसुद्धा प्रकल्प ड्रॉइंग बोर्डाच्या चौकटीबाहेर अद्यापि पडू शकला नाही. रफाल आणि ‘ऑगस्टा’सारखे वायदे हीन राजकारणाला किंवा नोकरशाहीच्या लाल फितीला बळी पडले. 36 नवी राफेल विमाने नोव्हेंबर 2019 ते एप्रिल 2022 दरम्यान भारतीय हवाई दलात प्रवेश करतील. यामुळे आपल्या हवाई दलाची ताकद नक्कीच वाढेल. अजून जास्त विमाने आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्हणूनच मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत 6 देश अत्याधुनिक लढाऊ विमाने भारतात बनवण्यासाठी स्पर्धा करताहेत. याविषयी होणारा निर्णय पुढील एक ते दोन वर्षात घेतला जाईल आणि अत्याधुनिक विमाने भारतातच तयार होतील.\nदेशातील उत्पादनावरचा;सिंहाचा वाटा ‘पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग’ना (पीएसयू) मिळतो. खासगी क्षेत्राला यात समाविष्ट करण्यातील द्विधावस्था ही आपल्याला सदैव सतावत आली आहे. पुढल्या महिन्यात आणखी एका दूरगामी धोरणाची घोषणा केंद्र सरकार करणार आहे. भविष्यातील संरक्षण उत्पादनाच�� आराखडा त्यात सादर करण्यात येईल. त्याकरवी पुढील दहा वर्षात जगातील संरक्षण शस्त्रास्त्रांच्या उत्पादकांपैकी पाच अग्रणी उत्पादकांत भारताचा समावेश होईल अशी सरकारला खात्री आहे. आशा करु या की हा नव्या आशेचा कवडसा मतपेटीवादी गर्जनांत आणि राजकारणी द्वंद्वात पुनश्च तर लुप्त होणार नाही.\nसध्या वाईट असलेली हवाई दलाची परिस्थिती सुधारण्यासाठी जुन्या जग्वार विमानाचे सुटे भाग घेऊन आपल्या जग्वार विमानांचे आयुष्य वाढवत आहोत. तेजस विमानांनी मिग ची जागा घेईपर्यंत तात्पुरता उपाय म्हणून नवी 36 राफेल विमाने हवाई दल पुढच्या 2 वर्षात घेण्याची शक्यता आहे. सध्या सहा देश एकमेकांशी स्पर्धा करून भारताला सर्वात अत्याधुनिक विमाने देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत ही विमाने तयार होण्याची शक्यता आहे. या सर्व उपायांना यश मिळेल आणि त्यामुळे हवाई दलाची लढाऊ क्षमता कायम ठेवण्यास मदत होईल व आपल्यासमोर असलेल्या आव्हानांचा सामना आपण खात्रीपूर्व करु शकु.\n— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\t219 Articles\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांचे सर्व लेख\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\nपार्लियामेंटरी स्टॅंडिंग कमिटी ने एक महत्त्वाचे सूचना केली आहे की जे सरकारी नोकरीत प्रवेश करतात ...\nसशस्त्र दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना\nबहुतांश अंगांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्पर्श\nरशियाचे पंतप्रधान पुटीन म्हणतात की जो कृत्रिम बुद्धि��त्तेमध्ये(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) एआय') प्रगती ...\nकाश्मिर खोर्‍यात सोशल मिडीयावर दहशतवादाचा प्रसार\nकाही दिवसापूर्वी कश्मीर खोऱ्यात तीन दहशतवाद्यांना मारण्यात सैन्याला यश मिळाले. मात्र सैन्याची कार्यवाही सुरू झाली आणी ...\nप्रत्यक्ष युद्धभूमीवर महिलांचा प्रवेश सध्या विचाराधिन\nबिपीन रावत यांनी न्यूज 18 वाहिनीला दिलेली मुलाखत\nप्रत्यक्ष रणभूमीवर महिलांना लढाईसाठी तैनात केलेले नाही. कारण ...\nअंदमान समुद्रातील आव्हाने व त्यास भारताचे प्रत्युत्तर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या ईस्ट एशिया समिटसाठी सिंगापूरला होते. त्यात साऊथ ईस्ट एशियातील देशही ...\nभारताची सागरी सुरक्षा – भाग २\nभारताची सागरी सुरक्षा: सद्य परिस्थिती आणि उपाय योजना - भाग २\nसंपूर्ण किनारपट्टीवर विजकीय (Electronic) देखरेख\nसागरी सुरक्षेच्या इतिहासाचा नियमितपणे अभ्यास जरुरी\n२६ नोव्हेंबर २०१८ ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्याने सागरी सुरक्षेची सध्याची अवस्था ...\nसागरमालामुळे वाढती महासागरी वाहतुक आणि सागरी सुरक्षा\n\"राज्यातील बंदरे आणि रस्ते विकास कामांसाठी ७ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ...\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८, मुंबई वाचविणसाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डची मोहीम\nनॅशनल सिक्युरिटी गार्ड सैन्याचे कमांडो\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nदि. २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यदलांवर हल्ला केला होता, त्यानंतर पुन्हा २३ ऑक्टोबर ...\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5272", "date_download": "2019-01-16T12:13:11Z", "digest": "sha1:PB6UKZQRI7GOBPJVQYHUJPG2JCARVACZ", "length": 8396, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nमागण्या मान्य न झाल्यास ‘बेस्ट’चे ३० हजार\nकर्मचारी कुटुंबासह रस्त्यावर उतरणार\nमुंबई : प्रलंबित मागण्यांसाठी ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांचा संप तिसर्‍या दिवशीही सुरू असताना आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रशासनाविरोधात आज कर्मचार्‍यांच्या संतापाचा भडका उडाला. कर्मचार्‍यांनी वडाळा डेपोमध्ये जोरदार आंदोलन करून प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्या, अन्यथा ३० हजार कर्मचारी कुटुंबकबिल्यासह रस्त्यावर उतरू असा इशारा कामगारांनी दिला.\n‘बेस्ट’ कर्मचार्‍यांच्या संपामुळे मुंबईकरांना होणार्‍या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संपाच्या दुसर्‍या दिवशी ‘मेस्मा’अंतर्गत कारवाई सुरू केली. काही कामगारांना ‘बेस्ट’ वसाहतीमधील घरे रिकामी करण्याच्या नोटिसाही दिल्या. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये प्रशासनाविरोधात असलेल्या संतापाचा आणखीनच भडका उडाला.\nवडाळा डेपोत शेकडोंच्या संख्येने कामगार जमले. त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध केला. यामध्ये महिलांचाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सुमारे अडीच तास कर्मचार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.\nकामगारांना वसाहतीमधून घर सोडून जाण्याच्या नोटिसा दिल्यामुळे बुधवारी प्रशासनाविरोधात खडाजंगी झाली होती. कर्मचार्‍यांच्या संतापामुळे नोटीस देण्यास गेलेल्या अधिकार्‍यांना रिकामी हाताने माघारी परतावे लागले होते. या पार्श्वभूमीवर कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असल्यामुळे वडाळा डेपोत सकाळपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे वडाळा डेपोला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा ह��ंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/'my-'-'-'/", "date_download": "2019-01-16T12:15:40Z", "digest": "sha1:IICTGHNMUQPT4N5GPHYOI2TPOGPE37KJ", "length": 11083, "nlines": 76, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख- 'My मराठी' नव्हे 'माय मराठी'", "raw_content": "\n'My मराठी' नव्हे 'माय मराठी'\nसांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, हि अशी कविता असताना....\n'My मराठी' नव्हे 'माय मराठी'\n'My मराठी' नव्हे 'माय मराठी'\n'My मराठी' ....हे वाचनच जरा खटकतंय ना तुम्ही विचार करत असाल की मी हे असं का लिहिलं आहे, कारण सध्या महाराष्ट्रात 'माय मराठी' नव्हे, तर 'My मराठी' आहे.\n\"मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा\" हे शिव-छत्रपती शिवाजी महाराजांचं सूत्र आहे. शिवरायांनी इ. स. १६४२ च्या सुमारास स्वराज्य स्थापनेची सुरवात केली. त्या काळात पारसी भाषेचा प्रचंड प्रभाव होता, परंतु राज्य व्यवहाराची भाषा मराठी असल्याने मराठीचच प्रभुत्व राहिलं गेलं. पण सध्या याच शिवरायांच्या महाराष्ट्रात मराठी भाषेची होणारी गळचेपी तसेच मराठी कडे होणारे दुर्लक्ष पाहता सर्वांनाच महाराजांच्या या सूत्राचा विसर पडलेला दिसत आहे.\nअहो तुम्हीच पाहा ना....आज लहान मुलांच्या शाळेपासून ते मोठ्यांच्या नोकरी-धंद्या पर्यंत एकच सिध्दांत दिसून येतो तो म्हणजे, 'इंग्रजी शिकूया आणि मराठी विकुया.' 'आपली बोली - आपला बाणा, मी मराठी' हे आता फक्त बोलण्यापुरते किवा ऐकण्यापुरतेच राहिले आहे. शिव-छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या सूत्राला आज खरोखरच तडे जात आहेत. आज महाराष्ट्रात 'मराठी भाषी कमी आणि हिंदी भाषी धनी' हेच समीकरण पाहायला मिळत आहे. आश्चर्याची गोष्ट हीच की, हे एवढं पाहूनही सर्व मराठी मावळे अजून गप्पच....\nआता या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण, माझ्या या प्रश्नाच उत्तर अगदी सोपं आहे, या अशा परिस्थितीला दुसरं-तिसरं कोणी नाही, तर आपण स्वतःच जबाबदार आहोत. कारण आपण आज खूप शिकलोय त्यामुळे आपल्यालाच मराठी बोलण्याची लाज वाटते... हल्ली कोणाशीही सहज जरी बोलायला गेलं तर प्रामुख्याने हिंदी - इंग्��जीचाच वापर केला जातो आणि तेही मराठी माणसांच्याच तोंडून ..., माझ्या या प्रश्नाच उत्तर अगदी सोपं आहे, या अशा परिस्थितीला दुसरं-तिसरं कोणी नाही, तर आपण स्वतःच जबाबदार आहोत. कारण आपण आज खूप शिकलोय त्यामुळे आपल्यालाच मराठी बोलण्याची लाज वाटते... हल्ली कोणाशीही सहज जरी बोलायला गेलं तर प्रामुख्याने हिंदी - इंग्रजीचाच वापर केला जातो आणि तेही मराठी माणसांच्याच तोंडून ... त्याचं उत्तर नेहमी ठरलेलंच असतं \"ya I am Maharashtrian, but I can't speak Marathi\" तुम्हीच सांगा आता, काय मोठया हुद्द्यावर गेलेला मराठी माणूस \"मराठी भाषा\" विसरू शकतो त्याचं उत्तर नेहमी ठरलेलंच असतं \"ya I am Maharashtrian, but I can't speak Marathi\" तुम्हीच सांगा आता, काय मोठया हुद्द्यावर गेलेला मराठी माणूस \"मराठी भाषा\" विसरू शकतो, काय तो हुद्दा त्यांना मराठी बोलू नका असं सांगतो, काय तो हुद्दा त्यांना मराठी बोलू नका असं सांगतो, नाही ना..... मग हि अशी मराठी भाषेशी तडजोड का, नाही ना..... मग हि अशी मराठी भाषेशी तडजोड का, म्हणजे जेव्हा गरज असते तेव्हा \" माय मराठी नाहीतर My मराठी\"......\nआपणही या सर्वांच्या मध्ये येतो कारण, टाक्सिवाले, रिक्षावाले, भाजीवाले यांच्याशी बोलताना हिंदीतूनच बोलतो ना..... अहो बोला त्यांच्याशी मराठीतून, पाच-सहा वेळा विचारा त्यांना मराठीतूनच, सातव्यांदा त्यांना कळेलंच की तुम्ही काय बोलत आहात ते आणि जरी नाही कळलं तर त्यांना हे समजून चुकेल की तुम्हाला मराठीचा किती अभिमान आहे ते आणि त्यांना हि भाषा शिकणे किती गरजेच आहे तेही...सध्याची हि अवस्था हा महाराष्ट्र आपला राहिलाच नाही अशी दाखविणारी आहे.\nपरंतु सर्वच मराठी लोक असे नाहीत...अजूनही बरेच लोक असे आहेत ज्यांना माझा महाराष्ट्र म्हणण्यात गर्व वाटतो, ज्यांना महाराष्ट्राचा अभिमान आहे, ते स्वतः मराठीतच बोलतात आणि वेळ आल्यावर मराठीवर सुध्दा बोलतात, आणि असेही काही लोक आहेत जे महाराष्ट्राचे रहिवासी नसताना देखील खूप छान प्रकारे मराठी बोलतात. अहो आपलेच काही बांधव जे परदेशात राहतात परंतु तरीही त्यांची मराठी कितीतरी छान असते. मला कोणत्याही भाषेबद्दल द्वेष नाहीये, मला मराठीचा अभिमान आहे. तुम्ही विकासासाठी किवा प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान शिका, इंग्रजीत प्राविण्य मिळावा, परंतु मराठीलाही तितकच प्राधान्य दया.\n\"गर्व आहे मला या महाराष्ट्राच्या मातीचा,\nसुखाने येथे नांदणाऱ्या बहुगुणी जा���ीचा\nजरी असंख्य रंग चढविले गेले याच मराठी\nपण लक्षात ठेवा जावू देणार नाही तडा\nआम्ही महाराष्ट्राच्या या ख्यातीला.......\"\nसांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की, \"मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा\" हे सूत्र आणि \"मराठी माणूस\" या दोन्ही गोष्टी जर महाराष्ट्रात टिकवायच्या असतील तर आता पासूनच तुम्ही स्वतः सुरवात करा, जास्तीत जास्त मराठीचा वापर करा, मग समोर कोणताही परप्रांतीय असला तरी हरकत नाही, पण सुरवात जरूर करा....\nनाहीतर खरोखरच \"आपली बोली - आपला बाणा\" \"मराठी पाऊल पडते पुढे\" हे सर्व इतिहासात जमा होईल आणि तो इतिहास सांगताना आपल्यालाच \"माय मराठी' नव्हे, तर 'My मराठी\" असा सांगावा लागेल...\n---- अतुल देखणे ----\nदिनांक- २६ सप्टेंबर २०१०\n'My मराठी' नव्हे 'माय मराठी'\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: 'My मराठी' नव्हे 'माय मराठी'\n'My मराठी' नव्हे 'माय मराठी'.........\n'My मराठी' नव्हे 'माय मराठी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2019-01-16T12:09:36Z", "digest": "sha1:3B6RN5KWNVRWM7UZVHWBVESRB5PJUJH4", "length": 7495, "nlines": 145, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अंबेजोगाई – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ January 7, 2019 ] कझाकस्तान\tओळख जगाची\n[ January 7, 2019 ] इस्रायल\tओळख जगाची\n[ January 7, 2019 ] आयर्लंड\tओळख जगाची\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज यांनी अंबेजोगाई विवेक सिंधु ही मराठी कविता लिहिली. निजामशाहीत म्हणजेच १९४८ पूर्वी या शहराला मोमानाबाद म्हणून ओळखले जायचे.::\nइजिप्त – प्राचीन संस्कृतीचा वारसा\nमला भावलेला युरोप – भाग ९\nदो लब्जो की है,\nक्या गा रहा था,\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nअंगणात बसलेला चंदर काड्या जमवून त्याची बैल-गाडी करीत होता . त्याचे वडील- बापू वाड्याकडे निघाले ...\nसाधे -सुधे पोस्त कार्ड , आंतरदेशीय-पत्र आणि पाकिटे \" यातून एकमेकांना ख्याली-खुशाली \"कळवली जात असे. घरातील वडीलधार्या व्यक्तींनी पत्रातील मजकूर वाचून सगळं ...\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nभारतीय रेल्वेने हा बांधलेला अजस्त्र पूल म्हणजे रेल्वे इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणारी घटना आहे ...\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nजादुटोणाविरोधी कायदा होऊनही अंधश्रध्दा कमी न होता वाढतच आहेत. नवीन जादू घेऊन नवीन बाब�� अवतार ...\nनादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर ‘सारेगपम’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते ...\nलता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते ...\nमराठी-हिन्दी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. अश्विनींने अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-16T12:51:10Z", "digest": "sha1:BX7C33G4XZ6PS7FJORITFZPWNHD2H5NN", "length": 4419, "nlines": 87, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गार्लिक सोस (लसणीचा सोस) – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ January 16, 2019 ] मटण मसाला\tजेवणातील पदार्थ\n[ January 16, 2019 ] अंड्याची करी\tजेवणातील पदार्थ\n[ January 16, 2019 ] पिवळ्या मुगडाळीची बालुशाही\tगोड पदार्थ\n[ January 14, 2019 ] संक्रांत स्पेशल गावरान गुजराथी स्टाईल उंधियो\n[ November 29, 2018 ] शेवयाचे लाडू\tगोड पदार्थ\nHomeजेवणातील पदार्थचटणी - सॉसगार्लिक सोस (लसणीचा सोस)\nगार्लिक सोस (लसणीचा सोस)\nसाहित्य : ड उज्ज्वलेले बटाटे, १ लसणाचा खंड, २ लिंबांचा रस, १ कप रिलईक तेल, ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, मळे.\nकृती : बटाटे व लसूण वाटून घ्यावे. नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे, मीठ व लिंवृरस घालावा व तेल घालून डबव्यवे.\nसॅन्डविच फुल ऑफ हेल्थ\nभारतीय खाद्यसंस्कृती – भाग १० – मोगल आक्रमणानंतरचे बदल\nभारतीय खाद्यसंस्कृती – भाग ९ – परकीय आक्रमणांचा परिणाम\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/20/raakshas-marathi-movie-Teaser-sai-tamhankar.html", "date_download": "2019-01-16T12:04:04Z", "digest": "sha1:MC7TFUOZK7MAFFF7CIHLTTJ55ZP75KQ6", "length": 3858, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " जंगल ना रडणं कधी ऐकलं? जंगल ना रडणं कधी ऐकलं?", "raw_content": "\nजंगल ना रडणं कधी ऐकलं\n‘जंगल ना गाणं कधी ऐकलंय का’, 'जंगल ना रडणं कधी ऐकलं' असे प्रश्न विचारत गूढ ��शा आगामी 'राक्षस’ या मराठी चित्रपटाचा जबरदस्त, उत्कंठावर्धक टीजर नुकताच लाँच करण्यात आला आहे. 'नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन' चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित, समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स' प्रस्तुत आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित 'राक्षस' ने आपल्या हटके अशा नावामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती ती आता या टीजर मुळे आणखी वाढली आहे.\nअभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर ही जोडी ‘राक्षस’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहे. या टीजर मधून ‘राक्षस’ ही आदिवासी, जंगल या भोवती फिरणारी कथा असल्याचे दिसते. आदिवासी पाड्यावर बालपण गेलेल्या ज्ञानेश झोटिंग यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. \"जंगल गाणं गातं, ते हसतं – रडतं त्याला भावना असतात\" असे यात म्हटले आहे तर दुसरीकडे एक मुलगी आपल्या आईला म्हणतेय ‘आई, बाबांना जंगलातल्या राक्षसाने गिळलंय’. या संवादामुळे गूढ वाढलेल्या ‘राक्षस’ मध्ये नक्की काय रहस्य दडलेले आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.\n‘राक्षस’ चित्रपटात शरद केळकर, साई ताम्हणकर यांच्या बरोबरच ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सैद, पूर्णानंद वांदेकर आदींच्या भूमिका आहेत. घनदाट, किर्रर अशा जंगलात नक्की काय घडलं आहे आणि या ‘राक्षस’ मध्ये नेमकं काय रहस्य आहे आणि या ‘राक्षस’ मध्ये नेमकं काय रहस्य आहे हे येत्या २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना कळणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/15/Pari-Trailer-today-release.html", "date_download": "2019-01-16T11:42:42Z", "digest": "sha1:SIVADVAXVCEYCZBSAW4K4USZPDYXU65E", "length": 2718, "nlines": 7, "source_domain": "mahamtb.com", "title": " ‘बाप रे बाप’! परीचा ट्रेलर प्रदर्शित ‘बाप रे बाप’! परीचा ट्रेलर प्रदर्शित", "raw_content": "\nपरी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून हा ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर पाहिल्यावर तुमच्या मुखातून ‘बाप रे बाप’ हा शब्द आल्याशिवाय राहणार नाही. अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने देखील हा ट्रेलर शेअर केला आहे.\nभुताच्या वेशात अनुष्का हिला पाहतांना अक्षरशः अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत. या ट्रेलरमध्ये अनुष्का भुताच्या वेशात असून तिला भूतांचा त्रास होत असतो असे काहीसे दाखविण्यात आले आहे. अनुष्काचा रक्तबंबाळ चेहरा आणी हावभाव हे पाहूनच प्रेक्षक पहिले घाबरतो. अनुष्काला भुताच्या वेशात प्रेक्षक किती प्रमाणात आता पसंत करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nहा चित्रपट २ मार्चला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये बरीच पाहायला मिळत आहे. कारण अनुष्का शर्मा हिने पहिल्यांदाच असा काहीसा अभिनय केला आहे. त्यामुळे तिला भुताच्या वेशात पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/tonights-biggest-lunar-eclipse-in-the-century-india-297597.html", "date_download": "2019-01-16T12:44:50Z", "digest": "sha1:B4M2LG5RBX4BMVSYIVLVJQQAMF5TTY4O", "length": 15614, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आज रात्री असं दिसेल शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण", "raw_content": "\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ���ी इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nआज रात्री असं दिसेल शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण\nया शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण आज सर्वांना पाहता येणार आहे. 1 तास दीड मिनिटे इतकी चंद्राची खग्रास अवस्था असेल.\nमुंबई, 27 जुलै : या शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण आज सर्वांना पाहता येणार आहे. 1 तास दीड मिनिटे इतकी चंद्राची खग्रास अवस्था असेल. आज रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी हे ग्रहन सुरू होईल. त्यामुळे आज रात्री पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ पहायला मिळणार आहे. १ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत असेल. २ वाजून ४३ मिनिटांनी खग्रास स्थिती संपून चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडण्यास सुरुवात होईल. ३ वाजून ३९ मिनिटांनी चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडल्याने ग्रहण सुटेल. याकडे सर्वच खगोलप्रेमींच लक्ष असणार आहे. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे. त्यामुळे हे शतकातील मोठं ग्रहण असणार आहे. दिल्ली, पुणे, मुंबई यासह अनेक शहरांतून हे चंद्रग्रहण दिसणार आहे.\nमराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे खरे की स्टंटबाजी \nया शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रगहन उद्या (27 जुलै) रोजी सर्वांना पाहता येणार आहे. 1 तास दीड मिनिटे इतकी चंद्राची खग्रा�� अवस्था असणार असून शुक्रवारी रात्री 10.45 मिनिटांनी हे ग्रहण सुरु होणार आहे. अशी माहिती खगोल शास्त्रज्ञ प्रकाश तुपे यांनी लोकमतला दिली. उद्या रात्री पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ सर्वांना पाहायला मिळणार आहे. पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रगहन म्हंटले जाते.\nया काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे. त्यामुळे यंदाचे ग्रहण हे या शतकातील मोठे ग्रहण असणार आहे. हे ग्रहण दुर्बिणीशिवाय पाहता येणार आहे.\n‘ही’ मराठमोळी अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रींना देऊ शकते टक्कर\n- 'सारोस' चक्रातील 129 वं ग्रहण\n- 1 तास दीड मिनिटं राहणार चंद्राची खग्रास अवस्था\n- शुक्रवारी रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी ग्रहण\n- 3 तास 55 मिनिटं ग्रहणाचा कालावधी\n- 9 जून 2123 मध्ये पुन्हा असं ग्रहण\nसंपूर्ण भारतातून ग्रहणाच्या सर्व स्थिती पाहता येतील\n- युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण अमेरिकेत हे ग्रहण पाहायला मिळणार\nनवी मुंबईत बंददरम्यान जखमी झालेल्या एकाचा मृत्यू\nगुवाहाटीत आढळला 'उलट्या' काळजाचा माणूस, डाॅक्टरही हैराण\nVIDEO : औरंगाबादमध्ये जुनाट इमारत कोसळली\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5274", "date_download": "2019-01-16T12:18:51Z", "digest": "sha1:IVM6SYHG6IBALK2FJMWXX6X52WJ6GFQB", "length": 8509, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nभाजपाची पुन्हा सत्ता आल्यास घटनेत बदलाचा धोका\nशेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांचा इशारा\nअलिबाग : लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास राज्यघटनेमध्ये निश्‍चितच बदल होईल, असा धोक्याचा इशारा शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी दिला. हुकूमशाही राजवट आणू पाहणार्‍या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.\nमहागाई, केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार, शेतकरी, मजूर, कष्टकरीविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी शेकापने काढलेल्या महामोर्चात ते बोलत होते. शेतकरी भवनातून मोर्चाला सुरुवात झाली आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला. मात्र तो जनरल अरुणकुमार वैद्य शाळेजवळ रोखण्यात आला. तेथेच मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.\nमराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवतानाच आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण काही तासांत देण्यात आल्याच्या दुटप्पीपणावर त्यांनी बोट ठेवले. पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पातील शेतकर्‍यांना साडेबारा टक्के विकसित भूखंड, जमिनींना पाचपट दर देण्याची मागणी त्यांनी केली. या वेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आ. धैर्यशील पाटील, आ. बाळाराम पाटील, आ. सुभाष पाटील यांच्यासह शेकापचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nपुढील मोर्चा कोयते, काठ्या घेऊन काढला जाईल\nरायगड जिल्ह्यातील एसईझेड प्रकल्पाचे पुनरुजीवन करू देणार नाही, असे सांगतानाच कोळी, मच्छीमार, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केले. हा समाज शांत असला तरी पुढचा मोर्चा हा कोयते आणि काठ्या घेऊन काढला जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्ष��त ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2019-01-16T11:42:43Z", "digest": "sha1:OJNC2MEZLG3KWJ4UASRRO6GL6V4IPRHK", "length": 8777, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नवीन वर्षांतले पहिले चंद्र ग्रहण आज ! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनवीन वर्षांतले पहिले चंद्र ग्रहण आज \nनवीन वर्षांतले पहिले चंद्र ग्रहण आज पडणार असून,हे ग्रहण भारतात दिसणार नाही. या संपूर्ण वर्षात ऐकून तीन सूर्य ग्रहण आणि दोन चंद्र ग्रहण दिसून येणार आहेत. तसेच यातील फक्त दोनच ग्रहण भारतामध्ये दिसणार आहेत. आज (६ जानेवारी) ला होणारे सूर्य ग्रहण भारतातील लोकांना दिसणार नाही. आणि त्यानंतरचे २१ जानेवारीचे चंद्र ग्रहण सुद्धा भारतात दिसणार नाही.\nजानेवारी नंतर जुलै मध्ये ग्रहण होणार असून, २जुलै ला सूर्य ग्रहण आणि १६ जुलै ला चंद्र ग्रहण होणार आहेत. २६ डिसेंबरला या वर्षातील शेवटचे आणि तिसरे ग्रहण होणार आहे. आणि हे ग्रहण भारतातील लोकांना पाहता येणार आहे.\nभारतात ग्रहणाबाबत फार जास्त प्रमाणात गैरसमज आणि अंधश्रद्धा आहे. गर्भवती महिलांनी ग्रहण बघू नये. तसेच ग्रहणात काहीही खाऊ नये याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. अनेक जणांना ग्रहणाच्या कालावधीत खाल्लेले आहे. त्यांना काहीही झालेले नाही. या अंधश्रद्धाना दूर ठेवून याची अचूक माहिती सर्वांना असणे गरजेचे आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनल��ड करा\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\nआठवीतील ५६ टक्के विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nभीतीने एकत्र आलेली महाआघाडी टिकणार नाही- जेटली\nलोकसभा निवडणुकांसाठी भाजपाचे घोषणापत्र तयार करण्याचे काम सुरू\n‘खाण’ बचाव कार्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर\nवाराणसीसाठी संजय सिंह यांचे खासगी विधेयक\nदेशात न्यायमूर्तींची संख्या गरजेपेक्षा बरीच कमी\nआपच्या आमदारांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी\nमहागाई घटल्याने सरकारला दिलासा\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T12:26:24Z", "digest": "sha1:FUN6VZX5RPLA2AIK7YP4OECMPGFAJ2CY", "length": 19246, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाप झाकण्यासाठी राष्ट्रवादीचे भाजपसमोर लोटांगण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपाप झाकण्यासाठी राष्ट्रवादीचे भाजपसमोर लोटांगण\nशिवसेनेची बदनामी केल्यास शिंगावर घेण्याचा इशारा ; शिवसेनेचे अनिल राठोड यांची जोरदार टीका\nनगर – “राजकीय स्वार्थासाठी स्वतःचा राजकीय पक्ष दावणीला बांधला. खायचे आणि दाखवायचे दात, त्यांनी पक्षाला दिलेल्या खुलाशावरून लक्षात आले आहे. राजकारणातील सोयऱ्या-धायऱ्यांचे साटेलोटे पुन्हा एकदा नगरकरांना दिसले आहे. केडगाव हत्याकांडात यांची नावे उघड झाली आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयावर यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या पापातून वाचण्यासाठी भाजपपुढे लोटांगण घालणारे राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी शिवसेनेला बदनाम करत आहे. हे शिवसेना सहन करणार नाही. अंगावर आल्यावर शिंगावर घेऊ,’ असा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिला आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रदेशला खुलासा करत शिवसेनेला महापालिकेत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपला पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. या खुलासा हस्यापद असल्याचे सांगून शिवसेनेचे राठोड यांनी राष्ट्रवादी-भाजपच्या “सोधा’ राजकारणावर पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे. जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे आदी उपस्थित होते.\nराठोड म्हणाले, “शहरात गुंडगिरी व दहशत निर्माण करून सत्तेसाठी “सोधा’ नेहमीच एकत्र आले आहेत. आपल्या जावयांना व आपल्याच घरच्यांना पदे पाहिजेत, असा अट्टाहास धरून आजही यांनी घरणेशाही कायम ठेवली आहे. शिवसेनेने त्यांचे मनसुबे अनेकवेळा उधळून लावले आहेत.’ केडगाव पोटनिवडणुकीत भाजपला अवघी 151 मते मिळाली होती. डिपॉझिट जप्त झाले होते. तेथे त्यांची नाचक्की झाली. एकही पदाधिकारी फिरकला नाही. उलट त्यांनीच कॉंग्रेसच्या उमेदवाराला आतून मदत केली. सेटलमेंट केली. तेथे सुध्दा त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी गद्दारी केली. या निवडणुकीनंतर दोन शिवसैनिकाची हत्या झाली. त्यामध्ये या “सोधा’ व त्यांच्याच कार्यकर्त्यांचा सहभाग झाल्याचे उघड झाले.\nराज्यात नव्हे तर देशाला लाजीरवाणी घटना ठरलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्लाही यांच्याच लोकांनी केला. आजही हा खटला चालू आहे. या सोयऱ्यांनी षडयंत्र रचून पुन्हा दहशत, दादागिरी सुरू केल्याचा आरोप राठोड यांनी यावेळी केला आहे.\nराजकीय अस्तित्व संपुष्टात येणार असल्याने काही प्रवृत्तींना हाताशी धरून महापालिका निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी, अशी छुपी आघाडी त्यांनी केली. दोन्ही पक्षाचे तिकीट वाटण्यापासून ते निवडून येण्यापर्यंत या दोघांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, जनतेने शिवसेनेवर विश्‍वास ठेवून सर्वाधिक जागा शिवसेनेला दिल्या. यामध्ये भाजपचे पानीपत झाले. निवडणुकीच्या तोंडावर कोतकर गटाला भाजपमध्ये पावन करून घेत भाजपने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. नगरच्या जनतेला हेच रूचले नाही. म्हणून जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. “बुऱ्हानगर’मधून सूत्र हलविणारे हे आघाडीसह भाजप पक्ष चालवितात, हेही या महापालिकेच्या निवडणुकीत पुढे आले आहे. या महापौर निवडणुकीमध्ये आर्थिक तडजोडीतून यांनी एकत्रितपणे येऊन सत्ता स्थापन केली.\nअभद्र अशी युती या महापालिकेत राष्ट्रवादीने भाजपला पांठीबा देऊन केली. आता हेच राष्ट्रवादीवाले शिवसेनेवर टिका करायला निघालेत. ज्यांची बोलण्याची लायकी नाही, ज्यांना पक्षाची धेयधोरणे कळत नाहीत, असे आता स्वतःचा बचाव करण्यासाठी बोलू लागले आहेत, यासारखे दुर्दैव नाही, असेही राठोड म्हणाले.\nराष्ट्रवादीने वरिष्ठ स्तरावर त्यांच्या नगरसेवकांना कारवाई करून नोटीसा बजावल्या आहेत. या खुलाशाच्या बातम्यातून शिवसेनेवर गरळ ओकून आपले पाप व कृत्य झाकण्यासाठी शिवसेनेला बदनाम केले जात आहे. जे कधीही कोणत्या पक्षाचे झाले नाही, ते “सोधा’ जनतेचे कधीच होणार नाहीत. ज्यांची केडगाव हत्याकांडात नावे आली आहेत त्यांनी या खटल्यातून आपण कसे सुटू, याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपबरोबर जावून आपली यातून सुटका करून घ्यायची, हेच या महापालिकेच्या निवडणूकीत घडलेल्या घटनेतून सिध्द होत असल्याचेही राठोड म्हणाले.\nदादांविरोधात यांचाच राजकीय डाव\nराष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेले आदेश यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, स्वार्थासाठी व आपल्या बगलबच्चांचे पाप धुण्यासाठी धुडकावले. भाजपच्या दारी यांनी लोटांगण घातले. बहुधा त्यांना याशिवाय पर्याय राहिला नव्हता, असे वाटते. भाजपने आपले तत्व, निष्ठा सोडून गुंडगिरी, दहशतीला साथ देऊन महापालिकेत व या शहरात राष्ट्रवादी पक्षाशी नवा अध्याय सुरू केला. ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिशाभूल केली, स्थानिक पातळीवर प्रामाणिकपणे त्यांच्या पक्षाचे काम करणारे दादा कळमकर यांना सुध्दा अडचणीत आणले आहे. त्यांचे राजकीय आयुष्य बरबाद करण्याचा डाव उघड झाला आहे. जे शरद पवारांना फसवतात ते नगरच्या जनतेच्या डोळ्यात धुळफेकच करणार, असेही त्यांनी म्हटले आहे.\nगिरवलेंच्या मृत्यूस जगताप पिता-पुत्रच जबाबदार\nशिवसेनेच्या त्रासाला कंटाळून आम्ही भाजपला पाठिंबा दिला, असा त्यांनी खुलासा केला, हे अतिशय चुकीचे व हस्यास्पद आहे. विकासाच्या मुद्यावर भाजपला पाठिंबा दिल्याचे ते सांगत होते. तर खुलासा वेगळा कसा झाला पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करण्यासाठी पिता-पुत्रांनी यांच्याच कार्यकर्त्यांना बोलावून घेतले व स्वतः बाजूला राहून, त्यांना पुढे केले. त���यांचे संसार या पितापुत्रांनी उद्‌ध्वस्त केले आहे. याला हे पितापुत्रच जबाबदार आहेत. कैलास गिरवले यांना यांनीच झोपेतुन बोलावले व पुढे जे कृत्य घडले त्यात कैलास गिरवलेंचा बळी गेला याला सुध्दा हेच जबाबदार आहेत, असा घाणाघातही शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केला आहे. या प्रकरणांचे धागेदोरे सुध्दा उघड झाले आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकांदा घ्या आणि गोडगोड बोला\nनेवाशात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न\nमूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ पाथर्डीसह तालुक्‍यात मोर्चा\nपारनेरमध्ये लवकरच राजकीय भूकंप\nनिवडणुकीसाठी जनतेचे तिकीट महत्त्वाचे\nनवनीतभाईंसारखे आठवण राहील असेच काम करणार\nभाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड दक्षिण मतदारसंघातून इच्छुक\nमाजी उपमहापौर सुवर्णा कोतकर आठ महिन्यांपासून फरार\nआजन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या संदीप कोतकरला अटक\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-news-36/", "date_download": "2019-01-16T12:44:30Z", "digest": "sha1:Y3GBYQJFQVYYYFBC2QVPJAUWVHNNI6TZ", "length": 9768, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनिकेत, मोहसीनची विजयी सलामी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअनिकेत, मोहसीनची विजयी सलामी\nपुणे – पुण्याच्या अनिकेत खोमणे, मोहसीन सय्यद, योगिता परदेशी यांनी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व बारामती ऍग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक रोहित पवार आणि पुणे शहर बॉक्‍सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी कृषीमंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सृजन करंडक 19 वर्षांखालील गटाच्या म���ाराष्ट्र राज्य अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे.\nस्पर्धेतील 52 किलो मुलांच्या गटातील दुस-या फेरीत पुणे जिल्ह्याच्या अनिकेत खोमणे याने नाशिक जिल्ह्याच्या तुषार जाधववर वर्चस्व राखले. अनिकेत आक्रमक खेळासमोर तुषारचा निभाव लागत नव्हता. म्हणून लगेचच पंचांनी लढत थांबवून अनिकेतला विजयी घोषित केले. यानंतर याच गटात पुणे शहरच्या मोहसीन सय्यद याने सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रपाल गाडेवर गुणांवर मात केली.\nस्पर्धेतील 56 किलो मुलांच्या गटात क्रीडापीठच्या प्रणय राऊतने पुणे जिल्ह्याच्या अभिजित कांबळेवर 2-0ने मात केली. या गटात पुणे शहरच्या आकाश गोरखाने सांगली जिल्ह्याच्या अजय सावंतचे आव्हान परतवून लावून आगेकूच केली. स्पर्धेतील 60 किलो मुलांच्या गटात पुणे शहरच्या मुवाजम शेखने पुणे जिल्ह्याच्या रोहन पांडेरेवर 5-0ने विजय मिळवला आणि आगेकूच केली. यानंतर स्पर्धेतील 48किलो मुलींच्या गटातील पहिल्या फेरीत पुणे शहरच्या योगिता परदेशीने वर्धा जिल्ह्याच्या प्रतीक्षा पारछकेवर 5-2 असा सहज विजय मिळवला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#AUSvIND : अतितटीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय\n#AUSvIND : भारतासमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान\n#SAvPAK : तिसऱ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेवर ‘3-0’ ने कब्जा\nपॅडी अपटन राजस्थान रॉयल्स संघाचे नवे प्रशिक्षक\nआंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंचे यश\nऋतुजाचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश\nआंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस लीग : बीएसओए, पीव्हीपीसीओए संघांचे विजय\nव्हॉलीबॉलमध्ये डी. वाय. पाटीलचा विजय\nकोकणे स्टार्स, प्राधिकरण ब्लास्टर्स संघ बाद फेरीत\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_958.html", "date_download": "2019-01-16T11:42:25Z", "digest": "sha1:42J2CFZWBRVS2GX7JTPBFTG2GAHYGB42", "length": 7895, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गुरुपोर्णिमा गोंदवलेकर महाराज सप्ताहाची पालखी मिरवणुक उत्साहात साजरी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nगुरुपोर्णिमा गोंदवलेकर महाराज सप्ताहाची पालखी मिरवणुक उत्साहात साजरी\nनगर - वसंत टेकडी शिलाविहार येथील श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात गुरुपोर्णिमे निमित्त सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज (दि.27) रोजी सकाळी भव्य पालखी मिरवणूक होवुन काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाआरती व महाप्रसादाने उत्साहात सांगता झाली.\nसकाळी श्रींच्या मुर्तीस महाभिषेक करुन पादूकांची, चरित्रग्रंथाची विधीवत पूजा नगरसेविका रुपालीताई वारे व माजी नगरसेवक निखिल वारे, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. पौराहित्य सुंदरदास रिंगणे यांनी केले.\nशिलाविहार, पाईपलाईनरोड, श्रीराम चौक, वसंत टेकडी, परिसरातून श्रीराम जय राम जय जस राम नामघोषात पालखी मिरणुक काढण्यात आली. चौकाचौकात श्रींच्या पादुकांचे पूजन भाविकांनी केले. मिरवणुकीनंतर ह.भ.प. गोविंद महाराज गवळी यांच्या काल्यचे किर्तन होवुन महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाने सांगता झाली. गेले सात दिवस बीडचे ह.भ.प.नंदकुमार रामदाजी महाराज यांची भागवत कथा उत्साहात पार पडली. अखंड नाम जप व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. सौ.रेखाताई रिंगणे यांनी ब्रम्हच���तन्य सेवा भावी मंडळाच्या सर्वांचे आभार मानले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t6065/", "date_download": "2019-01-16T11:56:20Z", "digest": "sha1:O3PWI5QE2J7YV3IVR76WQSSJLE6KLP2A", "length": 3980, "nlines": 94, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-आदरांजली - श्रीनिवास खळे", "raw_content": "\nआदरांजली - श्रीनिवास खळे\nजगा आणि जगू द्या...\nआदरांजली - श्रीनिवास खळे\nआदरांजली - श्रीनिवास खळे\nअबोल झालं आपलं गीत-संगीत आज.\nहरवला जणू त्यांचा प्रिय स्वर- साज.\nसंगीत साज तुम्ही बहुढंगी थाटला.\nभाव भक्तीच्या सुरांनी कळस गाठला.\nसुरात रंगला सारा मराठी जनलोक.\nसवे दंगला अजुनी अन्य भाषिक.\n“अभंग तुक्याचे” स्वर्ग सुरात न्हाले.\n“शुक्रतारा मंदवारा” मना-मनात राहीले.\nमधुर सूरांच शीतल चांदणं पसरलं.\nबहु गीतास सुंदर कोंदण गवसलं.\nसूर संगीताचे आपण फुलवलेत मळे.\nलोकमान्य-राजमान्य तुम्ही श्रीनिवास खळे.\nराहील सूर संगीत आपले अमर.\nसूरांच देण हे कधी न फिटणारं.\nकवी : बाळासाहेब तानवडे\n© बाळासाहेब तानवडे – ०३/०९/२०११\nआदरांजली - श्रीनिवास खळे\nRe: आदरांजली - श्रीनिवास खळे\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: आदरांजली - श्रीनिवास खळे\nजगा आणि जगू द्या...\nRe: आदरांजली - श्रीनिवास खळे\nआदरांजली - श्रीनिवास खळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/18/padmavati-release-karni-sena-reaction-.html", "date_download": "2019-01-16T12:26:57Z", "digest": "sha1:PA6G2P2H6XNB3TA5ZW5YBJTSN2BAWECV", "length": 3377, "nlines": 7, "source_domain": "mahamtb.com", "title": " पद्मावत प्रदर्शित झाल्यास देशातल्या हिंसाचाराला सर्वोच्च न्यायालय जबाबदार : करणी सेना पद्मावत प्रदर्शित झाल्यास देशातल्या हिंसाचाराला सर्वोच्च न्यायालय जबाबदार : करणी सेना", "raw_content": "\nपद्मावत प्रदर्शित झाल्यास देशातल्या हिंसाचाराला सर्वोच्च न्यायालय जबाबदार : करणी सेना\nपद्मावत चित्रपट आता सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच ज्या राज्यांनी या चित्रपटावर बंदी लावली होती, त्या राज्यांना ही बंदी त्वरित काढण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या निर्णयाचा विरोध करत करणी सेनेने, \" हा चित्रपट प्रदर्शित झाल्यात देशात हिंसाचार झाला तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालय जबाबदार असेल.\" असे वक्तव्य केले आहे.\nतसेच देशात इतके खटले सुरु आहेत, मात्र पद्मावतच्या निर्मत्यांसाठी एका दिवसात निकाल लागतो असे का असा प्रश्न देखील करणी सेनेने उपस्थित केला आहे. \"पद्मावत चित्रपटावर चार राज्य सरकारांनी बंदी घतल्यानंतर ती उठविण्याचा सर्वोच्च न्यायालयाला कोणताही हक्क नाही. जर पद्मावत चित्रपट प्रदर्शित झाला, तर त्यानंतर देशभरात होणाऱ्या हिंसेला सर्वोच्च न्यायालयच जबाबदार असेल.\" असा इशारा राष्ट्रीय करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जीवन सिंह सोलंकी यांनी दिला आहे.\nदेशात कोणत्याही चित्रपटगृहात पद्मावत सिनेमा प्रदर्शित झाला तर ते चित्रपटगृह जाळण्यात येईल, असा संदेश देखील करणी सेनेतर्फे देण्यात आला आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5275", "date_download": "2019-01-16T12:25:26Z", "digest": "sha1:QKQZHRVSH2CJ5WSJETX3JANWDHZH44WZ", "length": 8934, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\n‘आर्थिक आरक्षणाने जातीय तेढ कमी होईल’\nरामाचा दास आठवलेंनी ब्राम्हणांची उचलून धरली तळी, गुलामगिरीचा आणखी एक इरसाल नमुना सादर\nमुंबई : केंद्र सरकारने आर्थिक निकषांवर १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे जातीय आरक्षणामुळे अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय आणि सवर्ण वर्गात होणारा संघर्ष कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. समाजात एक प्रकारे ऐक्य निर्माण करणारा हा निर्णय असल्याचे सांगतानाच गुलामगिरीचा आणखी एक इरसाल नमुना पेश करत रामदास आठवलेंनी ब्राम्हणांची तळी उचलून धरली आहे.\nमराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालापात आठवले म्हणाले, एससी आणि मराठा या जातींमध्ये वाद वाढण्यास आरक्षण हेही कारण होते. आरक्षण मिळते म्हणून सरकारी जावई असे हिणवले जायचे. अत्याचार व्हायचे. त्यामुळे या दोन समाजांत ऐक्य व्हावे, या उद्देशाने मी सवर्ण समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भूमिका मांडली.\nसर्वच सवर्ण श्रीमंत नसतात या विचारातून मराठा समाजातील गरिबांना आरक्षणाची मागणी केली. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता आर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणी केली होती. घटनादुरुस्ती करत केंद्र सरकारने हे आरक्षण दिले. या निर्णयामुळे कोणत्याही प्रकारे संविधानविरोधी कृती घडली नाही अशी मखलाशी आठवले यांनी केली.\nगरिबांच्या आरक्षणाला विरोध करणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विरोध करण्यासारखे असल्याचा आरोपही आठवले यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा - शिवसेना यांची युती अंतिम टप्प्यात होईल. युती झाली तर दोन आणि न झाल्यास भाजपाने आरपीआयला चार जागा सोडाव्यात.\nयुतीच्या राजकारणात आरपीआयला कमी जागा सोडल्या जातात. त्यामुळे इच्छा असूनही अन्य समाज घटकांना उमेदवारी देता येत नाही. मात्र यापुढील काळात भटक्या विमुक्त, इतर मागास वर्गीय समाजाच्या प्रतिनिधींना उमेदवारी देण्याचा प्रयत्न राहील, असे आठवले म्हणाले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभ���ात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=5230", "date_download": "2019-01-16T12:14:00Z", "digest": "sha1:3CURSTTLP7UOEM5ZI3ATO5A3JK7QDPP2", "length": 12974, "nlines": 86, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "मोदींच्या ‘वर्मा’वरच घाव, आलोक वर्मा पुन्हा सीबीआयप्रमुख", "raw_content": "\nमोदींच्या ‘वर्मा’वरच घाव, आलोक वर्मा पुन्हा सीबीआयप्रमुख\nसीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविणे असंवैधानिक असल्याचे स्पष्ट करतानाच हा निर्णय रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.\nनवी दिल्ली : सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविणे असंवैधानिक असल्याचे स्पष्ट करतानाच हा निर्णय रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. वर्मा यांच्याकडे पुन्हा सीबीआय संचालकपदाचा कार्यभार देण्याचेही आदेश यावेळी न्यायालयाने दिले.\nयामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वर्मावरच घाव बसला आहे. सीबीआयसारख्या सर्वोच्च तपास यंत्रणेत ढवळाढवळ करणार्‍या मोदी सरकारच्या कारभाराला चपराक मिळाली आहे.\nभ्रष्टाचाराच्या मुद्यावर सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि त्यांचे सहकारी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वादानंतर २३ ऑक्टोबर २०१८ ला मोदी सरकारने वर्मा आणि अस्थाना या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठविले. संयुक्त संचालक एम. नागेश्‍वर राव यांची हंगामी संचालक म्हणून नियुक्ती केली गेली. सक्तीच्या पाठविण्याच्या निर्णयाविरुध्द वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.\n‘कॉमन कॉज’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनीही न्यायालयात याचिका दाखल करून अस्थाना यांच्या विशेष महासंचालकपदी नियुक्तीलाच अव्हान दिले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती.\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सुनावणीनंतर ६ डिसेंबरला आपला निर्णय राखून ठेवला होता. सरन्यायाधीश गोगोई रजेवर असल्यामुळे न्यायमुर्ती के. एन. जोसेफ आणि न्यायमुर्ती एस. के. कैल यांच्या खंडपिठाने निर्णय दिला. दरम्यान आलोक वर्मा यांचा संचा���कपदाचा कार्यकाळ ३१ जानेवारीला संपत आहे. गेली ७५ दिवस ते सक्तीच्या रजेवर होते.\nआलोक वर्मा यांना सक्तीवर पाठविण्याचा निर्णय असंवैधानिक आहे. सीबीआयसारख्या महत्त्वाच्या संस्थेचे प्रमुख हे स्वतंत्रपणे आणि कोणत्याही दबावाविना काम करणारे ‘रोल मॉडेल’ असले पाहिजेत. त्यासाठी कोणत्याही दबाविना त्यांना काम करता आले पाहिजे. सीबीआय संचालकांच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये. सर्व संबंधित यंत्रणांनी दूर राहिले पाहिजे. सीबीआयसारख्या संस्थांमध्ये जनतेच्या हिताला अग्रक्रम राहिला हवा. सीबीआयचे स्वातंत्र्य जपले पाहिजे.\nभ्रष्टाचाराचे आरोप आणि ‘राफेल’ची चौकशी\nगुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांची एप्रिल २०१६ मध्ये सीबीआयचे अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती केल्यापासूनच वाद सुरू आहे. अस्थाना हे नरेंद्र मोदींच्या मर्जितले अधिकारी असल्याची चर्चा आहे. जानेवारी २०१७ ला आलोक वर्मा यांची दोन वर्षांसाठी सीबीआय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर अस्थाना यांना विशेष संचालक केले गेले.\nज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भुषण यांनी अस्थानांच्या नुयक्तीला आक्षेप घेऊन सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती; पण कोर्टाने ही याचिका फेटाळली होती. सप्टेंबर २०१८ मध्ये सीबीआयमध्ये भुकंप झाला. अस्थाना यांच्याविरुध्द भ्रष्टाचाराचे सहा गुन्हे दाखल करून सीबीआयने चौकशी सुरू केली. मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्या विरुध्दचा तपास थांबविण्यासाठी अस्थाना यांनी कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.\nभ्रष्टाचाराच्या गुन्ह्यानंतर अस्थाना यांनीही संचालक वर्मा यांच्यावर आरोप केले. हा वाद विकोपाला गेला. देशाची सर्वोच्च तपास यंत्रणा वादात अडकली. वर्मा आणि अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6350-solapur-women-death-in-accident-from-trelar", "date_download": "2019-01-16T12:41:08Z", "digest": "sha1:5NEWFDBXZAUA3DGRUYDBZAINOAU4RDY2", "length": 4583, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सोलापुरात ट्रेलरच्या धडकेत महिला ठार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसोलापुरात ट्रेलरच्या धडकेत महिला ठार\nजय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर\nसोलापुरातल्या मार्केट यार्ड चौकात ट्रेलरच्या धडकेनं महिला जागीच ठार झाली. उषाबाई शिंदे असं मृत महिलेच नाव असून त्या मुलगी सोनाली हिला भेटण्यासाठी मार्डी गावाला गेल्या होत्या.\nमुलीला भेटून त्या परत येत असताना त्याचा अपघात झाला. पोलिसांना ट्रेलर चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय.\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-marathi-news-maharashtra-news-52701", "date_download": "2019-01-16T12:58:01Z", "digest": "sha1:RTYVXDMPLKACCMQ6L7N53LMGGV3CKLU3", "length": 15156, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news marathi news maharashtra news वाढीव गुणांमुळे अभ्यासू मुलांवर अन्याय | eSakal", "raw_content": "\nवाढीव गुणांमुळे अभ्यासू मुलांवर अन्याय\nबुधवार, 14 जून 2017\nमुंबई - राज्यभरात शंभरी पार केलेल्या विद्यार्थ्यांबाबत आश्‍चर्य व्यक्त होत असताना वाढीव गुणांच्या या शिक्षणखात्याच्या निर्णयाला शिक्षणतज्ज्ञ नाराजी व्यक्त करत आहेत. या निर्णयामुळे अकरावी प्रवेशात अभ्यासू मुलांवर अन्याय होणार असल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली.\nमुंबई - राज्यभरात शंभरी पार केलेल्या विद्यार्थ्यांबाबत आश्‍चर्य व्यक्त होत असताना वाढीव गुणांच्या या शिक्षणखात्याच्या निर्णयाला शिक्षणतज्ज्ञ नाराजी व्यक्त करत आहेत. या निर्णयामुळे अकरावी प्रवेशात अभ्यासू मुलांवर अन्याय होणार असल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली.\nदादरच्या बालमोहन शाळेतील अबोली बोरसे या विद्यार्थीनाला 96.05 टक्के गुण मिळाले. कला विषयांतील अतिरिक्त गुणांच्या आधारावर तिला शंभर टक्के मिळाले. तर धारावीतील झोपडपट्टीत राहणा-या वेटरची मुलगी कविता नाडरला 96 टक्के मिळाले. या दोन्ही विद्यार्थीनींच्या दहावी परीक्षेतील टक्‍क्‍यांमध्ये फारसा फरक नसला अबोलीला वाढीव गुणांमुळे महाविद्यालयीन प्रवेशात सर्वप्रथम प्राधान्य मिळाले आहे. ही परिस्थिती अकरावी महाविद्यालयीन प्रवेशांत दिसून येणार आहे.\nराज्य बोर्डातील मुलांना दरवर्षी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या मुलांमुळे अकरावी प्रवेशात मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागतो. अकरावी महाराष्ट्र बोर्डात प्राधान्यक्रमाने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असल्याबाबत कित्येक वर्षांपासून वाद सुरु आहे. त्यात यंदापासून क्रीडा आणि कलाक्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण दिल्याची तरतूद करण्यात आली. परिणामी परीक्षेच्या आधारावर 95 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना कला, क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मार्क मिळत टक्केवारी शंभरीवर पोहोचली. मुंबईत या वाढीव गुणांचा तब्बल 16 हजार 938 विद्यार्थ्यांना लाभ झाला. तर राज्यभरात तब्बल 193 विद्यार्थ्यांना थेट शंभर टक्के गाठता आले. गुणांमध्ये वाढ झाल्याने या विद्यार्थ्यांना अकरावी ��्रवेशात अडचण नसली तरीही केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत करुन प्रथम श्रेणीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार असल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी करत आहेत.\nया प्रकारामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची कमी होईल, केवळ क्रीडा आणि कलेमध्ये कल वाढेल. अकरावी प्रवेश सुकर झाला तरीही भविष्यात अभ्यास कमी केल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो. तसेच मुलांना क्रीडा आणि कलेमध्ये नैपुण्य मिळवून देऊ या आमिषावर अनेक खासगी स्पोर्टस क्‍लब, नृत्याचे क्‍लासेस यांना पेव फुटेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. याऐवजी अकरावी प्रवेशातील क्रीडा, कला कोट्यांतील वाढ अधिक योग्य ठरेल, असे ते म्हणाले.\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nकलाकाराने स्वतःला विद्यार्थीच समजावे - उस्ताद मोईनुद्दीन खान\nपुणे - ‘‘कलाकार स्वत:च्या मैफली सोडून अन्य कार्यक्रमांना जाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. कलाकार कितीही मोठा झाला, तरी त्याने स्वत:ला आयुष्यभर...\n...अन् नाना पाटेकरांनी मारली समृध्दी जाधवांना मिठी\nकऱ्हाड - स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडवण्यासाठी कोल्हापुर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत...\nवाढीव गुण पदरी पाडण्यासाठीच्या प्रस्तावाला मिळाली मुदतवाढ\nयेवला - कला, संगित, नृत्य, नाट्य या कलांचे विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे वाढीव गुण पदरी पाडून घेण्यासाठी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रस्ताव द्यावा...\n...अन्‌ नानांनी मारली समृद्धी जाधवांना मिठी\nकऱ्हाड - घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे सुरू असलेल्या बलशाली युवा हृदय संमेलनात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील तरुणाईला मार्गदर्शन केले....\nमुळशीनंतर आता वाळू पॅटर्न - प्रवीण तरडे\nबावधन - मुळशी तालुका वारकऱ्यांचा, कुस्तीगीरांचा, उद्योजकांचा, राजकारण्यांचा आहे. ही तालुक्‍याची ओळख जगभर पोचवायची आहे. यापुढे वाळूमाफियांवर आधारित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्���ा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/maharashtra-news/yavatmal-city/", "date_download": "2019-01-16T12:26:25Z", "digest": "sha1:OQ5VWXGOMDAL37DAO32EYPWCRHO6IYFQ", "length": 8362, "nlines": 185, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "यवतमाळ | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nराज्यात समलैंगिक विवाह; यवतमाळच्या तरूणाने केला समलैंगिक विवाह\nयवतमाळ : यवतमाळमध्ये देशातील समलिंगी विवाह सोहळा पडला. भारतात पार पडलेला हा कदाचित पहिलाच समलिंगी विवाह सोहळा आहे.’लव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या…\nयवतमाळात निघाला शिक्षकांचा महामोर्चा\nयवतमाळ : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वात शनिवारी शिक्षकांनी महामोर्चा काढला. येथील जिल्हा परिषदेजवळून दुपारी १ वाजताच्या सुमारास…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/ward-wise-remove-encroachment-squad-34380", "date_download": "2019-01-16T12:39:55Z", "digest": "sha1:QQHGTHR5FQKWO765MSEEGEACU2F7S3UL", "length": 12527, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ward wise to remove the encroachment squad अतिक्रमण काढण्यासाठी प्रभागनिहाय पथक | eSakal", "raw_content": "\nअतिक्रमण काढण्यासाठी प्रभागनिहाय पथक\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nजळगाव - शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेतर्फे व्यापक स्तरावर मोहीम हाती घेण्यात येणार आहे, यासाठी प्रभागनिहाय पथक तयार करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली. दरम्यान, आज महापालिकेतील अतिक्रमित फलक हटविण्यात आले.\nजळगाव - शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेतर्फे व्यापक स्तरावर मोहीम हाती घेण्यात येणार आहे, यासाठी प्रभागनिहाय पथक तयार करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली. दरम्यान, आज महापालिकेतील अतिक्रमित फलक हटविण्यात आले.\nमहापालिकेच्या गोलाणी संकुलात फलकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. अतिक्रमण निर्मूलन विभागाने ते हटविण्याची कारवाई आज केली आहे. गोलाणी संकुलात आयुक्त जीवन सोनवणे यांनी अचानक भेट दिली होती. त्यावेळी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण दिसून आले, संकुलात प्रत्येक दुकानाच्या बाहेर मोठमोठे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांना अडथळा निर्माण होत होता. आयुक्तांनी हे अतिक्रमण काढण्याचे आदेश आज अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिले, त्यानुसार आज दुपारी अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली. यापुढे अशा प्रकारेच फलक लावल्यास संबधित दुकानारावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.\nशहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेतर्फे आता प्रभागनिहाय पथक तयार येणार आहे. सद्यःस्थितीत शहरात अतिक्रमण विभागाच��� एकमेव पथक आहे. त्यामुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे कारवाई करण्यास जाता येत नाही. त्यामुळे आता त्या-त्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली पथक असेल. यासाठी काही विभागांतून काढून अतिक्रमण विभागात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nजानेवारीतच 29 गावांत टॅंकर\nअमरावती : विभागातील पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. आताच अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील 29 गावांना टॅंकरने पाणी पुरवण्यात येत...\nसर्प तस्करांची आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद\nवर्धा : बुलडाणा व जळगाव येथून मांडोळ प्रजातीचा साप पकडून तो वर्ध्यात विक्रीकरिता आणणाऱ्या चार जणांना वन विभागाने पीपल फॉर ऍनिमल्सच्या मदतीने ताब्यात...\nरोजगार सेवकाला लाच घेताना अटक\nगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचा गोठा मंजूर करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोजगार...\nसांगली-इस्लामपूर रस्त्यावर एसटी पलटी\nसांगली : सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/13/Anushka-Varun-dhawan-sui-dhaga-first-look-.html", "date_download": "2019-01-16T13:02:53Z", "digest": "sha1:MFEN7QH4SYYBNFM2ZT36GXPNJ7I6F652", "length": 2316, "nlines": 7, "source_domain": "mahamtb.com", "title": " अनुष्का आणि वरुणचा हा नवीन लुक पाहिला का? अनुष्का आणि वरुणचा हा नवीन लुक पाहिला का?", "raw_content": "\nअनुष्का आणि वरुणचा हा नवीन लुक पाहिला का\nमुंबई : अनु्ष्का आणि विराटच्या लग्नाची चर्चा आता कुठे विरली असताना अनुष्का आणि वरुण विषयी चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा आगळी वेगळी नसून त्यांचा नवीन चित्रपट 'सुई धागा' याविषयी आहे. सुई धागा या चित्रपटाचा पहिला लुक प्रदर्शित झाला आहे, आणि अनुष्का आणि वरुण धवन विषयी चर्चा रंगली आहे.\nअनुष्काच्या परी या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर वरुण सोबतच्या या चित्रपटाविषयी सगळ्यांना उत्सुकता होती. यामध्ये अनुष्का एक अत्यंत साध्यामुलीच्या वेषात दिसते आहे. अनुष्का आणि वरुणने आपल्या ट्विटर खात्याच्या माध्यमातून हा फर्स्ट लुक सगळ्यांपर्यंत पोहोचवला आहे.\nअनुष्का ही ‘ममता’ या सामान्य स्त्रीच्या वेशात दिसते. साडी, हातात बांगड्या, कुंकू अशा या वेषात अनुष्का सुंदर दिसते आहे. तर वरुण देखील सर्व सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसून येत आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5277", "date_download": "2019-01-16T13:07:56Z", "digest": "sha1:452ZZMQKCE4WNXHMNNGFK43HBCHOV74Q", "length": 11177, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nआरक्षण गरीबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, नवीन विधेयक संविधानाचे उल्लंघन\nभारत सरकारचे माजी सचिव पी.एस. कृष्णन यांचा हल्लाबोल\nनवी दिल्ली : आरक्षण म्हणजे गरीबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, तर १० टक्के सवर्णांना देण्यात आलेले आरक्षण व याबाबतचे विधेयक संविधानाचे उल्लंघन असल्याचा हल्लाबोल भारत सरकारचे माजी सचिव पी.एस.कृष्णन यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.\nसंविधानात अनु.जाती व अनु.जमातीला आरक्षण दिले गेले आहे. तो काही गरीबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. सवर्णांना आर्थिक स्तरावर आरक्षणाची गरज काय असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांना स्कॉलरशीप, शिक्षणासाठी कर्ज, कौशल्य विकास सहाय्यता आणि अन्य कल्याणकारी योजना गरजेच्या आहेत. सवर्णांमध्ये काही गरीब जरूर असतील त्यांना मदत करायला हवी. परंतु ज्यांना जातीव्यवस्थेमुळे बाहेर ठेवण्यात आले आहे त्यांनाच सामाजिक व शैक्षणिक आरक्षण लागू करण्यात आले आहे.\nसंविधान निर्मात्यांनी जातीव्यवस्था व त्यामुळे होणारे नुकसान याचा फार खो��वर जाऊन अभ्यास केला आहे. त्यामुळे ही जातीव्यवस्था समाप्त झाली पाहिजे, म्हणून पिडीत लोकांच्या समानतेसाठी समर्थनाची गरज असल्याचे कृष्णन यांनी स्पष्ट केले. एससी, एसटीचे लोक छुआछुतचे बळी ठरले होते. ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास होते. आरक्षण गरीबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही.\nजाती व्यवस्थेच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या विषमतेला समाप्त करण्याचा मुद्दा आहे. सर्व जाती समूहांमध्ये गरीब आहेत. ब्राम्हण, ठाकूर, सईद, बनिया या लोकांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदतीची गरज आहे. त्यांना स्कॉलरशिप, शिक्षणासाठी कर्ज, कौशल्य विकास सहाय्यता गरजेची आहे. ते आर्थिकदृष्ट्या मागास असतील परंतु सामाजिकदृष्ट्या नाहीत. म्हणून त्यांना केवळ आर्थिक समर्थनाची गरज आहे आरक्षणाची नाही असे कृष्णन यांनी सांगितले.\nमोदी सरकारने असा निर्णय घेऊन सवर्णांचे लांगूलचालन केले असले तरी सर्वोच्च न्यायालय यावर प्रश्‍न निर्माण करेल. हे आरक्षण संविधानाच्या मौलिक ढाच्यालाच ठेच पोहचवण्याचे काम करत आहे. संविधानाच्या मौलिक संरचनेचे उल्लंघन केले जात आहे असा आरोपही कृष्णन यांनी केला. जाट, मराठा, पाटीदार आरक्षणाची मागणी करत आहेत तर यावर आपण काय म्हणाल या प्रश्‍नावर कृष्णन म्हणाले, हे सर्व उच्च सामाजिक वर्ग आहेत. त्यांना मागास म्हणू शकत नाही.\nविधेयकात त्यांना मागास म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. त्यांना आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्ग म्हणून घोषित केले गेले आहे. आर्थिकदृष्ट्या कमजोर लोकांना आरक्षणाची तरतूद नाही असे कृष्णन यांनी स्पष्ट केले. माजी प्रधानमंत्री नरसिंहराव यांनी आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्दबातल ठरवला होता. तसाच प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. तो न्यायालयात टिकेल असा वाटत नाही असे कृष्णन यांनी शेवटी सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्प��्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_349.html", "date_download": "2019-01-16T12:28:20Z", "digest": "sha1:BNU7YB4YNLNPO3VEJN6JPLYUIOVXOKNL", "length": 8091, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सामाजिक योजना राज्याला दिशादर्शक डॉ. विखे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nसामाजिक योजना राज्याला दिशादर्शक डॉ. विखे\nराहता तालुक्यात मोफत अपघात विमा योजना, मोफत गॅस आणि आता प्रत्येक कुटुंबाला रेशनकार्ड मिळवून देण्याचा मानस आहे. या उपक्रमामुळे वंचित राहिलेल्‍या नागरिकांना सहा महिन्यांत रेशनकार्ड मिळवून देण्‍याचा प्रयत्न आहे. यातून शिर्डी मतदारसंघात सुरु केलेली सामाजिक योजना ही राज्याला दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे यांनी केले.\nशिर्डी विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते डॉ. सुजय विखे यांच्या संकल्पनेतून वंचित कुटुंबाना रेशनकार्ड मिळवून देण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. बाभळेश्वर येथे याकरिता ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम बेंद्रे होते. याप्रसंगी डॉ. विखे बोलत होते. अण्णासाहेब बेंद्रे, ज्ञानदेव म्हस्के, उपसभापती बबलू म्हस्के, आबा मोकाशी, मारूती गोरे, सरपंच राजेंद्र म्हस्के, संदीप लहारे, नायब तहसीलदार राहूल कोताडे, दादासाहेब म्हस्के, शंकरराव बेंद्रे, सुंदरबापु तुपे, मिनिनाथ म्‍हस्‍के, शहाजी कोकाटे, प्रमोद बनसोडे, समिर शेख, साहेबराव म्‍हस्‍के आदींसह कार्यकर्ते, ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने यावेळी उपस्थित होते.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_679.html", "date_download": "2019-01-16T11:43:20Z", "digest": "sha1:5CZAAAALNH3DC5TNBEPU2R74IXBB6PCK", "length": 8963, "nlines": 113, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अमृतवाहिनीमध्ये सर्वगुणसंपन्न अभियंता : डॉ. वाघ | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nअमृतवाहिनीमध्ये सर्वगुणसंपन्न अभियंता : डॉ. वाघ\nअमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील गुणवत्ता व नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे अभियांत्रिकी\nज्ञानाबरोबरच सर्वगुणसंपन्न अभियंता घडत आहे, असे गौरवोद्गार तंत्रशिक्षण संचालनालयाचे\nसंचालक डॉ. अभय वाघ यांनी काढले.\nअमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय व\nव्यवस्थापन शाखेच्या प्रथम वर्ष विद्यार्थी-पालक-शिक्षक व व्यवस्थापन मेळाव्यात ते बोलत\nहोते. अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्‍वस्त आ. डॉ़. सुधीर तांबे होते़. व्यासपीठावर संस्थेच्या\nविश्‍वस्त शरयु देशमुख, अ‍ॅड. आर. बी. सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, तुळशीराम भोर, मुख्य\nकार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ़. एम़. ए़. व्यंकटेश, तंत्रनिकेतनचे\nप्राचार्य प्रा. व्ही़. बी़. धुमाळ, प्रा़. के. जी. जाधव आदी उपस्थित होते.\nअध्यक्षीय भाषणात आ. डॉ. तांबे म्हणाले, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सोई-सुविधा,\nउत्कृष्ट अध्यापन आणि भविष्यातील आढावा पालकांपर्यंत पोहचण्यासाठी सदर मेळावा\nआयोजित होत आहे. कडक शिस्त, गुणवत्ता, नवीन धोरणे यासाठी राबविली जात आहे.\nसहकार महर्षी कै. भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून आणि संस्थेचे अध्यक्ष आ. थोरात\nयांच्या अथक प्रयत्नांतून अमृतवाहिनीने संपूर्ण जगामध्ये नावलौकिक मिळविला आहे़.\nप्राचार्य डॉ़ एम़. ए़. व्यंकटेश यांनी प्रास्तविक केले. यावेळी उपस्थित पालकांनी मनोगत\nव्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रजिस्ट्रार प्रा. व्ही़. पी़. वाघे, अधिष्ठाता डॉ़. एम़.\nआर. वाकचौरे, प्रथम वर्ष समन्वयक प्रा. व्ही़. वाय. पाटील आदींसह सर्व विभागांचे विभाग\nप्रमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले़.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदै��� तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t4235/", "date_download": "2019-01-16T12:47:15Z", "digest": "sha1:MY2RDPCR7FS732KYKDBB2YRWA37DRC7K", "length": 2686, "nlines": 80, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-ओले अश्रू", "raw_content": "\nमी तुझी वाट बघतोय\nजणू तेच व्यक्त करताहेत\nबघ, त्याचा चेहरा कसानुसा झालाय\nतु नाही आलीस तर\nलवकरच ते रडायला लागेल\nत्याच्या अश्रूंनी मलाही भावूक करेल\nपण मी रडणार नाही\nत्याला साथ देणार नाही\nजर आलंच रडायला तर\nसरळ पावसात भिजत राहीन\nकोणालाच माझे अश्रू दिसू देणार नाही\nमाझ्या रडण्याचे बोल तुला लावलेलं\nमला सहन होणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa-desh/new-rs-10-notes-more-security-coming-soon-34289", "date_download": "2019-01-16T13:16:43Z", "digest": "sha1:YXBPNTYVV23XXRTXNMQNVOJ5VWANOFKE", "length": 10713, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "New Rs 10 notes with more security coming soon लवकरच येणार दहा रुपयांची नवी नोट | eSakal", "raw_content": "\nलवकरच येणार दहा रुपयांची नवी नोट\nगुरुवार, 9 मार्च 2017\nया नव्या नोटांसह सध्या चलनात असलेल्या जुन्या नोटाही चलनात कायम असतील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.\nमुबंई - सुरक्षेच्या नव्या वैशिष्ट्यांसह दहा रुपयांची नवी नोट लवकरच बाजारात दाखल होणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बॅंक ऑफ (आरबीआय) इंडियाने केली आहे.\nही नोट 2005 च्या महात्मा गांधी मालिकेतील असेल. त्यावर आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. नोटेच्या एका बाजूला \"द इअर ऑफ प्रिंटिंग, 2017' असा इंग्रजी अक्षरातील मजकूर असेल. सध्या चलनात असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटेप्रमाणे दहा रुपयांच्या नव्या नोटेवरील क्रमांकातील प्रत्येक आकड्याचा आकार वेगवेगळा (डावीकडून उजवीकडे वाढत जाणारा) असेल. मात्र, त्यातील पहिल्या तीन अक्षरांचा आकार सारखाच असेल.\nया नव्या नोटा��सह सध्या चलनात असलेल्या जुन्या नोटाही चलनात कायम असतील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.\nनिहलानी, प्रभावळकर, लक्ष्मण यांचा गौरव (व्हिडिओ)\nपुणे - पुणे फिल्म फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या समन्वयाने आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अर्थात ‘पिफ’चे ज्येष्ठ...\nपाचशेच्या बनावट नोटांपासून सावधान\nमुंबई: नोटबंदीनंतर पुन्हा एकदा बनावट पाचशेच्या नोटांनी डोकेवर काढले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील बनावट चलनाचे प्रमाण पुन्हा एकदा वाढ असल्याचे...\nबॅंकिंग कामकाजावर संपाचा प्रभाव\nमुंबई - प्रमुख कामगार संघटनांनी केंद्र सरकारविरोधात पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पहिल्याच दिवशी (ता. ८) राज्यातील बॅंकिंग व्यवहार प्रभावित झाले. ऑल...\nआदिवासी गावाच्या विकासाची कथा (नयना निर्गुण)\nचंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्‍यातलं पाचगाव हे जेमतेम साठ उंबऱ्यांचं, मुख्यत: गोंड जमातीच्या आदिवासींची वस्ती असलेलं गाव. गावात गावगाडा...\nकेरळातील महिला गटांचे सेंद्रिय शेतीचे प्रयोग, गडचिरोलीतील ग्रामसमाजांचे वनसंपत्तीचे शाश्वत उपयोगाकडे वाटचाल करणारे व्यवस्थापन, पर्यावरणाची काळजी घेत...\nविदर्भाला भाजपमुक्त करणार - अणे\nनागपूर - केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आल्यास स्वतंत्र विदर्भाची निर्मिती केली जाईल, असे आश्‍वासन देणारी भाजप सत्तेत येताच बदलली आहे. त्यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/education-wari-wardha-district-160610", "date_download": "2019-01-16T12:35:53Z", "digest": "sha1:OK3DWPPBTQC72CAJX7YRTUX7RBNE57IE", "length": 15484, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "education wari at wardha district वर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन | eSakal", "raw_content": "\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक��रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने वर्धा जिल्ह्यात 3 जानेवारी 2019 ते सहा जानेवारी 20 19 पर्यंत हुतात्मा स्मारक सेवाग्राम वर्धा येथे तीन दिवस शिक्षणाच्या वारीचे प्रदर्शनाचे आयोजन केले असून, सर्व यंत्रणा जलद गतीने कामात लागलेली आहे.\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने वर्धा जिल्ह्यात 3 जानेवारी 2019 ते सहा जानेवारी 20 19 पर्यंत हुतात्मा स्मारक सेवाग्राम वर्धा येथे तीन दिवस शिक्षणाच्या वारीचे प्रदर्शनाचे आयोजन केले असून, सर्व यंत्रणा जलद गतीने कामात लागलेली आहे.\nनोव्हेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुंबई कोल्हापूर वर्धा, नांदेड व जळगाव या पाच जिल्ह्यात हा उपक्रम शासनाचे निर्देशाप्रमाणे राबविल्या जात आहे. या शैक्षणिक वारी प्रदर्शनात शाळा विकास आराखडा शाळा, व्यवस्थापन समिती रचना, शाळा व्यवस्थापन समिती मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, पालकांची शाळांना अध्यापनात व कौशल्य विकासात मदत, स्थलांतरित व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समितीचा सहभाग, आंतरराष्ट्रीय शाळा, गणित व भाषा वाचन विकास, तंत्रज्ञानाचा अध्ययनात प्रभावी वापर, पाठ्यपुस्तकाची बदलती भूमिका, शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशाळा उपक्रम, कला व कार्यानुभव, क्रीडा, स्वच्छता व आरोग्य, किशोरवयीन आरोग्य शिक्षण, दिव्यांग मुलांसाठी शिक्षण, कृतियुक्त विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन, पटसंख्येत भरीव वाढ होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, लोकसहभाग, आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग आदीबाबतचा यात समावेश आहे.\nशिक्षकांचा आत्मविश्वास अध्ययन व अध्यापन पद्धतीत बदलामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्याचप्रमाणे शाळेचा उत्साह पाहता शिक्षणाच्या वारीत 50 स्टॉल राहणार आहे. शाळा महा���िद्यालय यांनी आपल्या शाळेत राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा समावेश या वारीत राहणार असल्याने त्यांनाही या वारीच्या माध्यमातून राज्यस्तरावर जाण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. शिक्षक नवनवीन प्रयोग करीत असल्याने व ते तंत्रस्नेही झाल्याने शिक्षणाच्या वारीत विविध वैविध्यपूर्ण स्टॉल राहणार आहे, याला विद्यार्थी नागरिक शिक्षक व शिक्षक प्रेमींनी भेट देऊन ज्ञानार्जनाच्या या गंगेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाची वारी वर्धा प्रसिद्धी विभागामार्फत करण्यात आले आहे.\nघराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nमुलीच्या छेडखानीस विरोध केल्याने आईसह पाहुणे मंडळीसही मारहाण\nजळगाव - तालुक्‍यातील शहापूर येथील तरुणीच्या छेडखानीला विरोध केल्याचा राग येऊन या तरुणीसह तिच्या आईला व घरी आलेल्या पाहुण्यांनाही बेदम मारहाण...\nशिक्षणाचा खर्च परत मिळण्यासाठी वडिलांनी खेचले मुलाला कोर्टात\nमुंबई - पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च परत मागितला आहे. त्यासाठी त्यांनी मुलाला न्यायालयातही खेचले. असे...\nसैनिकी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी समिती\nसोलापूर - राज्यातील खासगी अनुदानित सैनिकी शाळांसाठी स्वतंत्र नियमावली तयार केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा...\nशाळाबाह्य मुलींसाठीच्या योजनेच्या लाभात वाढ\nमुंबई - शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्रपुरस्कृत किशोरवयीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्��ाऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-subject-mandatory-state-law-33692", "date_download": "2019-01-16T13:18:23Z", "digest": "sha1:BRZUMCIPA2BTTWKI7TY4DGFDEVTHBZVQ", "length": 12396, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi subject to mandatory state law 'राज्यात मराठी विषय कायद्याने बंधनकारक करा ' | eSakal", "raw_content": "\n'राज्यात मराठी विषय कायद्याने बंधनकारक करा '\nसोमवार, 6 मार्च 2017\nनंदुरबार - राज्यात मराठीचा अभ्यास करणे कायद्याने बंधनकारक करावे. जो विद्यार्थी मराठी विषय घेऊन दहावी-बारावी उत्तीर्ण होईल, त्यास जादा गुण देण्यात यावेत. इंग्रजीला विरोध करणे चुकीचे आहे, असे मत 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आज येथे व्यक्त केले.\nनंदुरबार - राज्यात मराठीचा अभ्यास करणे कायद्याने बंधनकारक करावे. जो विद्यार्थी मराठी विषय घेऊन दहावी-बारावी उत्तीर्ण होईल, त्यास जादा गुण देण्यात यावेत. इंग्रजीला विरोध करणे चुकीचे आहे, असे मत 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आज येथे व्यक्त केले.\nनंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन डॉ. काळे यांनी केले. त्यानंतर \"मराठी भाषा आणि आजची स्थिती' याबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, दिवसेंदिवस मराठीची स्थिती खालावत आहे. मराठी बोलण्यातही बदल होत आहे. इंग्रजी शाळांमधून शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत आहे. मुले मराठी भाषेचा मनापासून अभ्यास करत नाहीत. त्यासाठी पहिलीपासून मराठी विषय सक्तीचा करावा. दहावी, बारावीच्या परीक्षेत आणि त्यानंतरच्या सर्व प्रवेशांसाठी मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण झालेल्यास अधिकचे गुण देण्यात यावेत. त्याबाबत कायदा करावा; मात्र परराज्यातून आलेल्यांना या कायद्यात आणू नये.\nडॉ. काळे म्हणाले, \"\"आपल्याला जगात वावरायचे आहे. त्यामुळे इंग्रजीचे शिक्षण टाळता येणार नाही. इंग्रजी शिकूच नका, असे कोणी म्हणत असल्यास ते चुकीचे आहे. आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवायचे आणि मराठीचा आव आणायचा ही दांभिकता आहे.''\nघराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्र��मीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nमुलीच्या छेडखानीस विरोध केल्याने आईसह पाहुणे मंडळीसही मारहाण\nजळगाव - तालुक्‍यातील शहापूर येथील तरुणीच्या छेडखानीला विरोध केल्याचा राग येऊन या तरुणीसह तिच्या आईला व घरी आलेल्या पाहुण्यांनाही बेदम मारहाण...\nशिक्षणाचा खर्च परत मिळण्यासाठी वडिलांनी खेचले मुलाला कोर्टात\nमुंबई - पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च परत मागितला आहे. त्यासाठी त्यांनी मुलाला न्यायालयातही खेचले. असे...\nसैनिकी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी समिती\nसोलापूर - राज्यातील खासगी अनुदानित सैनिकी शाळांसाठी स्वतंत्र नियमावली तयार केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/striyanmdhe-garbh-ka-rahat-nahi", "date_download": "2019-01-16T13:20:50Z", "digest": "sha1:GWEC65B7A5LBB4Q5V6APSJXPR5MMKVMH", "length": 11757, "nlines": 224, "source_domain": "www.tinystep.in", "title": "काही स्त्रियांमध्ये गर्भ का राहत नाही? - Tinystep", "raw_content": "\nकाही स्त्रियांमध्ये गर्भ का राहत नाही\nजर तुम्हाला काही मानसिक ताण -तणाव असेल, हाइपो किंवा हाइपर थाइरोइडिज़्म, वजन वाढणे किंवा एकदम कमी होणे, किंवा PCOS असेल तर तुमच्या सेक्स हार्मोनवर ह्याचा प्रभाव पडू शकतो. एखाद्यावेळी तुमचा नवरा खूप दिवसापासून मांडीवर लॅपटॉप घेऊन काम करत असेल तर त्यामुळेही शुक्राणू प्रभावित होऊन त्याचा परिणाम गरोदर न होण्यात होत असतो. आणि व्हिटॅमिन ड चा खुराक कमी असेल किंवा ह्या जीवनसत्वाची कमी असेल तर स्त्रीला गरोदर व्हायला अडचण येत असते.\n१) तुम्ही बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न केव्हापासून करत आहात \nतुम्ही गरोदर राहत नसाल तर लगेच घाबरून जाऊ नका. तर तुम्हाला वाट पाहावी लागेल कारण प्रत्येक महिन्यात गरोदर होण्याचा १०० टक्के चान्स असतो आणि जर काही अडचण असेल स्त्रीमध्ये किंवा पुरुषात तरीही प्रत्येक महिन्यात २५ टक्के तरी चान्स असतो. म्हणून तुम्ही गरोदर थोड्या कालावधीनंतर होऊ शकता आणि आपण आपल्या आजूबाजूचा काही नातेवाईकांमध्ये, गावात, इतर जोडप्याना बघतो तेव्हा लक्षात येते की, त्यांनीही उशिराच बाळाला जन्म दिला आहे. तेव्हा घाबरून जाऊ नका. तुम्ही गरोदर नक्कीच होणार.\n२) गरोदर न होण्यात महत्वाचे कारण\nसर्व व्यक्तीच्या जीवनातला सर्वात मोठा दुष्मन हा मानसिक ताण तणाव आहे. आणि विशेषतः गरोदर स्त्रीसाठी जास्त आहे.\nफर्टिलिटी बाबत खूप संशोधनात असे आढळून आले आहे की, सर्व रिपोर्ट नॉर्मल असताना गरोदर न होण्याचे कारण हे मानसिक ताणच आहे. बऱ्याचदा लग्न झाल्यावर लगेच बाळ पाहिजे ह्याचाही तणाव त्या स्त्रीवर असतो.\n१. ज्या स्त्रियांना हाइपो ते हाइपर थाइरोइडिज़्म असते. त्यांना रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन बॅलेन्स करण्यात अडचण येत असते. थारॉईड डिसऑर्डर तुमच्या मासिक पाळीला अनियिमीत करत असतो. जसे की, कधीही मासिक पाळी येणे, मासिक पाळीत खूप रक्त निघणे अशी कारणे.\n२. थॉराईडची लेव्हल कमी व्हायला कारण आहे तुमचे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन मध्ये सेक्रीशिन होऊन तुम्हाला ओवरियन सिस्ट होऊ शकतो. आणि त्यामुळेही गर्भ राहत नाही.\nवजन एकदम खूप वाढणे किंवा एकदम घटून जाणे ह्यामुळे समस्या निर्माण होत असते. आई व्हायला अडचण येते कारण स्त्रीमध्ये असणारे हाइपोथैलेमस मध्ये समस्या येऊन त्यांना अमेनोर्र्होई(amenorrhoea) ह्याचाही धोका असतो. आणि खूप वजनामुळे एस्ट्राडिओल काम करत नाही.\nजर स्त्रीला पोलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम या PCOS असेल तर आई बनण्याचे चान्सेस खूप कमी होऊ शकतात. ज्या स्त्रियांना pcos आहे तर त्यांची मेल (पुरुष) हार्मोनची मात्रा नॉर्मल लेव्हल पेक्षा जास्त असते. खासकरून टेस्टोस्टेरॉन आणि प्रोजेस्टेरॉन ची मात्रा कमी असल्याने एग फ़ोलिक्सचा विकास होत नाही. आणि त्यामुळे गरोदर होत नाहीत.\n६) काही वेगळी कारणे\n१. जर तुमचे वय ३५ पेक्षा कमी आहे आणि १ - २ वर���ष खूप प्रयत्न करून गर्भ राहत नसेल तर डॉक्टरांना भेटून व्यवस्थित कारण जाणून घ्या.\n२. तुमच्या पतीच्या शुक्राणूत काही समस्या असेल त्यामुळेही गर्भ राहत नाही.\n३. दोन्हींना जोडीदारात पुरुष किंवा स्त्रियांना समागम करण्यात रस नसेल.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_916.html", "date_download": "2019-01-16T12:46:38Z", "digest": "sha1:3B3DCM55TGK7PVZIHJJYXYAMFBVOXN5I", "length": 6720, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे सात हजार कोटांची मागणी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nदुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे सात हजार कोटांची मागणी\nउस्मानाबाद (प्रतिनिधी)ः राज्याच्या दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे सात हजार कोटी रुपयांची मागणी करणारा प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nजिल्ह्याच्या दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उस्मानाबाद येथे आले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह��यातील सर्व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आदींची बैठक घेऊन दुष्काळाची नेमकी स्थिती जाणून घेतली. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, की जिल्ह्यातील दुष्काळ गंभीर आहे. सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. कृष्णा- मराठवाडा प्रकल्पासाठी नाबार्डकडे 2200 कोटींची मागणी केली आहे.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/16th-Literary-Meeting-of-Uchgaon-tomorrow/", "date_download": "2019-01-16T12:34:35Z", "digest": "sha1:GPW5ABCVJWLWGRAVL72QWGC3HUYOV2LX", "length": 7773, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उचगाव येथे उद्या १६ वे साहित्य संमेलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › उचगाव येथे उद्या १६ वे साहित्य संमेलन\nउचगाव येथे उद्या १६ वे साहित्य संमेलन\nमळेकरणी साहित्य अकादमी आणि उचगाव ग्रामस्थ आयोजित 16 वे साहित्य संमेलन रविवार दि. 21 रोजी होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी सातारा येथील डॉ. प्राचार्य राजेंद्र कुंभार राहणार आहेत. व्याख्यान, कथाकथन व हास्यकविसंमेलन रंगणार आहे.\nसंमेलनामध्ये सहभागी होणार्‍या साहित्यिकांचा परिचय-\nसंमेलनाध्यक्ष डॉ. राजेंद्र कुंभार\nडॉ. कुंभार हे सातारा येथे अध्यापनाचे काम करतात. त्यांनी रसायनशास्त्रात पीएच.डी. पदवी मिळविली आहे. इतिहास, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, मराठी-हिंदी साहित्य, मानववंशशास्त्राचा त्यांचा गाढा व्यासंग आहे. त्यांची सारे काही पाण्यासाठी, महात्मा फुले साहित्यातील शिवाजी महाराज, पर्यावरण प्रदूषण, म. फुले यांच्या साहित्यातील सौंदर्यशास्त्र, शोध अंबाबाईचा आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.\nव्याख्याते अ‍ॅड. देवदत्त परुळेकर\nबेळगावचे सुप्रसिद्ध वारकरी, ज्ञानोपासक, कीर्तनकार कै. दिगंबर परुळेकर यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांनी आजवर विविध दैनिकांतून संतसाहित्यावर सात हजारहून अधिक लेख लिहिले आहेत. त्यांची एक तरी ओवी अनुभवावी, तुका म्हणे, नामा म्हणे, एका जनार्दनी, विठोची लेकरे, ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा, भक्तीचा मळा ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना कोकण साहित्य परिषदेचा नेरुरकर, डॉ. प्र. न. जोशी संतसाहित्य पुरस्कार, सांगली वाचनालयाचा पुरस्कार मिळाला आहे.\nहे नांदेड जिल्ह्यातील आटूर येथील आहेत. ते ‘कवितेच्या गावा जावे’ हा कार्यक्रम सादर करतात. त्यांना आजवर अशोक पुरस्कार, यशवंतराव चव्हाण काव्यनिर्मिती पुरस्कार मुंबई, जागर काव्यरत्न पुरस्कार औरंगाबाद, समाजभूषण पुरस्कार मिळाले आहेत.\nकला, चित्रपट, नाट्य या क्षेत्रात अनिल दीक्षित कार्यरत आहेत. त्यांनी काजळमाय, ब्लफमास्टर, लकी-ड्रॉ, धूम मचाले आदी नाटकातून भूमिका केल्या आहेत. त्यांचा चित्रकला हा छंद आहे. त्यांना गदिमांचे वारसदार, महाराष्ट्र कामगार परिषद, छावा काव्य पुरस्कार, शिवांजली काव्यगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.\nकवी प्रा. जयराम खेडेकर\nहे जालना येथील असून त्यांचे ऋतुवंत, मेघवृष्टी, रानझुले, अवकळा हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. ते ऊर्मी या कवितेला वाहिलेल्या अनियतकालिकाचे संपादन करतात. त्यांना विविध पुरस्कार लाभले आहेत.\nकथा, कादंबरी, एकांकिका, नाटके, चित्रपटकथा अशा सर्व क्षेत्रात त्यांनी लेखन केले आहे. त्यांची भग्न, टोपीवाले कावळे या कादंबर्‍या, बे एके बे हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी जयवंत दळवी यांच्या कादंबरीचा विवेचक अभ्यास या विषयावर पीएचडी केली आहे.\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/madhya-pradesh-court-passport-31402", "date_download": "2019-01-16T13:02:52Z", "digest": "sha1:LU2YF4PVY7NKCA3AOL4Z7ZUSAPJO4CKG", "length": 13503, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "madhya pradesh court for passport पासपोर्टसाठी मध्य प्रदेश कोर्टात जावे - उच्च न्यायालय | eSakal", "raw_content": "\nपासपोर्टसाठी मध्य प्रदेश कोर्टात जावे - उच्च न्यायालय\nमंगळवार, 21 फेब्रुवारी 2017\nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमची प्रेयसी आणि सिनेअभिनेत्री मोनिका बेदी हिच्या नव्या पासपोर्टबाबत मध्य प्रदेश उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने तेथील न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ करता येणार नसल्याचे स्पष्ट करत सुनावणी होईपर्यंत वाट पाहा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.\nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमची प्रेयसी आणि सिनेअभिनेत्री मोनिका बेदी हिच्या नव्या पासपोर्टबाबत मध्य प्रदेश उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने तेथील न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ करता येणार नसल्याचे स्पष्ट करत सुनावणी होईपर्यंत वाट पाहा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.\nपोर्तुगालने 2005 मध्ये सालेमसह मोनिकाचे प्रत्यार्पण भारताकडे केले. बनावट कागदपत्रे सादर करून पासपोर्ट मिळवल्याचा आरोप तिच्यावर होता. या प्रकरणी तिला पाच वर्षांची शिक्षाही ठोठावण्यात आली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने तिने भोगलेल्या शिक्षेचा विचार करून 2010 मध्ये तिची सुटका केली. यानंतर चित्रपटात पुनरागमन करण्याचा निर्णय तिने घेतला. परदेशी जाण्यासाठी पासपोर्टची आवश्‍यकता असल्याने 3 सप्टेंबर 2012 मध्ये तिने पासपोर्ट नूतनीकरणासाठी पासपोर्ट कार्यालयात अर्ज केला; मात्र पासपोर्ट कार्यालयाने केवळ एक वर्षासाठी पासपोर्ट मंजूर केला. तिने पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी पुन्हा अर्ज केला असता, तिच्याविरोधात आणखी काही खटले प्रलंबित असल्याने पुन्हा नूतनीकरण करून घेण्यासाठी न्यायालयाचा आदेश आणण्यास सांगण्यात आले होते. पासपोर्ट कार्यालयाच्या निर्णयाविरोधात तिने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. याबाबतच्या सरकारी अध्यादेशालाही तिने उच्च न्यायालयात आव्हान दिल्याची बाब ऍड. नितीन प्रधान यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर हा मुद्दा विचारात घेतला जाईल; मात्र पासपोर्ट मिळवण्यासाठी मोनिकाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात जावे, असे निर्देश देऊन न्यायालयाने तिची अंतरिम माग��ी फेटाळली.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nअवनीच्या एन्काउंटरची करा एसआयटी चौकशी\nनागपूर - पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/jaywantwankhade/", "date_download": "2019-01-16T12:07:30Z", "digest": "sha1:ALI457GXMPCQN4CB7AP2HSOF4AUSGCTN", "length": 13540, "nlines": 115, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "Jaywant Bhaurao Wankhade – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालव��ङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nमी स्वेच्छा सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून कविता लेखन करतो\nती आल्यावर बाग बहरली ,घेत उखाणे ती आल्यावर सुरू जाहले ,नवे तराणे ती आल्यावर मीच टाळतो,पितही नाही,पाजत नाही सरले सारे ,जुने बहाणे ती आल्यावर मुलगा गेला हातामधुनी माय सांगते चालू झाले हे गाऱ्हाणे ती आल्यावर पदरी पडले रत्न देखणे तिच्या सारखे घरही झाले असे शहाणे,ती आल्यावर किती जाळले सूर्याने मज ती नसताना नभात जमले मेघ दिवाणे […]\nसोडून साथ सारे साथी निघून गेले – गझल\nवृत्त :- आनंदकंद सोडून साथ सारे साथी निघून गेले ठेवून एकट्याला, पक्षी उडून गेले घेऊन शीर हाती सैनिक तुटून पडले ही बातमी मिळाली, शत्रू पळून गेले दुष्काळ कोरडा हा डोळ्यात पूर आले जित्राब पोसलेले भूके मरून गेले. रडणार कोण येथे मरणास रोजच्या या डोळ्यातले तळेही आता सुकून गेले दुनियेस जिंकणारे तोऱ्यात फार आले जिंकायचे सदा पण […]\nगझल वृत्त :- आनंदकंद समजून देव ज्यांना मी पूजले कितीदा देवून दु:ख त्यांनी मज रडवले कितीदा आलीच ना कधी ती भेटायला मला पण स्वप्नातही तिने मज झिडकारले कितीदा नादात मी गझलच्या समृद्ध फार झालो सौख्यास या अनोख्या उपभोगले कितीदा युद्धात सांडलेल्या रक्तास पाहताना जिंकूनही स्वतःला धिक्कारले कितीदा भेटेल ती उद्याला सोडू नकोस आशा या बावऱ्या मनाला […]\nमाणसाने द्यावे | प्रेम माणसाला | हीच वाटे मला | मानवता ||१|| माणसाने आता | करावा आदर | करावी कदर | माणसाची ||२ || ठेवू गड्या आता | कर्मावर श्रध्दा | गाडू अंधश्रद्धा | पाताळात ||३|| जिवंत असता | करू रक्तदान | शरिराचे दान | मेल्यावर ||४|| प्रत्येकाचे मन | आपण जपावे | प्रत्येकाने द्यावे | […]\nलाच घेणे पाप आहे.. सांगणारे पाहिले मी\nगझल वृत्त :- व्योमगंगा लाच घेणे पाप आहे सांगणारे पाहिले मी वाट सत्याची धरूनी चालणारे पाहिले मी झोपडी माझी सुखाची खाण व्हावी वाटते मज ; गर्व मोठ्या बंगल्याचा मानणारे पाहिले मी फाटका माझा खिसा पण दान देणे जाणतो मी पावत्या छापून खोट्या मागणारे पाहिले मी लोकशाही श्रेष्ठ आहे हेच लोका सांगती ते लोकनेते साफ खोटे बोलणारे […]\nडोहात वेदनेच्या आनंद शोधतो मी\nडोहात वेदनेच्या, आनंद शोधतो मी, दु:खातही हसावे, हृदयास सांगतो मी […]\nमागू तिला कसे मी \nमागू तिला कसे मी वृत्त :- आनंदकंद लगावली :- गागालगा लगागा गागालगा लगागा गेली निघून को��े ,गाठू तिला कसे मी वृत्त :- आनंदकंद लगावली :- गागालगा लगागा गागालगा लगागा गेली निघून कोठे ,गाठू तिला कसे मी घेणे जुनेपुराणे,मागू तिला कसे मी घेणे जुनेपुराणे,मागू तिला कसे मी राहून भेट गेली ,गर्दीत चाहत्यांच्या ये एकटी पहाटे,सांगू तिला कसे मी राहून भेट गेली ,गर्दीत चाहत्यांच्या ये एकटी पहाटे,सांगू तिला कसे मी घालून पोत काळी,भेटावयास आली हा लागला सुगावा,भेटू तिला कसे मी घालून पोत काळी,भेटावयास आली हा लागला सुगावा,भेटू तिला कसे मी चर्चा नको म्हणाली,गावात भेटल्याची सोडून गाव जा […]\nगझल – नको वागणे आज झाडाप्रमाणे\n*गझल* *वृत्त :- भुजंगप्रयात* *लगावली :* लगागा लगागा लगागा लगागा नको वागणे आज झाडाप्रमाणे तया लोटते जग कवाडाप्रमाणे धनाचेच लोभी ,महाराज काही किती वागती ते ,लबाडाप्रमाणे सगेसोयरे फार लाडावले तू तरी वार त्यांचेच भ्याडाप्रमाणे तुझे दु:ख आहे, जरी फार मोठे नको वागवू ते , बिऱ्हाडाप्रमाणे कशाला कुणाशी ,अबोला धरावा नसे जिंदगी जर, पहाडाप्रमाणे तुला कर्ण कोणी, […]\nगझल – प्रार्थना ही तिला भावली शेवटी\nगझल वृत्त :- स्त्रग्विनी *लगावली* :- गालगा गालगा गालगा गालगा प्रार्थना ही तिला,भावली शेवटी साथ देण्यास ती,धावली शेवटी पोसली मी जिला रक्त पाजून ती; नागिणी सारखी,चावली शेवटी शोधली मी दया गावखेड्यात पण माझिया अंतरी , घावली शेवटी कोण येणार अंती बरे सोबती साथ येणार ती,सावली शेवटी सोडली साथ मी,काल तीची जरी हाक देताक्षणी पावली शेवटी © […]\nअंगठी बोटातली फेकून गेला\n*गझल* *वृत्त :- व्योमगंगा* *लगावली* :- गालगागा गालगागा गालगागा गालगागा अंगठी बोटातली तो,अंगणी फेकून गेला साक्षगंधाची समाधी,अंगणी बांधून गेला आवडीची ना मिळाली,कार त्याच्या ती म्हणोनी; स्वप्न जे मी पाहिले ते ,अंगणी गाडून गेला ” प्रेम माझे फार आहे “, भेटला तेव्हा म्हणाला मात्र आता सोबतीला,तू नको सांगून गेला दु:ख माझे वाहणारा,भेटला आता मलाही स्पर्धकाला त्याचिया तो,चोरुनी […]\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/category/news/", "date_download": "2019-01-16T12:58:47Z", "digest": "sha1:MHTHFDH2KICJTIN3CQOBKJETVDNP6XTG", "length": 9159, "nlines": 100, "source_domain": "megamarathi.in", "title": "News Archives - MegaMarathi.IN", "raw_content": "\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव – क्षितीश दाते\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – २३ नोव्हेबर रोजी होणार चित्रपट प्रदर्शित\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहीजण संघर्षमयी जीवनासमोर हार पत्करतात तर काहीजण याच कष्टप्रद जीवनावर मात करून स्वतःचं जगणं जिद्दीने सकारात्मकरीत्या...\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले\nब्लॅक एन्ड व्हाइट, गजनी आणि हंटर अशा बॉलीवूडपटांमधून दिसलेली सई ताम्हणकर आता लवकरच तबरेज नुरानी दिग्दर्शित लव सोनिया ह्या इंडो-वेस्टर्न सिनेमामध्ये झळकणार आहे. आपल्या...\nअभिनेत्री “फ्लोरा सैनी ” ह्यांचा चित्रपट, “परी हू में” ७ सप्टेंबर...\nअभिनेत्री \"फ्लोरा सैनी \" ह्यांचा चित्रपट, \"परी हू में\" ७ सप्टेंबर ला रिलीस होणार. त्यांची भूमिका 'बॉलीवूड सुपरस्टारची' आहे. रोहित शिलवत हे नागेश कुकनूरला मदत करत होते आणि...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \nविनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे हे सध्या मराठी मनोरंजन दुनियेतील अग्रगण्य विनोदवीर मानले जातात. कोणताही शो...\n‘पाटील’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण.. एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nमराठी चित्रपट हा त्याच्या वेगळ्या आशय-विषयांमुळे ओळखला जातो. स्वतच्या जिद्दीनं स्थान मिळवणारे, यश मिळवणारे अनेकजण असतात. त्यांची धडाडी इतरांना प्रेरणादायी असते. अशाच एका जिद्दीची गोष्ट...\nमालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव\nमालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव मालिकांना त्यांच्या शीर्षक गीतामुळे अनेकदा ओळख मिळते. त्यामुळे मालिकांच्या निर्मितीमध्ये शीर्षक गीत हे फार महत्वाचे असते....\n सिनेमा आणि अभिनेत्री यातली एक कॉमन गोष्ट म्हणजे सिनेमाच्या पडद्यामागील अभिनेत्रीच्या खाजगी गोष्टी. ज्याला आजकाल गॉसिप असे देखील म्हटले जाते. अशीच...\nपराग आणि पूर्वा एकत्र येणार का\nझी युवावरील प्रत्येक मालिका आणि त्यातील पात्रं ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भागच बनली आहेत. झी युवाने अहमदनगर मध्ये राहणाऱ्या...\n‘ख्वाडा’, ‘बबन’ नंतर भाऊराव घेऊन येताहेत ‘हैद्राबाद कस्टडी’\nसुपरहिट 'बबन' नंतर द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मितीसंस्था एका नव्या कोऱ्या चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. भाऊराव कऱ्हाडे यांचे दिग्दर्शन असलेल्या...\nसोशल मिडीयावर व्हायरल गेलेल्या ‘भावड्या’ ला भेटा ३ ऑगस्ट ला\n३ ऑगस्ट ला येतोय भावड्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे कोण आहे हा भावड्या कोण आहे हा भावड्या सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालतोय हा, त्याच्या येण्याचे अनेक टीझ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/do-you-know-where-these-trucks-go-on-train/", "date_download": "2019-01-16T12:21:22Z", "digest": "sha1:FK6RHDFF74YPPKVE2IPA4X3OFS3U6VFL", "length": 10799, "nlines": 92, "source_domain": "megamarathi.in", "title": "ट्रेनमधून कुठे जातात ट्रक? तुम्हाला कधी पडलाय का हा प्रश्न?", "raw_content": "\nHome News ट्रेनमधून कुठे जातात ट्रक तुम्हाला कधी पडलाय का हा प्रश्न\nट्रेनमधून कुठे जातात ट्रक तुम्हाला कधी पडलाय का हा प्रश्न\nआपण अनेकदा कोकणातून प्रवास करताना रेल्वेवरून ट्रक जाताना पाहिले आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी कुतूहलाने त्याकडे पाहत असतात. पण ती ट्रेन नेमकी कुठून येते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी कुतूहलाने त्याकडे पाहत असतात. पण ती ट्रेन नेमकी कुठून येते कुठे जाते हे सगळे प्रश्नच असतात. पण त्याची उत्तर अापल्याला कुणाकडे मिळणार हा दुसरा प्रश्न असतो.\nजर ��जून तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे मिळाली नसतील तर तुम्ही हे आर्टिकल जरूर वाचा.\nभारतीय रेल्वेवर RORO ही सेवा चालवण्यात येते. या सेवेला Roll On Roll Off service असे म्हटले जाते. भारतीय रेल्वेतर्फे ही सेवा कोकण रेल्वेवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोकणातून दक्षिणेकडे जायचे असल्यास किंवा दक्षिणेतून कोकणात यायचे झाल्यास आपल्याला जवळच्या एकाच मार्गाचा वापर करावा लागतो, तो मार्ग म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग होय. परंतु हा महामार्ग देशातील काही कठीण आणि खडतर महामार्गांपैकी एक समजला जातो. याचे पहिले कारण म्हणजे या रस्त्याची रुंदी फारच कमी आहे आणि दुसरे कारण म्हणजे हा महामार्ग कोकणातील घाटरस्त्यांमधून काढण्यात आला आहे. त्यामुळे अवजड ट्रक घेऊन प्रवास करणाऱ्या चालकांना या मार्गावर ट्रक चालवण्यात बरीच अडचण येते. विशेषत: पावसाळ्यात तर या महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून चालण्यासारखे असते. या अश्या ट्रक चालकांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने कोकण रेल्वेच्या सहकार्याने २६ जानेवारी १९९९ रोजी RORO सेवेला सुरुवात केली. या सेवेंतर्गत भलेमोठे अवजड ट्रक ट्रेनवर चढवून त्यांना कोकण रेल्वेच्या मार्गाने दक्षिणेत आणले जाते किंवा दक्षिणेतून कोकण रेल्वेच्या मार्गाने कोकणाच्या पलीकडे पोचवले जाते.\nकोकण रेल्वेचे हे दोन RORO मार्ग\n१) कोलाड ते वेरना- अंतर ४१७ किमी\n२) कोलाड ते सुरथकाल- अंतर ७२१ किमी\nकोलाड ते वेरना या मार्गावरून ट्रक वाहून नेण्यासाठी ट्रेनला १२ तासांपेक्षा कमी वेळ लागतो, हेच अंतर जर महामार्गाने गाठायचे झाल्यास २२ तास लागतात. दुसरीकडे कोलाड ते सुरथकाल अंतर पार करण्यासाठी ट्रेनला २२ तासांपेक्षा कमी वेळ लागतो आणि हेच अंतर जर महामार्गाने गाठायचे झाल्यास ४० तास लागतात. RORO सेवा ट्रक्सला कोलाड, वेरना आणि सुरथकाल या स्थानकांवर सोडते. तेथून पुढे हे ट्रक्स इच्छीत स्थळी आपला प्रवास पुन्हा रस्ते मार्गाने सुरु करतात.\nमहत्त्वाची गोष्ट म्हणजे RORO सेवा ही रस्त्यावरील वाहतुकीपेक्षा बरीच स्वस्त पडते. तसेच प्रदुषण देखील होत नाही. या सेवेमुळे वर्षाला जवळपास ५० लाख लिटर डीजेलची बचत होते. रस्त्यावर अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा बसतो. अपघातांचे प्रमाण घटते. तसेच तर्क चालकांसाठी चांगली गोष्ट म्हणजे ते त्यांचा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेळेत पोहोचवू शकतात. RORO सेवेंतर्गत दिवसाला ३ ट्रेन चालवल्या जातात. प्रत्येक ट्रेनवर ५० ट्रक चढवले जातात. या सेवेमुळे भारतीय रेल्वेला वर्षाला तब्बल ५० करोड रुपये इतके उत्पन्न मिळते.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nजर तुमच्या नावात यांपैकी एक अक्षर डबल आहे, तर मग अवश्य वाचा हा लेख..\n& जरा हटके … मराठी मूवी टीझर …\n‘छंद प्रितीचा’ चित्रीकरण पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2019-01-16T12:02:10Z", "digest": "sha1:JVID3N4KDHBBTJNMOPJNPJW2K6TVE6WE", "length": 8345, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतली पोलीस कामकाजाची माहिती | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतली पोलीस कामकाजाची माहिती\nपोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांचे मार्गदर्शन\nदौंड- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस ठाण्याची दैनंदिन कारभाराची माहिती व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याबरोबरच पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी पोलीस दलाच्या शस्त्रांची महत्त्वपूर्ण माहिती देत बहुमोल मार्गदर्शन केले.\nमहाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात दि. 2 ते 8 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रात पोलीस रेझींग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सर्व सामान्य नागरिकांना पोलीस दलाची ओळख व्हावी, यासाठी पोलीस दलातर��फे विविध उपक्रम राबववण्यात आले.या पार्श्‍वभुमीवर दौंड पोलीसांच्यावतीनेही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पांढरेवाडी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबाबत माहिती देण्यात आली. तसेच सोशल मिडीयाचे दुष्परिणाम व सुरक्षित नेट बॅंकिंगबाबत यावेळी माहिती देण्यात आली.\nयावेळी दौंड रोटरी क्‍लबच्या सदस्यांशी संवाद साधताना आधुनिक पोलिसींग बाबत भूमिका समजावून सांगून सोशल मिडियावर महिलांचे फोटो प्रसारीत केल्यास होणाऱ्या शिक्षा तरतुदींबाबत व माहिलांनी सोशल मिडियावर वैयक्तिक माहिती प्रसारीत न करण्याबाबत सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ausvind-prithvi-shaw-r-ashwin-and-rohit-sharma-ruled-out-of-indias-second-test-match-against-australia-in-perth/", "date_download": "2019-01-16T12:44:00Z", "digest": "sha1:CBGXGFIBJCSZYE6NR7HU2L4XGG3K75DI", "length": 17436, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "आर.अश्विन, रोहीत शर्मा जायबंदी; जाडेजाची संघात वर्णी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या ���्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nआर.अश्विन, रोहीत शर्मा जायबंदी; जाडेजाची संघात वर्णी\nऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी हिंदुस्थानी संघाला जबरदस्त हादरा बसला आहे. फिरकीपटू आर.अश्विन आणि रोहित शर्मा हे दोघेही जण दुखापतीमुळे दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाहीयेत. युवा फलंदाज पृथ्वी शॉ हा यापूर्वीच पाय मु���गळल्याने जायबंदी झाला आहे. पृथ्वी शॉ दुखापतीमुळे पहिली कसोटी खेळू शकला नव्हता आणि दुसऱ्या कसोटी सामन्यालाही त्याला मुकावे लागणार आहे.\nपहिल्या कसोटीमध्ये प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या अश्विनच्या पोटाचा स्नायू खेचला गेल्याने जायबंदी झाला आहे तर रोहित शर्मा पाठीच्या दुखण्यामुळे पर्थ कसोटी खेळू शकणार नाहीये. अश्विनच्या जागी रवींद्र जाडेजाला संघात स्थान देण्यात आलं आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशिवसेना पदाधिकाऱ्यांवर दाखल होणारे खोटे गुन्हे थांबवा\nपुढीलनिकालांनंतर मोदी-राहुल गांधी पहिल्यांदाच समोरासमोर, स्मितहास्यही टाळले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t4255/", "date_download": "2019-01-16T12:58:17Z", "digest": "sha1:H6IRVC5UAEQ2NDJCJTRORIYQCCK7LYKN", "length": 5055, "nlines": 142, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता- परतू नकोस तू पुन्हा-1", "raw_content": "\nपरतू नकोस तू पुन्हा\nपरतू नकोस तू पुन्हा\nपरतू नकोस तू पुन्हा\nआधीच खूप दिवस लागलेत\nम्हणूनच का कोणास ठावूक\nआयुष्यात पुन्हा परतू नकोस तू\nआधीच फार वेळ लागलाय\nत्या सर्व आठवणी विसरायला.............\nकाहीही असले तरीही .................\nतुला आणि फक्त तुलाच शोधण्यासाठी\nनजर माझी सतत फिरत रहाते,\nआकाशीचा चंद्र पाहिल्यावर मनात\nतुझीच आठवण दाटून येत रहाते ............\nपण कविता हि लिहिताना\nपुन्हा तुलाच का गं मी आठवतोय .......................\nपुन्हा तुलाच का गं मी आठवतोय ...\nपरतू नकोस तू पुन्हा\nRe: परतू नकोस तू पुन्हा\nRe: परतू नकोस तू पुन्हा\nRe: परतू नकोस तू पुन्हा\nRe: परतू नकोस तू पुन्हा\nRe: परतू नकोस तू पुन्हा\nRe: परतू नकोस तू पुन्हा\nRe: परतू नकोस तू पुन्हा\nRe: परतू नकोस तू पुन्हा\nम्हणूनच का कोणास ठावूक\nRe: परतू नकोस तू पुन्हा\nपरतू नकोस तू पुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/11/P-Chidambaram-news-about-central-govt-.html", "date_download": "2019-01-16T11:42:23Z", "digest": "sha1:BXRKM324PQNXVARXEWNYWOZTF6YQLHJC", "length": 3606, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " पेट्रोल डीझेलच्या किंमतींचे खापर राज्यांच्या डोक्यावर का? : पी. चिदंबरम पेट्रोल डीझेलच्या किंमतींचे खापर राज्यांच्या डोक्यावर का? : पी. चिदंबरम", "raw_content": "\nपेट्रोल डीझेलच्या किंमतींचे खापर राज्यांच्या डोक्यावर का\nनवी दिल्ली : पेट्रोल आणि डीझेल ला जीएसटी अंतर्गत आणल्यास त्याच्या किंमती कमी होतील. केंद्रात भाजपचे सरकार आहे, तर अधिकांश राज्यांमध्ये देखील भाजपचे सरकार आहे, असे असताना पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीसाठी भारतीय जनता पक्ष राज्यांवर का खापर फोडत आहेत असा सवाल काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी उपस्थित केला. आज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nकेंद्र सरकारने सामान्य माणसाची खासकरून शेतकऱ्यांची दैना केली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. शेतकरी या सरकारच्या धोरणांना त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे किमान समर्थन मूल्य म्हणजेच एमएसपी मिळत नाहीये, त्यामुळे हा शेतकरी आता रस्त्यावर उतरला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.\nरिझर्व बँकेच्या कंझ्युमर कॉन्फिडन्स सर्वेक्षणात असे आढळून ���ले की, गेल्या १२ महिन्यांत देशातील आर्थिक परिस्थिती बिघडली आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.\n२०१९च्या निवडणुका बघता आता सर्वच पक्ष सक्रीय झाले आहेत. अनेक अहवाल, अनेक सर्वेक्षणे अनेक मुद्दे समोर येत आहेत. सर्वच पक्ष एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत. त्यामुळे आता पुढे काय होते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-cricket-coach-ramakant-achrekar/", "date_download": "2019-01-16T11:46:00Z", "digest": "sha1:5LXZE2CI26H3JL3Q5PI4SZJ6DGEKKPTN", "length": 10042, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘रमाकांत आचरेकर’ यांच्या कर्तृत्वाचा सरकारला विसर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘रमाकांत आचरेकर’ यांच्या कर्तृत्वाचा सरकारला विसर\nमुंबई – ‘पद्मश्री पुरस्कार’ विजेते रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर गुरूवारी शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सचिन, विनोद कांबळे आणि सारेच क्रिकेटरसिक अत्यंत भावुक झाले. देशाची आणि राज्याची शान वाढवण्यात आचरेकर यांचे मोलाचे योगदान होते.\nआचरेकर सरांची ओळख “सचिन तेंडूलकरचे गुरु’ अशी असली तरी त्यांनी आपल्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत अनेक क्रिकेटपटू घडवले. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, चंद्रकांत पंडित, जलगती गोलंदाज अजित आगरकर, डावखूरा फलंदाज विनोद कांबळी, प्रवीण आमरे यासारख्या क्रिकेटपटूंनी आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे घतले. आचरेकर यांना 2010 साली पद्मश्री आणि 1990 साली द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.\nकर्तृत्ववान व्यक्तींचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची प्रथा भारतामध्ये आहे. साहित्य, कला, आणि राजकीय क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना आजवर अशा पद्धतीनं निरोप देण्यात आला आहे.\nमात्र ‘पद्मश्री पुरस्कार’ विजेते रमाकांत आचरेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा सरकारला विसर पडला आहे, असे यावेळी दिसून आले. त्यामुळे राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी शासकीय इतमामात अंत्यस्कार न केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सोशल मीडियावर मात्र मुंबईकर व क्रीडाप्रेमींनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्��ा बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nइतर मागासवर्गातील मुला-मुलींसाठी 36 वसतिगृहे\nओबीसींसाठी 736 कोटी रूपयांचे “पॅकेज’ : मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब\nपानसरे हत्या प्रकरणी अमित देगवेकरला 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nबेस्टच्या संपासंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nहर्षवर्धन पाटील यांना मातृशोक\nपानसरे हत्या प्रकरण: संशयित देगवेकरला पोलीस कोठडी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/farhan-received-musical-treat-56203", "date_download": "2019-01-16T13:29:30Z", "digest": "sha1:6ZKF4QMYHSEVMFV75SYGPKPK3ZTGVQUR", "length": 11715, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farhan received a musical treat फरहानला मिळाली म्युझिकल ट्रीट | eSakal", "raw_content": "\nफरहानला मिळाली म्युझिकल ट्रीट\nगुरुवार, 29 जून 2017\n\"मुघल- ए- आझम' या के. असीफ यांच्या क्‍लासिक चित्रपटावर \"मुघल- ए- आझम द म्युझिकल' हे ब्रॉडवे स्टाईल नाटक नुकतेच मुंबईतील एनसीपीएमध्ये सादर झाले.\nबॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने हे नाटक पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावली होती. फरहान अख्तर त्याच्या सगळ्या चित्रपटांत काही ना काही वेगळे करत असतोच. हे नाटक पाहिल्यावर तो भारावून गेला.\n\"मुघल- ए- आझम' या के. असीफ यांच्या क्‍लासिक चित्रपटावर \"मुघल- ए- आझम द म्युझिकल' हे ब्रॉडवे स्टाईल नाटक नुकतेच मुंबईतील एनसीपीएमध्ये सादर झाले.\nबॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने हे नाटक पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावली होती. फरहान अख्तर त्याच्या सगळ्या चित्रपटांत काही ना काही वेगळे करत असतोच. हे नाटक पाहिल्यावर तो भारावून गेला.\nत्याने लगेचच सोशल ��ेटवर्किंग साईटवर जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याला हे नाटक खूपच भावले. तो म्हणाला, या नाटकाचे सेट नेत्रदीपक आहेत आणि ज्या प्रकारे ही कथा नृत्य आणि गाण्यांच्या माध्यमातून पुढे सरकते ते पाहताना खूप आनंद होतो. त्याने लगेचच या नाटकातील कथ्थक नृत्यांगनांबरोबर फोटो काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.\n\"मुघल- ए- आझम द म्युझिकल'चे दिग्दर्शन फिरोज अब्बास खान याने केले आहे. तर शापुरजी पिलोंजी यांनी त्याची निर्मिती केली आहे. फरहानला मिळालेली ही एक प्रकारे म्युझिकल ट्रीट होती.\nदत्तक घेतलेले निघाले सख्खे बहीण-भाऊ\nन्यूयॉर्कः एका महिलेने दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून व कालावधीनंतर एक मुलगा व मुलगी दत्तक घेतली. पुढे ते दोघेही सख्खे बहीण-भाऊ निघाले आहेत. ही घटना...\n...अन् नाना पाटेकरांनी मारली समृध्दी जाधवांना मिठी\nकऱ्हाड - स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडवण्यासाठी कोल्हापुर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत...\nबाळासाहेबांचा रिमोट आवडला असता : फडणवीस\nमुंबई : युती होती म्हणूनच इथपर्यंत पोहचलो. युतीत अनेक अडचणी आल्या, पण त्या दूरही झाल्या. आताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा \"रिमोट कंट्रोल'...\n...अन्‌ नानांनी मारली समृद्धी जाधवांना मिठी\nकऱ्हाड - घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे सुरू असलेल्या बलशाली युवा हृदय संमेलनात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील तरुणाईला मार्गदर्शन केले....\nमुळशीनंतर आता वाळू पॅटर्न - प्रवीण तरडे\nबावधन - मुळशी तालुका वारकऱ्यांचा, कुस्तीगीरांचा, उद्योजकांचा, राजकारण्यांचा आहे. ही तालुक्‍याची ओळख जगभर पोचवायची आहे. यापुढे वाळूमाफियांवर आधारित...\n‘दिठी’, ‘धप्पा’ आणि ‘खटला-बिटला’चे किस्से\nपुणे - ‘आजूबाजूला असणारे, घडणारे विषय घेऊनच मी चित्रपट करतो. मग त्या विषयांमध्ये थोडा नर्मविनोदीपणा आणण्याचा प्रयत्न करतो,’ असे दिग्दर्शक परेश मोकाशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठ�� सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/trying-to-burn-tehsildar/", "date_download": "2019-01-16T12:32:15Z", "digest": "sha1:NC53UYHYI255TWWLGJMEUUVRPXRRCANO", "length": 9190, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तहसीलदारास जाळण्याचा प्रयत्न, वाळू चोरांविरूध्द गुन्हा दाखल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतहसीलदारास जाळण्याचा प्रयत्न, वाळू चोरांविरूध्द गुन्हा दाखल\nअहमदनगर : पारनेर तालुक्यातील कोहोकडी येथे कुकडी नदीच्या पात्रात वाळू चोरी रोखून कारवाई करीत असलेल्या तहसीलदार भारती सागरे व अन्य कर्मचा-यांच्या अंगावर डिझेल फेकून वाळू चोरांनी त्यांना पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. उपस्थित पोलीस कर्मचा-याने वाळू चोराच्या हातून काडीपेटी हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.\nया प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात 10 जणांविरूध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोकलेन मशीन सहीत पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून वाळू चोरांविरूध्द प्रशासनाने खंबीर भूमिका घ्यावी अशी मागणी केली जात आहे.\nकुकडी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार भारती सागरे आपल्या सहकारी कर्मचा-यांसह कोहोकडी येथे पोहोचल्या. त्यावेळी दोन पोकलेन मशीन व 2 ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीतून वाळू उपसण्याचे काम सुरू होते. तहसीलदार सागरे पोहोचताच कारवाईला सुरूवात केली.\nत्यावेळी वाळू चोरांनी त्यांना विरोध करीत वाहने पळवून नेण्यास सुरूवात केली. म्हणून सागरे यांनी एका पोकलेन मशीनचा ताबा घेऊन स्वत: ते चालविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाळू चोरांपैकी एका तरूणाने आपण शिरूर तालुक्यातील अण्णापूरच्या माजी सरपंचाचा मुलगा असून ग्रामपंचायत सदस्य असल्याचे सांगत कारवाईला विरोध केला. तसेच पोकलेनमधील डिझेल काढून ते स्वत:च्या अंगावर तसेच तहसीलदार भारती सागरे व अन्य कर्मचा-यांच्या अंगावर फेकले. खिशातून काडीपेटी काढून आता मी स्वत:ला पेटवून घेतो व तुम्हालाही पेटवून देतो असे म्हणून या तरूणाने काडी पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपस्थित पोलीस कर���मचारी गंगाधर फसले यांनी त्याच्या हातातून काडीपेटी हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.\nत्या वेळी तलाठी गायकवाड यांनी तहसीलदार सागरे यांना पोकलेन मशीनवरून खाली उतरविले.मात्र गोंधळाचा फायदा घेऊन वाळू चोर वाहनांसहीत तेथून पळून गेले. पारनेर मध्ये तहसीलदार सागरे यांनी या प्रकाराची माहिती पत्रकारांना दिली.\nत्यानंतर पारनेर पोलीस ठाण्यात तहसीलदार सागरे यांच्यावर झालेल्या या हल्ल्याच्या अनुषंगाने बेकायदा जमाव जमविणे व खुनाचा प्रयत्न केल्याचा हुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे व त्यांचे सहकारी पळून गेलेल्या वाळू चोरांचा शोध घेत आहेत.\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nसोलापूर- ( प्रतिनिधी ) - सोलापूर विद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारंभ 19 जानेवारी 2019 रोजी सकाळी साडेदहा वाजता…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/22/sunil-yadav-career-graph-.html", "date_download": "2019-01-16T11:42:06Z", "digest": "sha1:ZL7TIIA4PUZ624F3LKJGDK4HTVMYLHS3", "length": 11390, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " रा. स्व. संघामुळेच राष्ट्रभक्ती, समाजकार्याची प्रेरणा मिळाली : सुनील यादव रा. स्व. संघामुळेच राष्ट्रभक्ती, समाजकार्याची प्रेरणा मिळाली : सुनील यादव", "raw_content": "\nरा. स्व. संघामुळेच राष्ट्रभक्ती, समाजकार्याची प्रेरणा मिळाली : सुनील यादव\nरा. स्व.संघात जडणघडण झालेल्या माणसात देशभक्तीचे विचार भरलेले असतात. या विचारातूनच संस्कारित आणि कृतिशील व्यक्ती घडते. सुनील यादव याच विचारांनी प्रेरित झाले आणि समाजाची सेवा करता करता नगरसेवक म्हणून निवडूनही आले. आता पद केवळ नावाला तर समाजसेवा आयुष्यभराला हे व्रत त्यांनी जो��ासले आहे. यादव यांची नुकतीच मुंबई के पूर्व प्रभागसमिती अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांची जडणघडण कशी झाली, याबाबत घेतलेला आढावा...\nसुनिल यादव लहानपणापासून संघाशी जोडले गेले. संघात विविध जबाबदार्‍या पार पाडल्या. विहिंप, बजरंगदल या संघटनामध्येही काम केले. भाजपमध्ये बुथ प्रमुख पदापासून काम करण्यास सुरुवात केली. सन 2017 मध्ये पालिकेच्या प्रभाग क्र. 80 मधून ते निवडून आले. सन 1980 ते 2018 असा त्यांचा अडतीस वर्षांचा त्यांचा सामाजिक आणि राजकीय जीवन प्रवास आहे. यादव यांची नुकतीच मुंबई के पूर्व प्रभागसमिती अध्यक्षपदी निवडही झाली आहे\nयादव लहान असताना अंधेरीतील रमेश पार्कमध्ये खेळायला जायचे. त्यावेळी तेथील एका उद्यानात रा. स्व संघाची शाखा लागायची. या शाखेमध्ये मुले खेळायला यायची. तेथील वातावरण पाहून यादवही तेथे जायचे. पुढे ते संघाचे स्वयंसेवक झाले. संघात प्रवेश केल्यानंतर विविध जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या. गटनायक, गणशिक्षक, मुख्यशिक्षक, कार्यवाह, विहिंप अंधेरी संयोजक, बजरंगदल जिल्हा प्रमुख, कारसेवक झाले. कारसेवक असताना त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. संपूर्ण वंदेमातरम म्हणाले, म्हणून त्यांना उपायुक्ताने त्रास दिला होता. केस केलीगेली. ही केस साडेसात वर्षे चालली. पुढे निर्दोष मुक्तता झाली. हा प्रकार त्यांच्या मनाला लागला. त्यामुळे त्यांना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची भाषणे ते नियमित ऐकत असत. त्यांच्या भाषणांतून प्रेरित होऊन, यादव यांना राजकारणात येण्याची इच्छा झाली. भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला. पक्षात आल्यानंतर बुथप्रमुख पदापासून सुरुवात केली. एक एक करत अनेक पायर्‍या ते चढत गेले. वॉर्ड कमिटी सदस्य, दोनवेळा वॉर्ड अध्यक्ष झाले. भाजप युवा मोर्चा जिल्हा महामंत्री, भाजप जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा, अंधेरी भाजप अध्यक्ष, भाजप जिल्हा महामंत्री तीनवेळा अशी पदे भूषविली. सन 2007 ला झालेल्या महापालिकेच्या निवडणूकीत भाजप सेनेची युती होती. भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु युती असतानाही शिवसेनेच्या एका तत्कालीन नगरसेविकेने बंडखोरी केली. त्यामुळे यादव यांचा एक हजार मतांनी पराभव झाला. 2014 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. त्यामध्ये त्यांचा साडे च��र हजार मतांनी पराभव झाला. त्यांनी 2017 मध्ये पालिकेची निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांनी 2007 मतांनी विजय मिळवला. या वर्षासाठी त्यांची प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.\nस्वयंसेवक ते प्रभागसमिती अध्यक्ष हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्यावर 13 राजकीय केसेस झाल्या. त्यांना जाणीवपूर्वक 113 वेळा जेलमध्ये टाकण्यात आले. त्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. ओसामा बिन लादेन भारताचे तुकडे करू, असा म्हणाला तेव्हा त्याचा पुतळा त्यांनी जाळला होता. तर गोध्रा येथे कारसेवकांची हत्या झाल्यानंतर त्यांच्यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. अनेक संकटांचा सामना करावा लागला, पण त्यांनी समाजकार्याचा वसा सोडला नाही. न डगमगता समाजकार्य सुरुच ठेवले. ते समाजकार्य आजही सुरुच आहे. नुकतीच सुनील यादव यांची प्रभागसमिती अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. प्रभागसमिती कार्यालयात अनेक प्रश्‍न घेऊन, नागरिक येतात. पाणी, कचरा, आरोग्य आदी प्रश्‍नांचा त्यामध्ये समावेश असतो. या सर्व प्रश्‍नांचा तात्काळ निपटारा केला जातो. कित्येक वेळा नागरिक स्वत: हून फोन करुन, आपल्या समस्येचे निवारण झाल्याचे सांगतात. अनेकांना राजकारणात येण्याची इच्छा असते. राजकारणात येऊ इच्छिणार्‍यांना सर्व समस्यांना तोंड देण्याची तयारी असायला हवी. अनेकदा मान अपमान होतात. कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक परिस्थिती येते. यामध्ये सहनशीलता, धाडस असायला हवे असा सल्ला ते देतात.\n1992-93 ला दंगल सुरु होती. त्यावेळी जमावबंदीचे आणि दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश होते. मी मित्रांसोबत बाहेर होतो. ए. ए. खान नावाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त होते. त्यांनी येऊन माझ्या मित्राच्या कानाखाली मारली होती. आम्हाला संध्याकाळी कळाले की ए. ए. खान यांनी सात जणांना गोळ्या घातल्या आहेत. हे समजले तेव्हा धक्का बसला होता.\nआई आणि संघाला श्रेय\nसमाजकार्य करत असताना अनेकदा पोलीस घरी यायचे, परंतु आई खंबीरपणे पाठीशी उभी राहायची. पोलिसांशी भांडायची. या प्रवासात आईने खूप साथ दिली, तर संघाच्या पदाधिकार्‍यांनी घरच्यांसारखी वागणूक दिली. त्याचे सर्व श्रेय आई आणि संघाला देईन व त्यांच्यामुळेच इथपर्यंत पोहोचता आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=56&s=india", "date_download": "2019-01-16T12:17:45Z", "digest": "sha1:Z2M2XWTPXSBG53R7FK7XY7DDE3M73LFB", "length": 15334, "nlines": 88, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nतलासरी डहाणू येथील विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात राम मंदिराच्या विषयाला स्पर्श करतानाच ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी हाक सरसंघचालक मोहन भागवत यांनी मारली आहे.\nआम्ही मोहन भागवत यांना सांगू इच्छितो की, तुम्ही जी वारंवार हिंदुत्वाची पिचकारी मारत आहात, ती पिचकारी तुमच्या तोंडावरच पडणार आहे. भागवत पुराण मांडण्याऐवजी आम्हाला आमचा निर्णय घेऊ द्या. तुम्ही कोण ठरविणारे आम्ही हिंदू आहोत म्हणून त्यामुळे अशा प्रकारची बकवासगिरी बंद करा.\nभागवत गेली अनेक दिवस हिंदू नावाची पिचकारी सोडत आहेत. परंतु हिंदू म्हणजे काय हे आधी समजून घ्यायला हवे. हिंदू हा पर्शियन भाषेतला शब्द आहे. हिंदुचा अर्थ हिन आणि दुय्यम दर्जाचा गुलाम, चोर, लबाड, लफंगा असे अनेक अर्थ हिंदू या शब्दाचे निघतात.\nमग आम्हाला वारंवार हिंदू संबोधून इथल्या मूलनिवासींना चोर अशी शिवी देण्याचा प्रयत्न भागवतांकडून सुरु आहे. मोगल राजवटीच्या कालखंडात ज्यावेळी सारा वसूल केला जात होता तेव्हा याच ब्राह्मणांनी म्हटले की, आम्ही हिंदू नाही. मग आत्ताच हिंदुची पिपाणी एकसारखी का वाजविली जाते.\nयाचा अर्थ येथील बहुजन समाजाला हिंदू या नावाखाली गंडविण्याचा प्रकार आहे. हिंदू या नावाखाली आमच्या लोकांनी गंडवून घेतले आहे. त्याचाच फायदा भागवतसारख्या पिलावळीने उठवला आहे. या देशातील कोणीही हिंदू नाही. स्वतःचा हिंदू म्हणून उर बडवूनघेणारा ब्राह्मणही हिंदू नाही.\nत्याच्या दाखल्यावर वैदिक ब्राह्मण असा उल्लेख असतो. स्वतः वैदिक असताना आमच्यावर मात्र हिंदू ही शिवी लादली जाते. यामागे ब्राह्मणांचे फार मोठे षड्यंत्र आहे. येथील मूलनिवासी समाज हा नागवंशीय आहे. त्याला एक कृषी संस्कृती आहे, श्रमण संस्कृती आहे.\nपरंतु या कृषी आणि श्रमण संस्कृतीवर ॠषी व भ्रमण संस्कृती ब्राह्मणांनी लादली आणि आमचा मूलनिवासी बांधव स्वतःची संस्कृती विसरुन ब्राह्मणांचा शेंडी कुरवाळत बसला. म्हणूनच या अज्ञानापायी आज वाताहत होताना दिसत आहे.\nया ब्राह्मणी अथवा वैदिक धर्माला कंटाळून अनेकांनी हिंदू धर्माचा त्याग केला. त्यामध्ये बुद्धीस्ट, जैन, शिख, लिंगायत, ख्रिश्‍चन, मुस्लीम यांचा समावेश आहे. त्यांनी विषमतावादी धर्माला सोडून समतावादी धर्माला आपलेसे केले. परंत��� आज या देशातील ओबीसीसारखा मोठा समूह हिंदू धर्माच्या नावाखाली गणला गेला आहे. यामागेही ब्राह्मणांची मोठी चाल आहे.\nखर्‍या अर्थाने अल्पसंख्य असलेला ब्राह्मण हिंदू या नावाखाली बहुसंख्य होतो आणि बहुसंख्य असलेला ओबीसी बांधव अल्पसंख्य होतो. त्यामुळेच ओबीसींची जातीनिहाय जनगणना टाळण्यात येते. आजही देशभरामध्ये लिंगायत आमचा स्वतंत्र धर्म आहे. त्याला स्वतंत्रच दर्जा द्यावा, अशी मागणी लिंगायत समाजाने लावून धरली आहे. अनेकजण आम्ही हिंदू धर्माचे घटक नाही, असे सांगत आहेत.\nअसे असताना जबरदस्तीने भागवत नामक पिलावळीकडून तुम्ही हिंदू आहात आणि हिंदुच राहणार आहात. ही टिमकी सतत वाजविली जाते. एकंदरीत मूलनिवासी समाजामध्ये होत असलेली जागृती पाहून भागवतांचे पित्त खवळले जात आहे. म्हणूनच त्यांच्याकडून वारंवार आपण हिंदू आहोत, अशी मखलाशी केली जाते. ब्राह्मणाची शेंडी तुटेल परंतु त्या शेंडीचे मूळ काही तुटणार नाही.\nत्यामुळे ब्राह्मण हा नेहमीच वाकड्यात जातो. कारण त्याच्याकडे न्याय देण्याचा गुणच नाही. ब्राह्मणीज नॉट ए ज्युडीशियल कॅरेक्टर असे इंग्रजानी म्हटले होते. त्यामुळे ब्राह्मणांवर कधीही विश्‍वास ठेवू नये. परंतु आज ३.५ टक्के असलेला ब्राह्मण देशावर कब्जा करुन आहे. त्याला कारण आमचाच अज्ञान या अज्ञानाच्या गर्तेत लोटण्याचे काम ब्राह्मणांनी केले. म्हणूनच अज्ञान वाढत गेले.\nपरंतु आता जागृती होताना दिसत आहे. आता कळून चुकले आहे. आम्ही हिंदू धर्माचे घटक नाही. यामुळेच ब्राह्मण पुरते घाबरले आहेत. येथील मूलनिवासी समाज हिंदू असेल तर जाहीर करा, असे आव्हान बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिले होते. यावर उत्तर देताना याच भागवतांनी एससी, एसटी, ओबीसी हिंदू नसून ते सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू आहेत, अशी पळवाट काढली होती.\nयाचा अर्थ भागवतही गोंधळले आहेत. ब्राह्मणांनो तुमची संस्कृती तरी आहे का तुमची संस्कृती नसून विकृती आहे. हे पेशवाईच्या कालखंडात शनिवारवाड्यावर होणार्‍या प्रकारावरुन लोकांना समजून चुकले आहे. भागवतसारखा डोमकावळा एकसारखा हिंदू नावाचा जपमाळ ओढताना दिसत आहे.\nआम्ही येथील मूलनिवासी लोक हिंदू नसताना आमच्यावर जबरदस्तीने हिंदुत्व का लादले जात आहे. अरे तुमची व्यवस्था टिकविण्यासाठी हा उद्योग तुमच्याकडून सुरु आहे. हे न कळण्याइतपत आम्ही वेडे नाही. आमचा निर्णय आम्हाला घेऊ द्या. तुम्ही कोण ठरविणारे आम्ही हिंदू आहोत म्हणून ही मखलाशी बंद करा नाही तर ज्यांना तुम्ही हिंदू म्हणत आहात ते लोक तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/saamana-editorial-on-amit-shah-statement-on-2019-election/", "date_download": "2019-01-16T12:13:26Z", "digest": "sha1:PMCOYB2XFP2RE5ITB76NILR6OQJMDQB6", "length": 26620, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजचा अग्रलेख : आधी दुष्काळाला पटकी द्या! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वाद��्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nआजचा अग्रलेख : आधी दुष्काळाला पटकी द्या\nदुष्काळाचा राक्षस शेतकऱ्यांचे बळी घेत सुटला आहे. दुष्काळाच्या या भयंकर संकटात तालुक्या–तालुक्यांत जाऊन मराठवाडी जनतेला दिलासा आणि मदत देणे आवश्यक असताना सत्तापक्ष ���ात्र निवडणुकांचे मतदारसंघनिहाय आढावे घेण्यात मशगूल आहे. 2019 च्या निवडणुका कशा जिंकायच्या, कोणाला कसे पटकायचे याची व्यूहरचना आखली जात आहे. राज्यकर्ते निवडणुकांचाच विचार करणार असतील तर दुष्काळाला पटकी कोणी द्यायची फक्त सत्ता आणि निवडणुकीचा विचार करण्यापेक्षा आधी दुष्काळाला पटकी द्या.\nमराठवाड्यातील दुष्काळाने आता अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. दुष्काळ हा तसा मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजला असल्याने सरकार आणि प्रशासनाच्याही तो जणू अंगवळणीच पडला आहे. त्यामुळे सरकारी पातळीवरील दुष्काळाचे गांभीर्य संपल्याचे आणि प्रशासनातील बेपर्वा वृत्ती वाढत चालल्याचे चित्र मराठवाड्यात जाणवते. मराठवाड्याच्या 76 तालुक्यांतील 8 हजार 533 गावांपैकी तब्बल 6 हजार 823 गावांत सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी जी कामे युद्धपातळीवर हाती घ्यायला हवीत ती होताना दिसत नाहीत. मराठवाडा म्हणजे कायम दुष्काळी प्रदेश असेच समीकरण असले तरी यंदाचे दुष्काळी संकट भयावह आणि भेसूर आहे. उजाड शेती, उद्ध्वस्त बागा, बोडकी माळराने, कोरडेठाक पाणवठे आणि डोक्याला हात लावून खिन्नपणे बसलेली ग्रामीण जनता हेच चित्र मराठवाड्याच्या गावागावांत दिसत आहे. ओसाड मराठवाड्याचे हे चित्र सुन्न करणारे आहे. अगदीच तुरळक पडलेल्या पावसाने आधी खरिपाच्या पिकांची वाट लावली. परतीचाही पाऊस मराठवाड्याकडे न फिरकताच गायब झाला. त्यामुळे मराठवाड्याच्या आठही जिह्यांत रब्बीच्या पेरण्याच झाल्या नाहीत. बीड, जालना, संभाजीनगर, धाराशीव आणि लातूर या जिह्यांत तर दुष्काळाने सर्वाधिक दाणादाण उडविली आहे. दुष्काळ म्हटले की, आजही 1972च्याच दुष्काळाचा दाखला दिला जातो. मात्र या वर्षीचा दुष्काळ त्या दुष्काळापेक्षाही भयंकर आहे. शिवाय 1972 मध्ये केवळ अन्नाची टंचाई होती. आता देशातील अन्नधान्याची कोठारे भरलेली असली तरी\nचारा आणि पाण्याची टंचाई\nअभूतपूर्व आहे. हिवाळ्य़ाच्या थंडीत गहू, ज्वारी, हरभऱ्यासारखी पिके शेतांमध्ये डोलायला हवीत, पण या पिकांची पेरणीच यंदा झाली नाही. हुरडा, हुळा खाण्याची आवतणं सोडाच, पण काळी ढेकळं आणि करपलेल्या पिकांशिवाय शेतात काहीच दिसत नाही. प्यायचे पाणी कुठून आणायचे, चाराच नसल्याने जनावरांना काय खाऊ घालायचे, गुरं कशी जगवायची, असे गंभीर प्रश्न शेतक���्यांना पडले आहेत. या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी भाजपचे मंत्री शेतकऱ्यांची खिल्ली उडवत आहेत. ‘जनावरांना चारा-पाणी देणे शक्य नसेल तर गुरे पाव्हण्यांच्या घरी नेऊन बांधा’, असा सल्ला राम शिंदेनामक मंत्र्याने मध्यंतरी दिला. दुष्काळग्रस्तांची ही क्रूर चेष्टा आहे. आजघडीला मराठवाड्यातील 679 गावे आणि 98 वाडय़ांना 876 टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या दीड महिन्यातच टँकरची संख्या दुपटीने वाढली. गावागावांतून रोज टँकरने पाणीपुरवठा करण्याची निवेदने सरकारदरबारी धडकत आहेत. मराठवाड्यातील 11 पैकी चार मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. जायकवाडीच्या रूपाने एकमेव धरण मराठवाड्यात आहे, पण त्यातही अवघा 18 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तलाव, विहिरी, बोअरवेल्स केव्हाच आटल्या आहेत. परिस्थिती आताच एवढी भीषण आहे तर उन्हाळ्य़ात मराठवाड्याची अवस्था काय असेल याची कल्पनाही करवत नाही. तालुक्यांची पैसेवारी, आढावा बैठका, केंद्रीय पथकांचे दौरे असे सगळे\nपार पडल्यानंतर दुष्काळ जाहीर करून सरकार मोकळे झाले. मात्र दुष्काळग्रस्त भागात ज्या उपाययोजना करण्याची घोषणा सरकारने केली होती, त्याची एकाही जिह्यात प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे आपला कोणी वाली नाही अशी नैराश्याची भावना मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे रोज दोन-चार शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारून मृत्यूला कवटाळत आहेत. मराठवाडा मृत्युपंथाला लागला आहे. अशा वेळी तालुका-तालुक्यांत जाऊन मराठवाडी जनतेला दिलासा आणि मदत देणे आवश्यक असताना सत्तापक्ष निवडणुकांचे मतदारसंघनिहाय आढावे घेण्यात मशगूल आहे. 2019 च्या निवडणुका कशा जिंकायच्या, कोणाला कसे पटकायचे याची व्यूहरचना आखली जात आहे. राज्यकर्ते निवडणुकांचाच विचार करणार असतील तर दुष्काळाला पटकी कोणी द्यायची फक्त सत्ता आणि निवडणुकीचा विचार करण्यापेक्षा आधी दुष्काळाला पटकी द्या. नव्याने जन्माला आलेले तेलंगणा राज्य मराठवाड्याच्या शेजारीच आहे. 70 हजार कोटी रुपये खर्च करून तेथील केसीआर सरकारने तेलंगणाच्या कानाकोपऱ्यात गोदावरीचे पाणी महाकाय पाइपलाइनद्वारे पोहोचवले. ‘बुलेट ट्रेन’सारख्या प्रकल्पावर दौलतजादा करणाऱ्या मोदी सरकारने मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा हद्दपार करण्यासाठी तेलंगणासारखी योजना राबविली तर दुष्काळी मराठवाडा कायमचा सुजलाम् सुफलाम् होईल. 24 तास निवडणुका जिंकण्याचाच विचार करणारे राज्यकर्ते याचा विचार करतील काय\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलBREAKING : सवर्ण आरक्षणाचे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर\nपुढीललेख : साने गुरुजींचा वारसदार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\nआजचा अग्रलेख : रडगाणी व आक्रोश; मेजर शशीधरन, माफ करा\nआपण म्हणता त्याप्रमाणे दुष्काळ खरोखरच भीषण असेल ह्यात शंका नाही मात्र तेथील काही भागासाठी पिण्याच्या पाण्याची किमान सोय त्या भागात जायकवाडी मध्ये गोदावरी नदीच्या वरील भागात असलेल्या धरणातून पाणी सोडायला अहमदनगर च्या उस पट्ट्यातील शेतकरी तयार आहेत का पाणी सोडण्यासाठी ४-५ महिन्यापूर्वी कोर्ट कचेर्या होत होत्या त्यावेळी आपला पक्ष कुठे काम करत होता \nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/electricity-employee-warning-strike-41005", "date_download": "2019-01-16T13:27:55Z", "digest": "sha1:XMHIXCXAQ2VLNRHCH3ZZBSZBDRL37Y2W", "length": 11733, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "electricity employee warning for strike वीज कामगारांचा संपाचा इशारा | eSakal", "raw_content": "\nवीज कामगारांचा संपाचा इशारा\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nमुंबई - कंत्राटी कामगारांना समान वेतन द्यावे व त्यांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी पूर्वीच्या राज्य वीज मंडळातील सुमारे 32 हजार कंत्राटी कामगार मे महिन्यात संपावर जाणार आहेत. कायम कर्मचारीही त्यांच्या समर्थनासाठी संपावर जाणार असल्याने वीज कंपन्यांचे काम ठप्प होण्याची भीती आहे.\nमुंबई - कंत्राटी कामगारांना समान वेतन द्यावे व त्यांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी पूर्वीच्या राज्य वीज मंडळातील सुमारे 32 हजार कंत्राटी कामगार मे महिन्यात संपावर जाणार आहेत. कायम कर्मचारीही त्यांच्या समर्थनासाठी संपावर जाणार असल्याने वीज कंपन्यांचे काम ठप्प होण्याची भीती आहे.\nमहावितरण, महानिर्मिती व महापारेषण या कंपन्यांत 20 वर्षांपासून हजारो कंत्राटी कामगारांची नियुक्ती झाली आहे. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन न देता दरमहा पाच ते सहा हजार रुपये मिळतात. तरीही वीजनिर्मिती व्यवस्था सुरळीत राहावी, म्हणून हे कंत्राटी कामगार राबत असतात. त्यांना समान वेतन देण्याबाबत सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. समितीच्या अध्यक्षाचे पदही रिक्त आहे. समान वेतनाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचेही पालन केले जात नाही, अशी माहिती एमएसईबी वर्कर्स युनियन पॉवर फ्रंटने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/incentive-solutions-inter-caste-marriage-165391", "date_download": "2019-01-16T13:06:51Z", "digest": "sha1:R3RFWEWDFMFBCMA7JJIDNFNWGEDTQNQP", "length": 13337, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Incentive is Solutions for inter caste marriage आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनाचा उतारा | eSakal", "raw_content": "\nआंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनाचा उतारा\nरविवार, 13 जानेवारी 2019\nमहाराष्ट्रामध्ये 2016- 2017 मध्ये 3 हजार 134 आंतरजातीय विवाह करण्यात आले, तर 2017-2018 मध्ये 6 हजार 790 आंतरजातीय विवाह करण्यात आले आहेत. सरकारी योजना आणि शिक्षणामुळे प्रगल्भ होणाऱ्या पिढीमुळे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.\nमुंबई : आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी एकावर एक सारख्याच तीन योजनांचा भडिमार केंद्र आणि राज्य सरकारने मागासवर्गाला आकर्षित करण्यासाठी केला आहे. आंतरजातीय विवाहासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान असलेली अडीच लाखांची योजना, केंद्र सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनतर्फे आंतरजातीय विवाहाला देण्यात येणारी अडीच लाखांचे अनुदान देणारी योजना अस्तित्वात असतानादेखील सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानावर चालणाऱ्या समता प्रतिष्ठानतर्फेदेखील आंतरजातीय ���िवाहासाठी अडीच लाखांचे अनुदान जाहीर केल्याने प्रशासनामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.\nलाभार्थींपर्यंत योजना सहज पोहोचाव्यात आणि त्याच्या परिणामकारकतेचे परिमाण तपासता यावे यासाठी योजनांची पुनरावृत्ती टाळण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कटाक्ष असतो. इथे मात्र आंतरजातीय विवाहाचे लाभार्थी मर्यादित असताना योजनांचा मात्र फापटपसारा केला जात आहे. राज्य सरकार नोंदणी आणि सामूहिक विवाह सोहळ्यातदेखील आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अडीच लाखांचे अनुदान देणार आहे, तर समता प्रतिष्ठानतर्फे केवळ सामूहिक विवाह सोहळ्यातील आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अडीच लाख दिले जाणार आहे. राज्य सरकारतर्फे आंतरजातीय विवाहांना दिले जाणारे अनुदान कोणालाच नाकारले जाणार नसल्याने नवीन योजना जाहीर करण्याच्या आवश्‍यकतेसमोर यामुळे प्रश्‍नचिन्ह उपस्थित राहिले आहे.\nकेंद्र- राज्य सरकार अनुदान : 2.50 लाख\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन : 2.50 लाख\nसमता प्रतिष्ठान : 2.50 लाख\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nअन् बालेवाडीत जय महाराष्ट्रचा गजर\nपुणे - खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केटबॉल स्पर्धेत 21 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 80-74 असा सहा गुणांनी पराभव करुन...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nइंडिकेटरचे वाजले की बारा\nदिवा - मध्य रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वेस्थानकातील इंडिकेटर अधूनमधून बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत काही दक्ष प्रवाशांनी...\nसिंचनासाठी निधी वाढवा - नितीन गडकरी\nऔरंगाबाद- सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची गरज असून सिंचनाच्या बजेटमध्ये वाढ करा, अशी सुचना केंद्रीय म��त्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/ganapati-atharvasheersha-translation-ebook/", "date_download": "2019-01-16T12:08:34Z", "digest": "sha1:AZW542YT37RCXIBXYOBNPZ2OZG3JYEYU", "length": 12369, "nlines": 131, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "श्री गणपती अथर्वशीर्ष मराठी भाषांतर आणि पद्यरूपांतर – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeअध्यात्मिक / धार्मिकश्री गणपती अथर्वशीर्ष मराठी भाषांतर आणि पद्यरूपांतर\nश्री गणपती अथर्वशीर्ष मराठी भाषांतर आणि पद्यरूपांतर\nSeptember 15, 2018 सुभाष नाईक अध्यात्मिक / धार्मिक, परिक्षणे - परिचय, पुस्तके, विशेष लेख, संस्कृती\nमूळ संस्कृत स्तोत्र, सम-लय मराठी भाषांतर आणि सरल मराठी पद्यरूपांतर\nआजच डाऊनलोड करा… मोफत \nश्री सुभाष नाईक यांनी अथर्वशीर्षाचें ‘सम-लय मराठी भाषांतर’ व सरल मराठी पद्यरूपांतर’ असें दोन प्रकारें अनुवाद केले आहेत. म्हणजे, ज्या व्यक्तीला ज्या पद्धतीचें वाचन/पठण करणें आवडेल, ती व्यक्ती त्या पद्धतीचें भाषांतर वापरूं शकेल. अथर्वशीर्षातील कांहीं भाग पद्यात्मक आहे तर कांहीं गद्यात्मक. त्यामुळे, त्याच्या भाषांतराला ‘समश्लोकी’ म्हणतां येणार नाहीं. परंतु, प्रत्येक स्तोत्र एका विशिष्ट लयीत म्हटलें जातें. अथर्वशीर्षाच्या भाषांतरमध्ये मूळ संस्कृत स्तोत्राची ‘लय’ शक्यतो सांभाळली, म्हणून तें भाषांतर ‘सम-लय’.\nकुणां वाचकाला / पाठकाला कदाचित त्याहून सोपें भाषांतर हवें असूं शकतें, म्हणून ‘सरल’ म्हणजे सोपे भाषांतरही केले आहे.\nहे इ-पुस्तक मोफत वितरणासाठी आहे. आपण ते आपल्या नातेवाईक, मित्रपरिवाराला पाठवू शकता.\nआजच डाऊनलोड करा… मोफत \n���४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_353.html", "date_download": "2019-01-16T12:25:13Z", "digest": "sha1:DACMMSCW5AXP64X2U7RC7IBIUBF2A7QK", "length": 7940, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "लोकप्रतिनिधींनी रथ यात्रेत सहभागी न होण्यासाठी निवेदन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nलोकप्रतिनिधींनी रथ यात्रेत सहभागी न होण्यासाठी निवेदन\nकर्जत तालुका सकल मराठा समाजाचेवतीने कर्जत तहसील कार्यालयासमोर दि. 30 जुलै 2018 पासून मराठा आरक्षण व इतर न्याय मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.हे बेमुदत ठिय्या आंदोलन मराठा आरक्षण मिळेपावतो पुढे सुरु राहणार आहे. दरवर्षी रथोत्सवमध्ये कर्जत तालुक्यासह इतर अनेक ठिकाणाचे भावीक हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन भक्तिभावाने न्हावून निघतात. रथयात्रेमध्ये हजारो अबालवृद्ध भाविक सहभागी होत असल्याने रथयात्रेमध्ये शांतता, सुव्यवस्था राहणे अत्यंत आवश्यक असते.\nतीव्र भावना कर्जत येथील मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व इतर राजकारण्याविषयी सकल मराठा समाजाच्या आहेत. कर्जत रथयात्रेमध्ये तालुक्याबाहेरील काही लोकप्रतिनिधी व राजकीय नेते दरवर्षी सहभागी होत असतात. त्या सर्व राजकिय लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांविषयी रथ यात्रेमध्ये सहभागी होण्याबाबत सकल मराठा भावना अत्यंत तीव्र आहेत. तरी संत गोदड महाराज रथयात्रेमध्ये लोकप्रतिनिधी व तालुक्याबाहेरील कोणत्याही राजकीय नेत्यांनी सहभागी न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्‍न निर्माण होणार नाही. असे निवेदन सकल मराठा समाज कर्जत तालुका यांचेवतीने करण्यात आले आहे.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/shayar-jigar-muradabadi-2/", "date_download": "2019-01-16T12:06:58Z", "digest": "sha1:DCSHOR55CXNOW36OP3MAM4T4M6QL4ZX5", "length": 12075, "nlines": 151, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "शायर जिगर मुरादाबादी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nSeptember 9, 2018 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nजिगर मुरादाबादी यांना उर्दू शायरी चे या विसाव्या शतकातील महान शायर म्हणून मानले जाते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १८९० रोजी मुरादाबाद येथे झाला. जिगर मुरादाबादी यांचे खरे नाव अली सिकन्दर. लखनौला जिगर मुरादाबादी कसेबसे मॅट्रिक उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे शिक्षण पूर्णही करू न शकणारे जिगर मुरादाबादी यांना अलिगढ विद्यापीठाने पुढे डी.लिट. पदवी दिली. जी पूर्वी फक्त सर इक्बाल आणि सरोजिनी नायडू यांनाच मिळाली होती. मुशायर्याणत मद्यपान करून येणारे, आल्यावर गझल म्हणणार्या कवीला ढकलून स्वत: गझल गाणारे जिगर चांगले कवी म्हणून लोकांनी सहन केले होते. मद्यपान सोडल्यावर ते अधिक प्रिय झाले.\n१९५८ मध्ये भारत सरकारनेही त्यांच्या ‘आतिशे-गुल’ या काव्यसंग्रहाला ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार देऊन राजमान्यताही दिल��� होती. आपल्या चित्रपटसृष्टीला मजरुह सुलतानपुरी आणि शकील बदायूँनी हे हिरे देण्याचे काम जिगर मुरादाबादी यांनी केले. अशा अनेक कवींना त्यांनी पुढे आणले. मा.जिगर मुरादाबादी यांच्या गाजलेल्या पुस्तकामध्ये में दाग़-ए-जिगर, शोला-ए-तुर आतिश-ए-गुल, दीवान-ए-जिगर रहीं समावेश आहे. जिगर मुरादाबादी यांचे निधन ९ सप्टेंबर १९६० रोजी झाले.\nसंदर्भ.इंटरनेट / समीर गायकवाड\nजिगर मुरादाबादी यांची शायरी.\nयूही दराज़ खोला एक पुरानी मॅगज़ीन हाथ लग गयी,जिस में\nजिगर मुरादाबादी जी पर मिलन जी का बड़ा ही दिलकश लेख था |\n.वह लिखती है के जिगर जी की शायरी जैसे शहद में घुले हुए अल्फ़ाज़ ,\nजिस में ओस के बूँदों की मुलायमता है,अपनी महबूबा से मिलने का वादा,\nउनके देखे ख्वाब,आकांक्षा,कल्पना,उनकी प्रतीक्षा,हसीना का शबाब,\nउनकी मुस्कुराहट,उनसे वियोग के लम्हे,मिलन की बेला,उनका हुस्न,जवानी,\nमदहोशी ,ज़िंदगी ,ये सब कुछ बयान करती मखमली शायरी है |\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nया पदार्थाला पूर्वीच्या काळी \"शालीपुफ' असेही म्हणत असत.\nसाहित्य:- पांढरा गोंद(डिंक) एक वाटी (कुटून त्याचा रवा ...\nसाहित्य:- मैदा २ वाट्या तांदळाचे पीठ, अर्धी वाटी लोणी, मीठ चवीनुसार, मध अर्धी वाटी, पिठीसाखर ...\nसाहित्य- कणिक एक पाव, गूळ, तूप व वेलची पूड.\nकृती- कणीक व त्यात थोडे डाळीचे पीठ ...\nसाहित्य : गव्हाचे पीठ १ वाटी, तूप ३ मोठे चमचे, गुळ पाऊण वाटी, सुके खोबरे ...\nसाहित्य : अर्धा किलो मैदा, पाऊण वाटी तुपाचे गरम मोहन, तळणीसाठी तूप किंवा रिफाइण्ड तेल, ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nकंप्यूटरच्या “कोबोल” या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर\nसं��ेदनशील कवी सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी\nस्मरणीय भूमिका करणा-या दुर्गा खोटे\nमराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर\nप्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार शर्मा\nजेष्ठ रंगकर्मी गोपीनाथ सावकार\nप्रतिभावंत गायक कुमार गंधर्व\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Mapusa-Distribution-of-cloth-bags/", "date_download": "2019-01-16T12:28:29Z", "digest": "sha1:WELPOJGW3E2WIJXWAD7M4UWUQCZNTMZX", "length": 8649, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोडगेश्‍वर जत्रोत्सवात 225 किलो कापडी पिशव्यांचे वितरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › बोडगेश्‍वर जत्रोत्सवात 225 किलो कापडी पिशव्यांचे वितरण\nबोडगेश्‍वर जत्रोत्सवात 225 किलो कापडी पिशव्यांचे वितरण\nयंदाचा 83 वा देव बोडगेश्‍वराचा जत्रोत्सव प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा म्हापसा पालिका व देवस्थान संस्थान समितीतर्फे करण्यात आली होती. त्यास 100 टक्के यश आले आहे. दिवसभरात 225 किलो कापडी पिशव्या भाविकांना वितरीत करण्यात आल्या, अशी माहिती नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांनी दिली. कचरा व्यवस्थापन महामंडळाचे अध्यक्ष संजीत रॉड्रिग्स यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापसा पालिकेचे नगराध्यक्ष रोहन कवळेकर व देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर तसेच समितीच्या पुढाकाराने यंदा देव बोडगेश्‍वराचा जत्रोत्सव कचरामुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nएका किलोमध्ये सुमारे 130 पिशव्या या प्रमाणे 225 किलोच्या 29 हजार 250 पिशव्या वितरीत करण्यात आल्याचे कवळेकर यांनी सांगितले. पहिल्याच दिवशी प्लास्टिकमुक्त बोडगेश्‍वर जत्रोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. याबाबत सर्वत्र जनजागृती करण्यात आली होती. शिवाय जत्रोत्सवातील प्रत्येक दुकानात जाऊन प्लास्टिकचा वापर टाळा व कागदी अथवा कापडी पिशव्याचा वापर करा, असे बजावण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी योग्यरित्या असल्याचे कचरा व्यवस्थापन महामंडळाचे अध्यक्ष संजीत रॉड्रिग्स यांनी सांगितले. कचरामुक्त करण्यासाठी देवस्थानने पाऊल उचलेले होते. त्याला यश आले आहे. सर्वांच्या सहकार्याने जत्रोत्सव प्लास्टिकमुक्त करण्यात यशस्वी ठरलो.\nप्रत्येक दुकानाच्या बाहेर दोन कचरापेट्या ठेवण्यात आल्या आहे. पालिका कर्मचारी दोन्हीवेळा कचरा उचलण्याचे कम करीत आहेत. शिवाय अन्य कर्मचारी वर्ग सर्वत्र तैनात करून प्लास्टिक विरोधात जनजागृती करीत आहेत, असे देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी सांगितले. खजिनदार पांडुरंग कोरगावकर यांनी ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल नगराध्यक्ष रोहन कवळेकर, कचरा व्यवस्थापनचे संचालक संजीत रॉड्रिग्स आदींचे आभार मानले. यावेळी पालिका अभियंता मुन्ना मुझावर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, देवस्थानचे पदाधिकारी सचिव वासुदेव बिचोलकर, उपसचिव अशोक गोवेकर, उपखजिनदार सिद्धेश दिवकर, मुखत्यार नरेश तिवरेकर, उपमुखत्यार श्यामसुंदर पेडणेकर व मान्यवर उपस्थित होते.\nप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते भाविकांना कापडी पिशव्या देण्यात आल्या. सर्वानी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्ष कवळेकर यांनी केले आहे. जत्रोत्सवाच्या ठिकाणी कापडी पिशव्यांचा स्टॉल लावण्यात आला आहे. भारत स्काऊट गाईडचे उत्तर गोवा अध्यक्ष शिरीष दिवकर यांच्यावतीने जत्रोत्सव ठिकाणी कचर्‍याविषयी जागृती फलक लावण्यात आले आहेत.\nकळंगुटमध्ये पर्यटकांच्या मारहाणीत चौघे जखमी\nजमीन वादातून चुलत्याला मारले\nवाहतूक खात्याचे 61 अर्ज ऑनलाईन\nराज्यात केवळ 6.8 दशलक्ष टन खनिज उत्खनन\nसंध्या होबळेंच्या नावावरील अबकारी परवाने निलंबित\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/pratima-kuthino-Inquiries-for-two-hour/", "date_download": "2019-01-16T12:17:12Z", "digest": "sha1:IZSAB4R452OX4E3ODDJZNAOQGGDIHGU3", "length": 4846, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रतिमा कुतिन्होंची दोन तास चौकशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › प्रतिमा कुतिन्होंची दोन तास चौकशी\nप्रतिमा कुतिन्होंची दोन तास चौकशी\nपीडित युवतीची ओळख सार्वजनिक केल्याप्रकरणी आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी या राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी पणजी महिला पोलिस स्थानकात हजेरी लावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nकुतिन्हो म्हणाल्या, आपली सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली. पोलिसांना सर्व ते सहकार्य दिले असून जबानी नोंद केल्याचेही त्यांनी सांगितले. पीडित युवतीची ओळख सार्वजनिक केल्याप्रकरणी समन्स बजावल्यानंतर कुतिन्हो यांनी शनिवारी प्रदेश महिला काँग्रेसच्या सदस्यांसोबत पणजी महिला पोलिस स्थानकात हजेरी लावली. कुतिन्हो म्हणाल्या, आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी खोट्या असून राजकीय हेतूने प्रेरीत आहेत. आपला सरकारविरोधी आवाज दडपण्यासाठीच हे सर्व केले जात आहे. काही झाले तरी गोव्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी आपण काम सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nपीडित युवतीची ओळख सार्वजनिक केल्याचा आरोप करून कुतिन्हो यांच्याविरोधात शिवसेना गोवा राज्य, सवेरा ट्रस्ट या स्वयंसेवी संघटनेच्या तारा केरकर यांनी पणजी महिला पोलिस स्थानक, तर गोवा राज्य महिला आयोगाने पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली आहे.\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/9/21/sarvajanik-udyoh-company-article-by-shashank-gulgule-.html", "date_download": "2019-01-16T12:07:51Z", "digest": "sha1:RNCYOGBHUS6BWOML34LUVZYL6MA3IA7D", "length": 18210, "nlines": 14, "source_domain": "mahamtb.com", "title": " सार्वजनिक उद्योगातील कंपन्याः देशाचा आधार सार्वजनिक उद्योगातील कंपन्याः देशाचा आधार", "raw_content": "\nसार्वजनिक उद्योगातील कंपन्याः देशाचा आधार\nकोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी ऊर्जेचे स्थान महत्त्वाचे आहे. भारताच्या आर्थिक व��कासासाठी चांगली व परवडणार्‍या किमतीत ऊर्जा मिळणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर वेगात प्रगती करणार्‍या देशांत भारत वरच्या स्थानावर आहे. आर्थिक वर्ष २०१६ साली भारताच्या जीडीपीत ७.६ टक्के वाढ झाली होती, तर २०१७च्या पहिल्या तिमाही अखेरीस ७.१ टक्के व दुसर्‍या तिमाही अखेरीस ७.३ टक्के वाढ झाली होती. भारताने रशियाला मागे टाकून चीन व अमेरिकेनंतर सर्वाधिक ऊर्जा वापरणारा जगातला तिसरा देश आहे. भारतातील तेल व वायू कंपन्या देशात वापरल्या जाणार्‍या ऊर्जेपैकी ३५ टक्के ऊर्जा वापरतात. तेल वापरातही जपानलामागे टाकून चीन व अमेरिकेनंतर जगात भारत तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. भारत सर्व प्रयत्न करून देशात तेल व वायुचे उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नात आहे.\nसध्या आपला देश तेल व वायुची ७७ टक्के निर्यात करतो. ती वाढ २०२२ पर्यंत ६७ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट पंतप्रधानांनी निश्चित केले आहे. भारतात तेल व वायू उद्योगात सार्वजनिक क्षेत्रात ओएनजीसी, ओआयएल, आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल व गेल या कंपन्या कार्यरत आहेत. ओएनजीसी ही कंपनी कच्चे तेल व नैसर्गिक वायू या उत्पादनांत भारतात अग्रेसर आहे. भारतात होणार्‍या उत्पादनापैकी ७० टक्के उत्पादनात या कंपनीचा हिस्सा आहे. ओएनजीसी ही भारतातील पूर्णतः एका एकात्मिक पेट्रोलियम कंपनी आहे. पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस ही या सर्वजनिक क्षेत्रातील तेल व वायू उद्योगातील कंपन्यांची उत्पादने आहेत. ओएनजीसी ही या उद्योगातील सर्वात जास्त नङ्गा मिळविणारी व लाभांश देणारी कंपनी आहे. इंडियन ऑईल कंपनीची ३ लाख ९९ हजार ६०१ कोटी रुपयांची उलाढाल आहे. आर्थिक वर्षी २०१६ साली या कंपनीस १० हजार ३९९ कोटी रुपयांचा नङ्गा झाला होता. ही कंपनी अशुद्ध तेल व वायू उत्पादित करते तसेच पेट्रोकेमिकल्सचे मार्केटिंग करते. या कंपनीच्या श्रीलंका, मॉरिशस व युएई येथे उपकंपन्या आहेत. या कंपनीचे भारतात व परदेशात मिळून २० संयुक्त प्रकल्प आहेत. पेट्रोलियम उत्पादनांचा सुमारे ५० टक्के हिस्सा या कंपनीकडे आहे. हिची राष्ट्रीय रिङ्गायनिंग क्षमता ३५ टक्के आहे. भारतातील २३ तेल शुद्धीकरण केंद्रांपैकी ११ तेल शुद्धीकरण केंद्रे या कंपनीच्या मालकीची असून, हिची तेल शुद्धीकरणाची वार्षिक क्षमता ८०.७ दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे. या कंपनीची ६२०० किसान सेवा केंद्रे ग्रामीण बाजारपेठांत आहे. कंपनीची विमानात इंधन भरणारी १०१ स्टेशन्स असून, २१ एलपीजी बॉटलिंग प्लान्ट आहेत. इंधने एलपीजी स्वयंपाकाचा गॅस ९ कोटी ८८ लाख घरांत पोहोचलेला आहे. विमानात भरल्या जाणार्‍या इंधनाच्या ६३.६ टक्के बाजारी हिस्सा या कंपनीकडे आहे.\nमहारत्न गेल (इंडिया) लिमिटेड ही भारतातील नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीची उलाढाल ५६ हजार ७४२ कोटी रुपये असून, ही कंपनी पेट्रोकेमिकल्सही उत्पादित करते. सूर्यापासून ऊर्जा व पवन ऊर्जा या क्षेत्रांतही ही कंपनी कार्यरत आहे. भारताच्या आर्थिक व सामाजिक विकासात या कंपनीचा मोठा हातभार आहे. कंपनीच्या सिंगापूर व अमेरिका येथे उपकंपन्या आहेत.\nया कंपन्या जेव्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांवर नियंत्रण होते तेव्हा तोट्यात होत्या.आता नियंत्रण उठविण्यात आल्यामुळे या सर्व कंपन्या ङ्गायदा करू लागल्या आहेत. सुदैवाने आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये इंधनाचे दर आता पूर्वीसारखे ङ्गार चढेही राहिलेले नाहीत. याचा देशाला ङ्गायदा झाला आहे. देशाच्या आयात खर्चात कपात झाली आहे. यासाठी जितके इंधन गरजेचे आहे, तितके इंधन आपला देश उत्पादित करू शकत नाही. त्यामुळे इंधन आयात करण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही, पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत तेलाचे दर घसल्यामुळे, आपल्या देशाचा आयातीवरील खर्च कमी झाला आहे. आपला देश तेल व सोने सर्वाधिक आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत इंधनाचे दर कमी झाले असले तरी भारतीय नागरिकांना ङ्गार चढ्या दरानेच या दरात इंधन विकत घ्यावे लागते. भारतातील सर्व राज्यांचा विचार करता गोवा राज्यात इंधनाचे दर मात्र कमी आहेत.\nभारत सरकारचा या अनेक कंपन्यांचे काही मोजक्या कंपन्यांत एकत्रिकरण करण्याचा प्रस्ताव आहे. या एकत्रिकरणानंतर अस्तित्वात आलेल्या कंपन्या जागतिक पातळीवर वरचे स्थान मिळवू शकतील. या कंपन्यांचे एकत्रिकरण करण्याचे सुतोवाच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या गेल्या अर्थसंकल्पीय भाषणात केले होेते. भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपला देश कृषिप्रधान होता. उद्योगक्षेत्र ङ्गार छोटे व मर्यादित होते. बचत कमी होती.\nगुंतवणूक फारशी नव्हती, पायाभूत सोयींचा अभाव होता. उत्पन्नाचे योग्य वाटप नव्हते. रोजगाराच्या संधी उपलब्ध नव्हत्या. राज्या-राज्य���ंतील आर्थिक प्रगतीत विषमता होती व कौशल्य असलेले कामगार नव्हते. या सर्व पार्श्र्वभूमीवर औद्योगिकीकरण करण्यासाठी त्यावेळी सर्व कंपन्या सार्वजनिक क्षेत्रात उघडण्यासाठी प्रयत्न करून त्या उघडल्या गेल्या. यापैकी सरकारी ढिल्या कारभारामुळे गाशा गुंडाळला असेल, पण काही कंपन्यांनी भारताच्या आर्थिक जडणघडणीत फार मोलाचा वाटा उचलला. या कंपन्यांनी देशात सामाजिक व आर्थिक बदल घडविला. १९५४ साली त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ’’सार्वजनिक उद्योगातील या कंपन्या म्हणजे आधुनिक भारतातील देऊळे आहेत,’’ असे वर्णन केले होते.\nभारतात १९४८ साली पहिली, इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज ही सार्वजनिक उद्योगातील कंपनी अस्तित्वात आली. २०१६ या आर्थिक वर्षी ही संख्या २४४ इतकी होती व या सर्व कंपन्यांचा मिळून नफा १ लाख १५ हजार ७६७ कोटी रुपये इतका होता. १६५ सार्वजनिक उद्योगातील कंपन्या नफ्यात आहेत. २०१६ या आर्थिक वर्षी या कंपन्यांनी लाभांश, व्याज, कंपनी कर व अबकारी कर यांच्या मार्गेे शासनाला २ लाख ७८ हजार ७५ कोटी रुपये दिले. यात १.२३ दशलक्ष भारतीय कामकरतात. २०१६ या वर्षी सार्वजनिक उद्योगातील कंपन्यांना उत्पादनांतून १८ लाख ५४ हजार ६६७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. याचा हिस्सा एकूण उत्पन्नाच्या ६१ टक्क्यांहून अधिक होता. सेवा क्षेत्राच्या एकूण उत्पन्नाच्या २० टक्के उत्पन्न होते, तर खाण उद्योग व ऊर्जा यांच्या उत्पन्नाचा हिस्सा अनुक्रमे ११.४७ टक्के व ६.७६ टक्के होता. ३१ मार्च २०१६ अखेर ३२० सार्वजनिक उद्योगातील कंपन्यांची वित्तीय गुंतवणूक ११ लाख ७१ हजार ६४४ कोटी रुपये इतकी होती. १९९१च्या आर्थिक उदारीकरणानंतर या कंपन्यांकडून उत्पादकता व नफ्याला जास्त महत्त्व दिले जात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत या कंपन्यांपुढे मोठ्या संधी व आव्हाने उभी राहिली आहेत. कित्येक केंद्रीय सार्वजनिक उद्योगातील कंपन्या आता जागतिक पातळीवर पोहोचल्या आहेत. व त्यांच्या यशाचे कारण म्हणजे या कंपन्यांना केंद्र शासनाने अधिक स्वायत्तता दिली आहे. ’फॉर्च्युन ५००’ च्या ग्लोबल कंपन्यांच्या यादीत ७ भारतीय कंपन्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५ कंपन्या या सार्वजनिक उद्योगातील आहेत.\n२०१५ फोर्ब्स ग्लोबल २०००च्या यादीत ५६ भारतीय कंपन्��ा आहेत. त्यापैकी ३१ सार्वजनिक उद्योगातील कंपन्या आहेत. यातून या कंपन्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थान लक्षात येते. देशाच्या बँकिंग उद्योगात स्टेट बँकेसह अन्य सार्वजनिक उद्योगातील बँका महत्त्वाची भूमिका बजावित आहेत. जीवन विमा व्यवसायात एलआयसी व सर्वसाधारण विमा उद्योगात एकूण ५ अशा सर्व सार्वजनिक उद्योगातील कंपन्या महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत.\nउद्योगनिहाय सार्वजनिक उद्योगातील कंपन्यांचे असलेले वर्चस्व- १)ओएनजीसी- तेल व वायू सर्वाधिक उत्पादित करणारी कंपनी २) एनटीपीसी- सर्वाधिक ऊर्जा उत्पादित करणारी कंपनी. ३) आयओसी- सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प व पेट्रोलियमपदार्थ उत्पादित करणारी सर्वात मोठी कंपनी ४) गेल- गॅस मार्केटिंगमधील सर्वात मोठी कंपनी ५) एनएचपीसी- जलविद्युत उत्पादनातली अग्रेसर कंपनी ६) सेल- पोलाद उद्योगातील सर्वात मोठी कंपनी. कोणतीही खाजगी कंपनी या कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/30/Article-on-Jatak-katha-by-deepali-patwadkar-.html", "date_download": "2019-01-16T11:52:08Z", "digest": "sha1:2T4FE5YKNRACQURRUNKHUVSGLYICYGUY", "length": 18470, "nlines": 42, "source_domain": "mahamtb.com", "title": " जातक कथा जातक कथा", "raw_content": "\nलुम्बिनी, ई.स. पूर्व ६ वे शतक\nराजा शुद्धोधन व राणी माया यांचा पुत्र सिद्धार्थ. सिद्धार्थच्या जन्मानंतर लवकरच मायादेवींचा मृत्यू झाला. त्याची मावशी महाप्रजापती गौतमीने त्याचा सांभाळ केला. रितीप्रमाणे सिद्धार्थने युद्धाचे व राजनीतीचे शिक्षण घेतले, यथावकाश त्याचे लग्न झाले, त्याला एक पुत्र झाला. सर्व सुखे त्याच्या पायाशी लोळत होती. पण तरीही सिद्धार्थ काही आनंदी नव्हता. त्याच्या मनात सतत एकच चिंतन चाले - जीवनातील दु:ख दूर कसे करावे या तळमळीने, २९ वर्षांच्या सिद्धार्थने एका रात्री गृहत्याग केला.\nसिद्धार्थ त्याचा प्रश्न घेऊन अनेक संन्यासी, भिक्षुंकडे गेला. आळारकलाम व उद्दक रामपुत्त यांच्याकडे त्याने साधना केली. त्यांच्याकडे सिद्धार्थ समाधी लावायला शिकला, पण समाधीतून बाहेर आल्यावर पुन्हा दु:ख आहेच हे जाणल्यावर त्याने त्यांचा मार्ग सोडून दिला. नंतर सिद्धार्थ पुराणकस्सपकडे गेला. पुराणकस्सपचा कर्मफळ सिद्धांतावर विश्वास नव्हता, हे सिद्धार्थला पटले नाही. मग तो अजीवक पंथाच्या मख्खली गोशालकडे गेला. त्याचा नियतीवाद, “नशि���ात जे आहे तेच होणार” हे सुद्धा सिद्धार्थला पटले नाही. त्यावर तो अजित केशकंबलीकडे गेला. याची क्लेशकारक साधना सिद्धार्थला पटली नाही. नंतर पखुदकच्चायनचा “जे दिसते ते सगळ शाश्वत आहे.” हे तत्त्वज्ञान सिद्धार्थला, ज्याला सगळेच अशाश्वत दिसत होतं, सहजच पटले नाही हे जाणल्यावर त्याने त्यांचा मार्ग सोडून दिला. नंतर सिद्धार्थ पुराणकस्सपकडे गेला. पुराणकस्सपचा कर्मफळ सिद्धांतावर विश्वास नव्हता, हे सिद्धार्थला पटले नाही. मग तो अजीवक पंथाच्या मख्खली गोशालकडे गेला. त्याचा नियतीवाद, “नशिबात जे आहे तेच होणार” हे सुद्धा सिद्धार्थला पटले नाही. त्यावर तो अजित केशकंबलीकडे गेला. याची क्लेशकारक साधना सिद्धार्थला पटली नाही. नंतर पखुदकच्चायनचा “जे दिसते ते सगळ शाश्वत आहे.” हे तत्त्वज्ञान सिद्धार्थला, ज्याला सगळेच अशाश्वत दिसत होतं, सहजच पटले नाही त्याला संजय बेल्दुपुत्तचा संशयवाद सुद्धा पटला नाही. आणि महावीर जैनच्या पंथातील पराकोटीचा आत्मक्लेश सुद्धा गौतमला पटला नाही.\nत्यावर गया येथे सिद्धार्थ स्वतः चिंतन करत बसला. एके दिवशी, पिंपळ वृक्षाखाली सिद्धार्थला जीवनाचा अर्थ सापडला. दु: खाचे कारण कळले. आणि दु: खातून बाहेर पडायचा मार्ग सापडला. ३५ वर्षीय सिद्धार्थ, बुद्ध झाला\nयानंतर आपल्याला मिळालेला मार्ग इतरांना दाखवण्यासाठी गौतम बुद्धाने ठिकठिकाणी प्रवचने केली. बुद्धाने सामान्य जनांच्या मागधी भाषेत प्रवचने केली. त्याची शिकवण अशी होती -\nदु:खाचे ज्ञान होणे – अप्रिय गोष्टींची प्राप्ती व प्रिया गोष्टींचा वियोग झाल्याने दु:ख होते.\nदु:खाचे कारण ओळखणे – अशाश्वातला शाश्वत समजणे या अज्ञानामुळे दु:ख होते.\nदु:ख मुक्त होऊ शकतो हे कळणे - तृष्णेचा, हवे - नकोपणाचा, त्याग केल्याने दु:ख मुक्त होऊ शकतो हे कळणे.\nदु:ख मुक्त होण्याचा मार्ग कळणे – सम्यक (balanced) जीवनचा आर्य अष्टांगी मार्ग बुद्धाने सांगितला.\nजवळ जवळ ४५ वर्षे गौतम बुद्धाने सामान्य जनतेला बोध केला. वयाच्या ८० व्या वर्षी, कुशीनगर येथे बुद्धाने देह ठेवला.\nराजगृह, मगध. ईस. पूर्व ५ वे शतक\nबुद्धाच्या निर्वाणानंतर, मगध राजा अजातशत्रूने बुद्ध वचनांचे गायन आयोजित केले. या संगीतीमध्ये, बुद्धाच्या शिष्यांनी त्याची वचने गायली. बुद्धाची वचने विनय पिटकमध्ये व प्रवचने सुत्त पिटकमध्ये संकलित केली गेली.\nसुत्त पिटका��� निकाय नावाचे पाच भाग आहेत. त्यातील खुद्दक निकायमध्ये १५ लहान ग्रंथ आहेत. त्यापैकी एक ग्रंथ आहे जातक कथा यामध्ये गौतम बुद्धाच्या पूर्व जन्मांतील प्रसंगांवर गोष्टी लिहिल्या गेल्या. पूर्व जन्मात बुद्धाने केलेले पुण्यकाम, त्याचा त्याग आणि त्याच्या गुणांचे दर्शन जाताकांमधून होते. पाहू जातक कथांमधील काही कथा -\nजातकमध्ये ५५० गोष्टी आहेत. त्यामध्ये काही पंचतंत्र मधल्या ओळखीच्या गोष्टी भेटतात. जसे – बडबडणारे कासव. ती कथा जातक मध्ये अशी सांगितली आहे -\nवाराणसी मध्ये एक ब्रह्मदत्त नावाचा राजा होता. त्याचा मंत्री होता बोधिसत्त. राजा ब्रह्मदत्त अतिशय बडबड्या होता. राजातील हा अवगुण बोधिसत्तला युक्तीने सांगायचा होता. त्यासाठी तो योग्य वेळेची वाट पाहत होता.\nतिथून जवळच एका तळ्यात एक कासव राहत होते. त्याची मैत्री झाली दोन सुपर्ण हंसांशी. एकदा ते हंस कासवाला म्हणाले, “तू आमच्या बरोबर हिमालयातील सरोवराकडे चल.” तेंव्हा कासव म्हणाले, “मला तर उडता येत नाही मी कसा येणार तुमच्या बरोबर मी कसा येणार तुमच्या बरोबर” तेंव्हा हंसांनी युक्ती केली. दोघांनी मिळून चोचीत काठी धरली. कासवाला काठी पकडायला सांगून दोघे नवीन सरोवराकडे उडू लागले. उडणारे त्रिकुट पाहून मुले काहीबाही बोलू लागली, चिडवू लागली. ते ऐकून, “मी उडतो तर तुमचे काय जाते” तेंव्हा हंसांनी युक्ती केली. दोघांनी मिळून चोचीत काठी धरली. कासवाला काठी पकडायला सांगून दोघे नवीन सरोवराकडे उडू लागले. उडणारे त्रिकुट पाहून मुले काहीबाही बोलू लागली, चिडवू लागली. ते ऐकून, “मी उडतो तर तुमचे काय जाते” असे म्हणायला कासवाने तोंड उघडले, आणि काठी सुटल्याने ते खाली पडले. ते नेमके राजा ब्रह्मदत्त आणि बोधिसत्त फिरत होते तिथे पडून मेले.\nते दृश्य पाहून ब्रह्मदत्ताने विचारले, “मंत्री महाशय ते कासव कशामुळे मेले ते कासव कशामुळे मेले \nबोधिसत्तला हवी ती संधी मिळाली तो म्हणाला, “राजन् ज्याला कुठे, कधी आणि किती बोलावे किंवा बोलू नये हे कळत नाही त्याच्यावर असे दुर्भाग्य कोसळते\nत्यावरून राजा स्वतःची चूक उमगला\nभारतीय डाक खात्याने काढलेले, हंस व कासवाच्या गोष्टीचे तिकीट.\nआणखी एक पंचतंत्रातील गोष्ट येते ती माकड आणि मगरीची -\nमगर आणि माकड मित्र असतात. एकदा नदी पल्याड जाण्यासाठी, मगर माकडाला पाठीवर बसवून नदीतून घेऊन जाऊ ल���गते. तेंव्हा मगर सांगतो, “अरे मी काही तुला फिरायला नेत नाहीये मी काही तुला फिरायला नेत नाहीये माझ्या बायकोला तुझे काळीज खायचे आहे, म्हणून घेऊन जात आहे.” त्यावर बोधिसत्त असलेले माकड शांतपणे म्हणते, “आधी नाही का सांगायचे माझ्या बायकोला तुझे काळीज खायचे आहे, म्हणून घेऊन जात आहे.” त्यावर बोधिसत्त असलेले माकड शांतपणे म्हणते, “आधी नाही का सांगायचे आम्ही माकडे झाडावर काळीज ठेवत असतो. तुला काळीज हवे असेल तर मला झाडापाशी घेऊन जा, मी झाडावरून काळीज घेऊन येतो आम्ही माकडे झाडावर काळीज ठेवत असतो. तुला काळीज हवे असेल तर मला झाडापाशी घेऊन जा, मी झाडावरून काळीज घेऊन येतो” मगराला ते खरेच वाटते” मगराला ते खरेच वाटते तो माकडाला झाडापाशी घेऊन जातो, आणि बोधिसत्त माकड उडी मारून पळून जाते तो माकडाला झाडापाशी घेऊन जातो, आणि बोधिसत्त माकड उडी मारून पळून जाते बोधिसत्तचे धैर्य आणि चातुर्य हे गुण या गोष्टीतून दिसतात.\nकाही पुराणातल्या गोष्टी सुद्धा जातकात येतात. जशी ही महाभारताच्या वनपर्वातील शिबी राजाची गोष्ट –\nशिबी नावाचा एक न्यायी राजा होता. एकदा देवांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याकरिता एक देव कबुतराच्या रूपात उडत उडत राजाच्या दरबारात आले. दुसरा देव, कबुतराच्या मागोमाग ससाणा होऊन आला. कबुतराने आपला जीव वाचवण्यासाठी राजाकडे आर्जव केला. शिबी राजाने कबुतराला आश्रय दिला. मग ससाणा म्हणाला, “मी जर आज ही कबुतराची शिकार केली नाही तर माझी मुले भुकेने मरून जातील. न्याय कर राजा” त्यावर राजाने असा तोडगा काढला की. ”मी कबुतराचे जीव वाचवण्याचे वचन दिले आहे. कबुतराच्या बदल्यात मी तुला त्याच्या भारंभार माझे मास देतो.”\nत्यावर शिबी राजाने एक तराजू आणवला. एका पारड्यात कबुतर ठेवले. दुसऱ्या पारड्यात आपले मास काढून घातले. पण कबुतराने आपले वजन वाढवले. आणखी मास घातले, तरी ते कबुतराच्या वजना इतके होईना. शेवटी राजा स्वत: पारड्यात बसायला निघाला. तेंव्हा दोन्ही देव त्याच्या न्यायी बुद्धीवर प्रसन्न झाले.\nकाबुताराचे प्राण वाचवणारा हा राजा, मागच्या जन्मातील बोधिसत्त होता.\nदुसऱ्या शतकातील गंधार शैलीतील शिल्प. शिबी राजा ससाण्याला अपाले मास देत आहे. आता ब्रिटीश म्युझियममध्ये.\nजातकामध्ये अशा ओळखीच्या काही गोष्टींशिवाय आणखीही अनेक गोष्टी आहेत. जशी ही षडदंत नावाच्��ा हत्तीची गोष्ट -\nषडदंत नावाचा एक हत्ती होता. त्याला सहा सुळे होते. एकदा आकाशातून पडलेले एक दिव्य फूल त्याला मिळाले. षडदंतने ते फूल आपल्या दुसऱ्या बायकोला दिले. ‘आपल्याला फूल दिले नाही’ या विचाराने त्याच्या पहिल्या बायकोला अतिशय राग आला. याचा सूड उगवण्यासाठी तिने पुढचा जन्म घेतला बनारसच्या राणीचा. या राणीने राजाकडे षडदंतचे सुळे मागितले. राजाने षडदंतच्या मागे शिकारी पाठवले. षडदंतला सगळा प्रकार लक्षात आला. तेंव्हा त्याने आपले सहा सुळे उपटून राणीला बहाल केले\nस्वशरीराबाबतीत निर्दय व आत्यंतिक त्याग हे गुण अधोरेखित करणारी ही कथा.\nअजिंठा, महाराष्ट्र. ईस. पूर्व २ रे शतक – इस. ५ वे शतक\nया काळात अजिंठाच्या लेण्यांमध्ये बुद्ध कथेवर अनेक अप्रतिम चित्रे काढली गेली. एका पाठोपाठ एक घडणारे प्रसंग, एकाच भिंतीवर रंगवले आहेत. एखादे कॉमिकचे पुस्तक वाचावे, तशा या भिंती वाचता येतात. बुद्धाच्या जीवनातल्या कितीतरी कथांनी इथल्या भिंती भरून गेल्या आहेत. जातक कथांवर आधारित अनेक चित्रे इथे पाहायला मिळतात. त्यापैकी हे चित्र आहे षडदंतच्या कथेचे.\nअजिंठा लेणी – षडदंत हत्ती आपले सुळे काढून देतांना.\nप्रेम, न्याय, दया, क्षमा, त्याग आदि गुण शिकवणाऱ्या जातक कथा भारतात व भारताबाहेर देखील प्रसिद्ध होत्या. पंचतंत्रातील गोष्टींबरोबरच या गोष्टी सुद्धा लहान मुलांना आजही सांगितल्या जातात. काळाच्या ओघात बरेच बौद्ध साहित्य टिकले नाही. पण जातक कथा मात्र अमर झाल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T12:18:51Z", "digest": "sha1:6NKCRHEHM76EOXTHCIBQ524C5GVWFUSO", "length": 9138, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बारावीचा इंग्रजीचा पेपर पुन्हा घेण्यात येणार नाही", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबारावीचा इंग्रजीचा पेपर पुन्हा घेण्यात येणार नाही\nबोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांचे स्पष्टीकरण\nपुणे : बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरु असतांना प्रश्नपत्रिका व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे इंग्रजीचा पेपर पुन्हा घ्यावा अशी चर्चा सुरु होती. मात्र बारावी इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही, असं स्पष्टीकरण बोर्डाच्या अध्यक्षा शकु��तला काळे यांनी दिलं आहे. पेपर सुरू झाल्याच्या दीड तासानंतर हे फोटो बाहेर आल्याने याला पेपर फुटला असं म्हणता येणार नाही. या प्रकरणाची गैरप्रकार म्हणून नोंद घेतली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.\nबारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरु असतांना प्रश्नपत्रिका व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पेपर सुरु होऊन एका तासातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत ही प्रश्नपत्रिका आढळली आहे. त्यानंतर बोर्डाकडून हे स्पष्टीकरण दण्यात आलं आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. मात्र शिक्षकांचं निवेदन मिळाल्यानंतर ते सरकारकडे पाठवलं जाईल. निकाल उशिरा लागणार नाही. शेवटी विद्यार्थीही त्या शिक्षकांचेच आहेत, असं शकुंतला काळे म्हणाल्या.\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार…\nकाय म्हणाल्या शकुंतला काळे\n” पेपर सुरू झाल्याच्या दीड तासानंतर हे फोटो बाहेर आल्याने याला पेपर फुटला असं म्हणता येणार नाही. या प्रकरणाची गैरप्रकार म्हणून नोंद घेतली जाईल. या फोटोत दिसणारे काही प्रश्न हे इंग्रजीच्या पेपर मधले होते. या प्रकाराच्या मागे जे आहेत त्यांचा शोध घेतला जाईल. वेळ पडल्यास सायबर पोलिसांकडेही तक्रार दाखल करण्यात येईल. मुलांनी आणि पालकांनी घाबरून न जाता व्यवस्थित परीक्षा द्यावी. हा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही,” कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत सूचना देण्यात येतील, असं स्पष्टीकरण शकुंतला काळे यांनी दिले.\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36 वसतिगृहे\nसोलापूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष\nभाजपच्या विकास कामांच्या यादीसमोर फडणवीसांचा दुष्काळ प्रस्ताव मागे पडला\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय…\nडोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे…\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/marathi-bhasha-diwas-27-february/", "date_download": "2019-01-16T12:36:02Z", "digest": "sha1:HF7ZXMYX62V5E7AO66EI4CZO3QV5IUUZ", "length": 7019, "nlines": 110, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "२७ फेब्रुवारी- विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांची जयंती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n२७ फेब्रुवारी- विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांची जयंती\n२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.\nप्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारी जगभरातले मराठी भाषिक लोक ‘मराठी भाषा दिवस’ साजरा करतात. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘मराठी भाषा दिवस’ पाळण्याची प्रथा सुरू झाली.\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी\nधर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी\nएवढ्या जगात माय मानतो मराठी\nआमुच्या मनामनात दंगते मराठी\nआमुच्या रगारगात रंगते मराठी\nआमुच्या उराउरात स्पंदते मराठी\nआमुच्या नसानसात नाचते मराठी\nआमुच्या पिलापिलात जन्मते मराठी\nआमुच्या लहानग्यात रांगते मराठी\nआमुच्या मुलामुलीत खेळते मराठी\nआमुच्या घराघरात वाढते मराठी\nआमुच्या कुलाकुलात नांदते मराठी\nयेथल्या फुलाफुलात हासते मराठी\nयेथल्या दिशादिशात दाटते मराठी\nयेथल्या नगानगात गर्जते मराठी\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी\nयेथल्या वनावनात गुंजते मराठी\nयेथल्या तरुलतात साजते मराठी\nयेथल्या कळीकळीत लाजते मराठी\nयेथल्या नभामधून वर्षते मराठी\nयेथल्या पिकांमधून डोलते मराठी\nयेथल्या नद्यांमधून वाहते मराठी\nयेथल्या चराचरात राहते मराठी\nगीत – सुरेश भट\nसंगीत – कौशल इनामदार\n( मराठी भाषा अभिमान गीत )\nगीत प्रकार – स्फूर्ती गीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मनसेचा ‘खळखटयाक’\nटीम महाराष्ट्र देशा : बेस्ट कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी गेले ७ दिवस संपावर असल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत. या…\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न…\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/swadhar-scheme/", "date_download": "2019-01-16T12:35:23Z", "digest": "sha1:7HQ6EQCRYSQKVC27KTIMHT6HDN7JPURP", "length": 8667, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "https sjsa maharashtra gov in", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nSwadhar scheme: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना\nशासनाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहाची सोय करण्यात येत असते. पण प्रवेश मर्यादा असल्याकारणाने ज्यांना प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ ही नवीन योजना आणली आहे. त्या योजने विषयी जाणून घेऊयात…\nया योजनेसाठी विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा.\nज्या ठिकाणी विद्यार्थ्यांने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे त्या ठिकाणचा विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा.\nसन 2017-2018 पासून प्रवेश घेणारे 11 वी व 12 वीचे विद्यार्थी आणि 12 वीनंतर प्रथम वर्ष पदविका, पदवी व पदव्युत्तर पदविका व पदवीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.\nअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के आरक्षण असेल.\nया योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक टक्केवारी किमान 50 टक्के असावी.\nदिव्यांग विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 वी, 12 वीमध्ये क��मान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.\nविद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा व कुटूंबाचे / पालकांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.\nविद्यार्थी शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे इयत्ता 10 वी किंवा 12 वीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित असावा व त्याला कोणत्याही शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा.\n12 वीनंतरच्या तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/पदवीका अभ्यासक्रम हा दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीचा नसावा.\nविद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेले महाविद्यालय व अभ्यासक्रम यास राज्य शासन व संबंधित तत्सम सक्षम प्राधिकारी यांची मान्यता असणे आवश्यक आहे.\nही सवलत शैक्षणिक कालावधीत जास्तीजास्त सात वर्षापर्यंत घेता येऊ शकते.\nनिवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. अन्यथा तो या योजनेस अपात्र होईल.\nॲट्रोसिटी: न्यायालयाच्या निकालाचा अर्थ, समज आणि गैरसमज\nविद्यार्थ्यांने खोटी माहिती व कागदपत्र देवून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली केली जाईल.\nया योजनेचा लाभ घेण्यासाठी 16 मार्च 2017\nअधिक माहितीसाठी खालील लिंक बघा.\nभाजप सरकार पाकिस्तानला शिव्या घालते, मग त्यांचा कांदा कसा चालतो \nभिंवडी : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी रोज रडत आहे, भाव नसल्यामुळे कांदा रस्त्यावर फेकतोय आणि सरकार पाकिस्तानमधून…\nबेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मनसेचा ‘खळखटयाक’\nशाकंभरी नवराञोत्सवास उत्साहात प्रारंभ\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/why-priya-warrior-runs-in-supreme-court/", "date_download": "2019-01-16T12:23:04Z", "digest": "sha1:GDA7U37PNLRJQB2OLE7WI5ARB6DES6T3", "length": 7581, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "का घेतली प्रिया वारियरने सर्वोच्च न्यायालयात धाव ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nका घेतली ���्रिया वारियरने सर्वोच्च न्यायालयात धाव \nनवी दिल्ली- ‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मानिक्य मलरया पूवी’ या गाण्याविरोधात इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्याप्रकरणी हैदराबाद आणि औरंगाबाद तक्रार दाखल करण्यात आली होती. दिग्दर्शक ओमर लुलूंविरोधात पोलिसात तक्रार करण्यात होती. ‘ओरु अदार लव्ह’ चित्रपटातील गाण्यातून इस्लाम धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.\nशीख दंगल प्रकरणी जन्मठेप झालेले सज्जनकुमार नक्की कोण \nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\nहैदराबादमध्ये मुस्लिम समाजातील काही तरुणांनी प्रिया वारियर आणि सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली होती. एका रात्रीत स्टार झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर काही सेकंदाच्या तिच्या व्हिडिओने देशभरात प्रसिद्ध झाली. हैदराबादमध्ये मुस्लिम युवकांचा समुहाने प्रिया आणि सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘मणिक्या मलराया पूर्वी’ या गाण्याचं इंग्रजीत भाषांतर केल्यानंतर मोहम्मद पैगंबरांचा अवमान होत असल्याचा दावा तरुणांनी केलेला आहे.\nप्रिया प्रकाश वारियरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रियाच्या आगामी सिनेमा ‘ओरु अडार लव’ सिनेमातील ‘मालिका मलीयारा पूवी’ या गाण्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी प्रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सर्व प्रकारमुळे प्रियाचा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला आहे.\nशीख दंगल प्रकरणी जन्मठेप झालेले सज्जनकुमार नक्की कोण \nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\nकर्नाटक पोटनिवडणूक : भाजपचा फुसका बार, चार जागांवर दारुण पराभव\nस्त्री- पुरुषांना समान अधिकार, विवाहबाह्य संबंध गुन्हा ठरू शकत नाही :सुप्रीम कोर्ट\nशाकंभरी नवराञोत्सवास उत्साहात प्रारंभ\nतुळजापूर- कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवराञ उत्सवास दुर्गा अष्टमीस सोमवार दि १४ रोजी दुपारी बारा…\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%82-%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9D/", "date_download": "2019-01-16T11:54:32Z", "digest": "sha1:WCRBH6C5EGNV7LEDSLPFJUHGAO42GOZU", "length": 9091, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“सारे जहॉं से अच्छा’मध्ये झळकणार शाहरुख | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“सारे जहॉं से अच्छा’मध्ये झळकणार शाहरुख\nबॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक चित्रपटांची चलती आहे. क्रीडापटू, राजकरणी यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-यांच्या जीवनावर आधारित एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार आहे. या चित्रपटात किंग खान अर्थात शाहरुख खान झळकणार आहे.\n“सारे जहॉं से अच्छा’ असे शीर्षक असलेल्या या चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिका साकारणार आहे. येत्या फेब्रुवारीत चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. मे किंवा जूनमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. पण किंग खानने झिरो चित्रपटाच्या अपयशानंतर यातून बाहेर येण्यासाठी स्वतःला व्यग्र करुन घेण्यासाठी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला फेब्रुवारीतच सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.\nअभिनेत्री भूमी पेडणेकर या चित्रपटात राकेश शर्मा यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. शाहरुख खान, रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रिया प्रकाश वारियर श्रीदेवीच्या भूमिकेत \nसुनील ग्रोव्हरचा कॉमेडी शो होणार बंद\nपरीक्षांमुळे बॉयफ्रेंडशी ब्रेकअप – तापसी पन्नू\nवेब सीरीजमध्ये झळकणार मिलिंद सोमन\nयुवा अभिनेत्यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट राष्ट्रनिर्माण आणि जीएसटीवर चर्चा\nबिग-बींनी दिला तरुणपणीच्या आठवणींना उजाळा\nअनुपम खेर आणि अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nफरहान-शिबानी दांडेकर लवकरच विवाहबद्ध होणार\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mumbai-dabbawala-news/", "date_download": "2019-01-16T12:22:52Z", "digest": "sha1:TVUJDMTAQHQZQ7RVN6GJD4HWL45JRIZO", "length": 5518, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबईच्या डबेवाल्यांना अभियंत्याने घातला कोटी रूपयांचा गंडा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंबईच्या डबेवाल्यांना अभियंत्याने घातला कोटी रूपयांचा गंडा\nमुंबई : मुंबई डबेवाल्यांच्या संघटनेचे संकेतस्थळाची जबाबदारी सांभाळणा-या एका अभियंत्याने डबेवाल्यांना तब्बल एक कोटी रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या मुंबईच सुमारे पाच हजारांहून अधिक डबेवाले आहेत.\nदररोज हे डबेवाले दोन लाख चाकरमान्यांचे डबे त्यांच्या कार्यालयात पोहोचवतात. अधिकतर हे डबेवाले निरक्षर आहेत. त्यामुळे या अभियंत्याने या गोष्टीचा फायदा घेत डबेवाल्यांना एक कोटींचा गंडा घातला. मुंबईच्या डबेवाल्यांची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्यामुळे डबेवाला संघटनेला परदेशामधूनही प्रसिद्धीची कामे येतात. या अभियंत्याने एक बनावट कंपनी स्थापन करून ती कामे आपल्याकडे परस्पर वळवली होती.\n“आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”\nमुंबई - “आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची” असा सवाल काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी असा प्रश्न…\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/new-law-has-been-approved-to-deal-with-scams/", "date_download": "2019-01-16T12:53:27Z", "digest": "sha1:OJSPJT4ANJLNMCLWND6KBZ5TKYCCC3NT", "length": 6046, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी नवा कायदा मंजूर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nघोटाळेबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी नवा कायदा मंजूर\nवेब टीम- 100 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने नवा कायदा मंजूर केला आहे. नव्या कायद्यानुसार सहा आठवड्यांच्या आतच अशा आरोपींना फरार जाहीर करणे शक्य होणार आहे\nपंजाबमध्ये ईशनिंदा केल्यास होणार जन्मठेप\nआंबे वक्तव्यात भिडे गुरुजींवर ठपका ; कायदेशीर कारवाई होणार\nनव्या कायद्यातील तरतुदी अशा\nविशेष कोर्टासमोर विशिष्ट व्यक्तीस फरार आर्थिक गुन्हेगार ठरवण्याची मागणी\nअशा व्यक्तीची संपत्ती जप्त करण्याची मुभा\nविशेष न्यायालयाकडून अशा व्यक्तीस नोटीस पाठवता येणार\nफरार आर्थिक गुन्हेगार ठरवलेल्या इसमाच्या संपत्तीची विक्री करणे\nकुठलाही दिवाणी खटला लढवण्यापासून प्रतिबंध करणे\nअशा व्यक्तीच्या जप्त संपत्तीच्या विल्हेवाटीसाठी प्रशासक नेमणे\nपंजाबमध्ये ईशनिंदा केल्यास होणार जन्मठेप\nआंबे वक्तव्यात भिडे गुरुजींवर ठपका ; कायदेशीर कारवाई होणार\nगुरु नानक यांनीच इस्लामची बदनामी करण्याचा कट रचला : अब्दुल रहमान मक्की\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nपालघर : मच्छीमारांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी दमण ते दातिवरे मच्छीमार धंदा संरक्षण समितीच्या नेतृत्वाखाली पालघर…\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\n…तरच अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल : राजू शेट्टी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/mumbai/3074-kirit-somayya-on-shivsena", "date_download": "2019-01-16T12:03:15Z", "digest": "sha1:425SVFDBZBL3MRQDYCTL5IHHNTPR2JYA", "length": 5967, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "शिवसेनेने 5 कोटी देऊन मनसेचे नगरसेवक फोडले; हा सगळा व्यवहार मनी लाँड्रिंगमधून घडल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशिवसेनेने 5 कोटी देऊन मनसेचे नगरसेवक फोडले; हा सगळा व्यवहार मनी लाँड्रिंगमधून घडल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nशिवसेनेनं मनसेचे सहा नगरसेवक फोडले...त्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले हा सगळा व्यवहार मनी लाँड्रिंगमधून घडलाय असा गंभीर आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी केलाय.\nमनसेचे 6 नगरसेवक नुकतेच शिवसेनेत गेलेत. हे करत असताना त्यांच्यामध्ये आणि शिवसेनेमध्ये डील झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय.\nआता सोमय्या यांनी एसीबी आणि ईडीकडे तक्रार केलीय. सोमय्यांनी याबाबत ईडीला माहितीही दिलीये. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे, मी ईडीला पुरावेही दिलेत, असं सोमय्यांनी सांगितले.\nयासंदर्भात त्यांनी लाचलुचपत विभाग, कोकण आयुक्त आणि पोलिसांकडे लेखी तक्रारही केली होती.\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-01-16T13:05:46Z", "digest": "sha1:SC3NSLVTJEJW6KAHJDKHTSV5EIOX62RV", "length": 28410, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (85) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (22) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (143) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (120) Apply अर्थविश्व filter\nसप्तरंग (95) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (93) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (10) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (8) Apply गणेश फेस्टिवल filter\nमुक्तपीठ (8) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (8) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमनोरंजन (5) Apply मनोरंजन filter\nपैलतीर (2) Apply पैलतीर filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\n(-) Remove व्यापार filter व्यापार\nमहाराष्ट्र (322) Apply महाराष्ट्र filter\nव्यवसाय (322) Apply व्यवसाय filter\nउत्पन्न (255) Apply उत्पन्न filter\nप्रशासन (243) Apply प्रशासन filter\nमहापालिका (152) Apply महापालिका filter\nबाजार समिती (137) Apply बाजार समिती filter\nनरेंद्र मोदी (131) Apply नरेंद्र मोदी filter\nराजकारण (124) Apply राजकारण filter\nअमेरिका (120) Apply अमेरिका filter\nगुंतवणूक (116) Apply गुंतवणूक filter\nमहामार्ग (105) Apply महामार्ग filter\nमुख्यमंत्री (101) Apply मुख्यमंत्री filter\nनगरसेवक (99) Apply नगरसेवक filter\nकर्नाटक (98) Apply कर्नाटक filter\nसोलापूर (95) Apply सोलापूर filter\nडोनाल्ड ट्रम्प (89) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nलातूर बाजारात व्यापारी, आडते संघर्ष पेटला\nलातूर- लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात व्यापारी व आडते संघर्ष वाढत चालला आहे. काही व्यापारी खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसेच वेळेवर देत नसल्याने आडते अडचणीत आले आहेत. यात वारंवार मागणी करूनही बाजार समिती लक्ष देत नाही. त्यामुळे बुधवारी (ता. 16) आडते रस्त्यावर आले. त्यांनी...\nजुन्नरची जंबो द्राक्षे चीन व श्रीलंकेत (व्हिडिओ)\nनारायणगाव - जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद सीडलेस या काळ्या जातीच्या द्राक्षाचा तोडणी हंगाम सुरू झाला आहे. तालुक्‍यातून आजअखेर पंधरा कंटेनरमधून दीडशे टन द्राक्ष चीन व श्रीलंका या देशात निर्यात झाली आहेत. निर्यातक्षम जंबो द्राक्षाला सध्या प्रतवारीनुसार शंभर ते एकशे वीस रुपये, तर दुय्यम दर्जाच्या...\n'मिस्ड कॉल'द्वारे दोन कोटींचा गंडा\nमुंबई - माटुंगा येथील व्यावसायिकाचा मो��ाईल क्रमांक बंद करून त्याच्या खात्यातील एक कोटी 86 लाख रुपयांवर डल्ला मारणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांनी कोलकत्यातून अटक केली. सागर दास (वय 34) आणि चुनचुन पाठक (वय 49) अशी आरोपींची नावे आहेत. माटुंगा परिसरातील कापड व्यापारी विमल हिरजी शहा (वय 57) यांनी या...\nभूगावात गावडे यांनी उभारली स्ट्रॉबेरीची बाग\nबावधन - स्ट्रॉबेरी म्हटल्यावर सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे महाबळेश्‍वर. लाल रसाळ फळाचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी खवैय्यांची पावले तेथे वळतात. मात्र, पुणेकरांना हा आस्वाद आता भूगावमध्ये घेता येईल. भूगावमधील शेतकरी मधुकर गावडे यांनी सेंद्रिय पद्धतीने फुलवलेली स्ट्रॉबेरीची बाग पर्यटकांचे...\nमाळरानावर फुलविला स्ट्रॉबेरीचा मळा\nकुर्डू (सोलापूर)-माळरानाची जमीन, जेमतेमच पाणी, शेतीला जोड धंदा म्हणुन दुध व्यवसाय करण्याची माढा तालुक्यात परंपरा आहे व दुध उत्पादनात अग्रेसर आहे‌ व ज्या भागात पाणी तेथील शेतकरी ऊस लागवडीसाठी कल असतो. पण आपण इतर शेतकऱ्या पेक्षा काही तरी वेगळे केले पाहिजे या उद्देशाने मुळ चे कुर्डू चे पण लऊळ (ता....\nआटपाडी डाळिंब उत्पादकात तीव्र असंतोष\nआटपाडी - एक्सपोर्ट डाळिंब तयार झालेली असताना मोजक्याच असलेल्या एक्सपोर्टच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येत चाळीस टक्यांनी दर कमी केले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत पन्नास रुपये दर कमी आहेत. एक्सपोर्टचे व्यापारी राजरोस डाळिंब उत्पादकांना लुटत आहेत. या प्रकारामुळे डाळिंब उत्पादकात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे...\nअतिक्रमण काढलेले रस्ते पुन्हा \"जैसे थे'\nजळगाव ः महापालिकेने महिनाभरापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम पोलिस बंदोबस्तात राबविली. परंतु ज्या रस्त्यांवरील अतिक्रमित दुकाने, टपऱ्या काढण्यात आल्या तेथे पुन्हा टेबल, खुर्च्या लावून विक्रेते व्यवसाय करताना सद्यःस्थितीत दिसत असून, पुन्हा या रस्त्यांवर हॉकर्स व विविध...\nविश्‍वात्मकतेच्या मूल्याचा जागर व्हावा\nहे शतक विसंगतींनी भरलेलं शतक म्हणता येईल. एका बाजूने यंत्रांच्या मदतीने माणूस अखंड कृत्रिम जग उभारण्यात गुंतला आहे; पण दुसऱ्या बाजूने त्याला जिवंत, अकृत्रिम, अनावृत्त अशा जीवनाची आस आहे. एकीकडे तो नैसर्गिक जगण्यापासून दूर गेला आहे; निसर्गापासून तुटून निघाला आहे. कृत्रिम, आभासी जगातल्या जादुई नगरीत...\nगावगुंडांना 'मोका' लावणार : संदीप पाटील\nपुणे : हवेली पूर्व भागातील विक्रेते, व्यावसायिक, व्यापारी यांना गावगुंडांकडून हप्ते मागितले जात असून, विरोध केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा प्रकार काही दिवसांपासून घडत आहे. गावगुंडांच्या दहशतीचा व्यावसायिकांनी धसका घेतला असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिस अधीक्षक संदीप...\nफुले शाहू आंबेडकर विचार मंच आणि व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने कल्याणमध्ये धडक मोर्चा\nकल्याण - कल्याण पूर्वमध्ये फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा. सूचक नाका ते श्रीराम टॉकीज पुणे लिंक रोड रस्ता रुंदीकरण काम पूर्ण करा. तर दुकानदार आणि व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नये. पाणी समस्या दूर करा. अश्या मागणी करत कल्याण पूर्व मधील फुले शाहू आंबेडकर विचार मंच आणि व्यापारी मित्र मंडळाच्या...\nअमर्यादित राजेशाही, लोकशाही आणि डावी ‘सामाजिक लोकशाही’ अशा टोकाच्या राजकीय प्रणालींचा प्रवास आणि अंगीकार भूतानने का केला असावा भूतानच्या आणि भारत-भूतान संबंधांच्या दृष्टीने तेथील घटनांना मिळालेले वळण महत्त्वाचे आहे. ने पाळनंतर दक्षिण आशियात भूवेष्टित भौगोलिक संरचना आणि भारत आणि चीन यांच्यात बफर...\n‘सीपेक’च्या आडून लष्करी डावपेच\nमुख्यत्वे आर्थिक सहकार्यासाठी असलेल्या ‘सीपेक’च्या आडून चीन पाकिस्तानात संरक्षणसामग्रीचे उत्पादन करणार आहे. या माध्यमातून चीन व पाकिस्तान यांची लष्करी जवळीक घट्ट होत असल्याने भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्पाचा (बीआरआय) महत्त्वाचा भाग असलेल्या ‘चीन-पाकिस्तान...\nडोनाल्ड ट्रम्प यांचा दुतोंडीपणा उघड\nनवी दिल्ली ः अफगाणिस्तानमधील ग्रंथालयाला निधी दिल्याप्रकरणी भारतावर तोंडसुख घेतल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे विविध द्विपक्षी मुद्द्यांवर चर्चा केली. विशेषतः अफगाणिस्तानमध्ये सहकार्य वाढविण्यावर ट्रम्प यांनी सहमती दर्शवल्याने त्यांचा...\nआयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाची गीता गोपीनाथ यांनी स्वीकारली सूत्रे\nवॉशिंग्टन : म्हैसूर येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञ प��ाचा कार्यभार स्वीकारला आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लगार्ड यांनी 1 ऑक्टोबर रोजी गीता यांची निवड जाहीर केली होती. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या...\nनवी दिल्ली - कृषी आणि उत्पादन क्षेत्राची कामगिरी बहरल्याने यंदा विकास दर ७.२ टक्के राहील, असा अंदाज सांख्यिकी विभागाने वर्तवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात जीडीपीने ६.७ टक्‍क्‍यांपर्यंत मजल मारली होती. सांख्यिकी विभागाने आज जीडीपी अंदाज जाहीर केला. यात गतवर्षाच्या तुलनेत विकास दरात सुधारणा होणार असली...\nतुमच्या भांडणात आमचा जीव का घेता\nघरात लग्नकार्य आहे, लोकांचे पैसे द्यायचेत म्हणून माल आणला. ही बाजार समिती म्हणजे आमच्यासाठी बॅंक आहे, पण लिलावच झाले नसल्याने सकाळपासून मोबाईल बंद ठेवावा लागलाय. तुमच्या भांडणात आमचा का जीव घेता, असा सवाल करीत माळेगाव येथील रामभाऊ वाघमोडे या शेतकऱ्याने बाजार समितीत संचालक व व्यापाऱ्यांना निरुत्तर...\nपतंग दुकानदारांवर ‘संक्रांत’ येण्याची शक्‍यता\nऔरंगाबाद - मकरसंक्रांत जसजशी जवळ येते तसा पतंगबाजीचा ‘फिव्हर’ सर्वत्र दिसू लागतो. यंदा मात्र पतंगबाजीला काहीसा ब्रेक लागल्याचे चित्र आहे. पतंगांचा खप निम्म्याने घसरल्याचे शहरातील पतंग दुकानदार सांगत आहेत. मकर संक्रांतीसाठी तयार करण्यात आलेले पतंग आणि अन्य सामग्री अपेक्षेप्रमाणे विकलीच गेली नसल्याने...\nआर्थिक आघाडीवरील झाकोळ (राजधानी दिल्ली)\nनव्या वर्षात प्रवेश केल्यानंतर आता हे वर्ष जाईल कसे, या प्रश्‍नाची चर्चा होणे स्वाभाविकच आहे या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत लोकसभेच्या निवडणुकीसारखी अत्यंत महत्त्वाची घटना घडणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभेबरोबर न झाल्यास दुसऱ्या सहामाहीत ती राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना असेल....\nबॅंक ग्राहकांवर पाळत ठेवणारे तीन परप्रांतीय ताब्यात\nजळगाव - शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने आणि बॅंकांच्या बाहेर पाळत ठेवून बॅगसह रोकड लंपास करणाऱ्या परप्रांतीय टोळीतील तिघांना डीबी पथकाने संशयित हालचालींवरून ताब्यात घेतले आहे. आज दुपारी शाहूनगरातील आयसीआयसीआय बॅंक, नंतर रिंग रोडवरील स्टेट बॅंकेच्या शाखेजवळ सापळा लावून उभ्या असलेल्या परप्रांतीय तिघांना...\nकमोडिटी बाजार - आडवाटेवरचा आकर्षक गुंतवणूक पर्याय\nथोडी आ��वाटेवरची आणि जोखमीची गुंतवणूक म्हणून कमोडिटी बाजाराविषयी सामान्य गुंतवणूकदारांमध्ये समज आहे. योग्य नियोजन आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास ‘कमोडिटी’ गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. कमोडिटी बाजाराविषयी नुकताच ‘मल्टी कमोडिटी एक्‍स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड’चे (एमसीएक्‍स) व्यवस्थापकीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-city-uncleaned-43470", "date_download": "2019-01-16T12:59:20Z", "digest": "sha1:JP2ZIPAMFQPVLW7NJE3LIV2VDX2NFA7F", "length": 12589, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur city uncleaned वर्षभरात झाले शहर अस्वच्छ? | eSakal", "raw_content": "\nवर्षभरात झाले शहर अस्वच्छ\nशुक्रवार, 5 मे 2017\nस्वच्छ भारत अभियानात नागपूर माघारले\nस्वच्छ भारत अभियानात नागपूर माघारले\nनागपूर - वर्षभरापूर्वी देशातील पहिल्या वीस स्वच्छ शहरांमध्ये समाविष्ट असलेले नागपूर एकदम 139 व्या क्रमांकावर फेकले गेल्याने महापालिकेला चांगलाच धक्का बसला आहे. आजच मुख्यमंत्र्यांनी चोवीस बाय सात या योजनेसाठी नागपूर महापालिकेला पुरस्कार दिला तर दुसरीकडे स्वच्छ भारत अभियानात पहिल्या पन्नास शहरांमध्ये नागपूरचा समावेश नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. वर्षभरात असे काय घडले की शहर अचानक अस्वच्छ झाले, असा प्रश्‍न महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना पडला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. यावर्षीची 434 स्वच्छ शहरांची यादीत केंद्र शासनाने जाहीर केली. यात पहिल्या शंभर शहरांमध्येही नागपूरचा समावेश नाही. विशेष म्हणजे नागपूर झपाट्याने विकसित होत आहे. सर्वत्र सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते सुरू आहे.\nचोवीस बास सात योजना राबविल्या जात आहे. मेट्रो रेल्वेचे कामही झपाट्याने सुरू आहे. नागपूर महापालिकेने स्वच्छतेचे आउटसोर्सिंग केले आहे. कनक रिसर्च मॅनेजमेंटतर्फे घरो��री जाऊन कचऱ्याची उचल केली जात आहे. शहराला डस्टबिन फ्री करण्यात आले आहे. भांडेवाडी डंपिंग यार्ड येथे शहरातील कचरा थेट उचलून टाकला जात आहे. येथे कचऱ्यावर प्रक्रियासुद्धा केली जात आहे. याच कारणामुळे मागील वर्षी स्वच्छ भारत अभियानात नागपूरचा पहिल्या वीस शहरांमध्ये समावेश करण्यात आला होता. मागील वर्षाप्रमाणे स्वच्छतेच्या योजना, प्रक्रिया नियमितपणे सुरू असताना अचानक नागपूर अस्वच्छ कसे झाले, असा प्रश्‍न महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. एकतर मागील वर्षी झालेल्या सर्वेक्षण चुकले असेल किंवा यंदाचे असेही बोलले जात आहे.\nकर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' होणार यशस्वी\nमागील वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा 104 जागांवर विजय झाला. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या. 225 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nइंडिकेटरचे वाजले की बारा\nदिवा - मध्य रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वेस्थानकातील इंडिकेटर अधूनमधून बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत काही दक्ष प्रवाशांनी...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेश���्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/breaking-news/7469-national-mourning-for-bharat-ratna-atal-bihari-vajpayee", "date_download": "2019-01-16T11:54:55Z", "digest": "sha1:BX46AR7CJECPUI3QRJAEWJLHQ2UXWBDV", "length": 9541, "nlines": 158, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमाजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या दुःखद निधनामुळे सरकारने 16 ऑगस्ट (आजचा दिवस धरून) ते 22 ऑगस्टपर्यंत राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.\nया कालावधीत शासकीय कार्यालयात कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत. जेथे राष्ट्रध्वज दररोज फडकवला जातो तेथे तो या कालावधीत अर्ध्यावर फडकवला जाईल, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव सायंकाळी 7.30 च्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी आणले जाणार आहे. त्याठिकाणी समर्थकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल तसेच उद्या भाजप मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.\nअटबिहारी वाजपेयी यांच्या घराबाहेर दुपारीच स्टेज तयार करण्यात आले होते. उद्या शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर राष्ट्रीय स्मारक स्थळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.\nभारतीय राजकारणातला बुलंद आवाज हरपला...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन...\nवाजपेयींना अखेरचा निरोप - Pics\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...\nवाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी\nवाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण\nराज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली...\nजाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...\nवाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...\nवाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...\nअशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं\nवाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार...\nवाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना\nभारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...\nअटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nव्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार\nराहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक\nव्यंकय्या नायडू देशाचे 15वे उपराष्ट्रपती\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/458820", "date_download": "2019-01-16T12:59:02Z", "digest": "sha1:GBYBBZNDGZPHVAOLKJMSNUMVRXBJKLUI", "length": 6107, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मॅजेस्टीकच्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मॅजेस्टीकच्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nमॅजेस्टीकच्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nसावंतवाडी ः येथील मॅजेस्टीकच्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनिल भिसे.\nसावंतवाडी : आदिनारायण मंगल कार्यालय, सालईवाडा-सावंतवाडी येथे मॅजेस्टिक बूक हाऊसने आयोजित केलेल्या मराठी व इंग्रजीमधील विविध विषयांवरील पुस्तकांचे मॅजेस्टिक पुस्तक प्रदर्शन, विक्रीस सावंतवाडी व आसपासच्या परिसरातील, रसिक वाचक, शाळा, महाविद्यालये व ग्रंथालये यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.\nस्वामी, मृत्युंजय, छावा आदी गाजलेल्या पुस्तकांबरोबर सारस्वतांचा संक्षिप्त इतिहास, मन में है विश्वास, शिवाजी कोण होता अशा पुस्तकांना मागणी मोठय़ा प्रमाणात होत आहे. धार्मिक, आध्यात्मिक, पाकशास्त्र, आरोग्य, ज्योतीष आदी विषयांवरील पुस्तके तसेच स्मार्ट फोन, कॅशलेस, कर्मबंधन, गर्भसंस्कार, मालवणी पदार्थ या पुस्तकांना वाचकांची विशेष पसंती आहे.\n27 फेबुवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत हे प्रदर्शन खुले आहे. रसिक वाचक, शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये यांनी पुस्तके पाहण्याचा व खरेदीचा आनंद द्यावा, असे आवाहन मॅजेस्टिक बूक हाऊसच्या संयोजक माधुरी कोठावळे यांनी केले आहे.\nआरोंदा ग्रामस्थांचे उपोषण मागे\nबांदा सरपंचपदी बाळा आकेरकर\nअधिकाऱयांअभावी सार्वजनिक बांधकाम विभाग खिळखिळा\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sangli-news-vivek-kamble-comment-on-government/", "date_download": "2019-01-16T12:21:35Z", "digest": "sha1:5MXEB6JC6F7X5OAPKLJPSLXLEGF65WHQ", "length": 11375, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रिपाई केंद्र व राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरिपाई केंद्र व राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत \nरामदास आठवले यांनाही निश्चितपणे विचार करावा लागेल\nसांगली: केंद्र व राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सर्वसामान्य जनतेचा पुरता अपेक्षाभंग झाला आहे. राज्यातील शिक���षण व्यवस्था धनिकांच्या हाती देऊन या नव्या ‘पेशवाई’ने बहुजन समाजाच्या मुळावरच घाव घातला आहे. संपूर्ण राज्यात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाही आता या सरकारमधूनबाहेर पडून रस्त्यावरची लढाई उभारण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे, असे प्रतिपादन रिपाईचे नूतन महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा सांगली महापालिकेचे नगरसेवक विवेक कांबळे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केले.\nरिपाईच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबाबत विवेक कांबळे यांचा सांगली जिल्हा रिपाईच्यावतीने महापालिकेतील विरोधी स्वाभिमानी विकास आघाडीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे यांच्याहस्ते येथील शासकीय विश्रामगृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी विवेक कांबळे बोलत होते.\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nसर्वसामान्य जनतेने मोठ्या अपेक्षेने भाजपला केंद्र व राज्यात सत्ता देऊ केली. या सत्तेत मित्रपक्ष रिपाईचाही मोठा वाटा आहे. मात्र सत्तेत गेल्यानंतर या सरकारला सर्वसामान्यांना दिलेल्या वचनाचा पूर्णपणे विसर पडलेला आहे. इंदू मिल परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याची घोषणाही हवेतच विरली आहे. पेट्रोल व डिझेल दरात दिवसेंदिवस वाढच होत असून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आलेले आहेत. अनेकविध चुकीच्या निर्णयामुळे सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावलेल्या या सरकारने आता या सत्तेतून पायउतार व्हावे, असे आवाहनही विवेक कांबळे यांनी केले.\nमहाराष्ट्र शासनाने अनेक प्राथमिक शाळा बंद करून बहुजन समाजाच्या प्रगतीवरच घाला घातला आहे. शिक्षण व्यवस्था धनिकांच्या हाती देऊन त्याआधारे शिक्षण क्षेत्राचा बाजार करणारे निर्णय घेऊन नव्याने ‘पेशवाई’ लादण्याचा प्रयत्न आहे. त्यातून बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. त्यामुळे या सरकारविरोधात बहुजन समाजात प्रचंड अस्वस्थता आहे. राज्य शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही बंद केली असून दलित समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. ‘भीमा- कोरेगाव’नंतर वादग्रस्त विधाने करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाह��ब दानवे हेच जातीय तेढ निर्माण करू पहात आहेत. वास्तविक, या घटनेला १७ दिवस झाले तरी संबंधित चौकशी समितीच्या न्यायाधीशांचे नाव त्यांनी जाहीर केलेले नाही अथवा दंगलखोरांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अद्याप अटक झालेली नाही. या घटनेमुळे भाजपसमवेत राहणे योग्य नाही, अशी भावना संपूर्ण आंबेडकरी जनतेची झाली आहे. या जनभावनेचा रिपाई नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही निश्चितपणे विचार करावा लागेल, असे मतही विवेक कांबळे यांनी व्यक्त केले.\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nसिन्नर : ‘मन की बात’चे अब तक छप्पन एपिसोड झाले. मात्र महत्वाच्या, संवेदनशील विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची…\nविराट चे शानदार शतक\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/educational-news/employment-news/", "date_download": "2019-01-16T12:03:47Z", "digest": "sha1:NPJNCLC2Z6CD24MPPOWUIFOW34JHGHCJ", "length": 8898, "nlines": 191, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Employment | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये क��सळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा\nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड…\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [Tribal Research and…\nवर्धा पोलीस [Wardha Police] विभागामार्फत ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५६ जागा\nवर्धा पोलीस [Wardha Police] विभागामार्फत ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/124-vidarbha-nagpur/7856-congress-protest-against-bharat-band", "date_download": "2019-01-16T12:15:01Z", "digest": "sha1:R4IOUMUS24BUKFH4TKAB5TSN6ATRC45S", "length": 7921, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मोदी सरकारवर काँग्रेसच्या आमदाराचं तोंडसुख... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमोदी सरकारवर काँग्रेसच्या आमदाराचं तोंडसुख...\nदरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलच धारेवर धरलं आहे. सामान्य नागरिक या महागाईत त्रस्त झाले असून सरकार फक्त घोषणाबाजी करत आहेत. भाजप सरकार सर्वच स्तरावर अपयशी झालेत. अशी टीका काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत.\nमोदींनी गेल्या साडेचार वर्षातील आपले भाषण ऐकलीत तर त्यांनाच त्यांच्या कार्यशैलीवर संशय निर्माण होईल. त्यांच्या आतापर्यंतच्या जुमलेबाजीत मोदींनी जनतेला फसवण्याचे काम केले आहे. मोदींनी आपली जुमलेबाजी ऐकलीत तर मोदींही स्वतःला मत देणार नाही अशी प्रखर टीका माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी केली आहे.\nपेट्रोल आणि डिझलच्या किमती आंतराष्ट्रीय बाजारात वाढल्या नसतानाही भारतात मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात दरवाढ केली आहे.\nया सरकारचे करायचे काय असा सवाल करत सर्वसामान्य माणसांना आजच्या भारत बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस यांनी केले आहे.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारत बंदला वर्ध्यात प्रतिसाद मिळला. बजाज चौक येथून मोर्चा काढत काँग्रेस रोको व डाव्या आघाडीने सरकारचा निषेध नोंदविला. दुकाने बंद करून नागरिकांना भारत बंदचे आवाहन करण्यात आले. बाजारपेठेत मोर्चा काढण्यात आला. महिला काँग्रेसच्या चारुलता टोकस व आमदार रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्च्यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nनवरात्रीत नारायण राणे भाजपमध्ये घटस्थापना करणार\nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\nनांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा गड राखला; भाजप 2 तर शिवसेना एका जागेवर\nमाझ्या 'त्या' ऑफरने काँग्रेस घाबरली होती - पंतप्रधान मोदी\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' क��्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/development-work-bhoomi-poojan-in-jalgaon-mamurabad/", "date_download": "2019-01-16T12:57:47Z", "digest": "sha1:OO62ZAM4OAYEE2XPIKBTCRSIF3UHJTZM", "length": 20255, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "ममुराबाद येथे विकास कामांचे सहकार राज्यमंत्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘म��द्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nममुराबाद येथे विकास कामांचे सहकार राज्यमंत्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन\nजळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे सिमेंट रस्ते, डांबरी रस्ते तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे होते.\nममुराबाद व परिसरातील गावाच्या विकास सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे. त्यासाठी निधीची कमतरता भासु देणार नसल्याची ग्वाही सहकार राज्यमंत्री पाटील यांनी दिली. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील ममुराबाद येथील नागरिक, शिवसैनिक व स्थानिक लोकप्रतिनिधीनी केलेल्या मागणीनुसार सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावातील विकास कामांसाठी लाखोंचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, आदिवासी बांधवांच्या वस्तीमध्ये कॉंक्रीटीकरण, वार्ड क्रमांक ५ व ६ मध्ये अल्पसंख्याक विकास योजनेतून रस्त्यांचे डांबरीकरण या कामांचा समावेश आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.\nकार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवराय व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सहकार राज्यमं���्री पाटील यांचा सत्कार केला.यावेळी मामुराबाद गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करावे.गावासाठी निधीची कमतरता भासु देणार नसल्याची ग्वाही सहकार राज्यमंत्री पाटील यांनी दिली.\nयावेळी जिल्हापरिषद सदस्य पवन सोनवणे, रवींद्र देशमुख, पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, जनाप्पा कोळी, कृउबाचे संचालक वसंत भालेराव , बंडू पाटील, राजेंद्र चव्हाण, विभाग प्रमुख रावसाहेब पाटील, सरपंचा रमाबाई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील, राहुल डाके, शेख सईद, तेजस पटेल, विजय शिंदे, सादिक पटेल, प्रमोद शिंदे, विलास सोनवणे, ज्ञानेश्वर सावळे, भागवत सोनवणे, नितीन सोनवणे, राजू साळुंके, भीमा चव्हाण साठे यांच्यासह ममुराबाद परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपाणी पातळी झपाट्याने घटू लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फेब्रुवारीतच गंभीर\nपुढीलजम्मू कश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार, कुलगाममधील इंटरनेट सेवा बंद\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी शतक महोत्सव\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-the-opponent-comes-together-bjps-defeat-is-inevitable-says-rahul-gandhi/", "date_download": "2019-01-16T12:21:43Z", "digest": "sha1:IMAPHGHOLKXR7GAKMR5J6X4FOO7MXMB4", "length": 7092, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विरोधक एकत्र आल्यास भाजपचा पराभव अटळ - राहुल गांधी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविरोधक एकत्र आल्यास भाजपचा पराभव अटळ – राहुल गांधी\nनवी दिल्ली- सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास भारतीय जनता पक्षाचा पराभव अटळ आहे , असे प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे केले . संयुक्त जनता दलाचे नेते खा. शरद यादव यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते . या मेळाव्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी , राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद आदी उपस्थित होते . राहुल गांधी म्हणाले की , निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात पंतप्रधान मोदी यांना यश आलेले नाही. तरीही सरकारच्या कामगिरीच्या नावावर खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. अशा सरकारला सत्तेतून हटवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही . पंतप्रधान मोदी यांना स्वच्छ भारत हवा आहे .मात्र आम्हाला ‘सच भारत’ हवा आहे , अशी कोपरखळीही त्यांनी मारली . मोदी सरकारने मोठा गाजावाजा करून मेक इन इंडिया सुरु केली. मात्र ही योजना सपशेल फसली . देशात सर्वत्र चीन मध्ये बनवल्या गेलेल्या वस्तूच दिसून येतील असे ते म्हणाले . गुलाम नबी आझाद यांनी शरद यादव यांची प्रशंसा केली . नितीशकुमार भारतीय जनता पक्षाच्या साथीत गेले , मात्र शरद यादव यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावयास हवे . , असे ते म्हणाले .\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\n‘भाजप – शिवसेना युती म्हणजे आम्ही दोघ भाऊ भाऊ , सगळे मिळून ख��ऊ’\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nउस्मानाबाद : लोकसभेचा जसजसा कालावधी जसा जसा जवळ येईल तशा पडद्यामागे हालचाली गतीमान होताना दिसत आहेत. उस्मानाबाद…\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nविराट चे शानदार शतक\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/savitri-bai-phule-pune-university-ranked-first-in-times-ranking-of-traditional-universitys/", "date_download": "2019-01-16T12:24:15Z", "digest": "sha1:VOSZPQZ544WOMHHKY2XF54KXQ4NGDHXS", "length": 8706, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पारंपारिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात पहिले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपारंपारिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात पहिले\nपुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकताच टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमधे सातवा क्रमांक पटकावला. मानांकनाचा ताजा अहवाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात संयुक्तरीत्या सातवा तर पारंपारिक विद्यापीठांमध्ये ते देशात संयुक्तरीत्या पहिला क्रमांकावर आहे. वरच्या सहा संस्थांमध्ये बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस आणि पाच आयआयटी यांचा समावेश आहे.\n‘टाइम्स हायर एज्युकेशन’ यांच्या वतीने जगभरातील उच्चशिक्षण संस्थांच्या दर्जाचे मानांकन केले जाते. त्यानुसार पहिल्या १००० विद्यापीठांची नावे जाहीर केली जातात. त्यात प्रामुख्याने अध्यापन, संशोधन, ज्ञानप्रसार, आंतरराष्ट्रीय भान असे निकष पाहिले जातात. हे मानांकन जगभरात प्रतिष्ठेचे मानले जाते. या संस्थेने २०१८ साठीची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रगती केली आहे.\nबिर्याणी खाऊन भीम आर्मीने केला सुवर्णपदकासाठीच्या…\nगेल्या वर्षी ‘नॅशनल इन्स्टिट्यूशलन रँकिंग फ्रेमवर्क’ने जाहीर केलेल्या (एनआयआरएफ) क्रमवारीत विद्यापीठाचा दहावा क्रमांक आला होता. आता विद्यापीठाने आणखी प्रगती केल्याचे ‘टाइम्स हायर एज्युकेशन’च्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याच मूल्यांकनात देशातील पारंपारिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०१६ मध्ये तिसरा, तर २०१७ मध्ये दुसरा क्रमांक आला होता. त्यात सुधारणा होऊन आता २०१८ साठी विद्यापीठाने संयुक्त पहिला क्रमांक पटकावला आहे. विद्यापीठाला गेल्या वर्षी २७.५ गुण होते. त्यात वाढ होऊन यावर्षी ३०.६ गुण मिळाले आहेत. तसेच, अध्यापन, उद्योगांसोबतची मिळकत, सायटेशन या निकषांमध्येही विद्यापीठाने यावर्षी प्रगती साधली आहे.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला देशात संयुक्त सातवा क्रमांक मिळाला, ही खूप आनंदाची बाब आहे. गेली दोन-तीन वर्षे आम्ही विविध बाबतीत सुधारणा करत होतो. त्याचेच हे फलित आहे. आम्ही योग्य दिशेने काम करत आहोत, हे या अहवालातूनही पाहायला मिळाले आहे.\n– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nबिर्याणी खाऊन भीम आर्मीने केला सुवर्णपदकासाठीच्या ‘त्या’ अटीचा निषेध\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू’\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे…\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/uddhav-thackeray-criticised-cm-devendra-fadnavis-over-land-scam/", "date_download": "2019-01-16T12:16:34Z", "digest": "sha1:VYHAM5ZLFLMU7E7SGB73YOUPGU7HHJY2", "length": 16085, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आता खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल - उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआता खडसें���ा मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल – उद्धव ठाकरे\nमुंबई : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिडको जमीन घोटाळ्याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून मुख्यमंत्र्यावर निशाना साधला आहे.\n”काँग्रेसने आतापर्यंत असंख्य घोटाळे केले. घोटाळ्याचा प्रत्येक आरोप काँग्रेसने नाकारला. मुख्यमंत्र्यांनीही सिडको भूखंड घोटाळ्याचा आरोप नाकारला. हताश काँग्रेसचा हा पोरकटपणा आहे. पण फाजील ‘लाड’ मुख्यमंत्र्यांना भोवले हे कागदपत्रे सांगत आहेत. खडसे यांना एका भूखंड घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांनी घरी बसवले. कारण स्वच्छ पारदर्शक कारभाराचे ते भोक्ते आहेत.आता खडसे यांना मंत्रिमंडळात घ्यावे लागेल, नाहीतर मुख्यमंत्र्यांना ‘स्वच्छ’ होऊन जनतेसमोर यावे लागेल”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.\nकाय आहे आजचे सामना संपादकीय \nमुख्यमंत्री फडणवीसांनी पावसाळी अधिवेशन त्यांच्या मर्जीने नागपुरात हलवले आहे. अशा हलवाहलवीने विदर्भाचे खरोखरच भले होणार असेल तर ‘तथास्तू’ म्हणायला आमची काहीच हरकत नाही. खरं तर हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असते. पण ‘थंडी’चा पत्ता नसतो व आता मुंबईत मुसळधार जलधारा बरसत असल्या तरी नागपूर कोरडेठाक आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन यशस्वी व्हावे म्हणून कृत्रिम पावसाचा प्रयोग सरकार करणार आहे काय\nअधिवेशने येतात आणि जातात. जनतेचे प्रश्न मंत्रालय आणि विधिमंडळाच्या पायरीवर वर्षानुवर्षे ताटकळत उभेच आहेत. मग एखादा धर्मा पाटील बंड करतो व मंत्रालयाच्या दारात आत्महत्या करतो. अशा हत्या आणि आत्महत्यांनी सरकारचे मन द्रवेल व शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटतील अशी सुतराम शक्यता आम्हास वाटत नाही. प्रश्नांचा डोंगर साचला आहे. मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी हा डोंगर कसा पोखरणार व राज्याला कसा दिलासा देणार, हा प्रश्नच आहे.\nपावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर काँग्रेसने, खास करून पृथ्वीराज चव्हाण यांनी १७०० कोटींचा भूखंड घोटाळ्याचा जो गडगडाट केला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांसमोर नक्कीच विजा चमकल्या आहेत. हा आरोप पुराव्यासह झाला आहे व ‘स्फोट’ करणारे पृथ्वीराज चव्हाण आहेत हे लक्षा��� घेतले तर १७०० कोटींचा भूखंड घोटाळा साधा नाही व नागपूरच्या अधिवेशनात तो भाजपास स्वस्थता लाभू देणार नाही.\nनवी मुंबई विमानतळाजवळ, मोक्याच्या ठिकाणची सिडकोची २४ एकर जमीन हा मुख्यमंत्री कार्यालयाच्या भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू आहे. त्या जमिनीची आजची किंमत १७०० कोटी आहे. ही जमीन आठ धरणग्रस्त शेतकरी कुटुंबांकडून दोन बिल्डर्स मनीष भतिजा व संजय भालेराव यांनी किरकोळीत १५ लाख रु. एकर भावाने दमदाटी करून, शेतकऱ्यांच्या कानशिलावर बंदूक लावून विकत घेतली (असा आरोप आहे). कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राखीव असलेल्या या जमीन व्यवहारात एकेकाळचे अजित पवारांचे खासमखास व आता मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘खास’ प्रसाद लाड यांचे नाव समोर आले. ही जमीन विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी असताना बिल्डरांनी गिळली.\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली…\nकोयना प्रकल्पामध्ये विस्थापित झालेल्यांनाच ही शेतजमीन देण्याचा सरकारने नियम केला. परंतु ही मोक्याची जमीन बिल्डरांना सहज मिळाली. नियमाप्रमाणे हे शेतकरी १० वर्षे त्यांची जमीन विकू शकत नाहीत. मग हा १७०० कोटींचा व्यवहार होत असताना आणि शेतकऱ्यांना तसेच सरकारला फसवले जात असताना नगरविकास खात्याचे अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी, सिडकोचे एम.डी. गप्प का बसले कोणाच्या दबावामुळे हा घोटाळा सुरळीत पार पडला\nगोरगरीबांच्या पोटापाण्याचे अनेक प्रश्न लटकलेले असताना सिडकोच्या भूखंडाची फाईल ज्या वेगाने सरकत गेली हे एक आश्चर्यच आहे. किमती ठरत नाहीत म्हणून म्हाडाच्या सात हजार घरांची लॉटरी अडकून पडली, पण भतिजा बिल्डरची १७०० कोटींची फाईल अडकली नाही. असे हे लोककल्याणकारी राज्य सुरू आहे. या लोककल्याणकारी राज्यात कधी काय घडेल ते सांगता येत नाही. अफवांचा स्फोट झाला व मुले पळविणारी टोळी आहे असे समजून गोसावी समाजाच्या पाच निरपराध लोकांना धुळ्यातील साक्रीत जमावाने ठार केले. हे फक्त धुळ्यातच घडले नाही तर मालेगाव, गोंदिया येथेही घडले आहे.\nराज्यकर्त्या पक्षाने खोटे बोलायला सुरुवात केली व लोकांनी आंधळेपणाने विश्वास ठेवून मते दिली. त्याच खोटेपणाच्या पायावर राज्य उभे असेल तर धुळ्यासारख्या घटना घडणारच. काँग्रेसने आतापर्यंत असंख्य घ��टाळे केले. घोटाळ्याचा प्रत्येक आरोप काँग्रेसने नाकारला. मुख्यमंत्र्यांनीही सिडको भूखंड घोटाळ्याचा आरोप नाकारला. हताश काँग्रेसचा हा पोरकटपणा असल्याचे त्यांनी सांगितले, पण फाजील ‘लाड’ मुख्यमंत्र्यांना भोवले हे कागदपत्रे सांगत आहेत. खडसे यांना एका भूखंड घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांनी घरी बसवले. कारण स्वच्छ पारदर्शक कारभाराचे ते भोक्ते आहेत. आता खडसे यांना मंत्रिमंडळात घ्यावे लागेल, नाहीतर मुख्यमंत्र्यांना ‘स्वच्छ’ होऊन जनतेसमोर यावे लागेल.\nराष्ट्रवादीकडून अजित पवार, सुप्रिया सुळेंना उमेदवारी मिळाल्यास आघाडी करणार नाही – प्रकाश आंबेडकर\nबार्शी बाजार समितीवर राऊत गटाला सर्वाधिक जागा मात्र सत्तेच्या चाव्या मिरगणे- आंधळकरांच्या हाती\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nमुंबई : लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार नंतर आता राज्य…\nबेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मनसेचा ‘खळखटयाक’\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nशाकंभरी नवराञोत्सवास उत्साहात प्रारंभ\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/events/muhurat-of-yuntam-marathi-movie-at-junnar/", "date_download": "2019-01-16T11:51:20Z", "digest": "sha1:IRRJQZFRLZMINBQWWQ4IEK33UZ6NPRWQ", "length": 8443, "nlines": 91, "source_domain": "megamarathi.in", "title": "Muhurat Of Yuntum Marathi Movie At Junnar", "raw_content": "\nHome मराठी इवेंटस ‘यंटम’ चा मुहूर्त जुन्नर येथे संपन्न \n‘यंटम’ चा मुहूर्त जुन्नर येथे संपन्न \n‘यंटम’ चा मुहूर्त जुन्नर येथे संपन्न \n– जुन्नर येथे चित्रीकरणाला सुरुवात\n– ९२ नवोदित कलाकारांना द���ली अभिनयाची सुवर्णसंधी\n– अभिनेते सयाजी शिंदे आणि भाऊ कदम यांची मुख्य भूमिका\n‘चौर्य’ या चित्रपटातून लक्ष वेधून घेतलेला दिग्दर्शक समीर आशा पाटील “यंटम” हा चित्रपट करत असल्याचं सर्वांनाच माहीत आहे. शार्दूल फिल्म्सचे अमोल ज्ञानेश्वर काळे हे या चित्रपटाची निर्मिती करत असून यापूर्वी अमोल काळे यांनी निर्मिती केलेला ‘दगडी चाळ’ हा चित्रपट गाजला होता.\n‘यंटम’चा मुहुर्त नुकताच जुन्नर इथं झाला असून जुन्नर आणि परिसरात चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. ‘यंटम’ चित्रपटात अभिनेते सयाजी शिंदे आणि भाऊ कदम यांच्या महत्वपूर्ण भूमिका असून एकूण ९२ नवोदित कलाकारांनाही या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे आणि दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी सुवर्णसंधी दिली आहे हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. समीरसह मेहुल अघजा यांनी “यंटम” चित्रपटाचं लेखन केलं आहे. डबलसीट, राजवाडे अँड सन्स फेम अर्जून सोरटे सिनेमॅटोग्राफर ,राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश कामदार संकलन, कुणाल लोलसूर साऊंड डिझाईन आणि मीलन देसाई वेशभूषेची जबाबदारी निभावत आहेत.\n‘यंटम’सारखा चित्रपट करणं माझ्यासाठी आव्हान आहे. खूप मेहनत आम्ही या चित्रपटासाठी घेतली असून सर्वोत्तम कलाकार-तंत्रज्ञांना घेऊन मला हा चित्रपट करायचा होता तीही इच्छा पूर्ण होतेय.”यंटम” हा बोलीभाषेतला शब्द आहे. ग्रामीण भागात हा शब्द प्रचलित आहे. ही एक म्युझिकल फिल्म आहे.”यंटम” च्या रूपाने मनातली एक गोष्ट आज मोठ्या पडद्यावर साकारायला सज्ज झाली असून यासाठी निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांनी जे सहकार्य केले त्यासाठी मी त्यांचा आभारी असून “यंटम” नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल याचा विश्वास वाटतो,’ असं समीरनं सांगितलं.\n‘गोटया’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\n‘अॅटमगिरी’ चित्रपटाचे संगीत अनावरण\nदुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सईच्या चाहत्यांचं एक पाऊल पुढे\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनु��व –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nपटलं तरच घ्या…नाहीतर सोडू द्या..\nव्हॅलेंटाइन डे ला सायली पंकज सेलिब्रेट करणार थर्ड वेडिंग अॅनिवर्सरी\nसामाजिक संदेश देणारं “नयनात काहूर का माजले” गाणं\nझी मराठीची नवी मालिका ‘बाजी’ ऑगस्ट महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/jidda-marathi-movie-song-recording/", "date_download": "2019-01-16T12:46:40Z", "digest": "sha1:GMVEXUIG6KTESVRIXNIVPUWVDPKV7AZF", "length": 7714, "nlines": 89, "source_domain": "megamarathi.in", "title": "जिद्द चित्रपटाचं गीतध्वनीमुद्रण संपन्न", "raw_content": "\nHome News जिद्द चित्रपटाचं गीतध्वनीमुद्रण संपन्न\nजिद्द चित्रपटाचं गीतध्वनीमुद्रण संपन्न\nजिद्द चित्रपटाचं गीतध्वनीमुद्रण संपन्न\nआजच्या तरुणाईला केंद्रस्थानी ठेवून अनेक चित्रपटांची निर्मिती केली जाऊ लागली आहे. सुशिला प्रॉडक्शन निर्मित आगामी जिद्द हा मराठी चित्रपट ही याच धाटणीचा आहे. संतोषजी कातकाडे निर्मित आनंद बच्छाव (साईआनंद) दिग्दर्शित या सिनेमाचं गीतध्वनीमुद्रण नुकतंच आजीवासन स्टुडिओत संपन्न झालं.\nसंतोष कातकाडे यांनी शब्दबद्ध केलेल्या जिद्द चित्रपटातील गीतांना स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, सायली पंकज, रोहित राऊत, संचेती सकट या गायकांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत अतुल-राहुल यांचं आहे. ‘माझ्या स्वप्नामधी’ हे आयटम सॉंग, ‘प्रेमभाषा’ हे प्रेमगीत, ‘व्हॉटसअप पोरी तुझा चेहरा’, ‘जगण्याची आस आता’ हे विरह गीत अशा वेगवेगळ्या जॉनरची गाणी यावेळी ध्वनीमुद्रित करण्यात आली.\nजिद्द या कॉलेजविश्वावर आधारित सिनेमात एका विद्यार्थ्याच्या जिद्दीची कहाणी उलगडणार आहे. चित्रपटाची कथा पटकथा संतोष कातकाडे यांची असून संवाद अभिजीत कुलकर्णी यांचे आहेत. छायांकन गोपाल कोतीयाल याचं आहे. सहदिग्दर्शन प्रशांत वेलकर व रश्मी जाधव यांचं असून कलादिग्दर्शन मधु कांबळे, प्रतिक चांदवडकर यांचं आहे. कार्यकारी निर्माते संदीप कदम आहेत. दिपक शिर्के, अरुण गीते, सुनील गोडबोले, विक्रांत ठाकरे, प्रतिक चांदवडकर, ज्ञानेश्वर वाघ, पुजा राज या कलाकारांच्या भूमिका आहेत.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nतेजस्विनीने दिल्या फॅन्सना होळीच्या कलात्मक शुभेच्छा\nगर्भ चित्रपटाचा गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त\nही आहे शिवाजी महाराजांची १४ वी युवा पिढी..या दोघांमध्ये दिसतो शिवाजी महाराजांचा अंश..\nराष्ट्रीय खेळाडूंना घेऊन सूर सपाटाच्या चित्रीकरणास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-11-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-16T12:09:49Z", "digest": "sha1:2P75744CXEBMKHKNN7V4JW3RPN6SV6KZ", "length": 9297, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विमानाची 11 लाखाची तिकिटे चुकून विकली 47 हजाराना – म्हणे नवीन वर्षाची भेट समजा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nविमानाची 11 लाखाची तिकिटे चुकून विकली 47 हजाराना – म्हणे नवीन वर्षाची भेट समजा\nबीजिंग (चीन ) – विमानाची 11 लाखाची तिकिटे चुकून 47 हजाराना विकली जाण्याचा प्रकार चीनमध्ये झाला आहे. कॅथे पॅसेफिक या एशियातील एका मोठ्या विमान कंपनीने सकाळी 11 लाख रुपयांची महागडी तिकिटे 47 हजार रुपये दराने विकून टाकली. ही चूक लक्षात आली तेव्हा फार उशीर झाला होता. मग कंपनीने ही स्वस्तातील तिकिटे म्हणजे नवीन वर्षाची भेट समजा असे तिकिटधारकांना सांगितले.\nकंपनीने 16,000 डॉलर्सची (11 लाख रुपये) तिकिटे चुकून 675 डॉलर्सना (47 हजार 253 रुपये दराने विकली, कॅथे पॅसेफिकने व्हिएतनामहून कॅनडाला आणि अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांना बिझीनेस क्‍लासची तिकिटे इकॉनॉमी क्‍लासपेक्षाही कमी दराने विकली होती. ही आमच्याकडून चूक झाली आहे, पण अशी तिकिटे घेतलेल्या प्रवाशांनी त्यांना कंपनीकडून नवीन वर्षाचे सरप्राईझ गिफ्ट’ समजावे अस��� कॅथे पॅसेफिकने म्हटले आहे.\nमात्र अशी किती तिकिटे विकली याची माहिती कंपनीने दिली नाही. गेल्या वर्षी हॉगकॉंग एयरलाईन्स आणि सन 2014 मध्ये सिंगापूर एयरलाईन्सने अशाच प्रकारची चूक केली होती. मात्र दोन्ही कंपन्यांनी अशा प्रकारे विकल्या गेलेल्या तिकिटांना मान्यता दिली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईरानमध्ये मालकवाहक विमान कोसळले, 15 जणांचा मृत्यू\nपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पर्याय उपलब्ध\nऑस्ट्रेलियातील दूतावासांना संशयास्पद पावडर पाठवणाऱ्यास अटक\n‘गुगल’चा अब्जावधी डॉलरचा विस्तार कार्यक्रम\nनॅन्सी पॅलोसी यांची दुसऱ्यांदा प्रतिनिधी मंडळाच्या सभापतीपदी निवड\nबांगलादेशचा क्रिकेटर ‘मशरफे मुर्तझा’ झाला खासदार\nफेडेक्‍स एक्‍स्प्रेसच्या प्रमुख पदावर राजेश सुब्रमण्यम\nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nचीनने बांधला सोलर हायवे\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Municipal-corporation-graft-scam/", "date_download": "2019-01-16T12:03:33Z", "digest": "sha1:RUK3K2QH4RBDF4K3PAEIQFXNCKAKMQ7T", "length": 7409, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापालिकेचा उद्यान घोटाळा विधिमंडळात! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › महापालिकेचा उद्यान घोटाळा विधिमंडळात\nमहापालिकेचा उद्यान घोटाळा विधिमंडळात\nमहापालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या जेसीबी वापराच्या कामाची व बुके खरेदीची तब्बल 55.50 लाखांची किरकोळ रकमांची बिले प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहेत. या प्रकरणी ‘पुढारी’ने वृत्त प्रसारित केल्यानंतर आ. विजय औटी यांनी तारांकीत प्रश्‍नाद्व��रे या घोटाळ्याकडे विधिमंडळाचे लक्ष वेधले आहे. मनपा प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत, उद्यान विभागप्रमुख किसन गोयल यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले. शहरातील मोकळ्या भूखंडाची साफसफाई करणे, झाडे लावणे, खड्डे घेणे आदी कामांसाठी जेसीबी भाडेतत्त्वावर घेतला होता.\nत्याच्या भाड्यापोटी सरासरी 70 तासांची देयके तयार करण्यात आली आहेत. तसेच गवत काढण्याच्या कामांचीही देयके तयार करण्यात आली असून, तब्बल 47.50 लाखांची ही कामे असल्याचे पुढे आले आहे. या सर्व कामांचे प्रस्ताव विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिकारात मंजूर व्हावेत, यासाठी किरकोळ बिले तयार केली आहेत. मुख्य लेखापरीक्षकांकडे यातील 22.47 लाखांची देयके मंजुरीसाठी सादर झाल्यानंतर, त्यांनी यावर आक्षेप घेतला होता. ‘पुढारी’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तत्कालीन आयुक्‍तांनी याची गंभीर दखल घेत, उद्यान विभागप्रमुखांना नोटीस बजावली होती. तसेच या सर्व बिलांची चौकशी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.\nदरम्यानच्या काळात आ. औटी यांनी विधिमंडळात तारांकीत प्रश्‍न उपस्थित केल्याने शासनाने याबाबत महापालिकेकडून माहिती मागविली आहे. त्यानंतर झोप उडालेल्या प्रशासनाने उद्यान विभाग प्रमुखांकडून मिळालेला खुलासा असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवत, त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश बजावले आहेत. मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात यांची चौकशी अधिकारी म्हणून तर प्रकल्प अभियंता राजेंद्र मेहेत्रे यांनी सादरकर्ता अधिकारी म्हणून यात नियुक्‍ती करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण करुन अभिप्रायासह अहवाल सादर करावा, असे आदेश उपायुक्‍त प्रदीप पठारे यांनी दिले आहेत.\nपळविलेल्या फायली पुन्हा मनपात\nउद्यान विभागातील प्रशासकीय मान्यता नसलेल्या किरकोळ बिलांबाबत ‘पुढारी’ने वृत्त प्रसारित केल्यानंतर, यातील बहुतांशी फायली ठेकेदारांनी पळविल्या होत्या. खुद्द उद्यान विभागप्रमुख किसन गोयल यांनीच याबाबत माहिती दिली होती. या प्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर पळविलेल्या फायलींपैकी काही फायली पुन्हा मनपात जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिका��्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/65-lakh-devotees-attend-the-Mahamastakavishak-Sohal-in-Shravanabelogol/", "date_download": "2019-01-16T12:04:11Z", "digest": "sha1:OJFLOGTZZU2DNPY2C7453IHVHYII7QNI", "length": 5354, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " श्रवणबेळगोळमध्ये महामस्तकाभिषेक सोहळ्यास ६५ लाख भाविकांची उपस्थिती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › श्रवणबेळगोळमध्ये महामस्तकाभिषेक सोहळ्यास ६५ लाख भाविकांची उपस्थिती\nश्रवणबेळगोळमध्ये महामस्तकाभिषेक सोहळ्यास ६५ लाख भाविकांची उपस्थिती\nश्रवणबेळगोळ येथील 88 व्या गोमटेश्वर भगवान श्री बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळा दि.17 ते दि.25 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाला. या नऊ दिवसांच्या महोत्सवात देश विदेशातील सुमारे 65 लाख यात्रेकरूंनी सहभाग दर्शवला. ही माहिती स्वस्तिश्री चारूकिर्ती भट्टारक स्वामिजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nस्वामिजी म्हणाले, राष्ट्रपतीच्या हस्ते शुभारंभ झालेल्या या महामस्तकाभिषेक सोहळ्यात 400 पेक्षा अधिक त्यागी गण उपस्थित होते हे या सोहळ्याचे वैशिष्ट़य म्हणावे लागेल. मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले. अजूनही लोकांचा दर्शनासाठी ओघ सुरूच आहे. महामस्तकाभिषेक महोत्सव हा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाला आहे. असंख्य स्वयंसेवक, सेवाभावी कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी आणि केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य लाभले आहे. उपराष्ट्रपती,पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री आदिंनी महामस्तकाभिषेक सोहळ्यात सहभाग घेतला. दि. 12 जून रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे. प्रत्येक रविवारी महामस्तकाभिषेक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nप्राकृत विद्यापीठाचे कामकाज लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे असेही ते म्हणाले.यावेळी महोत्सव समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सरिता जैन, राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील, विनोद बाकलिवाल, दोड्डन्नावर व पदाधिकारी उपस्थित होते.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\n��वीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-district-office-the-problem-adhara/", "date_download": "2019-01-16T12:27:50Z", "digest": "sha1:BV3YV6YNALUKHQJMA6ZFK4QNOTX57KOR", "length": 6159, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हाधिकारी कार्यालयातही ‘आधार’साठी फरपट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › जिल्हाधिकारी कार्यालयातही ‘आधार’साठी फरपट\nजिल्हाधिकारी कार्यालयातही ‘आधार’साठी फरपट\nनाशिक ः विशेष प्रतिनिधी\nबँक, शासकीय कार्यालये असोत, की शाळा-महाविद्यालये. सर्वत्र आधार कार्डची सक्ती केली जात आहे. मात्र आधार नोंदणीसाठी नागरिकांची होणारी परवड लक्षात घेऊन नव्याने आधार केंद्रे शहरात सुरू करण्यात आली आहेत. त्यातील तीन केंद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असून ती गेल्या दोन दिवसापासून तांत्रिक कारणामुळे बंद असल्याने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच नागरिकांची परवड होत असल्याचे वास्तव आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झालेल्या तिन्ही आधारकेंद्रावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तात्पुरते बंद करण्यात आले असल्याचा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आधारकेंद्र बंद का आहे याची माहिती अधिकार्‍यांकडून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही. जिल्ह्यात सन 2011 च्या जनगणनेनुसार असलेल्या 61 लाख 7 हजार 187 या लोकसंख्येनुसार 101.73 टक्के आधार नोंदणी प्रत्यक्षात झाली आहे.\nमात्र डिसेंबर 2015 च्या लोकसंख्येनुसार आजही 2 लाख 47 हजार 444 नागरिक आधारकार्डविना असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. आधार कार्ड आहे पण अनेकांना आधारमधील दुरुस्त्यांसाठी धावपळ करावी लागत आहे. खासगी आधार नोंदणी केंद्रे बंद झाल्यामुळे आधार यंत्रणेवरील ताण वाढला आहे. सरकारी कार्यालये, शाळा व काही ठिकाणी आधारची कामे होत असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करीत असले, तरी नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने हा दावा फोल आहे.\n‘��्वच्छ सर्वेक्षणा’च्या आढाव्यात नाशिक मनपा २१ व्या स्थानी\nडस्टबिन’ घोटाळ्याची महापौर करणार चौकशी\nरेल्वेस्थानकावर मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी\nजिल्हाधिकारी कार्यालयातही ‘आधार’साठी फरपट\nनाशिक : म्हसरुळ पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा\nविहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/stone-pelting-on-truck-because-dont-give-side-to-other-car/", "date_download": "2019-01-16T12:17:31Z", "digest": "sha1:VYSLHQT77J7GBJ4ZDELBWARTJYLGYPM3", "length": 6170, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गाडीला बाजू न दिल्याने ट्रकवर दगडफेक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › गाडीला बाजू न दिल्याने ट्रकवर दगडफेक\nगाडीला बाजू न दिल्याने ट्रकवर दगडफेक\nसंख(ता,जत) येथे कारला ट्रक चालकाने बाजू दिली नाही म्हणून जोरदार वाद झाला. पाठलाग करून माडग्याळनजिक ट्रकची तोडफोड करण्यात आली. टायर कापण्यात आले. तसेच समोरील काचा पूर्णपणे फोडण्यात आल्या. ट्रकचालकाचा सात ते आठ जणांनी पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न केला. ट्रकचालक पळून गेल्याने त्याचा जीव बचावला.माडग्याळ येथील सातापगोळ वस्तीवर राहणार्‍यांना नेमका दंगा कशाचा सुरू आहे हे सुरुवातीस समजले नाही. त्यांन दरोडेखोर आले असावेत, असा संशय आला होता. परंतु खरा प्रकार सजल्यानंतर वातावरण शांत झाले. ट्रकचे एक लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेची नोंद पोलिसांत न करता परस्पर प्रकरण मिटवण्यात आल्याची चर्चा आहे.\nकोळगिरी येथील अण्णेश हेळवी याचे गावातच संजीवनी पॅकेजिंग सेंटर आहे. हेळवी यांचा ट्रक पॅकिंग मटेरियल आणण्यासाठी विजापूरला गेला होता. तो गावाकडे परत येत होता. चालक संखमधील नातेवाईकाला भेटण्यास गेला होता. नातेवाईकांच्या घराजवळील रस्त्याने येत असताना समोरून टाटा सफारी गाड��� येत होती.बाजू देण्यावरून दोन्ही वाहनांच्या चालकांचा जोरदार वाद झाला.त्यानंतर ट्रकचालक कोळगिरीकडे जाण्यास निघाला होता. सफारीमध्ये असलेल्या सात ते आठ जणांनी ट्रकचा पाठलाग करून माडग्याळ येथील सातापगोळ वस्तीजवळ\nट्रक अडवला.त्यानंतर ट्रकवर अचानक जोरदार दगडफेक सुरू झाली. ट्रकचालकाच्या अंगावर काहीजण धावून गेले. जीव वाचवण्याच्या भीतीने तो पळू लागला.त्यावेळी त्याचा आठ जणांनी पाठलाग केला.पण चालक पळून गेला. त्यामुळे त्याचा जीव वाचला.दगडफेकीच्या आवाजाने या परिसरातील वस्तीवर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.ट्रकचालक न सापडल्याने रागाच्या भरात ट्रकच्या टायर कापण्यात आले. समोरील काचा पूर्णपणे फोडण्यात आल्या. चारचाकी सफारीहून आलेले आठजण पसार झाले.\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Shriniwas-Patil-honored-with-the-Doctor-of-Science-Degree/", "date_download": "2019-01-16T12:07:59Z", "digest": "sha1:VQAVLJPYDXGA7GWIUF2JTHEASUSI2XU7", "length": 5226, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " श्रीनिवास पाटील डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › श्रीनिवास पाटील डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित\nश्रीनिवास पाटील डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित\nसिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड फायनान्सियल अ‍ॅनॅलिस्ट ऑफ इंडिया, सिक्किम युनिर्व्हसिटीने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून त्यांचा गौरव केला आहे.\nग्रामीण भागात जन्म झालेल्या पाटील यांनी शैक्षणिक जीवनात योग्य वाटचाल करत सनदी अधिकारी म्हणून उच्च पदावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काम केले व राजकीय जीवनात खासदार म्हणून महाराष्ट्रातून दोनवेळा लोकसभेवर निवडून जावून महाराष्ट्रातील जनतेची सेवा केली. व त्यानंतर सिक्किमचे राज्���पाल म्हणून गेली पाच वर्षे सिक्किम राज्यातील जनतेशी एकरूप होवून राज्याच्या जैविक शेतीला प्रोत्साहन दिले.\nयेथील खेळ, सांस्कृतिक उपक्रम, शैक्षणिक प्रगतीला जो हातभार लावला तो लक्षात घेवून इकफाई युनिर्व्हसिटीने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी युनिर्व्हसिटीच्या अध्यक्षा श्रीमती शोभाराणी यांचे हस्ते त्यांना देण्यात आली. इकफाई युनिर्व्हसिटीचा पदवीदान समारंभावेळी सिक्किम राज्याचे मुख्यमंत्री पवन चामलिंग, मानव संसाधन विकास मंत्री आर. बी. सुब्बा, मुख्यसचिव ए. के. श्रीवास्तव, कुलगुरू प्रो. राम पाल कौशिक, उपकुलगुरू डॉ. जगन्नाथ पटनाईक, सौ. रजनीदेवी पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. श्रीनिवास पाटील म्हणाले, मला मिळालेला सन्मान सिक्किमवासियांना समर्पित करत आहे. माझे कुटुंबिय, हितचिंतक, सिक्किमवासिय यांच्या प्रेमापोटी हा सन्मान स्वीकारत आहे.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/rajput-youngers-appreciated-padmavat-in-satara/", "date_download": "2019-01-16T12:16:07Z", "digest": "sha1:QP2NG5CLTHJBS3TVPQZLUFPPW2LHWURI", "length": 4438, "nlines": 29, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : रजपूत युवकांकडून ‘पद्मावत'चे कौतुक (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड : रजपूत युवकांकडून ‘पद्मावत'चे कौतुक (video)\nकराड : रजपूत युवकांकडून ‘पद्मावत'चे कौतुक (video)\nसंजय लीला भन्साळी दिग्दर्शित \"पद्मावत' या चित्रपटाला राज्यभर विरोध असतानाच कराडमध्ये मात्र गुरूवारी वेगळेच चित्र पहावयास मिळाले. काही रजपूत समाजाच्या युवकांनी या चित्रपटाचा सकाळी दहाचा पहिलाच शो नटराज चित्रपटगृहात पाहिला. पोलीस बंदोबस्तात चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटाची स्तुती करत चित्रपटाविरोधात देशभर सुरू असलेल्या हिसंक आंदोलनाबाबत यापैकी काहींनी खेदही व्यक्त केला.\nपद्मावत हा चित्रपट गुरूवारी रिलीज झाल्यानंतर ���काळी दहा वाजता कराडमध्ये पहिलाच शो \"नटराज'मध्ये झाला. कराड तसेच कासेगाव परिसरात कामानिमित्त आलेल्या रजपूत समाजातील युवकांनी चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावली होती. चित्रपटात शाहिद कपूरसह दीपिका पादुकोन यांच्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक करत रजपूत समाजाची शौर्यगाथा दाखवण्यात आल्याचेही रजपूत युवकांनी दैनिक \"पुढारी'शी बोलताना सांगितले. तसेच देशभर चित्रपटाविरूद्ध उमटत असलेल्या पडसादामुळे नटराज तसेच प्रभात चित्रपटगृहात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-X-security-to-Dr-Hameed-and-Mukta-Dabholkar/", "date_download": "2019-01-16T12:05:31Z", "digest": "sha1:HOYVDO5DS3P7WCZSWGAAMA5ITR3PQICF", "length": 5823, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डॉ. हमीद व मुक्ता दाभोलकर यांना ‘एक्स’ सुरक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › डॉ. हमीद व मुक्ता दाभोलकर यांना ‘एक्स’ सुरक्षा\nडॉ. हमीद व मुक्ता दाभोलकर यांना ‘एक्स’ सुरक्षा\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर व मेघा पानसरे यांच्या नावाचा उल्लेख कर्नाटक पोलिसांना आढळला. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्यासाठी ‘एक्स’दर्जाचे संरक्षण पुरवले आहे.\nनालासोपार्‍यात एटीएसने छापा टाकून स्फोटकासह तिघांना अटक केली. त्यातील एकाचे सातारा कनेक्शन असल्याचे निक्षपण झाले आहे. ज्येष्ठ पत्रकार लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी पिंपरी-चिंचवड येथून अमोल काळे याला ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्याकडे आढळलेल्या डायरीमध्ये विचारवंत, अभिनेते, लेखक-कवींच्या नावांचा उल्लेख आढळला होता. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका असल्याचे ��िष्पन्न झाले होते. त्या डायरीतील उल्लेखावरून मेघा पानसरे, डॉ. हमीद व मुक्ता दाभोलकर यांच्याही जिवाला धोका असल्याची सूचना राज्य गुप्तवार्ता विभागाने दिली होती. या पार्श्‍वभूमीवर हमीद व मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे या तिघांनाही स्पेशल प्रोटेक्शन युनिट (एसयूपी) या विभागाचे विशेष प्रशिक्षित पोलिस सुरक्षेसाठी देण्यात आले आहेत. ही सुरक्षा व्यवस्था राज्याअंतर्गत प्रवासामध्येही 24 तास त्यांच्यासमवेत राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nकर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलेला श्रीराम सेनेचा कार्यकर्ता परशुराम वाघमारे व अमोल काळे या दोघांचा डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येशी संबंध आहे का याचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) यापूर्वीच कर्नाटकात जाऊन आले आहे. त्यातून नेमकी काय माहिती मिळाली, हे अद्यापही समोर आलेले नाही.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1/all/page-15/", "date_download": "2019-01-16T11:59:59Z", "digest": "sha1:2FQKIJUM6UJWLDERRSXC2YPOOVLTNNE3", "length": 10178, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जितेंद्र आव्हाड- News18 Lokmat Official Website Page-15", "raw_content": "\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nMCAची निवडणूक लढवणार -मुंडे\nनामदेव ढसाळांना जयंत पाटलांचा मदतीचा हात\nधोकादायक इमारती : आव्हाड उपोषणाला बसणार\nमुंब्य्रात इमारत कोसळून 1 ठार\nMCAच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडेही रिंगणात\nआव्हाडांनी आम्हाला शिकवू नये -मेटे\n'99 टक्के बार बंद झालेत'\nमंजुरी नसलेल्या कामाचं शरद पवारांकडून उद्‌घाटन \nआधी टीका, आता टिळा \nप्रदेशाध्यक्ष जाधव, का���्याध्यक्ष आव्हाड\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-16T12:05:30Z", "digest": "sha1:XQKB36WQ6ACMQ5SLCQEBNWCG4HKX5DWO", "length": 8761, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दाभड- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातल�� 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nगावाकडचे गणपती : नवसाला पावणारा नांदेड जिल्ह्यातला सत्य गणपती\nअर्धापूर तालुक्यातील दाभड या गावात सत्य गणपतीचं मंदीर आहे. नवसाला पावणारा गणपती अशी सत्य गणपतीची ओळख आहे.\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/quotes/news/page-5/", "date_download": "2019-01-16T11:55:26Z", "digest": "sha1:4M6MDXAU5DBOTEMR2DJMII3GFPEJBLMA", "length": 11692, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Quotes- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\n'राफेल घोटाळ्याची महत्त्वाची फाईल पर्रिकरांच्या बेडरूममध्ये'\nऑडिओ क्लिप समोर आणल्यानंतर काँग्रेसने राफेलच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.\nभुकेनं व्याकूळ झाली होती 2 महिन्यांची अनाथ चिमुकली, महिला पोलिसाने केलं स्तनपान\n'हिम्मत असेल तर...' चंद्रकांत पाटलांचं पवार आणि अशोक चव्हाणांना खुलं आव्हान\n'मोदीजी, तुमचे फक्त 100 दिवस बाकी; उलटगणती सुरू आहे'\n#Modi2019Interview :'राफेल'वर संसदेत चर्चेआधीच मोदी म्हणतात...\nPM MODI LIVE : काँग्रेसच्या कर्जमाफीवर पंतप्रधान मोदींचा घणाघात\nPM MODI LIVE: नोटबंदीची खरंच गरज होती का\nVIDEO : शिवसेना-भाजप युती होणार का मोदींच्या 'या' वक्तव्यात दडलंय उत्तर\nLIVE MODI : गांधी कुटुंबीयांना नरेंद्र मोदींनी मारला मोठा टोला; म्हणाले, जामिनावर बाहेर आहेत ही मोठी गोष्ट\nLIVE : उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी\nPM MODI LIVE : एका लढाईने पाकिस्तानला अक्कल येणार नाही - मोदी\nकमलनाथ सरकारने रद्द केला 'वंदे मातरम्'चा निर्णय\nVIDEO : रामदास कदमांनी केला राष्ट्रवादीबद्दल मोठा गौप्यस्फोट\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nitin-gadkari-criticize-shivsena/", "date_download": "2019-01-16T12:20:28Z", "digest": "sha1:V543CSOL3KX6DE5YXULABBSRRNIFM5LP", "length": 6567, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आम्ही शिवसेनेपेक्षा मजबूत पण ते हे वास्तव स्वीकारण्यास तयारच नाहीत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआम्ही शिवसेनेपेक्षा मजबूत पण ते हे वास्तव स्वीकारण्यास तयारच नाहीत\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेना आणि आमच्यात वैचारिक मतभेद नाहीत. तेही हिंदुत्वाबद्दल बोलतात. त्यांची आणि आमची मते एकच आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा भाजपाच्या जागा जास्त आहेत. आम्ही तिथे मजबूत आहोत. आम्ही अनेक निवडणुकांमध्ये यश मिळवले आहे. पण ते हे वास्तव स्वीकारण्यास तयारच नाहीत. ते फक्त आम्ही मोठे भाऊ आहोत हेच सांगत आहेत. मतभेदाचे हे वैचारिक नव्हे तर राजकीय कारण असल्याची टीका केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली…\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nतर काही लोक सत्तेमुळे पक्षाला गर्व आल्याचा प्रचार करत आहेत. पण हे खरे नाही. निवडणुकीच्यावे���ी आम्ही आमच्या मित्रांना बरोबर घेऊ असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी हे वक्तव्य केल आहे.\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36 वसतिगृहे\nटीम महाराष्ट्र देशा- राज्यात इतर मागास वर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी मुलांसाठी18 आणि…\nवेटलिफ्टिंगमध्ये भाजीविक्रेत्याची पोर लई हुशार\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/national-mp-shivraj-singh-chauhan-news/", "date_download": "2019-01-16T13:15:32Z", "digest": "sha1:RMVLUALXPCXEOI442UODPERYMF6SB7WE", "length": 8480, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मध्य प्रदेशातील जनतेसाठी “टायगर अभी जिंदा है!’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमध्य प्रदेशातील जनतेसाठी “टायगर अभी जिंदा है\nमाजी मुख्यमंत्री शिवराजसिंह यांचे जनतेला आश्‍वासन\nभोपाळ -पराभव झाला तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण, टायगर अभी जिंदा है, असे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे.\nविधानसभा निवडणुकीत भाजपचा कॉंग्रेसने पराभव करत सत्ता स्थापन केली. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. भाजपच्या या पराभवाला मी स्वतः जबाबदार असल्याचे शिवराजसिंह यांनी मान्य केले आहे. शिवराजसिंह यांनी लगेच मुख्यमंत्री निवास सोडले. त्यांच्या बुधनी विधानसभा मतदारसंघातील नागरिक त्यांच्या भेटीसाठी गेले असता त्यांनी हे वक्तव्य केले.\nशिवराजसिंह ���ौहान म्हणाले, की मध्य प्रदेशात पुन्हा सत्तेत येण्यासाठी पाच वर्षे पण लागणार नाहीत. मुख्यमंत्री निवासात लवकरच परतणार आहे. राज्यातील नागरिकांनी दिलेले अपार प्रेम, स्नेह याबद्दल मी आभारी आहे. बुधनी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसोबत मी आहे. आपण सर्व मिळून मध्य प्रदेशच्या विकासासाठी काम करू.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\nआठवीतील ५६ टक्के विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nभीतीने एकत्र आलेली महाआघाडी टिकणार नाही- जेटली\nलोकसभा निवडणुकांसाठी भाजपाचे घोषणापत्र तयार करण्याचे काम सुरू\n‘खाण’ बचाव कार्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर\nवाराणसीसाठी संजय सिंह यांचे खासगी विधेयक\nदेशात न्यायमूर्तींची संख्या गरजेपेक्षा बरीच कमी\nआपच्या आमदारांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी\nमहागाई घटल्याने सरकारला दिलासा\nसीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी मोदींच्या नेतृत्वात बैठक\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/sp-and-bsp-alliance-in-uttarpradesh/", "date_download": "2019-01-16T12:11:30Z", "digest": "sha1:5BTJ6ZFZWYRVW5HVHHK67TFW34HCVOMG", "length": 19172, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "बुवा-भतीजा साथसाथ, सपा आणि बसपा 38-38 जागा लढवणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग��रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nबुवा-भतीजा साथसाथ, सपा आणि बसपा 38-38 जागा लढवणार\nतीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्तेतून भाजपला हद्दपार करण्यासाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या दोन प्रमुख पक्षांनी तब्बल 26 वर्षांनी आज ‘आघाडी’ केली. त्याची घोषणा स��ा नेते अखिलेश यादव आणि बसपा नेत्या मायावती यांनी aएका पत्रकार परिषदेत केली. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्यातील सपा आणि बसपा 38-38 अशा समसमान जागा लढवणार आहे.\nसोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांनाही उत्तर प्रदेशातील आपापल्या लोकसभा मतदारसंघात अडकून पडावे लागू नये, यासाठी अमेठी, रायबरेली या त्यांच्या दोन्ही जागा आम्ही काँग्रेससाठी सोडल्यात, असे मायावती यांनी सांगितले. उरलेल्या आणखी दोन जागा छोटय़ा मित्र पक्षांसाठी शिल्लक ठेवल्या आहेत, असे त्या दोघा नेत्यांनी सांगितले. सपा-बसपाच्या ‘आघाडी’मध्ये काँग्रेसला घेण्याचे का टाळले, याचे स्पष्टीकरण मायावती यांनी दिले. सपा-बसपा यांची मते एकमेकांकडे पुरेपूर वळतात. पण काँग्रेससोबत ‘आघाडी’ केली तर बसपाची मते काँग्रेसकडे पूर्णपणे जातात. आमच्यासाठी सोडलेल्या जागांवर काँग्रेसची मते बसपाऐवजी भलतीकडे वळतात. त्यात आमचे नुकसान होते, याचा कटू अनुभव 1996 च्या विधानसभा निवडणुकीत बसपला आलेला आहे, असे मायावती यांनी सांगितले.\nसपा-बसपा यांच्या एकजुटीने 1993 सालात उत्तर प्रदेशात भाजपचा सफाया केलेला आहेच. आता आमचे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा या ‘गुरू चेले’ असलेल्या दोघांचीही झोप उडणार आहे. – मायावती, अध्यक्षा बसपा\nमायावती-अखिलेश यांनी सपा-बसपा आघाडी केली. त्यांच्या निर्णयाचा आपण आदर करतो. तो त्यांचा निर्णय आहे. पण उत्तर प्रदेशात आम्हाला काँग्रेसला उभे करायचे आहे. ते कसे करायचे, आम्ही पाहू. आमची लढाई भाजपच्या विचारधारेशी आहे. उत्तर प्रदेशात ती लढाई काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढेल.\n– राहुल गांधी, अध्यक्ष काँग्रेस\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजम्मू-कश्मीर सीमेवर स्फोटात पुण्यातील मेजर शशीधरन नायर शहीद\nपुढीलठाकरेचे शानदार म्युझिक लाँच, सोशल मीडियावर धूम… काही मिनिटांत लाखोंच्या हिटस्\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगा���वात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t4072/", "date_download": "2019-01-16T11:55:28Z", "digest": "sha1:SZTWVHQEYWYJA7HR4FWWY6BIVYOU2ZLP", "length": 16024, "nlines": 128, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...-1", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nAuthor Topic: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ... (Read 5868 times)\nमहाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nआज आम्ही आपल्याशी \"मुली\" या अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. या विषयावरचा आमचा अभ्यास हा अत्यंत गाढा आहे. उपरोक्त विषय वाचून तमाम स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असणार. पण आमच्या घरचा पत्ता आम्ही कुठेही नमूद करणार नसल्यामुळे त्यांची थोडी पंचाईत होईल. आय पी ट्रेस केला तर परदेशातून आलेले ट्राफिक सापडेल... त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. कुणी आमच्या मताशी सहमत असावे असा आमचा आग्रह नाही. आमचा लेख वाचून कुठल्या मान्यता काढून घेतलेल्या डीम्ड विद्यापीठाला आम्हाला Ph D द्यावीशी वाटली तर त्यांनी ती डिग्री विद्यापीठाच्या दारात लटकावून ठेवावी (आम्ही किंवा आमचे हितचिंतक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतील).\nतर आम्ही आज इथे महाराष्ट्रातील मुलींची प्रांतानुसार विभागणी करणार आहोत. प्रत्येक प���रांतातील मुलीचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. साहजिक आहे , एखादी मुलगी तिच्या प्रांतानुसार केलेल्या वर्णनाशी असहमत असू शकते. तिने मनातल्या मनात म्हणावे \"मी नाही इकडची , मी तर तिकडची\"....शेवटी प्रत्येक नियमाला अपवाद असतातच.\nचला विषयाकडे वळू... तर पहिला प्रकार आहे \"संसारंइतिकर्तव्यं कुमारिका \" .... या प्रकारच्या मुली पक्क्या गावाकडच्या. नेटाने संसार करणाऱ्या ... यांनी जीन्स घातली तर यांना पूर्ण जग आपल्याकडेच पाहते आहे असा भास होतो. तुमचं सहजच त्यांच्याकडे लक्ष जरी गेले तरी मैत्रिणीच्या कानात पुटपुटतील \"बघतोय बघ कसा, लोचट मेला ....\" या मुलींना जेवढा भाव द्याल तेवढा त्या भाव खातील. म्हणून यांना कायम दुर्लक्षित भासवावे. त्यामुळे तुमचा भाव वधारतो. या प्रकारच्या मुली सातारा , सांगली , कोल्हापूर या प्रांतात सापडतात. या गृहकर्तव्यदक्ष असतात. अशा मुलींशी लग्न केल्याने संसार नीटनेटका होण्याचा जास्त संभव आहे. फक्त तुमच्या स्वत:च्या घरात तुम्ही TV वर जे पाहाल ते प्रत्यक्षात होताना दिसेल.... लग्नाआधी TV चा रिमोट शेवटचा हाताळून घ्या कारण नंतर ते तुमच्यासाठी मृगजळ असेल. समोर रिमोट दिसेल पण त्याच्यापर्यंत कधीही पोहोचता येणार नाही.\nदुसरा प्रकार आहे \"आंग्लमातृभाषासंभ्रम कुमारिका \" ... इंग्रजाळलेला मराठी बोलणाऱ्या मुली प्रामुख्याने या गटात मोडतात. ह्यांची आई ममा असते आणि बाबा dad ... आम्ही अशा मुलींसाठी एक संज्ञा सुचविलेली आहे \"MBCM\" म्हणजे Mumbai born confused maharashtriyan ... आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि आपण मुंबई आणि उपनगरातील मुलींविषयी बोलत आहोत. ह्यांना पटवण्यासाठी तुम्ही \"cool\" असणे फार निकडीचे आहे. तुम्हाला सिगारेट, दारू यांची सवय लावावी लागेल नाहीतर तुमच्या पैश्याने ह्या दारूच्या आख्या बाटल्या रिचवतील. ह्यांना मुलांचे लक्ष खेचून घेण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत ... ह्यांचे कपडे हा संशोधनाचा विषय असू शकतो. यांचा स्कर्ट ६ वर्षाच्या मुलीला फिट्ट बसतो. म्हणूनच या प्रकारच्या मुलींची लग्ने अमराठी मुलांशीच जास्त होतात. चुकून तुम्ही यांच्याशी लग्न कराल तर मंगलाष्ट्कातील सावधान अवधूत गुप्ते च्या म्युझिक सोबत आयुष्यभर मागे लागेल आणि वणवा कुठे पेटलाय ते सुद्धा समजणार नाही.\nतिसरा प्रकार \"कुत्स्वादिनाप्मानम कुमारिका\" ... ह्य��ंना विशेष धन्यवाद महाराष्ट्रातील मुलींच्या बुध्यान्काची सरासरी थोडीफार जास्त आहे ती यांच्यामुळेच महाराष्ट्रातील मुलींच्या बुध्यान्काची सरासरी थोडीफार जास्त आहे ती यांच्यामुळेच इतर ठिकाणी प्रेयसीकडून कोड कौतुक करून घेण्याची पद्धत असते. इथे प्रत्यक्ष या रणचंडीवर स्तुतिसुमने उधळल्याशिवाय ती प्रसन्न होणे अशक्य .... तिच्या लेखी तुम्ही जगातील ३ नंबरचे सदगृहस्थ असता ...(तिच्या पिताश्री आणि भ्राताश्री नंतर)...प्रथम बोलण्यात पुढाकार घ्याल तर तुमचा किमान शब्दात कमाल अपमान होणार यात शंका नाही. अशा वेळेस तिचा भाऊ किती महान आहे यावर कमीतकमी २० मिनिटे बोलण्याची पूर्वतयारी करून जा. ओळख होईल .... हो... नुसती ओळख ... ह्या मुलींचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या घरापासून सुरवात करावी. नियमित मुलीच्या घरी जावे. तिच्या बाबांबरोबर \"अमेरिकेची आर्थिक परिस्थिती\" यासारख्या गंभीर विषयावर चर्चा करावी. कदाचित एखाद्या दिवशी पोहे मिळतील ... हाच तो दिवस .... दुसऱ्या दिवशी सरळ लग्नाची मागणी घालावी. अशा मुलींशी लग्न केल्याने तुमची आर्थिक भरभराट होते ... उत्तरोत्तर प्रगती होते कारण तुमच्या चुका यांच्या इतक्या दुसऱ्या कोणालाही दिसत नाहीत ... अगदी तुमच्या बॉस ला सुद्धा ....\nसांगायची गरज आहे ह्या पुण्याच्या मुली .... वरील उपाय आमच्या एका कोकणस्थ मित्राने घाऱ्या डोळ्याची सदाशिव पेठेकरीण पटवण्यासाठी वापरलेला आहे ... १०० % रिझल्ट \nचौथा प्रकार \"मातृपितृवाक्यप्रमानं कुमारिका \" ... महाराष्ट्रातील मुलींची बौद्धिक सरासरी घसरलेली आहे ती यांच्यामुळे... या मुलींना विचाराल \"तुझे माझ्यावर प्रेम आहे का या मुलींना विचाराल \"तुझे माझ्यावर प्रेम आहे का \" तर उत्तर येईल \"आईला विचारून सांगते... \" यांच्याशी लग्न करणे सर्वात सोपे ... सरळ सरळ आपल्या पिताश्रींना तिच्या घरी न्यावे ... कमीतकमी २५ लाख हुंडा मागावा ... हुंडाही मिळेल आणि मुलगी ही .... घरात तुमचे वाक्य प्रमाण असेल ... मोलकरीण बनवा नाहीतर मालकीण ...मर्जी तुमची \" तर उत्तर येईल \"आईला विचारून सांगते... \" यांच्याशी लग्न करणे सर्वात सोपे ... सरळ सरळ आपल्या पिताश्रींना तिच्या घरी न्यावे ... कमीतकमी २५ लाख हुंडा मागावा ... हुंडाही मिळेल आणि मुलगी ही .... घरात तुमचे वाक्य प्रमाण असेल ... मोलकरीण बनवा नाहीतर मालकीण ...मर्जी तुमची या मुली मराठवाड्यात अधि��� सापडतात.\nमहाराष्ट्र शासनाप्रमाणे विदर्भाला सापत्न वागणूक देण्याची आमची इच्छा नव्हती. पण विदर्भकन्यांनी \"आमच्यावर स्वतंत्र लेख हवा\" असा आमच्याकडे हट्ट धरला आहे. शासनाला वेगळा विदर्भ देणं जमेल न जमेल .... आम्ही वेगळा लेख लिहिण्याचा आश्वासन जरूर देतो.\nमहाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nमुलांचा विषय एवढा गंभीर असला तरी जिव्हाळ्याच्या नाही \nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nमहाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/office-profit-case-ec-clears-delhi-deputy-cm-manish-sisodia-42864", "date_download": "2019-01-16T13:01:16Z", "digest": "sha1:DQNE2DSDIVHXXPKUB3CF5QPQ2LL32PIN", "length": 12479, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Office of Profit case: EC clears Delhi Deputy CM Manish Sisodia सिसोदियांना अपात्र ठरविण्यास नकार | eSakal", "raw_content": "\nसिसोदियांना अपात्र ठरविण्यास नकार\nसोमवार, 1 मे 2017\nगेल्या वर्षी भाजप नेते विजय गर्ग यांनी सिसोदिया यांना अपात्र ठरविण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली होती. राष्ट्रपतींना हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. निवडणूक आयोगासमोर सध्या आम आदमी पक्षाशी निगडित लाभाच्या पदाच्या दोन प्रकरणांची सुनावणी सुरू आहे.\nनवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आमदार म्हणून अपात्र ठरविण्याची याचिका निवडणूक आयोगाने फेटाळली.\nसिसोदिया यांच्याकडे उपमुख्यमंत्री हे लाभाचे पद असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. याचिकेत तथ्य न आढळल्याने ती फेटाळण्यात आली. सिसोदिया यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद असल्याने त्यांना आमदार म्हणून अपात्र ठरवता येऊ शकत नाही, अशी शिफारस राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की अनेक राज्यांमध्ये उपमुख्यमंत्रिपद असून, ते लाभाचे पद म्हणून गृहीत धरता येत नाही. त्यामुळे या आधारे त्यांना अपात्र ठरवता येणार नाही. याबाबत राष्ट्रपतींकडे शिफारस करण्यात आली आहे. यात राष्ट्रपतींना निर्णय घेण्याचे अधिकार नसून, त्यांच्यावर आयोगाची शिफारस बंधनकारक आहे.\nगेल्या वर्षी भाजप नेते विजय गर्ग यांनी सिसोदिया यांना अपात्र ठरविण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली होती. राष्ट्रपतींना हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. निवडणूक आयोगासमोर सध्या आम आदमी पक्षाशी निगडित लाभाच्या पदाच्या दोन प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. यातील 21 आमदारांविरोधातील सुनावणी अंतिम टप्प्यात तर 27 आमदारांविरोधातील सुनावणी प्राथमिक टप्प्यात आहे.\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nपेप्सिकोच्या नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nनवी दिल्ली : आगामी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुयी असणार आहेत. त्यासाठी व्हाईट हाऊस...\nमला दिल्लीत जायचंय; 'या' मतदार संघातून लढणार- जानकर\nनगर- मी दिल्लीत काम करण्यास इच्छुक असून, बारामती लोकसभा मतदार संघातूनच आपण निवडणुक लढवणार असल्याचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज (ता.16)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हव�� ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/sakal-drawing-competition-parbhani-160844", "date_download": "2019-01-16T12:57:23Z", "digest": "sha1:XP3MABBWRDQLOANDY25OM4BTCASZQCAP", "length": 10814, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sakal Drawing competition in Parbhani रंग रेषांच्या भावविश्वात रंगले चिमुकले | eSakal", "raw_content": "\nरंग रेषांच्या भावविश्वात रंगले चिमुकले\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेलू येथील एका सेंटर वर परभणी चे खासदार संजय जाधव यांनी जाऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शहरातील शाळांना अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. अनेक शाळांनी स्पर्धला येणाऱ्या विदयार्थ्यांना चॉकलेट चे ही वाटप केले.\nपरभणी : जगातील सर्वात मोठ्या चित्रकला स्पर्धेला परभणी जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील 32 सेंटर वर हजारो विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुंचल्यातून भावविश्व रेखाटले.\nबोचऱ्या थंडीत सकाळी सकाळ चित्रकला स्पर्धेला सुरुवात झाली. परभणी शहरातील 9 सेंटर व 23 सेंटर वर ही स्पर्धा दोन सत्रात झाली. तीन पिढ्याला जोडणारी ही एकमेव स्पर्धा असल्याने पालकांची उत्सुकता मोठी दिसत होती. पाल्या सोबत त्यांचे वडील, आई इतकेच काय तर आजोबा आजी देखील सेंटरवर दिसत होते.\nसेलू येथील एका सेंटर वर परभणी चे खासदार संजय जाधव यांनी जाऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शहरातील शाळांना अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. अनेक शाळांनी स्पर्धला येणाऱ्या विदयार्थ्यांना चॉकलेट चे ही वाटप केले.\n'थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करणार'\nनांदेड: एप्रिल 2018 पासून आजपर्यंत एकही वीजबील न भरलेल्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कुठलेही कारण न ऐकता त्यांचा...\nवैद्यकीय अधिकारी एसबीच्या जाळ्यात\nपरभणी- जिल्हा रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी कंम्पाऊंडरमार्फत रूग्णाच्या नातेवाईकांकडून आठ हजारांची लाच स्वीकारताना वैद्यकीय...\nऔरंगाबाद : औरंगाबादेतील शारदा मंदिर शाळेत इयत्ता नववीत शिकणारी तेजस्विनी हिने आतापर्यंत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब...\nराज्यातील हुडहुडी पुन्हा वाढली\nपुणे - हिमालयीन पर्वतरांगांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर भारतात हुडहुडी वाढली आहे. उत्तर भारतातून थंड आणि कोरडे वारे...\nसंपकऱ्यांचे परभणी जिल्हा कचेरीसमोर आंद��लन\nपरभणी : जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी व कामगारांनी राष्ट्रव्यापी संपात सहभागी होत मंगळवारी (ता. 8) परभणी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन केले....\nस्कॉर्पियो व दुचाकीच्या अपघातात तीन ठार; एक जखमी\nसेलू : परभणी रस्त्यावरील कवडधन पाटीजवळ स्कार्पियो व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तीन तरूण जागीच मृत्यु झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/6080-troubled-by-negativity-hina-khan-threatens-to-delete-her-twitter-account", "date_download": "2019-01-16T12:39:39Z", "digest": "sha1:2BZBQI3QR6QT3ERKN6VTHCN6DBMVGSRI", "length": 8249, "nlines": 146, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "ट्रोलला वैतागून, हिना खानची धमकी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nट्रोलला वैतागून, हिना खानची धमकी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nछोट्या पडद्यावरील लोकप्रिय बहु हिना खानला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. ‘बिग बॉस11’ संपून 2 महिने झाले. ‘बिग बॉस11’ मध्ये हिना खान आणि शिल्पा शिंदे यांच्या वादविवादामुळे ‘शो’ला चांगलीचं टिआरपी मिळाली होती. ‘शो’मधील हिनाच्या वर्तनामुळे तिला ट्रोलला सामोरे जावे लागले.\nहिना खान सोशल मिडिआवर खुप अॅक्टीव असते. हिनाने नुकताचं एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती असं काही बोलली की नक्कीचं तुम्हाला धक्का बसू शकतो.\nशोमधील हिनाच्या वर्तनामुळे सोशल मिडियावर लोक नापसंती दर्शवत आहे. ज्यामुळे तिला सतत नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत होत्या. हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम वर नुकताचं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये हिना आपल्या फॅन्सना सकारात्मक बोलण्याची विनंती करत आहे. ‘मला तुमच्या प्रेमाची आणि सकारात्मक उर्जेची गरज आहे. विशेषत: ट्विटरवरील निगेटीव्ह कमेन्टस पासुन दुर राहण्यास मदत करा, तसेच कोणत्याही खराब कमेन्टसना प्रतिसाद देउ नका, नाही तर मी खरचं माझे अकाउन्ट डिलीट करेन.’ हिनाच्या या व्हिडिओला खूप शेअर केले जात आहे.\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nसैफ आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण\nपंजाबच्या गुंडाने ‘टायगर’ला दिली जीवे मारण्याची धमकी\n‘रावण’ फेम अभिनेते नरेंद्र झा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\n विद्यार्थ्यांची देशविरोधी नारेबाजी देशद्रोह ठरतो का\nमुंबईत लाखो बोगस व्होटर्स... 1 फोटो आणि 11 मतदार... काय केले आहेत संजय निरूपम यांनी आरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/633759", "date_download": "2019-01-16T12:42:30Z", "digest": "sha1:HMYUJ3J2SQ7WZPPAPE2EONOKSJXNWQCT", "length": 7057, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दिवाळी पाडवासंध्येला होणार ८ हजार पणत्यांचा लखलखाट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विशेष वृत्त » दिवाळी पाडवासंध्येला होणार ८ हजार पणत्यांचा लखलखाट\nदिवाळी पाडवासंध्येला होणार ८ हजार पणत्यांचा लखलखाट\nऑनलाईन टीम / पुणे :\nशिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवशके ३४५, दिवाळी पाडवा गुरुवार, दि. ८ नोव्हेंबर २०१८ रोजी संध्याकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज दिपोत्सव २०१८ पर्व ७ वेचे आयोजन श्री शिवछत्रपती पुतळा, एसएसपीएमएस शाळा, शिवाजी महाराज चौक, शिवाजीनगर येथे करण्यात आले आहे. दिपोत्सवाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक, तसेच शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा २०१८ मध्ये सहभागी झालेल्या स्वराज्य घराण्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती समितीचे संकल्पक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.\nशिवछत्रपतींचा हा जगातील पहिला भव्य अश्वारुढ पुतळा तसेच एकसंघ ओतीव काम केलेला एकमेव पुतळा आहे. राजर्षि शाहुछत्रप��ी पुत्र श्रीमंत राजाराम छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली १६ जून १९२८ साली या पुतळ्याचे अनावरण झाले होते. पुतळ्याचे यंदा ९१ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. पुतळयाचे वजन तब्बल ८००० किलो आहे. त्यामुळे किलोमागे एक पणती अशा ८ हजार पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात येणार आहे.\nअटकेपार झेंडा फडकवणारे पानिपत वीर सरदार मानाजी पायगुडे, श्रीमंत सरदार कान्होजी कोंडे, सरदार बाबाजी ढमढेरे, शिवसरदार पिलाजीराव सणस, सरदार हैबतराव शिळीमकर, सरदार त्र्यंबकराव नाईक निंवगुणे, सरदार जैताजी नाईक करंजावणे, सरदार कडु, प्रतापगड युध्दवीर सरदार बाबाजी आढळराव डोहर धुमाळ या स्वराज्यघराण्यांच्या प्रतिनिधींना शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागाची यशस्वी ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे\nया आहेत जगातील सर्वात वयस्कर डॉक्टर\n2 एकर शेतात पिकातून साकारला महागणपती\nभारतातील वैयक्तिक संपत्तीत 11 टक्क्यांनी वाढ\n… म्हणून 15 जानेवारीला साजरा केला जातो सेना दिवस\nPosted in: विशेष वृत्त\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.vedamrutayu.com/blogdetails?id=1", "date_download": "2019-01-16T12:02:45Z", "digest": "sha1:6Z2W5MSFXTHREEHSTB5JM7ACL4BB5QBF", "length": 6833, "nlines": 89, "source_domain": "www.vedamrutayu.com", "title": "Home", "raw_content": "\nअर्श (मूळव्याध) आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून\nआयुर्वेदानुसार कोणत्याही आजाराचे मूळ कारण हे रुग्णाचा चुकीचा आहार, चुकीचा विहार हेच असते. अनेक रोगांचे मूळ कारण हे त्या रुग्णाच्या पचनाशी निगडित असते.\nअशाच अनेक पचनाशी निगडित व्याधींपैकी एक आजार मूळव्याध आहे. मूळव्याधीचे दोन प्रकार असतात -पाहिला शुष्क अर्श (कोरडी मूळव्याध) आणि दुसरा रक्तज अर्श (रक्तज मूळव्याध).\n१. शुष्क अर्श यामध्ये फक्त शौचाच्या ठिकाणी वेदना, कोंबा मध्ये सूज, खाज असते. रक्त पडणे हा प्रकार नसतो.\n२. रक्तज अर्श यामध्ये सूज, वेदना, खाज याबरोबरच शौचाच्या ठिकाणी रक्त पडणे (bleeding) असते.\nअशा परिस्थितीत रुग्ण चिंतातुर असतो, आणि नाईलाजास्तव रुग्ण इतर पॅथीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑपरेशन किंवा शल्य कर्म करण्यास भाग पडतो.\nपण मित्रांनो, खरे सांगू मघाशी सांगितल्या प्रमाणे मूळव्याध हा आजार पचनाशी निगडित आहे आणि ऑपरेशन शौचाच्या ठिकाणी असणाऱ्या कोंबाचे केले जाते मघाशी सांगितल्या प्रमाणे मूळव्याध हा आजार पचनाशी निगडित आहे आणि ऑपरेशन शौचाच्या ठिकाणी असणाऱ्या कोंबाचे केले जाते आहे की नाही हास्यास्पद.\nगेल्या १५ वर्षांच्या प्रॅक्टिस मध्ये असे मूळव्याधीचे शेकडो रुग्ण माझ्याकडे आयुर्वेदिक चिकित्सा घेऊन पूर्ण बरे झाल्याचे दाखले आहेत.\nआयुर्वेदानुसार तिखट, तेलकट, खारट, आंबट, आंबवलेले, तळलेले, शिळे अन्न, अति मांसाहार, दुपारची झोप, रात्रीचे जागरण, सतत एका ठिकाणी बसुन राहणे, उष्णतेच्या जवळ काम करणे, या गोष्टींमुळे वात व पित्त दोष प्रकुपित होतात. अशा प्रकुपित वात आणि पित्तामूळे शौचास खडा होणे, खूप गॅसेसचा त्रास होणे आणि शौचाच्या जागेतून मूळव्याधीच्या कोंब मधुन सूज येऊन वेदना, खाज याबरोबरच haemorroidal veins मधुन ब्लीडिंग होणे, असे प्रकार होतात.\nअशा वेळेस वात आणि पित्त यांचे शमन करणारी, सौम्य विरेचक आयुर्वेदिक औषधी दिली असता, गुण येतो.\nअधोग रक्तपित्त असेही निदान बऱ्याच वेळा करून आयुर्वेदिक उपचार सुरू केल्यानंतर रुग्णाला अगदी from day one results मिळतात आणि रुग्णाचाही आपल्या महान आयुर्वेदशास्त्रावर दृढ विश्वास निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.\n१. पथ्य पाळणे आवश्यक.\n२. आपणास असा त्रास असेल तर सर्जरी करण्याअगोदर नक्कीच जवळच्या तज्ञ वैद्यांचा सल्ला व उपचार घ्या.\nअर्श (मूळव्याध) आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://everychildcounts-pune.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2019-01-16T12:19:51Z", "digest": "sha1:AGJDTRW7KVGPH5W6LKKNH2MIUWLVFY6I", "length": 11778, "nlines": 113, "source_domain": "everychildcounts-pune.blogspot.com", "title": "Every Child Counts: माझ्या प्रार्थना-पुस्तकातली भर", "raw_content": "\nबांधकामाच्या साइट वरील 'एक-एक मूल मोलाचं' (एव्हरी चाइल्ड काउंट्स) च्या वर्गात आज मी जरा लवकरच पोहोचले. मुलं प्रार्थनेसाठी तयार होत होती. त्यांनी उत्साहानं आणि 'नमस्ते टीचर' असं म्हणून केलेल्या स्वागतामुळं मी प्रभावित झाले. माझा उत्साह द्विगुणित झाला. मी हसून हात जोडले आणि प्रार्थनेत सामील झाले.\nलवकरच गोड आणि स्पष्ट आवाजात त्यांनी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली.\n\"हे परमेश्वरा, मला चांगली बुद्धी दे.\nमला शाळेत जाण्याची संधी दे.\nमी कोठेही गेलो/गेले तरी शाळा शोधून काढीन.\nमी नियमित शाळेत जाईन व जास्तीत जास्त शिकेन.\nकितीही अडचणी आल्या, कितीही त्रास झाला तरी शाळा कधीही सोडणार नाही.\nअशिक्षित, अडाणी राहणार नाही.”\nमी स्वतःला चिमटा काढून बघितलं. मी खरंच अशी काहीतरी प्रार्थना ऐकली का हे केवळ देवाकडं मागणं नव्हतं तर अनेक वचनांनी परिपूर्ण अशी ही विनंती होती.\nप्रथम विद्यार्थीनी म्हणून आणि नंतर शिक्षिका म्हणून मी अनेक प्रकारच्या प्रार्थना पाठ केल्या आहेत. काही देवतांची भक्तिगीतं, काही संतांची भजनं, देशभक्तीपर गीतं, निसर्गाची स्तुती करणारी गीतं, अशी कितीतरी. परंतु सर्वशक्तिमान देवाकडं शाळेत जाण्याची संधी मागणारी ही प्रार्थना ह्यापूर्वी कधी म्हटल्याचं आठवत नाही.\nमला आठवतंय, मी नेहमी देवाकडं शाळेपासून लांब राहण्यासाठीच विनंती करत असे. जसं की, पूर येऊन शाळा बंद पडू दे, काही संकट येऊ दे आणि शाळेला सुट्टी मिळू दे. पण देवाकडं कोणत्याही परिस्थितीत अति-उत्साहानं शाळेत जाण्याची संधी मागणारी प्रार्थना छेः ही प्रार्थना नक्कीच माझ्या प्रार्थना-पुस्तकात नव्हती.\nमी योग्य शाळेचा शोध घेतला होता का नाही, माझ्या पालकांनी माझ्यासाठी ती गोष्ट केली, आणि मी नियमित हजर राहीन याची काळजी घेतली. शाळेला जाण्यामध्ये मला काही अडथळे, अडचणी आल्या का नाही, माझ्या पालकांनी माझ्यासाठी ती गोष्ट केली, आणि मी नियमित हजर राहीन याची काळजी घेतली. शाळेला जाण्यामध्ये मला काही अडथळे, अडचणी आल्या का मला अतिशय हास्यास्पद उत्तर मिळालं - गजर झाला की अंथरुणातून उठायचं, वेळेवर घरचा अभ्यास आणि प्रोजेक्ट पूर्ण करायचं, आणि हो, शाळ��च्या बससाठी वेळेवर तयार व्हायचं. सर्व गोष्टी हाताशी असून देखील मी मनापासून माझ्या सर्व ताकदीनिशी अभ्यास केला का मला अतिशय हास्यास्पद उत्तर मिळालं - गजर झाला की अंथरुणातून उठायचं, वेळेवर घरचा अभ्यास आणि प्रोजेक्ट पूर्ण करायचं, आणि हो, शाळेच्या बससाठी वेळेवर तयार व्हायचं. सर्व गोष्टी हाताशी असून देखील मी मनापासून माझ्या सर्व ताकदीनिशी अभ्यास केला का नाही, खरंच नाही. मला नेहमी शेरा मिळत असे - 'चांगला प्रयत्‍न; परंतु अजून चांगले करु शकेल.'\nसहजपणे मिळणार्‍या गोष्टींची आपल्याला किंमत का वाटत नाही खूप कष्ट केल्यावर, घाम गाळल्यावर आणि उपासमार झाल्यावरच एखाद्या गोष्टीची किंमत कळते का खूप कष्ट केल्यावर, घाम गाळल्यावर आणि उपासमार झाल्यावरच एखाद्या गोष्टीची किंमत कळते का किंवा या ठिकाणी अशा एखाद्या शाळेच्या प्रार्थनेतून...\nप्रार्थना संपली आणि मी शिक्षकांना ती प्रार्थना माझ्या वहीत लिहून देण्याची विनंती केली. मुलांच्या गोंगाटातही मी ती प्रार्थना परत परत वाचली. मुलांना माझ्याबरोबर अनेक विषयांवर गप्पा मारायच्या होत्या. मी त्यांच्या उत्सुक चेहर्‍यांकडं पाहून त्यांना दोन मिनिटं शांत राहण्याची विनंती केली आणि स्वतःसाठी एक प्रार्थना लिहिली.\n“हे परमेश्वरा, मला चांगली बुद्धी दे.\nमला मुलांना शाळेत घालण्याची संधी दे.\nमी कोठेही गेलो/गेले असले तरी शाळेत जाण्यासाठी उत्सुक असलेली मुलं शोधून काढीन.\nअशा मुलांना जवळच्या शाळेत प्रवेश मिळवून देईन, म्हणजे ती रोज शाळेत जाऊ शकतील. आणि ती खूप शिकतील याकडं लक्ष देईन.\nकितीही अडचणी आल्या, कितीही त्रास झाला तरीही मुलं शाळा सोडणार नाहीत याकडं लक्ष देईन.\nएकही मूल अडाणी, अशिक्षित राहणार नाही, याची खात्री करेन.”\nमला नक्की माहिती आहे की अनेक जण माझ्या या प्रार्थनेत सहभागी होतील. आपली मुलं शाळेत शिकावीत असं आपणा सर्वांनाच वाटतं. आपण खरंच भाग्यवान आहोत, आपण कोणत्याही अडचणींशिवाय, अडथळ्यांशिवाय शाळेत जाऊ शकलो. पण जी मुलं अशी भाग्यवान नाहीत त्यांना आपण आता मदत करुया. 'एक-एक मूल मोलाचं' या उपक्रमात आपण सगळे सहभागी होऊया. सहा वर्षांची सर्व मुलं जून २०१२ मध्ये शाळेत जातील आणि पुण्यातल्या प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळेल, यासाठी आपण प्रयत्‍नशील राहूया.\nप्रत्येक मूल मोलाचं आहे, त्याला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठीच्या समान संधी त्याला मिळाल्याच पाहिजेत.\nमूळ लेख - अर्चना व्यवहारकर\nमराठी अनुवाद - विद्या तेरदाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/483775", "date_download": "2019-01-16T12:40:03Z", "digest": "sha1:Q63NJ4ZME54XPFHOQIDSD5IG46IWCSNC", "length": 4582, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य मंगळवार दि. 16 मे 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 16 मे 2017\nआजचे भविष्य मंगळवार दि. 16 मे 2017\nमेष: आरोग्य सुधारेल, धनलाभाचे योग येतील.\nवृषभः जुने वाहन खरेदी करु नका, पुढे समस्या उद्भवतील.\nमिथुन: तुमच्या हातून अन्नदान होण्याची शक्मयता.\nकर्क: कोणाच्यातरी आगमनाने अकस्मात घटना घडेल.\nसिंह: घातवार असल्याने अंगिकृत कार्यात अडचणी येतील.\nकन्या: कोणत्याही कामात स्वतः लक्ष घातलात तरच यश मिळेल.\nतुळ: कोणालाही लिफ्ट देऊ नका, कुठेतरी अडकाल.\nवृश्चिक: धनलाभ व मानसिक सौख्य लाभेल.\nधनु: दूरचे प्रवास केल्यास आर्थिक प्राप्ती होईल.\nमकर: अनामिक भीती कमी होईल, दूरचे प्रवास घडतील.\nकुंभ: कामे खोळंबल्याने अडचणी वाढतील.\nमीन: कमी श्रमात मोठा व्यवसाय करण्याची संधी येईल.\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 20 जानेवारी 2017\nआजचे भविष्य शनिवार दि. 11 मार्च 2017\nआजचे भविष्य शनिवार दि. 22 एप्रिल 2017\nआजचे भविष्य शनिवार दि. 5 मे 2018\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/events/sanskuti-kala-darpan-inoguration/", "date_download": "2019-01-16T12:08:55Z", "digest": "sha1:3GUSCUCESG473475BFJXUY32N4PNAHQX", "length": 10019, "nlines": 102, "source_domain": "megamarathi.in", "title": "सोळाव्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवास सुरुवात", "raw_content": "\nHome मराठी इवेंटस सोळाव्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवास सुरुवात\nसोळाव्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवास सुरुवात\nसोळाव्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवास सुरुवात\nमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झालेल्या सोळाव्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवाचा दि. ६ एप्रिल रोजी दिमाखात शुभारंभ झाला. प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात होत असलेल्या या महोत्सवाचा श्रीगणेशा मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाद्वारे करण्यात आला. या महोत्सवात विश्वास जोशी, विजय पाटकर, अभिजित पानसे, स्मिता जयकर, रेखा सहाय, मिलिंद गवळी, अमृता राव, समृद्धी पोरे आणि आशुतोष घोरपडे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. सिनेरसिकांच्या उदंड प्रतिसादात प्रारंभ प्रारंभ झालेल्या या चित्रपट महोत्सवाची सुरुवात ‘नटसम्राट’ या चित्रपटाने झाली. विशेष म्हणजे हा चित्रपट रसिकांना निशुल्क पाहण्याची संधी मिळाली.\nयंदाच्या वर्षी चित्रपट विभागात तब्बल ६४ चित्रपटांची नोंदणी झाली होती.त्यापैकी नटसम्राट, ख्वाडा, हलाल, मितवा, देऊळ बंद, संदूक, रंगा पतंगा,कोती, डबल सीट, दगडी चाळ आणि कट्यार काळजात घुसली या चित्रपटांनी पहिल्या अकरात बाजी मारली आहे. चित्रपट विभागातील ज्युरी मंडळात असलेल्या श्रावणी देवधर, दीपक देऊळकर, समृद्धी पोरे, अभिजित पानसे, अमित भंडारी आणि अमृता राव यांनी निवड झालेल्या चित्रपटांचे परिक्षण केले आहे.\nया महोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक निवड झालेल्या कलाकृतींच्या कलाकार मंडळींसोबत खेळ पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळत असून परीक्षकांसोबत मतदान करण्याची संधी देखील प्राप्त होत आहे.\nचित्रपट विभागात प्रथम येणाऱ्या कलाकृतीला बक्षीस रोख रक्कम रुपये दीड लाख रुपये असणार आहे. तसेच दोन्ही प्रमुख विभागातील संबंधित इतर सहाय्यक विभागातील विजेत्यांना संस्कृती कला दर्पण गौरव रजनीचे सन्मान चिन्ह बहाल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण महोत्सवातून जमलेला निधी ‘नाम’ फाउंडेशनला देण्यात येणार आहे.\nदि��ांक चित्रपटाचे नाव वेळ\n६ एप्रिल २०१६ नटसम्राट सकाळी १०. ५ वा\n६ एप्रिल २०१६ ख्वाडा दुपारी १. ०० वा.\n६ एप्रिल २०१६ हलाल दुपारी ३. १५ वा.\n६ एप्रिल २०१६ मितवा सं. ५. ३० वा\n६ एप्रिल २०१६ देऊळ बंद रात्री ८. ०० वा\n७ एप्रिल २०१६ संदूक सकाळी १०. ००\n७ एप्रिल २०१६ रंगा पतंगा दुपारी १२. १५ वा.\n७ एप्रिल २०१६ कोती दुपारी २.३० वा.\n७ एप्रिल २०१६ डबल सीट सं. ५. ०० वा\n७ एप्रिल २०१६ दगडी चाळ सं. ७ ०० वा\n७ एप्रिल २०१६ कट्यार काळजात घुसली रात्री ९. ३० वा.\n‘गोटया’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\n‘अॅटमगिरी’ चित्रपटाचे संगीत अनावरण\nदुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सईच्या चाहत्यांचं एक पाऊल पुढे\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nवजनदार माणसांची ‘वजनदार’ गोष्ट ११ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला\n‘वृंदावन’ सिनेमात तीन दिग्गज प्रथमच एकत्र\nनांदा सौख्य भरेच्या सेटवर मधु इथे अन चंद्र तिथेची टीम\nअक्षय कुमार आणि डिंपल कपाडीया यांच्या हस्ते ‘कौल मनाचा’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/satara-wai-festival-news/", "date_download": "2019-01-16T12:39:32Z", "digest": "sha1:UHAALDODLBRVBRGBKQHPVSAPBJZAMLHL", "length": 11290, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाई फेस्टिव्हलमुळे गणपती घाटाला यात्रेचे स्वरुप | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवाई फेस्टिव्हलमुळे गणपती घाटाला यात्रेचे स्वरुप\nवाई - उत्कर्ष श्री या बाॅडी बिल्डींग स्पर्धेमधील यशस्वी स्पर्धक.\nरक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धेसह बॉडी बिल्डिंग स्पर्धा उत्साहात\nवाई – दरवर्षी वाई येथे साजऱ्या होणाऱ्या वाई फेस्टिव्हलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही या फेस्टिव्हलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाई फेस्टिव्हलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या रक्‍तदान शिबिर, रांगोळ�� स्पर्धा पार पडल्या. त्याचबरोबर फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष श्री या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्येही स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.\nवाई फेस्टिव्हल अंतर्गत दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, असे उद्‌गार वाईचे सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी काढले. त्यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून या शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी आजपर्यंत 103 वेळा रक्तदान केलेले राजीव गायकवाड उपस्थित होते. याचबरोबर महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये जवळपास 50 महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. ज्येष्ठ पत्रकार भद्रेष भाटे व राजीव गायकवाड यांचे हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. महागणपती घाटावरील काशी विश्‍वेश्‍वर मंदिरामध्ये पार पडलेल्या या दोन्ही कार्यकर्मासाठी वाईतील नागरीक उपस्थित होते.\nदरम्यान, वाई फेस्टिव्हल अंतर्गत झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत कराडचा शुभम भोईटे “उत्कर्ष श्री’चा मानकरी ठरला. सहा विविध वजनी गटामध्ये झालेल्या या स्पर्धेत 100 स्पर्धकांनी भाग घेतला होता. वाईचा शुभम बनकर बेस्ट पोजर व सातारचा शुभम मोहिते हा बेस्ट मस्क्‍युलर ठरला. यावेळी सुभाश डांगे (निवृत्त पोलिस अधिकारी) या वाई फेस्टिव्हलच्या आयोजकांचे या सातत्याबद्दल कौतुक केले. तत्पुर्वी वाई फेस्टिव्हलचे संस्थापक आनंद कोल्हापुरे यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्ज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.\nफेस्टीव्हलचे अध्यक्ष मदनकुमार साळवेकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले. याप्रसंगी उत्कर्ष पतसंस्थेचे संचालक आनंदराव कांबळे, श्रीकांत शिंदे, डॉ. मंगला अहिवळे, रमेश यादव तसेच मदन पोरे, सुनिल शिंदे, सचिन येवले, नगरसेवक राजेश गुरव, वाई जिमखान्याच्या संचालिका संगीता गुरव आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/photgenic-face/", "date_download": "2019-01-16T12:17:40Z", "digest": "sha1:EGUJ4XBJ7URQDFHAY3JZTXIBOGUFJHEW", "length": 24625, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "बोलका | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nगेल्या दशकभरात मराठी आणि हिंदी सिने-मालिका सृष्टीवर आपली वेगळी छाप पाडत अल्पावधीतच आपला देशा-विदेशात चाहता वर्ग निर्माण केलेली गुणी अभिनेत्री म्हणून शिवानी सुर्वेचं नाव घेतलं जातं. ‘देवयानी’ या नावाने महाराष्ट्राच्या घराघरात परिचयाची असलेल्या शिवानीचे 2019 या नव्या वर्षात दोन मराठी सिनेमे येऊ घातले आहेत. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी बालकलाकार म्हणून रंगभूमीवर पदार्पण केलेल्या शिवानीचा हा रंगभूमी ते छोटा पडदा आणि रुपेरी पडदा असा प्रवास थक्क करणारा असाच आहे.\n2014 साली शिवानीचे फोटो काढण्याची मला संधी मिळाली. शिवानी तेव्हा ‘देवयानी’ याच नावाने सर्वत्र प्रसिद्ध होती. शिवानीने 2005-06 साली ‘मांगल्याचं लेणं’ या नाटकातून पदार्पण केलं. त्यानंतर तिने इतर प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांत कामदेखील केलं. तर 2011 साली हिंदी मालिकेतून तिने छोटय़ा पडद्यावरून अभिनयाचा श्रीगणेशा केला होता. मात्र, 2012 साली स्टार प्रवाह चॅनलवर ‘देवयानी’ या मालिकेत तिने मध्यवर्ती भूमिका साकारली होती. याच भूमिकेने तिला खरा चेहरा मिळवून दिला.\nयाच देवयानीचे फोटोशूट मी करत होतो. पारंपरिक वेशभूषेतलं हे शूट होतं. शिवानीसाठी राखाडी रंगाची साडी माझ्या स्टायलिस्टने निवडली होती. साडय़ांमध्ये राखाड��� रंगात फार कमी विविधता मिळते आणि म्हणूनच हा रंग आणि तिचा एकूण लूक हा शूट करण्यापूर्वी त्यावेळी विशेष अभ्यासकरून निवडण्यात आला होता. त्यादिवशी एकाच दिवशी तीन अभिनेत्रींचं शूट मला करायचं होतं. सकाळी सातच्या सुमारास मी आणि माझी टीम स्टुडिओला पोहचलो. आठ वाजताच्या सुमारास सगळ्यात आधी ऋता दुर्गुळे हिचे शूट तर यानंतर सकाळी 11 च्या सुमारास सई रानडे हिचे शूट नियोजित केलं होतं. शिवानीला दुपारी दोनची वेळ निश्चित करण्यात आली होती.\nशिवानी स्टुडिओत वेळेत आली. राखाडी रंगाची पारंपरिक साडी, गळ्यात कलाकुसर केलेलं नक्षीदार दागिना, हातात बांगडय़ा, कपाळावर अर्ध चंद्रकोर टिकली असा मराठमोळा पेहराव शिवानीचा तेव्हा शूटसाठी साकारला होता. यात शिवानीचं सौंदर्य, ‘चेहऱयावरचा तजेलपणा हा अधिकच उठून दिसत होता. या मराठमोळ्या पेहरावात फोटोशूट केल्यानंतर यानंतर लगेचच शिवानीच एका मॅगझिनच्या कव्हरफोटोसाठीचं फोटोशूट आम्हाला करायचं होतं.\nवृत्तपत्र आणि मॅगझिन या दोहोंची फोटोसाठीची गरज वेगळी होती आणि म्हणूनच शिवानीचा मेकओव्हर करावा लागणार होता. पहिलं फोटोशूट झाल्यानंतर आम्ही मध्ये ब्रेक घेतला आणि नंतर पुढच्या फोटोशूटला सुरवात केली. शिवानीचा मेकओव्हर करण्यात आला. शिवीनीसाठी लाल रंगाचा लॉंग गाऊन निवडण्यात आला होता. या कॉस्च्युममध्ये तिचे वेगवेगळ्या लाईटिंगमधले फोटो मी कॅमेराबद्ध केले. साधारण चार ते पाच तास अखंड शिवानीचं या दोन वेगळ्या लूकमधलं फोटोशूट त्यावेळी मी केलं.\nशिवानीचं जन्मगाव चिपळूण. त्यानंतर काहीकाळ ती डोंबिवली आणि मुंबईत सायन येथे स्थायिक झाली. इथेच तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. आता ती वडाळा येथे स्थायिक झाली. शिवानी सुमारे सात – आठ वर्षांची होती. तेव्हा तिच्या आईसोबत ती एका एक्झिबिशनच्या कामा संदर्भात मनोहर नरे यांना भेटली. मनोहर नरे यांनी शिवनीतला कलाकार हेरला आणि तिला नृत्य येतं का असं तिच्या आईला विचारलं. शिवानी तेव्हा भरतनाटय़म शिकत होती. त्यामुळे तिला नृत्याची चांगली जाण होती. याच भेटीनंतर नरे यांच्यामुळे शिवानीला ‘मांगल्याचं लेणं’ या नाटकात बालकलाकार म्हणून संधी मिळाली. संधीच सोनं करत शिवानीने या नाटकाच्या तब्बल 250 हुन अधिक प्रयोगात आपला अभिनय सादर केला. यानंतर शिवानी एका नाटकासंबंधित काम करत असलेल्या ग्रुपसोबत जोडली गेली. पुढे काही काळ रंगभूमीवर प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही नाटकांत तिने काम केलं. साधारण तेरा वर्षांची असताना शिवानीने ‘अगले जनम’ या हिंदी मालिकेतून छोटय़ा पडद्यावर पदार्पण केलं. यानंतर ‘फुलवा’, ‘नव्या’ या हिंदी मालिकेत तिने माहितीच्या भूमिका साकारल्या. हिंदीचा तगडा अनुभव पाठीशी असलेल्या शिवानीने 2012 साली मराठी छोटय़ा पडद्यावर आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केला तो स्टार प्रवाह चॅनलच्या ‘देवयानी’ या मालिकेतून. ही मालिका तुफान गाजली आणि देवयानी अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात बघता बघता पोहचली. यानंतर ‘अनामिका’, ‘जाना ना दिलसे दूर’, ‘एक दिवाना था’, ‘लाल इष्क’ या हिंदी तर ‘सुंदर माझं घर’, ‘तू जीवाला गुंतवावे’, या मराठी मालिकांतून तिने आपला दमदार अभिनय सादर करत आपल्या यशाचा आलेख नेहमी चढता राखला.\nरंगभूमी आणि मालिका अशा दोन्ही क्षेत्रांत आपलं वेगळं नाव कमावलेल्या शिवानीचे दोन आगामी सिनेमे येत्या वर्षात येऊ घातले आहेत. यातील एका सिनेमात ती अंकुश चौधरीसोबत दिसणार असून या सिनेमातली तिची भूमिका ही तिच्यासाठी खास असल्याचं ती सांगते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलफॅशन पॅशन-चांगल्या विचारातून व्यक्तिमत्त्व घडते\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nघरातील सात्त्विकता लेखणीत उतरली\nतीळगूळ घ्या गोड गोड बोला\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदे��� दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.datemypet.com/mr/how-to-date-someone-from-the-dog-park", "date_download": "2019-01-16T12:03:23Z", "digest": "sha1:65FUY4M33Y5F53D4UWIF6E72OFUTBPN5", "length": 8476, "nlines": 58, "source_domain": "www.datemypet.com", "title": "कुत्रा पार्क पासून कोणीतरी तारीख कसे", "raw_content": "\nप्रेम & लिंग प्रौढ जिव्हाळ्याचा संबंध साठी सल्ला.\nसुचालनमुख्यपृष्ठसल्लाप्रेम आणि लिंगप्रथम तारीखऑनलाइन टिपापाळीव प्राणी अनुकूल\nकुत्रा पार्क पासून कोणीतरी तारीख कसे\nशेवटचे अद्यावत: जानेवारी. 12 2019 | 2 मि वाचा\nहा रस्ताच आहे, आपण स्थानिक कुत्रा पार्क येथे आपल्या केसाळ मित्र सह frisbee त्रास देत आहेत आणि आपण अंतर आपल्या संभाव्य कळत लक्षात. आता काय करायचं नाही प्रथम ओळख पासून एक तारीख व्यवहार sealing करण्यासाठी, आम्ही कुत्रा पार्क कोणीतरी तारीख कसे काही टिपा संकलित आहेत.\nटीप #1: आपले कुत्रा एक प्रेम व्यक्त करणारे ट्रिक शिकवा\nते सुरक्षित आहे हे तर कुत्रा पार्क येथे प्रत्येकजण कुत्रे आवडतात असे म्हणणे, एक दरारा-योग्य युक्ती माहीत आहे की एक कुत्रा होता येईल काहीतरी आहे. एक न भरणारा आदेशचा वापर करून, आपण मोहिनी इतरांना आपल्या कुत्रा आपल्या व्यक्तींचा प्रकट नाही फक्त एक युक्ती शिकवू पण करू शकता.\nटीप #2: आपले कुत्रा इतर कुत्रे प्ले द्या\nआपल्या कुत्रा नाही फक्त इतर कुत्रे आवडी की दर्शवित आहे पण त्यांना प्ले आनंद आपण जास्त सुलभ करते. प्लस जर का तो बंद दाबा, आपले कुत्रे संभाव्य त्याच छताखाली जिवंत जाणार नाही, एक इतरांना सोबत नाही जो कुत्रा मध्ये आणायची आहे,. की प्रथम आपल्या कुत्रे मित्र प्राप्त आहे.\nटीप #3: एक कॅज्युअल संभाषण प्रारंभ करा\nतो बाहेर एक सुंदर दिवस किंवा आपल्या कुत्रे दोन्ही एकमेकांना खेळत आहेत की आहे की नाही, एक प्रासंगिक संभाषण तडाखा. या दरम्यान संभाषण आहे, आपण या व्यक्ती बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मिळेल. मंद बंद सुरू ठरतो जेथे पाहण्यासाठी.\nटीप #4: एक कुत्र्यासारखा तारीख एक्सचेंज फोन क्रमांक\nआपण काही भिन्न वेळा बोललो एकदा, ते सहसा कुत्रा पार्क येतात तेव्हा विचारू. मग आपण एक कुत्र्यासारखा तारीख समन्वय संख्या देवाणघेवाण की सूचित. तो आ���ल्या कुत्रे सुमारे आधारीत आहे म्हणून हे प्रारंभिक तारीख intimidating होणार नाही.\nटीप #5: एक तारीख आमंत्रण वाढवा – नाही कुत्रे\nआपण ते स्वारस्य आहेत हे मला माहीत आहे एकदा, एक ट्रीप त्यांना विचारू का. अधिक जिव्हाळ्याचा सेटिंग शिवाय कुत्रे बैठक सखोल संभाषण होईल आणि कदाचित अधिक काहीतरी होईल.\nया टिपा, आता तुम्ही कुत्रा पार्क त्या मधली पाहू पुढच्या वेळी नक्की काय माहित.\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nReddit वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nGoogle+ वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\n5 कुत्रा फ्रेंडली कल्पना प्रथम तारीख\nतर लांब भरलेल्या पहिल्या तारीख कल्पना, अस्ताव्यस्त थांबणे आणि संभाषणे की…\nआपण एक कुत्रा एक मुलगी तारीख पाहिजे का\nयाक्षणी मी एक आश्चर्यकारक स्त्री एक संबंध आहे. ती सुंदर आहे,…\n3 कारण प्रथम तारीख Puppy घेणे नाही\nदोन वर्षांपूर्वी, एक मित्र मला एक नाव आणि फोन नंबर दिला आणि म्हणाला…\nपाळीव प्राण्यांचे प्रेमी केवळ निर्माण अग्रगण्य ऑनलाइन डेटिंगचा वेबसाइट. आपण एक जोडीदार शोधत आहात की नाही, आपल्या पाळीव प्राण्याचे किंवा फक्त कोणी मित्रासह फिरायला, स्वत: ला आवडत पाळीव प्राणी प्रेमी - येथे आपण शोधत आहेत नक्की शोधण्यात सक्षम व्हाल.\n+ प्रेम & लिंग\n+ ऑनलाइन डेटिंगचा टिपा\n+ पाळीव प्राणी अनुकूल\nप्रेम शेअर करत आहे\n© कॉपीराईट 2019 तारीख माझ्या पाळीव प्राण्याचे. बनवलेला द्वारे 8celerate स्टुडिओ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-34873", "date_download": "2019-01-16T13:07:29Z", "digest": "sha1:A4FYR4BJQTM4N6DTFOOSH3OJP54YK2OM", "length": 16382, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhing tang लोकशाही चिरायु होवो! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 13 मार्च 2017\nबेटा : (नेहमीची उत्साही एण्ट्री घेत) ढॅणटढॅण मम्मा, आय ऍम बॅक\nमम्मामॅडम : (नर्व्हसपणे) हं\nबेटा : (खट्टू होऊन) हे काय इतकं थंड स्वागत मी इतक्‍या दिवसांनी परत आलोय आर यू नॉट हॅपी\nमम्मामॅडम : (स्वत:ला सावरून) येस, आय ऍम बेटा..जा, टेबलावर तुझा आवडता पास्ता करून ठेवलाय, तो खा..जा, टेबलावर तुझा आवडता पास्ता करून ठेवलाय, तो खा\nबेटा : (नेहमीची उत्साही एण्ट्री घेत) ढॅणटढॅण मम्मा, आय ऍम बॅक\nमम्मामॅडम : (नर्व्हसपणे) हं\nबेटा : (खट्टू होऊन) हे काय इतकं थंड ��्वागत मी इतक्‍या दिवसांनी परत आलोय आर यू नॉट हॅपी\nमम्मामॅडम : (स्वत:ला सावरून) येस, आय ऍम बेटा..जा, टेबलावर तुझा आवडता पास्ता करून ठेवलाय, तो खा..जा, टेबलावर तुझा आवडता पास्ता करून ठेवलाय, तो खा\nबेटा : (आळस देत) पास्ता नको चनागुड होगा, तो देना चनागुड होगा, तो देना अखिलेशबरोबर राहून राहून मला चनागुडची हॅबिट लागली आहे अखिलेशबरोबर राहून राहून मला चनागुडची हॅबिट लागली आहे सकाळी चनागुड खाल्ला की दिवसभर दम कायम राहातो, माहिताय सकाळी चनागुड खाल्ला की दिवसभर दम कायम राहातो, माहिताय तिथं, यूपीत रोज इतकी सायकल चालवली की विचारू नकोस तिथं, यूपीत रोज इतकी सायकल चालवली की विचारू नकोस स्टॅमिना जाम वाढलाय माझा स्टॅमिना जाम वाढलाय माझा मम्मा, पण सायकलिंग केल्यावर खूप भूक लागते ना\nमम्मामॅडम : (दटावत) आपल्याला झेपेल तेच खावं, आणि झेपेल तेच करावं पाय दुखतील अशानं त्या अखिलेशच्या नादाला लागलास, आणि निष्कारण दमणूक झाली जिवाची\nबेटा : (निरागस सुरात) मी नाही काही लागलो त्याच्या नादी तो लागला माझ्या तोच मला म्हणाला की आपली दोस्ती सॉल्लिड है और रहेगी (\"शोले'मधलं फेमस गाणं म्हणत)...ये दोस्ती हम नहीं तोडेंगे...तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे\nमम्मामॅडम : (सुस्कारा टाकत) साथ नहीं छोडी, पर दम तोडना पडा...असंच ना\nबेटा : (दुर्लक्ष करत) आपली फ्रेंडशिप अमर आहे, असं मी त्याला वचन दिलं\nमम्मामॅडम : (खोल आवाजात) मग काय म्हणाला तो\nबेटा : (निरागसपणा कंटिन्यू...) तो म्हणाला, \"अमर' हा शब्द माझ्यासमोर उच्चारूसुद्धा नकोस मला काही कळलंच नाही मला काही कळलंच नाही पण ते जाऊ दे. (उजळलेल्या चेहऱ्यानं) यूपीतून परत आल्या आल्या मी आपल्या पार्टीच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. मला बघून एवढे दचकले आपले लोक पण ते जाऊ दे. (उजळलेल्या चेहऱ्यानं) यूपीतून परत आल्या आल्या मी आपल्या पार्टीच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. मला बघून एवढे दचकले आपले लोक\nमम्मामॅडम : (हताशपणे खुर्चीत बसत) दरवेळी निवडणुका झाल्या की आपले लोक असे वेळी अवेळी दचकतात बरं त्यांच्याकडे लक्ष नको देऊस त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तुझं काम तू प्रामाणिकपणाने करत राहा तुझं काम तू प्रामाणिकपणाने करत राहा एक दिवस तुला चांगलं फळ मिळेल\nबेटा : (चक्रावलेल्या सुरात) मम्मा, मला काही कळतच नाहीए मी आणि अखिलेशनं सायकलवरून आख्खा उत्तर प्रदेश पालथा घातला मी आणि अखिलेशन��� सायकलवरून आख्खा उत्तर प्रदेश पालथा घातला गावोगाव खाटा टाकून सभा घेतल्या गावोगाव खाटा टाकून सभा घेतल्या आमच्या सभांना इतकी गर्दी व्हायची की मला वाटलं होतं की आम्ही आरामात बाजी मारू आमच्या सभांना इतकी गर्दी व्हायची की मला वाटलं होतं की आम्ही आरामात बाजी मारू लोकांना आमची दोस्ती आवडलीये लोकांना आमची दोस्ती आवडलीये पण सभांना लोकं टाइमपास करण्यासाठी येतात, हे माझं मत आता फायनल झालं आहे पण सभांना लोकं टाइमपास करण्यासाठी येतात, हे माझं मत आता फायनल झालं आहे लेकाचे येतात, खाटेवर बसून पकोडे खातात, पाणी पितात आणि खाट घेऊन घरी जातात लेकाचे येतात, खाटेवर बसून पकोडे खातात, पाणी पितात आणि खाट घेऊन घरी जातात मतं काही देत नाहीत मतं काही देत नाहीत ह्याला लोकशाही कसं म्हणणार\nमम्मामॅडम : (कडवट घोट गिळल्याप्रमाणे) फळाची आशा न धरता आपलं कर्म आपण करत राहावं एक दिवस लोक आपल्याला सत्ता देतातच एक दिवस लोक आपल्याला सत्ता देतातच\nबेटा : (जोराजोराने मान हलवत) नोप लोकशाही म्हंजे काय, हे मला आता चांगलंच कळलं आहे\nमम्मामॅडम : (कौतुकानं) अच्छा काय बरं लोकशाही म्हंजे काय बरं लोकशाही म्हंजे कळू दे की आम्हालासुद्धा\nबेटा : (नीट समजावून सांगण्याच्या आविर्भावात) त्याचं असं आहे की...यूपीतल्या निवडणुकीचे निकाल लागल्यावर मी एकदम खिलाडूवृत्तीनं नमोअंकलना ट्विटरवरून कॉंग्रॅच्युलेट केलं\nमम्मामॅडम : (नाक मुरडत) काही अडलं होतं\nबेटा : (दुर्लक्ष करत) मी म्हटलं, \"\"अंकल, यूपीतल्या विजयाबद्दल अभिनंदन'' त्यांनी उलटा मेसेज पाठवला- थॅंक्‍यू...लोकशाही चिरायु होवो'' त्यांनी उलटा मेसेज पाठवला- थॅंक्‍यू...लोकशाही चिरायु होवो\nमम्मामॅडम : (दात ओठ खात) थॅंक्‍यू म्हणाले काय बघतेच कळतात ही तिरकस बोलणी म्हणावं\nबेटा : (निरागसतेचा कडेलोट) \"लोकशाही चिरायु होवो' असंही म्हणाले ना ते ह्याचा अर्थ लोकशाही म्हंजे....मीच ह्याचा अर्थ लोकशाही म्हंजे....मीच\nकुंभमेळाव्यात मोदींविरोधात पोस्टर; भाजपची उडाली झोप\nलखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु झालेल्या कुंभमेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर झळकली असून, यामुळे भाजपची झोप उडाली आहे....\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने ह��्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nकशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास...\nबेस्टच्या बस आज आगारातून रस्त्यावर\nमुंबई - बेस्ट कामगारांचा संप आठव्या दिवशीही सुरूच राहिला. संपाबाबत मंगळवारी कोणताही तोडगा निघू शकला नाही. उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर उच्च...\nअपुऱ्या पाणी योजना तात्काळ सुरू करा - चंद्रकांत पाटील\nमुंबई - राज्यातील दुष्काळाची तीव्रता पाहता पाणीपुरवठा योजना, जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि राज्य...\nसोलापूर - उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यास सोमवारपासून (ता. १४) सुरवात झाली आहे. सुरवातीला एक हजार ६०० क्‍युसेकने असलेला विसर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jnu-girl-student-case-accused-are-to-be-identified/", "date_download": "2019-01-16T12:20:44Z", "digest": "sha1:IDL65L5ZNEUYYNSHSAFQF2BY2BTMAVHK", "length": 6245, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'जेएनयू' च्या विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न करणा-या चार जणांना अटक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘जेएनयू’ च्या विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न करणा-या चार जणांना अटक\nनवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थीनीचा विनयभंग करुन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सचिन, प्रमोद उर्फ रेहड़ा, दीपक आणि हरीश ऊर्फ मोहरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे हेत. या गुन्ह्यात 8 ते 9 जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. 14 ऑगस्ट रोजी सूरजकुंड येथून परतत असतांना काही स्थानिक गुंडांनी सूरजकुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्यापीठाच्या काही विद्यार्थ्यांना म��रहाण केली होती. तसेच काही विद्यार्थीनींचा विनयभंगही केला. यामध्ये स्थानिक गुंडांनी एका विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न केला होता.त्यानंतर शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली.\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे हेच भाजपच्या…\nआरएसएस आणि गडकरीच रचत आहेत मोदींच्या हत्येचा कट – शेहला रशीद\nहनुमानजी जगातील पहिले आदिवासी नेते; भाजपा आमदाराची मुक्ताफळे\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा - भाजप, शिवसेनेत युती व्हावी ही जनतेची इच्छा आहे. जनतेच्या भावनेचा आदर म्हणून शिवसेनेसह…\nसवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांनाचं होणार : प्रकाश आंबेडकर\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nशिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t6149/", "date_download": "2019-01-16T12:39:22Z", "digest": "sha1:RPIALWMAIW2KU2EVEBTH7CM4NFPBQ3GY", "length": 2818, "nlines": 72, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-माझेच प्रेत तयांच्या", "raw_content": "\nमाझेच प्रेत त्यांच्या खांद्यास भार होते\nखांदेकारीही माझे घाईत फार होते\nहसलेत जे जरासे होते तिचे उसासे\nरडलेत जे जरासे ते सावकार होते\nलाजून वार केला हसून वार केला\nते शस्त्र रेशमाचे धारदार होते\nगरजून थांबलेना बरसून थांबलेना\nडोळ्यात पावसाळे सततधार होते\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: माझेच प्रेत तयांच्या\nRe: माझेच प्रेत तयांच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukripoint.co.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-01-16T11:49:54Z", "digest": "sha1:SUGFNKUU2G5V6KMJTR45URJCI7VOZ7D4", "length": 3899, "nlines": 78, "source_domain": "www.naukripoint.co.in", "title": "महाराष्ट्र राज्य आरो��्य सेवा विभागात वैदयकिय अधिकारी पदाच्या ८७७ जागा", "raw_content": "\nHome » ZP » महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागात वैदयकिय अधिकारी पदाच्या ८७७ जागा\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागात वैदयकिय अधिकारी पदाच्या ८७७ जागा\nवैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या ८७७ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस किंवा समतुल्य अर्हता किंवा बालरोगचिकित्सा किंवा शल्यचिकित्सा किंवा औषधवैदक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.\nनोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी ३८ वर्षांपर्यंत असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)\nफी – मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३००/- रुपये आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक आरोग्य सेवा, आरोग्य भवन, मुंबई, पिनकोड: ४०० ००१\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख –१९ जानेवारी २०१९ आहे.\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागात वैदयकिय अधिकारी पदाच्या ८७७ जागा\nपश्चिम रेल्वे अॅप्रेन्टिस भरती : ३५५३ जागा\nभारत संचार निगम लिमिटेड भरती\nकेंद्रीय राखीव पोलीस दल : खेळाडू भरती\nभारतीय विमानतळ प्राधिकरण भरती\nPrevious post पश्चिम रेल्वे अॅप्रेन्टिस भरती : ३५५३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/15/Article-on-how-rapists-don-t-have-any-religion.html", "date_download": "2019-01-16T12:26:24Z", "digest": "sha1:CAFXLM6MOSITHX4CJNGKUQTR7PUIVP4K", "length": 10833, "nlines": 20, "source_domain": "mahamtb.com", "title": " बलात्काऱ्यांना धर्म नसतो ? बलात्काऱ्यांना धर्म नसतो ?", "raw_content": "\nखरं तर लेखाचं नाव वाचून काही जणांच्या मनात नाना प्रश्न आणि कुशंका निर्माण होतील. काही जण तर लेखाच्या शीर्षकावरूनच हा लेख एखाद्या संघी, भक्त किंवा मुस्लीमविरोधकांनी लिहिला असावा, हे घोषित देखील करून टाकतील. तसेच वाचण्याचे कष्ट न घेता हा लेख एका विशिष्ट विचारसारणी पारड्यात (म्हणजे थोडक्यात उजवी विचारणीत) टाकून देतील, परंतु देशात सध्या काही स्वघोषित विचारवंतांकडून आणि सुशिक्षित तरुणाईकडून वातावरणच असे निर्माण केले जात आहे कि, त्यावरून बलात्कार करणाऱ्या जात-धर्म नसतो, या त्यांच्याच वक्तव्यावर विश्वास ठेवण जड जात आहे.\nसध्या संपूर्ण देश कठुआ येथे झालेल्या सामुहिक अत्याचाराच्या घटनेमुळे हादरून गेला आहे. कठुआमधील काही नराधमांनी अवघ्या ८ वर्षांच्या मुलीवर केलेल्या अमानवीय अत्याचाराच्या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मुळात ही घटनाच अशी आहे कि, 'भावना आणि सामाजिक' जाणीव जिवंत असलेल्या कोणाचा संताप अनावर व्हावा. आपला कसलाही दोष नसताना फक्त वासनांधांच्या वासनेला बळी पडलेल्या असिफाला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो मिळवून देणे हेच खऱ्या अर्थाने जिवंतपणाचे लक्षण देखील ठरेल. परंतु या पलीकडे ज्यांच्या मनात फक्त 'राजकीय आणि भारतीय समाजात फुट पाडण्याची भावना आहे, अशांच काय असा एक नवीन प्रश्न या असिफ प्रकरणामुळे समोर आले आहे. मुळातच असिफाबरोबर झालेली घटना ही अत्यंत हृदयद्रावक अशी आहे आणि याच घटनेचा फायदा घेऊन काही जणांकडून पुन्हा एकदा देशात 'असहिष्णुतेचे' वातावरण असल्याचे चित्र उभे केले जात आहे. काही विचारवंतांकडून, कलाकारांकडून आणि सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या तरुणाईकडून #JusticeForAshifa, #speakupindia, #NotInMyName अशा प्रकारच्या मोहिमा सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये नेहमी प्रमाणे हातामध्ये एक उपरोधक शब्दात लिहिलेली पाठी घेऊन हे सर्व जन झालेल्या घटनेवर आपला निषेध व्यक्त करत आहेत. परंतु यावर लिहिलेल्या मजकुरात मात्र हे लोक असिफा ही फक्त ८ वर्षाची मुलगीच नव्हती तर ती एक 'मुस्लीम' समुदायातील मुलगी होती आणि तिच्यावर एका 'मंदिरा'मध्ये अत्याचार करण्यात आला हाच मुद्दा ठळकपणे समाजासमोर मांडत असल्याचे दिसत आहेत. तसेच नेहमी 'We are Indian' असे म्हणारे हे लोक या घटनेसाठी स्वतःला किती लज्जित झालो आहोत हे सांगताना आपण 'भारतीय' नव्हे तर 'हिंदुस्तानी' असल्याची लाज वाटत आहे, असा उद्घोष यांनी सुरु केला आहे. म्हणजे असिफाच्या घटनेनंतर आपण भारतीय नसून हिंदुस्तानी असल्याचा साक्षात्कार यांना झाला आहे. तसेच निर्भयाप्रकरणी कधीही सरकारला जाब न विचारणारे हे लोक असिफाच्या घटनेसाठी मात्र सरळसरळ केंद्र सरकारला जबाबदार धरून या घटनेसाठी केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे स्वतःच घोषित करत आहेत.\nकाही सुज्ञ विचारवंतांची यावर मते :\nया घटनेची आणखी एक बाजू म्हणजे या मोहिमांनंतर 'not all hindu are repist' अशी अजून एक मोहीम सोशल मिडीयावर सुरु झाली आहे. ज्यामध्ये असिफाच्या आडून भारतातील एका विशिष्ट समाजावरच बलात्कारी असल्याचा अप्रत्यक्ष शिक्का मारू पाहणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जात आहे. 'भारतातमध्ये प्रत्येक जा��ी-धर्माच्या मुलींबरोबर अत्याचाराच्या घटना घडत आहेत, परंतु त्यांच्यासाठी देखील का आवाज उठवला जात नाही ' असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. तर काही जणांनी भारतात हिंदू मुलींवर देखील अत्याचार होत आहेत, यामध्ये काही परधर्मीयांकडूनच हिंदू अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले जात असल्याचे पुराव्यासह म्हटले आहे, पण यावर कोणी का आवाज उठवत नाहीत ' असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. तर काही जणांनी भारतात हिंदू मुलींवर देखील अत्याचार होत आहेत, यामध्ये काही परधर्मीयांकडूनच हिंदू अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले जात असल्याचे पुराव्यासह म्हटले आहे, पण यावर कोणी का आवाज उठवत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु याला नेहमी प्रमाणे 'तोकडी' विचारसरणी म्हणून नेहमी प्रमाणेच दुर्लक्षित केले जात आहे. त्यामुळे देशवासीयांनी असिफासाठी सुरु केलेली ही लढाई 'न्याया'साठीच आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु याला नेहमी प्रमाणे 'तोकडी' विचारसरणी म्हणून नेहमी प्रमाणेच दुर्लक्षित केले जात आहे. त्यामुळे देशवासीयांनी असिफासाठी सुरु केलेली ही लढाई 'न्याया'साठीच आहे का असा प्रश्न निर्माण निर्माण होऊ लागला आहे.\nनॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार भारतात प्रत्येक वर्षी जवळपास २० हजार बलात्काराच्या घटना घडतात. ज्यांची नोंद पोलीस रेकॉर्डमध्ये राहते, परंतु यामध्ये किती टक्के हिंदू, मुस्लीम, शीख अथवा ख्रिस्ती मुलींवर बलात्कार झाले याचे रेकॉर्ड मात्र ठेवले जात नाही. तसेच त्याची पाहणी देखील कोणी करत नाहीत. दिल्लीतील निर्भया प्रकरण देखील अशाच प्रकारे सर्व देशवासी न्यायासाठी रस्त्यावर उतरले होते, परंतु निर्भायाच्या जातीचा अथवा धर्माचा प्रश्न कोणीही उपस्थित केला नव्हता. परंतु यावेळी मात्र वारंवारपणे असिफाच्या आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांच्या धर्माचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. त्यामुळे अनेक वेळा जाती धर्माच्या भिंती तोडा असे म्हणाऱ्या याच लोकांच्या दहशतवाद आणि बलात्काऱ्यांना जात-धर्म नसतो, या वाक्यावरच प्रश्न चिन्ह निर्माण होऊ लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/category/marathi-serials/?filter_by=popular", "date_download": "2019-01-16T11:53:06Z", "digest": "sha1:2QJA32AZOQNHNLNBPYQEMXPGFOY4FYNT", "length": 6460, "nlines": 100, "source_domain": "megamarathi.in", "title": "Marathi Serials Zone Archives - MegaMarathi.IN", "raw_content": "\n‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…\nस्टार प्रवाह वर नवी मालिका: ‘लेक माझी लाडकी’\nस्टार प्रवाह’ची नवीन मालिका ‘गोठ’ १० ऑक्टोबरपासून\nप्रसिद्धी साकारणार ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी’\nप्रसिद्धी साकारणार ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी’ वैदर्भीय रंगकर्मीची टीव्ही मालिकेत दमदार एंट्री ‘स्टार प्रवाह’वर १० ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या ‘नकुशी’ या मालिकेने अल्पावधीतच टीव्ही रसिकांच्या मनात घर केले असून,...\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nवय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी घेऊन झी मराठी वाहिनी 'तुला पाहते रे' ही वेगळ्या धाटणीची मालिका १३ ऑगस्ट पासून प्रेक्षकांसाठी सादर करत आहे....\nदुहेरी मालिकेचे ५० भाग पूर्ण\nदुहेरी मालिकेचे ५० भाग पूर्ण स्टार प्रवाह वरील रहस्यमय‘दुहेरी’ मालिका ३० मे पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. आता या मालिकेने ५० भागांचा पल्ला गाठला...\nलक्षवेधी 'नकुशी' वास्तवाचं नेमकं चित्रण हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वैशिष्ट्य आहे. आता त्या पुढे एक पाऊल टाकत टीव्ही मालिकांची शहरी वातावरणाची चौकट मोडून वेगळा प्रवाह...\nझी मराठी आता एचडीमध्येसुद्धा\nझी मराठी आता एचडीमध्येसुद्धा ... प्रेक्षकांना मिळणार अधिक सुस्पष्ट अनुभव आपल्या प्रेक्षकांना प्रत्येक कार्यक्रमातून मनोरंजनाचा खजाना देणारी झी मराठी वाहिनी आता एच डी रुपात आपल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://weeklysadhana.in/", "date_download": "2019-01-16T11:51:25Z", "digest": "sha1:QH222ZWXOI6ZI3LV7ZXT3HDBFG3HA445", "length": 3669, "nlines": 76, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "साप्ताहिक साधना", "raw_content": "\nसाठी नंतरची पाच वर्षे\nडॉ. दाभोलकरांनी साधना कशी वाढवली\nमहाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार विशेषांक\nसंस्थापक : साने गुरुजी\nस्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना \nकरिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना \nसंयोजकांनीच होऊ न दिलेले भाषण नयनतारा सहगल\nआपण साहित्यिक अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतो या प्रश्नाचे उत्तर आहे -आपण लिहू शकतो...\nडॉ. अरुणा ढेरे आणि डॉ. प्रेमानंद गज्वी यांची मुलाखत प्रा मनोहर जाधव\nपुण्याला बाहुलीचा हौद एके काळी फार प्रसिद्ध होता. आज जिथं दगडूशेठ हलवाईचा गणपती बसतो...\nकार्यक्रमाचे अध्यक्ष: दत्ता भगत\nप्रमुख पाहुणे: ��ॉ. जनार्दन वाघमारे,श्यामला पत्की डॉ.व्यंकटेश काब्दे, डॉ.अशोक सिध्देवाड\nस्थळ : नरहर कुरुंदकर सभागृह,पीपल्स कॉलेज, नांदेड.\nवेळ : १५ जुलै २०१८ साय:५:३० वां.\nसाधना प्रकाशन ग्रंथसूची - २०१८\nकॉपीराइट © २०१५ साधना साप्ताहिक सर्वाधिकार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Increased-blood-pressure-cardiovascular-disease-due-to-mobile-towers/", "date_download": "2019-01-16T12:05:03Z", "digest": "sha1:PZZEW4WU62GGMOC4N7EFQ45EQAMKFUQ7", "length": 11087, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोबाईल टॉवर्समुळे रक्तदाब, हृदयविकारात वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मोबाईल टॉवर्समुळे रक्तदाब, हृदयविकारात वाढ\nमोबाईल टॉवर्समुळे रक्तदाब, हृदयविकारात वाढ\nमोबाईल टॉवर्सच्याजवळ राहणार्‍या लोकांमध्ये कॅन्सर, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार व मानसिक विकार यांसारख्या आजारांमध्ये वाढ झाली असून, त्यामुळे काही नागरिकांचा मृत्यूही ओढवलेला आहे. ज्या भागात मोबाईल टॉवर नाही अशा भागांपेक्षा आजारपण व मृत्यूंचे प्रमाण टॉवरग्रस्त भागात खूपच अधिक आहे. असे जागरूक नागरिक संघटनेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.या पाहणीचे अहवाल पिंपरी चिंचवड महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांना सादर केले जाणार आहेत. लवकरच या विषयावर जागरूक नागरिक संघटना मुंबई उच्च न्यायालयात एक जनहितार्थ याचिका सादर करण्याच्याही तयारीत आहेत, असे डॉ. सुरेश बेरी यांनी सांगितले.\nही पाहणी निगडी प्राधिकरणातील सेक्टर 28, 27 अ, 25 या भागात करण्यात आली. त्यापैकी सेक्टर. 28 व 27 अ हे भाग टॉवरग्रस्त आहेत. तर सेक्ट. 25 च्या एल.आय.जी. कॉलनी सिंधूनगर येथे एकही टॉवर नाही. टॉवर व त्यावरील अ‍ॅन्टेना यांच्या संख्येनुसारही आजारपण व मृत्यूच्या प्रमाणात फरक आढळला.टॉवरवर बसवलेल्या अ‍ॅन्टेनामधून विद्युत चुंबकीय किरण बाहेर पडतात. या किरणोत्सर्गाचा आपल्या शरीरातील ह्रदय, मेंदू, रक्त व इतर अवयव यावर परिणाम होऊन आजारांच्या प्रमाणात वाढ होते.\nनिगडी प्राधिकरणाच्या सेक्टर 28 मधील कै. संजय काळे क्रीडागंणाच्या आसपासच्या 80 घरांची पाहणी जून मध्ये जागरूक नागरिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. येथील 80 घरात 383 लोक राहतात. या ठिकाणी प्लॉट नं.182 मधील श्री. पंडीत यांच्या इमारतीवर एक मोबाईल टॉवर गेल्या 9 वर्षापासून उभा आहे. हा टॉवर अनधिकृत असून त्यावर सुमारे 10 अ‍ॅन्टेना कार्यरत आहेत. येथील एकंदर 4 ना���रिकांना कॅन्सरचा विकार असून गेल्या 5 वर्षात त्यापैकी 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. 20 नागरिकांना उच्च रक्तदाबाचा, 10 नागरिकांना ह्रदयविकार असून 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्येही स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. स्त्रिया 24 तास घरात असतात त्यामुळे त्यांना जास्त किरणोत्सर्गाला तोंड द्यावे लागते. त्यामानाने पुरुष कामानिमित्ताने बराच वेळ घरापासून लांब असतात. याचे प्रतिबिंब पहाणीतील आकडेवारीत दिसून येते.\nयेथील कॅप्टन जी.एस.कदम मार्ग व परिसरातील घरांची पाहणी मागच्या महिन्यात संघटनेने केली. 100 घरांमध्ये एकंदर 420 लोक राहतात. येथे कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. 10 जणांना कॅन्सरने ग्रासले असून 4 जणांचा गेल्या 5 वर्षात मृत्यू ओढावला आहे. 13 जणांना ह्रदयविकाराचा त्रास असून 4 जणांचा गेल्या 5 वर्षात मृत्यू ओढावला आहे. 15 जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. आजारात स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. विशेषतः ज्या ठिकाणी एकाच इमारतीवर 2 टॉवर्स आहेत, तेथे कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे.\nआता ज्याठिकाणी मोबाईल टॉवर नाही, तेथील एल.आय.सी. कॉलनी-सिंधूनगर येथील 98 घरांची पहाणी केली. या घरात 407 लोक राहतात. या ठिकाणी एकाही नागरिकाला कॅन्सर झालेला नाही. उच्च रक्तदाब असलेल्यांची संख्या 37 आहे. हृदयविकार 3 जणांना आहे. हृदयविकाराने एकाचाही मृत्यू झालेला नाही. येथे साधारणपणे 37+3=40 मध्ये 18 स्त्रिया व 22 पुरुष आहेत. स्त्रियांचे प्रमाण थोड कमीच आहे. या भागात मोबाईल टॉवर नसल्यामुळे कॅन्सर आणि ह्रदयविकार यांचे प्रमाण खूपच कमी आहे.\nपिंपरी-चिंचवड पालिका व प्राधिकरण क्षेत्रातील 400 टॉवर्सपैकी 99% टॉवर्स अनधिकृत आहेत. हे सर्व रहिवासी इमारती, रुग्णालये, शाळा यांच्या जवळ आहेत. आपला खर्च कमी करण्यासाठी, किरणोत्सर्गाची मर्यादा न पाळण्यासाठी या कंपन्या सर्व टॉवर्स अनधिकृतरीत्या उभे करतात. प्राधिकरण किंवा पालिका यांचा ना हरकत दाखला नसतानाही महावितरण त्यांना वीजपुरवठा करते. याबाबत जनजागृतीसाठी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी जनतेची चळवळ उभी राहत आहे. जागरूक नागरिक संघटनेने डॉ. सुरेश बेरींच्या नेतृत्वाखाली त्याची सुरुवात पिंपरी चिंचवडमध्ये केली आहे. या पाहणीचे अहवाल पिंपरी चिंचवड महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांना सादर केले जाणार आहेत. लवकरच य��� विषयावर जागरूक नागरिक संघटना उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका सादर करण्याच्या तयारीत असल्याचे डॉ. बेरी यांनी सांगितले.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Retired-soldiers-attempt-to-entry-with-gun-in-vithal-temple-pandharpur/", "date_download": "2019-01-16T12:05:49Z", "digest": "sha1:NOLDTQEW2FWCEUXF3LMODYGX45UOX3V5", "length": 4240, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बंदुकीसह विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्याचा निवृत्त जवानाचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बंदुकीसह विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्याचा निवृत्त जवानाचा प्रयत्न\nबंदुकीसह विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्याचा निवृत्त जवानाचा प्रयत्न\nपंढरीत विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकाने बंदुकीसह मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला. याबाबत शहर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिलेली माहिती अशी की, अधिक मास व उन्हाळी सुट्टीमुळे सध्या पंढरपुरात भाविकांची गर्दी आहे. शनिवारी सकाळी सांगली येथुन दर्शनासाठी आलेल्या भाविकाने बंदुक घेवून मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत बंदुक जमा करुन घेतली.\nकरोली टी(ता.कवठेमहांकाळ जि.सांगली ) येथील अण्णाप्पा अप्पासो पाटोळे हे शनिवारी सकाळी दर्शनासाठी आले होते. पाटोळे हे सेवानिवृत्त सैनिक असून त्यांच्याकडे परवानाधारक बंदुक आहे. मात्र पोलिसांनी पाटोळे यांना परवान्याची कागदपत्रे जमा करण्यास सांगितले असून तोपर्यंत ही बंदुक शहर पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याचीही माहिती दबडे यांनी दिली.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशि��सेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/cultivation-horticultural-promotion-33393", "date_download": "2019-01-16T12:51:48Z", "digest": "sha1:62WFRVROIK7VAJITMHYITATSRW6L5AIQ", "length": 15240, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cultivation of Horticultural Promotion फलोत्पादन लागवडीला प्रोत्साहन | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 4 मार्च 2017\nराजापूर - फलोत्पादन जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून मिळालेल्या मान्यतेचा फायदा घेऊन कोकणात फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे; मात्र दिवाळीनंतरच्या कालावधीमध्ये जंगलामध्ये अचानक लागणाऱ्या वणव्यामध्ये बागा जळून शेतकऱ्यांचे फळबागा विकसित करण्याचे स्वप्न भंग पावत आहे. गेल्या चार वर्षांच्या कालावधीमध्ये तालुक्‍यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांच्या बागा वणव्यांमध्ये जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.\nराजापूर - फलोत्पादन जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून मिळालेल्या मान्यतेचा फायदा घेऊन कोकणात फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे; मात्र दिवाळीनंतरच्या कालावधीमध्ये जंगलामध्ये अचानक लागणाऱ्या वणव्यामध्ये बागा जळून शेतकऱ्यांचे फळबागा विकसित करण्याचे स्वप्न भंग पावत आहे. गेल्या चार वर्षांच्या कालावधीमध्ये तालुक्‍यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांच्या बागा वणव्यांमध्ये जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.\nवणव्यांमुळे फळबागा विकसित करण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न जळून खाक होत असताना दुसऱ्या बाजूला नुकसानभरपाई न देता शासनाकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. वणव्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी अनुदान उपलब्ध नसल्याचे कारण शासनाकडून दिले जाते. शासनाच्या या दुटप्पी भूमिकेबाबत शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.\nरत्नागिरी जिल्ह्याला नैसर्गिक साधन-संपदेचा वारसा लाभला आहे. जिल्ह्याला राज्य शासनाने फलोत्पादन जिल्हा म्हणूनही घोषित केले आहे. त्याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंबा, काजू, नारळी यांच्या बागा विकसित केल्या आहेत. दिवसागणिक त्यात वाढ होत आहे. फळबाग लागवडीसाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून लाखो रुपयांचे अनुदानही उपलब्ध करून दिले जाते. मोठ्या प्रमाणात फळबागा विकिसत होत असताना दुसरीकडे विविध कारणांमुळे उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांमुळे बागांना धोका निर्माण झाला आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी अनेक बागा पडून त्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. फळबाग लागवडीसाठी अनुदान देताना शासनाकडून वणव्यांमध्ये बागांचे जळून नुकसान झाल्याची भरपाई देण्यासाठी हात आखडते घेतले आहेत. गेल्या चार वर्षामध्ये वणव्यांमुळे नुकसान झालेल्या तालुक्‍यातील शंभरहून अधिक शेतकरी सध्या नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. भरपाई देण्यासाठी शासनाकडून अनुदानच दिले जात नसल्याने ही भरपाई रखडल्याचे बोलले जात आहे.\nफळबाग लागवडीसाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदान योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले जाते; मात्र या योजनेतून लागवड केलेली वा खासगीरीत्या लागवड केलेली फळबाग वणव्यामध्ये जळून खाक झाल्यास कोणतीही नुकसानभरपाई मिळत नाही. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीचा विचार करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी.\nआता 'देता की जाता'\nपुणतांबे - 'देता की जाता' अशी आरोळी ठोकत मंगळवारी शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यास मशाल पेटवून सुरवात झाली. तत्पूर्वी मुक्ताई मंदिरात किसान...\nसुवर्ण बाजाराला पुन्हा झळाळी\nजळगाव - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रुपयाचे मूल्य कमी होऊन डॉलर वधारल्याने सोन्याच्या दरात तोळ्यामागे गेल्या पंधरा दिवसांत तब्बल ८०० रुपयांची, तर...\nगरजू, अनाथांचा आधार ‘साईप्रसाद’\nनांदेड - दानशूरांचे दातृत्व व स्वयंसेवकांचे श्रम या बळावर ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’चे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सुरूच आहे. रंजल्या-गांजलेल्यांसाठी आधारवड...\nरेशनच्या धान्यासाठी कर्वेनगरमध्ये हेलपाटे\nपौड रस्ता - रास्त धान्य (रेशन) आमच्या हक्काचं आहे; पण आता दुकानात गेलो की दुकानदार म्हणतो द्या अंगठा. अंगठा दाखवला की तुमचा अंगठा जुळत नाही, अर्ज भरा...\nसावकारांनी लावला शेतकऱ्यांमागे तगादा\nजातेगाव - हात उसनवारीतच कापूस पैसा जिरला. दीड महिना उलटला तरी उसाचे बिल कारखानदारांनी दिले नाही. कापसाच्या करारावर खासगी सावकारांकडून कर्ज घेतले...\nसहकारमंत्र्यांचा अर्धा जिल्हा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत\nसोलापूर : सहकाराची पंढरी आ��ि सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 20...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/sundeep-waslekar-write-article-saptarang-165382", "date_download": "2019-01-16T13:16:05Z", "digest": "sha1:EHRJRP3DQUWWE6CN36KWP4RNLOUMQN77", "length": 25673, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "sundeep waslekar write article in saptarang निवडणुका अनेक; शोध एक (संदीप वासलेकर) | eSakal", "raw_content": "\nनिवडणुका अनेक; शोध एक (संदीप वासलेकर)\nरविवार, 13 जानेवारी 2019\nभारतात आणि जगाच्या जवळपास अर्ध्या भागात या वर्षभरात निवडणुका होणार आहेत.निवडणुका हा केवळ घोषणाबाजीचा फड नसतो. समाजाच्या आत्म्याचा शोध घेण्याची ती एक संधी असते. ही संधी उमेदवार आणि मतदार अशा दोघांसाठीही असते. या संधीचा योग्य वापर करणं भारतातल्या व जगभरातल्या मतदारांच्या हातात आहे. आपण सगळे जण या संधींचा वापर कसा करतो, यावर जगाच्या पुढच्या चार-पाच वर्षांतल्या प्रवासाची दिशा ठरेल.\nभारतात आणि जगाच्या जवळपास अर्ध्या भागात या वर्षभरात निवडणुका होणार आहेत.निवडणुका हा केवळ घोषणाबाजीचा फड नसतो. समाजाच्या आत्म्याचा शोध घेण्याची ती एक संधी असते. ही संधी उमेदवार आणि मतदार अशा दोघांसाठीही असते. या संधीचा योग्य वापर करणं भारतातल्या व जगभरातल्या मतदारांच्या हातात आहे. आपण सगळे जण या संधींचा वापर कसा करतो, यावर जगाच्या पुढच्या चार-पाच वर्षांतल्या प्रवासाची दिशा ठरेल.\nया वर्षी मे महिन्यात आपल्याकडं लोकसभेच्या निवडणुका होतील. त्यांची तयारी सुरू झालीच आहे. मे महिन्यातच संपूर्ण युरोप खंडातही युरोपच्या संसदेसाठी निवडणुका होतील. त्याच महिन्यात दक्षिण आफ्रिकेतही निवडणुका होतील. लोकशाही असलेल्या देशांमध्ये आशिया खंडात भारतामागोमाग जपान व इंडोनेशिया हे दोन सर्वात मोठे देश आहेत. त्या दोन्ही देशांत या वर्षी सार्वत्र���क निवडणुका होतील. आफ्रिका खंडात दक्षिण आफ्रिकेशिवाय लोकशाही असलेले मोठे देश म्हणजे नायजेरिया व सेनेगल. या दोन्ही देशांत सन 2019 मध्ये संसदीय निवडणुका होतील. दक्षिण अमेरिका खंडातले सर्वात मोठे दोन देश ब्राझील व अर्जेंटिना. ब्राझीलमध्ये अलीकडंच निवडणुका झाल्या. अर्जेंटिनामध्ये त्या या वर्षी होतील. या सर्व मोठ्या देशांव्यतिरिक्त इस्राईल व युक्रेन या तुलनात्मक छोट्या; परंतु जागतिक राजकारणात महत्त्व असलेल्या देशांतही या वर्षी निवडणुका होतील.\nढोबळमानानं विचार केला तर लोकशाही असलेल्या जगापैकी अर्ध्याहून अधिक विभागात या वर्षी निवडणुका होत आहेत. सन 2019 च्या शेवटी जगाचा राजकीय नकाशा व आजचा राजकीय नकाशा यात काय फरक दिसतो ते पाहणं अभ्यासपूर्ण ठरेल.\nया सर्व निवडणुकांत भाग घेणारे मतदार विविध धर्मांचे, विविध पंथांचे, विविध भाषा बोलणारे, विभिन्न आर्थिक स्तर असलेले व जगाच्या दूरवर पसरलेल्या निरनिराळ्या देशांमधले असतील.\nसर्वांपुढे \"हा पक्ष की तो पक्ष', \"हे नेतृत्व की ते नेतृत्व', \"हे नेतृत्व की ते नेतृत्व', \"ही विचारसरणी की ती विचारसरणी', \"ही विचारसरणी की ती विचारसरणी' हे प्रश्‍न असतील. सकृद्दर्शनी पाहिलं तर या प्रश्‍नांची एकमेकांशी तुलना करता येणार नाही अशी विभिन्न उत्तरं निरनिराळ्या देशांत मिळतील असं वाटतं; परंतु देशोदेशीच्या मतदारांचं बारकाईनं निरीक्षण केलं तर सर्व जण एकाच प्रकारचा शोध घेत आहेत, असं दृश्‍य दिसतं.\nभावना व तर्क यांच्या स्पर्धेत कोण जिंकेल, हा या निवडणुकांमधला सर्वात मोठा प्रश्‍न आहे. गेल्या काही वर्षांत मतदारांनी केवळ भावनांच्या आहारी जाऊन आणि तर्काला तिलांजली देऊन आपल्या देशाचं भवितव्य साकारण्याचे अधिकार कुणाला द्यायचं ते ठरवलं. अमेरिका हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे; परंतु ते अपवाद नाही. भावनांना प्राधान्य द्यायचं ठरवलं तर भविष्यापेक्षा भूतकाळ, देशापेक्षा धर्म अथवा जमात, सामूहिक नेतृत्वापेक्षा व्यक्तिगत पातळीवर ठसा उमटवणारा नेता, प्रगतीपेक्षा अस्मिता आणि कामगिरीपेक्षा चमकदार घोषणा महत्त्वाच्या वाटतात, असं एकंदरीत चित्र दिसतं. ज्याप्रमाणे त्सुनामी आलेल्या सागराच्या प्रवाहात प्रचंड शक्ती असते; पण ही शक्ती प्रत्यक्षात मानवी संस्कृतीचा विध्वंसच करत असते, त्याप्रमाणेच भावनांच्या भरात वाहवत जा��ारे मतदार खूप बदल घडवून आणतात; पण तो बदल विधायक असेलच याची खात्री नसते. भावना की तर्क, हा सर्वात प्रबळ प्रश्‍न या वर्षातल्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाचा ठरणार आहे.\nएक प्रश्‍न या वर्षीच्या निवडणुकांत सर्वत्र समान आहे व तो म्हणजे ग्रामीण भागांचं व शेतकरीवर्गाचं अस्तित्व आणि समाजातली वाढती विषमता. भारत हा कृषिप्रधान देश आहे म्हणून आपल्याकडं शेतकऱ्यांचे व ग्रामीण आर्थिक व्यवस्थेचे प्रश्‍न मोठे आहेत, असं आपल्याला वाटतं. मात्र, वास्तविक पाहता, युरोप व अमेरिकेसारख्या औद्योगिक देशांतही ग्रामीण लोकांच्या नाराजीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे.\nगेल्या काही महिन्यांत दर शनिवारी पॅरिसमध्ये \"पिवळा जर्सी' घालणाऱ्या पुरुषांची आंदोलनं होत होती. या आंदोलनांदरम्यान आंदोलक अनेकदा हिंसकही झाले. ही आंदोलनं पॅरिस शहरात झाली म्हणून सगळेच आंदोलक हे पॅरिसचे रहिवासी असावेत, असं आपल्याला वाटण्याची शक्‍यता आहे. मात्र, ते फ्रान्सच्या ग्रामीण भागांतून दर शनिवारी पॅरिसला येत व आंदोलनं करत. ज्या रस्त्यांवर आंदोलनं होत त्या रस्त्यांचा वापर पॅरिस शहरातले रहिवासी शनिवारी करत नसत. शिवाय, ही आंदोलनं फ्रान्सच्या छोट्या शहरांत व गावांतसुद्धा मोठ्या प्रमाणात होतात; परंतु जागतिक माध्यमं मात्र पॅरिसमधल्याच हिंसाचाराला प्रसिद्धी देतात म्हणून आपल्याला ती आंदोलनं शहरी वाटतात.\nडिसेंबरमध्ये अशाच एका आंदोलनाच्या शनिवारी सकाळी पॅरिसच्या दुसऱ्या भागात आठवड्याचा बाजार होता. तिथं एक शेतकरी गावचं, घरी केलेलं चीज विकत होता. \"गावरान चीज घेऊ या' म्हणून आम्ही त्याच्या हातगाडीवर गेलो. तो आम्हा भारतीयांना चीज विकायला तयार नव्हता. तिथं काही कोरिअन प्रवासीही होते. त्यांनाही तो चीज विकायला तयार नव्हता. तो फक्त फ्रेंच ग्राहकांना चीज विकत होता. आमच्यातल्या एकाला व कोरिअन प्रवाशाच्या पत्नीला फ्रेंच भाषा चांगल्यापैकी येत होती. त्यामुळे भाषेची अडचण नव्हती; पण तो शेतकरी आमच्याकडं लक्षच देऊ इच्छित नव्हता.\nदोन दिवसांनी फ्रान्सच्या \"ऍकॅडमी ऑफ सायन्सेस'मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञांची एक बैठक होती. तेव्हा मी हा प्रसंग त्यांना सांगितला. ते म्हणाले ः \"\"पूर्वी माणसाचं जमिनीशी व निसर्गाशी नातं होतं. औद्योगिक युगातही निसर्गाच्या बाबतीत आपण बेजबाबदार झालो होतो; पण ���्या वेळी आपलं जमिनीशी नातं तसं टिकून होतं. आता डिजिटल युगात अनेक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत; परंतु आर्थिक घटकांकडं जसं पाहिलं पाहिजे तसं पाहिलं जात नाही. कुठंतरी अधांतरी असल्यासारखं वाटतं म्हणून पाश्‍चिमात्य देशांतल्या ग्रामीण भागांत संपूर्ण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेबद्दल प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्या फ्रेंच चीजविक्रेत्याच्या लेखी तुम्ही परदेशी प्रवासी आहात आणि म्हणूनच त्या शेतकऱ्याला तुम्ही नको आहात\nभारतातल्या व युरोपातल्या प्रश्‍नांपेक्षाही मोठे प्रश्‍न आफ्रिकेत अनेक देशांच्या ग्रामीण भागांत निर्माण झाले आहेत. तिकडं कित्येक ठिकाणी शेतकरी व धनगर यांच्यात हिंसक टोळीयुद्धं घडून येत आहेत. जगभर ग्रामीण भागात पसरणाऱ्या चिंताग्रस्त लोकांच्या चळवळींना वाढत्या विषमतेची पार्श्‍वभूमी आहे. आपण भारतात अथवा इतर देशांत आर्थिक वृद्धी कशी होईल, याचा विचार करतो... कुणी उद्योजक अब्जाधीश झाला तर त्याचं कौतुक करतो...एखाद्या समाजसेवकानं गरिबांना मदत केली तर त्याचा सत्कार करतो...मात्र, एवढ्या विषमतेवर ठोस अशी उपाययोजना काही शोधत नाही. त्यामुळे या वर्षी सर्व जगभर ग्रामीण मतदार आपला रोष व्यक्त करतील. हा रोष कोणत्या स्वरूपातला असेल, ते नंतरच कळेल.\nनिवडणुका हा केवळ घोषणाबाजीचा फड नसतो. समाजाच्या आत्म्याचा शोध घेण्याची ती एक संधी असते. ही संधी उमेदवार आणि मतदार अशा दोघांसाठीही असते. या संधीचा योग्य वापर करणं भारतातल्या व जगभरातल्या मतदारांच्या हातात आहे. आपण सगळे जण या संधींचा वापर कसा करतो, यावर जगाच्या पुढच्या चार-पाच वर्षांतल्या प्रवासाची दिशा ठरेल.\nपराभव आणि पराक्रम (संदीप वासलेकर)\n‘पराक्रमा’नं ‘पराभवा’ला उत्तर देण्याआधी मी त्याला अडवलं आणि दोघांना म्हणालो: ‘‘अरे, तुम्ही फारच गंभीर झालात आणि मला कंटाळाही आणलात\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nकोंबडीच्या पिलाला समज आली तर...\nजनतेमध्ये एक आभास निर्माण करून तिला खूष करायचं व नंतर आर्थिकदृष्ट्या पिळून काढून राज्यकर्त्यांचे धनाढ्य मित्र व कंत्राटदार यांचा फायदा करून द्यायचा,...\nहवी विवाद-निराकरण यंत्रणा (संदीप वासलेकर)\nविवादांना सकारात्मक वळण लागाव�� म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात...\nदोन हजार वर्षांची दिवाळी (संदीप वासलेकर)\nप्रकाशाकडून प्रकाशाकडं जाणाऱ्या दिवाळीच्या प्रवाहाचा आनंद केवळ आपणच घेऊन थांबणं योग्य होणार नाही. व्यक्तिगत पातळीवरचा आपला अंधकार तर आपण दूर करायला...\nनेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kalpataroo.in/google-adsense/", "date_download": "2019-01-16T11:50:04Z", "digest": "sha1:FSKDRGS4ENYSNZYOX3X6SXXI4CPKNFWZ", "length": 6509, "nlines": 42, "source_domain": "kalpataroo.in", "title": "GOOGLE ADSENSE च्या माध्यमातुन कमवा पैसे…. | kalpataroo.in", "raw_content": "\nGOOGLE ADSENSE च्या माध्यमातुन कमवा पैसे….\nGoogle Adsense च्या माध्यमातुन कमवा पैसे….\nआजच्या जगात इंटरनेट सगळ्यांसाठीच महत्वाची गोष्ट झाली आहे. बाजारातील वाढत्या स्मार्टफोन्सने याला आणखीनच वाव दिला आहे. या सगळ्याबरोबरच इंटरनेटवरून पैसे कमवण्याचा खूप चांगला मार्ग आहे. तशी संधी तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी प्रयत्न करायला हवा मात्र.अनेक लोक शिक्षण घेऊन पण बेरोजगार आहेत. अशा लोकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.\nइंटरनेटवर सर्फिंग करताना जर तुम्ही पैसे कमवू शकत असाल तर किती चांगले होईल ना… यासाठी घराबाहेर जाण्याचीही गरज नाही. अगदी घरबसल्या अशा प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता. गुगलमध्येही काही अशा सुविधा आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही बक्कळ पैसे कमवू शकता.\nआपण जाणुन घेउया की गुगल वर पैसे कसे कमवावे :\nGoogle Adsense जगातील सर्वात जास्त पैसे देणारे Ads Network आहे. तुम्ही जर तुमचा ब्लॉग बनवला असेल तर तुम्हाला Google Adsense साठी apply करावे लागेल आणि google ने स्वीकृती दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर Advertisement करावी लागेल. म्हणजेच Google Adsense ने बनवलेल्या जाहिरातींचे कोड तुम्हाला तुमच्या ब्लॉगमध्ये लावावे लागतील. जसे तुमच्या ब्लॉगमध्ये ads सुरू होतील तसे तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होईल. Google तुम्हाला हे पैसे दर महिन्याला देते जे सरळ तुमच्या बँक अकाऊंटमध्ये येतात. गुगल चेकद्वारेसुध्दा तुम्हाला हे पैसे देते.\nकाय आहेत अटी :-\nया प्रकारे पैसे कमावण्यासाठी गुगलच्या काही अटी आहे. गुगलकडून पैसे घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या अकाऊंटवर 100 डॉलर (त्या दिवसाच्या किमती नुसार) म्हणजेच 6300 रुपये ठेवावे लागतील. तेव्हाच गुगल तुम्हाला पैसे पाठवेल. जर गुगलने झालेली तुमची कमाई 100 डॉलरपेक्षा कमी असेल तर गुगल तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवणार नाही. प्रत्येक महिन्याच्या हिशोबाने तुम्ही Google Adsense ने जेवढे पैसे कमवाल ते तुमच्या गुगल खात्यात जमा होईल. मात्र 100 डॉलर होईपर्यंत गुगल तुमच्या पर्सनल अकाऊंटवर पैसे पाठवणार नाही.\nकसे मिळतात जाहिराती :-\nGoogle adsense तुम्हाला अनेक प्रकारच्या जाहिराती देते. उदा. वीडियो, फोटो, टेक्स्ट, बॅनर इत्यादी. तुम्ही यापैकी तुमच्या ब्लॉगसाठी योग्य असणारे, तुमच्या आवडीच्या जाहिराती लावू शकतात.\nGoogle Adsense साठी Apply करण्यासाठी येथे क्लिक करा.\nआपला व्यवसाय KALPATAROO वर LISTING करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..\nKALPATAROO हे FACEBOOK पेज लाईक करण्यासाठी येथे CLICK करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/13/Slow-management-of-Caste-Certificate-Verification-Committee.html", "date_download": "2019-01-16T12:14:54Z", "digest": "sha1:4EG4DKPDB56DTARQ7JM5GDPSCZ2ITYJL", "length": 8844, "nlines": 25, "source_domain": "mahamtb.com", "title": " जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा संथ कारभार जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा संथ कारभार", "raw_content": "\nजात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा संथ कारभार\nउच्च शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र सक्तीचे असून त्याची पडताळणी आवश्यक असते.परंतु जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संथ कारभाराने विद्यार्थ्यांसह पालक हतबल झाले आहेत. समितीच्या वेळकाढू वृत्तीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.\nदहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. त्यानंतर लागलीच सीईटी आणि निट परीक्षांचे निकाल जाहीर झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच राउंड सुरु होणार आहे. त्यासाठी निर्धारित वेळेआधी कागदपत्रे आणि जातीच्या द���खल्याची पडताळणी सादर करणे सक्तीेचे करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो अर्ज जात पडताळणीचे अर्ज समाज कल्याण विभागाकडे सादर झालेले आहेत.\nअनेक विद्यार्थ्यांनी डिसेंबर महिन्यापासून अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जात काही त्रुटी निघाल्या. परंतु त्या त्रुटींची माहिती त्यांच्यापर्यंत समितीमार्फत पोहचविण्यात आली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र घेण्यास आलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी निघाल्याचे त्यांना महत्वाच्या आणि घाईच्या वेळेस कळल्याने त्यांचा गोंधळ उडाला आहे. बी.ए. आणि बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना एमबीए या अभ्यासक्रमास प्रवेश घेतांना जातीचे दाखले तसेच जात पडताळणी सक्तीची आहे. जोपर्यंत महाविद्यालय समाज कल्याण विभागास पत्र देत नाही, तोपर्यंत या विद्यार्थ्यांची जात पडताळणी होवू शकत नाही. व्हॅलिडीटी असल्याशिवाय विद्यार्थ्यांना एमबीएला प्रवेश मिळू शकत नाही. प्रवेशासाठी कागदपत्रे सादर करतांनाच जातीच्या दाखल्याची व्हॅलिडीटी सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे आहेत. पुर्वी प्रोफार्मा एच सादर केल्यानंतर विद्यार्थ्याला जातीच्या दाखल्यावर प्रवेश मिळत असे आणि व्हॅलीडीटीसाठी वेळ मिळत असे. परंतु आता तसे शक्य होत नाही.\nधुळे येथून कार्यालय स्थलांतर करुनही उपयोग शुन्य\nजळगाव जिल्ह्यातील नागरिकांना जात पडताळणीसाठी धुळे येथे जावे लागत होते. त्यात वेळ आणि पैसा खर्ची होत होता. हे टाळण्यासाठी जात पडताळणी कार्यालय जळगाव येथे हलविण्यात आले. परंतु नागरिकांना होणार्‍या त्रासात कदापीही फरक पडला नसल्यामुळे नाराजी आहे.\nजात पडताळणीसाठी अर्ज सादर करतांना पोस्टाचे पाकिटावर २५ रुपयांची तिकिटे लावूनच ते पाकिट अर्जासोबत द्यावे लागले. परंतु प्रत्यक्ष येवूनच पालकांना जात पडताळणी प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. त्यामुळे हे पाकिट आणि पोस्टाची तिकिटे वाया गेलीत का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. अर्जासोबत जर तिकिटे लावलेले पाकिट दिलेले होते तर ज्या अर्जामध्ये त्रुटी आहेत. त्याबद्दल माहिती संबंधित अर्जदाराला पोस्टाने पाठविण्याचा त्रास घेतला नाही.\nप्रत्यक्ष येवून जात पडताळणीचे दाखले नागरिक घेत आहे.हजारोंच्या संख्येने समाजकल्याण कार्यालयात गर्दी आहे. रांगेने जाण्याची शिस्त नागरिक पाळत आहेत. पण या नागरिकांसाठी पंखा किंवा तत्सम सुविधा देण्यात आलेल्या नाही. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांना त्रास सहन करावा लागत आहे.\nविद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल अनेक नागरिकांनी शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांच्या ट्विटरला ट्विट करुन होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली आहे.\nसमाज कल्याण विभागात संबंधित अधिकार्‍यांचा दुरध्वनी क्रमांक नादुरुस्त असल्याचा संदेश येतो. जाणून बुजुन असे केले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. तसेच कार्यालयातील सामान्य दुरध्वनी क्रमांकावर संपर्क केला असता कर्मचारी चालढकल करुन मुजोरी करत असल्याचा पालकांना अनुभव येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t4571/", "date_download": "2019-01-16T11:54:25Z", "digest": "sha1:TG76AWNNNEMZLD6XL3XUSMVKMDQJJOR7", "length": 3091, "nlines": 62, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-अस्तित्व", "raw_content": "\nसागराच्या लाटांमध्ये सोसाट्याच्या वादळांमध्ये\nचंद्राच्या चांदणीमध्ये सूर्याच्या किरणांमध्ये\nगगनचुंबी पहाडांमध्ये दूर वाहत्या नद्यांमध्ये\nश्वेत अश्वेत मेघांमध्ये इंद्रधनुष्याच्या रंगांमध्ये\nपहाटेच्या दवबिंदुंमध्ये रात्रीच्या काळोखामध्ये\nरंगबिरंगी फुलांमध्ये कस्तुरीच्या सुगंधामध्ये\nहिवाळ्यातील धुक्यामध्ये पावसाच्या सरींमध्ये\nसंधीकालच्या आकाशामध्ये ग्रहणातील कड्यामध्ये\nपृथ्वीच्या गुरुत्वामध्ये ज्वालामुखीच्या लावामध्ये\nअगडबंब त्सुनामिमध्ये धरणीच्या कम्पांमध्ये\nगडगडणाऱ्या मेघांमध्ये कडकडणाऱ्या विजांमध्ये\nदेवाचे अस्तित्व जाणवी निसर्गाविष्कारांमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/chitra-lele-write-article-editorial-160641", "date_download": "2019-01-16T13:25:47Z", "digest": "sha1:4KD7R4RCV36VIPGBAEQ4JUD5GZKMEINH", "length": 26624, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "chitra lele write article in editorial स्त्रिया प्रतीकांच्या परिघातच | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते.\nपा च राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच विजयाच्या जल्लोषाची चित्रे सर्व वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठांवर, सोशल मीडियावर झळकली, अशी दृश्‍ये टीव्ही कॅमेऱ्यांनीही टिपली. यातून नजरेस आल्या जल्लोष करणाऱ्या, गुलाल खेळणाऱ्या, नृत्य करणाऱ्या, आपल्या नेत्यांचे फोटो नाचवणाऱ्या स्त्रिया. साहजिकच प्रश्न मनात आला, की या जल्लोष करणाऱ्या स्त्रिया, स्त्री कार्यकर्त्या निवडणुकीशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी दिसल्या. सभांतून, पदयात्रा, मिरवणुका यांतूनही दिसल्या. मतदार म्हणूनही बाहेर पडल्या; पण मग तिकीट वाटपात, विजयी उमेदवारांमध्ये त्या ठळकपणे का दिसल्या नाहीत स्त्रियांच्या राजकीय सहभागाविषयी वेळोवेळी चर्चा होते; पण त्याचे फलित काय स्त्रियांच्या राजकीय सहभागाविषयी वेळोवेळी चर्चा होते; पण त्याचे फलित काय ताज्या निवडणुकांच्या संदर्भात याचा आढावा घेतला, तेव्हा पुन्हा एकदा प्रत्ययाला आले, ते स्त्रियांना देण्यात आलेले बहुशः प्रतीकात्मक महत्त्व. अशा सहभागाचे रूपांतर वास्तवात, सत्तेचा वाटा देण्यात कधी होणार, हा कळीचा प्रश्‍न आहे.\nस्त्री मतदारांची टक्केवारी लक्षणीय होती. पाचही राज्यांत झारखंडचा (६७ टक्के) अपवाद वगळता सत्तर टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रमाणापेक्षा (६६.४ टक्के) हे प्रमाण जास्त आहे. म्हणजेच या निवडणुकात स्त्री मतदार म्हणून मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या दिसतात. २०१४ मध्ये स्त्री आणि पुरुष मतदारांच्या टक्केवारीतील अंतरही कमी (१.५ टक्का) झालेले दिसते. थोडक्‍यात, स्त्रिया मतदार म्हणून वाढता राजकीय सहभाग नोंदवत आहेत आणि राजकीय प्रक्रियेत त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. निवडणुकांदरम्यान प्रशासन आणि निवडणूक अधिकारी यांनीही स्त्री मतदारांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेले दिसतात. जसे छत्तीसगडमध्ये मतदानकेंद्रांचे स्त्रियांनी व्यवस्थापन केले. अशा एकूण पाच केंद्रांप���की तीन बस्तरसारख्या संवेदनशील भागात होते आणि तिथे स्त्री मतदारांनी आघाडी घेतली. मध्य प्रदेशमध्ये टीव्ही अभिनेत्री दिव्यंका त्रिपाठी आणि शुभांगी अत्रे यांना ‘मतदान आयकॉन’ म्हणून मतदार जागृती मोहिमेत सहभागी केले गेले. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये एकूण मतदारसंघांपैकी सुमारे २० टक्के मतदारसंघांत स्त्रियांचे मतदान जास्त होते. म्हणजे तेथील विजयामध्ये स्त्रिया निर्णायक ठरल्या. एकूणच त्यांचा मतदार म्हणून वाढता राजकीय सहभाग सुखावणारा असला, तरी त्याच्या प्रमाणात स्त्रियांना उमेदवारी मात्र मिळालेली दिसत नाही. या निवडणुकीत विजयी स्त्री उमेदवारांची टक्केवारी सर्वांत जास्त म्हणजे छत्तीसगडमध्ये १४.४ टक्के आहे. मिझोराममध्ये एकही स्त्री उमेदवार जिंकून येऊ शकलेली नाही.\nमध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थानमध्ये मागच्या वर्षीपेक्षा कमी स्त्रिया निवडून आलेल्या दिसतात. मध्य प्रदेशमध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र जाहीरनामा काढणाऱ्या भाजपने महिलांना फक्त २५ ठिकाणी उमेदवारी दिली; तर पक्षप्रमुख महिला असलेल्या बहुजन समाज पार्टीने केवळ २६. मध्य प्रदेशच्या निवडणूक रिंगणात एकूण २२१ स्त्री उमेदवार होत्या, त्यापैकी केवळ २४ म्हणजे केवळ दहा टक्के स्त्रिया यशस्वी झाल्या. छत्तीसगडमध्ये भाजपने स्त्रीकेंद्री प्रसिद्धी खूप केली; पण केवळ १३ स्त्री उमेदवार उभे केल्याचे दिसते. तसेच काँग्रेसने झिरम हत्याकांडात बळी पडलेल्या महेंद्र कर्म यांच्या पत्नीला तिकीट देत समाजातील सहानुभूतीचा फायदा करून घेतलेला दिसतो. राजस्थानमध्येही मुख्यमंत्री पदी स्त्री विराजमान असली, तरी तिथेही केवळ ११.६ टक्के स्त्रिया जिंकल्या. तेलंगणामध्येही तेलंगणा राष्ट्रीय समिती आणि काँग्रेसमधून प्रत्येकी केवळ तीन महिला आमदार झाल्या आहेत. आधीच्या कायदेमंडळात उपसभापती हे मानाचे पद भूषवणाऱ्या पद्मा देवेंदर रेड्डी याही वर्षी निवडून आल्या आहेत. एकुणात राजकीय पक्ष स्त्री उमेदवारांना तिकीट देण्यास फारसे उत्सुक नाहीत. स्त्रियांचे नेतृत्व मुख्यमंत्री वा पक्षप्रमुख या स्वरूपात असूनही स्त्री उमेदवारांची संख्या वाढलेली दिसत नाही. स्त्री उमेदवार स्त्रियांचे प्रतिनिधी म्हणून का हवे आहेत स्त्रियांसंबंधी कोणते प्रश्न विषय या निवडणुकांदरम्यान उपस्थित करण्यात आले होत�� स्त्रियांसंबंधी कोणते प्रश्न विषय या निवडणुकांदरम्यान उपस्थित करण्यात आले होते स्त्रियांकडे मतदारसंघ म्हणून पहिले जाते का, या प्रश्‍नांचाही मागोवा घेतला जाण्याची गरज आहे.\nमध्य प्रदेशात भाजपने स्त्रियांसाठी स्वतंत्र ‘नारी शक्ती संकल्पपत्र’ जाहीर केले. यामध्ये स्त्री सुरक्षेसाठी पुरुषांमध्ये जाणीव जागृती करणे, गुणवंत मुलींना स्वयंचलित दुचाकी देणे, स्त्रियांसाठीच्या शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारणे या बरोबरच कृत्रिम गर्भधारणेसाठी गरजू स्त्रियांना आर्थिक मदत करणे आदी आश्‍वासनांचा त्यात समावेश होता. काँग्रेसने निवडणुकांदरम्यान स्त्री सुरक्षा, रोजगार आणि शेतीसंबंधी प्रश्‍नांना उचलून धरले. काँग्रेसने भाजपची सत्ता असणाऱ्या घटकराज्यात स्त्री अत्याचारात कशी वाढ झाली यावरून टीका केली. स्त्रियांना नवा व्यवसाय सुरू करताना अल्पदरात कर्जाची आश्‍वासने दोन्ही पक्षांनी दिली. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये राजकीय पक्षांनी रोजगार आणि नोकरी देण्याची चर्चा करताना त्या अनुषंगाने स्त्रियांना अनुभवास येणारी कामाच्या ठिकाणाची हिंसा, इतर सहायक सेवा, मातृत्व, बाल संगोपन रजा व सवलती या मुद्यांची काही चर्चा केली नाही. छत्तीसगडमध्ये स्त्रियांसाठी कल्याणकारी योजना आहेत; पण त्याच्या अंमलबजावणीतील अडचणी, अडथळ्यांचा प्रचारसाहित्यात उल्लेख आढळला नाही. ऑक्‍टोबरमध्ये भाजप अध्यक्षांनी छत्तीसगडमध्ये दुर्ग येथे ‘मातृशक्ती संमेलन’ घेतले; पण यापलीकडे आदिवासी स्त्री आणि जंगलविषयक धोरणे, त्या संबंधातील नाराजी याविषयी चर्चा झाली नाही. काही जाती, वर्ग, समाजगट यांच्या अनुषंगाने आश्‍वासने दिली गेली. त्यांची एकगठ्ठा मते मोजली गेली; पण असे स्त्रियांच्या बाबतीत घडलेले नाही, याचे कारण त्यांचे स्वतंत्र हितसंबंध आहेत, हेच मुळात मानले जात नाही, असे दिसते.\nवेगळी गोष्ट दिसते ती मिझोराममध्ये. २०११ च्या जनगणनेनुसार तेथील स्त्रियांची लोकसंख्या ४९.३८ टक्के आहे, लिंग गुणोत्तर ९७६ असून, महिला साक्षरता ८९.२७ टक्के आहे. समाजजीवनात तसेच आर्थिक क्षेत्रात उद्योजक म्हणूनही त्या आघाडीवर आहेत. मतदानातही स्त्री मतदार आघाडीवर आहेत; पण आज तिथे एकही स्त्री आमदार आहेत. आजवर केवळ चार स्त्री आमदार झाल्या आहेत. सामाजिक आर्थिक निकष उत्तम असूनही स्त���रियांचे राजकीय प्रतिनिधित्व समाजाने अजून स्वीकारलेले दिसत नाही, या पार्श्वभूमीवर स्त्री आरक्षण, स्त्री प्रतिनिधित्व यासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित होतात. स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षाची तिकीटवाटपातील भूमिका काय हेही दिसून येते. स्त्रियांचे प्रश्‍न राजकीय असतात का ते स्त्री प्रतिनिधींना सत्तास्थानात येऊन सोडवता येतात का, असे तात्त्विक मुद्देही या निमित्ताने उपस्थित होतात. पण मुळात सध्या स्त्रियांचा जो राजकीय सहभाग दिसतो आहे, तो प्रतीकात्मक आणि दृश्‍यात्मक जास्त आणि निर्णयप्रक्रियेतील स्थान या अर्थी नगण्य, असेच चित्र सध्या दिसते आहे. गरज आहे ती त्यात बदल होण्याची.\nविविध महामंडळांसाठी ७३६ कोटींचे अनुदान मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध...\nदुष्काळी जिल्ह्यांना लाल परीचा आधार\nसोलापूर - राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने रोजगाराच्या शोधात अनेक जण स्थलांतर करीत आहेत. त्या...\n'नव्या थापांचा मोदींनी उडविला पतंग'\nमुंबई- संक्रांतीला मोदी फक्त पतंग नाही तर त्यासोबत थापा उडवत आहेत, अशा आशयाचं व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता. 15) रेखाटलं आहे. राज...\nमास्टरस्ट्रोक की उतावीळ खेळी\nनरेंद्र मोदी सरकारने खुल्या गटातील गरिबांना सरकारी नोकऱ्यांत आणि शैक्षणिक संस्थांत दहा टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेऊन राजकीय ‘मास्टरस्ट्रोक...\nगुजरातमध्ये दहा टक्के आरक्षण लागू\nअहमदाबाद - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे. यानुसार खुल्या गटात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना (...\n'अर्थिक निकषांवर आरक्षण विवादास्पद विषय'\nऔरंगाबाद : देशाच्या घटना समितीमध्ये सखोल चर्चा झाल्यानंतरच जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आलेले आहे. राजकीय फायद्यांसाठी आर्थिक निकषावर आरक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dayoneadelefans.com/adele/category/pick-of-the-day/?lang=mr", "date_download": "2019-01-16T13:07:14Z", "digest": "sha1:UN2VQVCRU35YAVVXRWRTYEIEALKZXJRC", "length": 4849, "nlines": 102, "source_domain": "dayoneadelefans.com", "title": "दिवसाची निवडा | दिवस एक Adele चाहते", "raw_content": "दिवस एक Adele चाहते\nऍमेझॉन वर Adele संगीत\nFacebook वर कोलंबिया रेकॉर्डस्\nInstagram रोजी कोलंबिया रेकॉर्डस्\nTwitter वर कोलंबिया रेकॉर्डस्\nTwitter वर कोलंबिया रेकॉर्डस् यूके\nFacebook वर XL रेकॉर्डिंग\nXL रेकॉर्डिंग रोजी Instagram\nTwitter वर XL रेकॉर्डिंग\nवर्ग अभिलेख: दिवसाची निवडा\nआशा 7, 2017 DOAF एक टिप्पणी सोडा\nआशा 5, 2017 DOAF एक टिप्पणी सोडा\nकूच 22, 2017 DOAF एक टिप्पणी सोडा\nकूच 8, 2017 DOAF एक टिप्पणी सोडा\nकूच 8, 2017 DOAF एक टिप्पणी सोडा\nहे गॅलरी समाविष्टीत 9 फोटो.\nजून महिना 25, 2016 DOAF एक टिप्पणी सोडा\n*दिवस एक Adele चाहते आम्ही Adele गोपनीयतेचे उल्लंघन शकते वाटेल जे paparazzi फोटो किंवा इतर चित्र वापरत नाही. आपण तिच्या जन्म फोटो आहेत आणि संकेतस्थळावर त्यांना देऊ इच्छित असल्यास, फेसबुक मार्गे आमच्याशी संपर्क साधा, * धन्यवाद\nइग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2019\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5284", "date_download": "2019-01-16T12:35:07Z", "digest": "sha1:ZVQN74QA3HK6ATWVTWH7PB5HYJQ2XMQR", "length": 7330, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुणेरी पगडीवरुन गोंधळ\nपेशवाईच्या ड्रेसकोड लादल्याने विद्यार्थी संघटनांकडून निदर्शने\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान कार्यक्रमाचा ड्रेसकोड बदलून पेशवाईच्या काळातील ड्रेसकोड जाणीवपूर्वक आणण्यात आल्याचा आरोप करीत विद्यार्थी संघटनांकडून समारंभात निदर्शने करण्यात आली. कुलगुरू डॉ. नितीन करमलकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत विद्यार्थी सभामंडपात शिरले.\nयंदापासून विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात काळ्या गाऊन ऐवजी ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा अथवा नेहरू शर्ट, पांढर्‍या रंगाचा पायजमा, उपरणे असा ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे. या बदलला लोकतांत्रिक जनता दल, एनएसयुआय, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉ��ग्रेस, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे.\nसभागृहात निदर्शने करणार्‍या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सभामंडपामध्ये तणावाचे वातावरण आहे. या सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी बदललेल्या ड्रेसकोडला अत्यंत अल्प प्रतिसाद दिला आहे. काही विद्यार्थी तर जुनाच काळा गाऊन घालून फोटो काढत असल्याचे चित्र दिसून आले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports/7054-fifa-world-cup-2018-prediction-marcus-pig-predicts-four-semifinalist", "date_download": "2019-01-16T13:09:25Z", "digest": "sha1:R5MTGUXU7JWPUMLIR7PRA6P7KBVRKZED", "length": 6440, "nlines": 123, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "#FiFaWorldCup2018 डुक्कराने केली उपांत्य फेरीची भविष्यवाणी... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#FiFaWorldCup2018 डुक्कराने केली उपांत्य फेरीची भविष्यवाणी...\nफिफा विश्वचषक स्पर्धा नुकतीच सुरु झाली असून या स्पर्धेतील चार सामने आतापर्यंत झाले आहेत. पंरतू भविष्य जाणणाऱ्या डुकराने आताच Fifa world cup 2018 मध्ये कोणते ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार हे सांगून दिले आहे.\nया डुकराचे नाव मिस्टिक मार्कस असे असून ते डुक्कर आठ वर्षांचे आहे. मार्कसचे आतापर्यंतचे सर्व अंदाज हे तंतोतंत खरे ठरले आहेत. या डुकराने Fifa world cup 2018 मधल्या उपांत्य फेरीचा कोणते-कोणते संघ पल्ला गाठतील याचे भविष्य वर्तवले आहे. प्रत्येक फळाला सर्व देशांचे झेंडे लावलेले असतात आणि हा डुक्कर झेंडे लावलेल्या फळांची निवड करतो, आणि हीच त्याची निवड भविष्यवाणी ठरत आहे.\nमार्कसच्या पुढ्यात ३२ फळे ठेवण्यात आली होती. त्या फळांवर Fifa world cup 2018 मध्ये सहभागी झालेल्या ३२ देशांचे झेंडे लावण्यात आले होते. त्यापैकी मार्कसने अर्जेंटिना, उरुग्वे, बेल्जीयम आणि नायजेरिया हे चार झेंडे असलेली फळे निवडली. त्यामुळे हे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील, असा मार्कसने अंदाज व्यक्त केला आहे.\nविशेष म्हणजे या डुकराने २०१४ साली झालेल्या Fifa world cup स्पर्धेचा विजेता जर्मनी होईल, हे भविष्यदेखील आधीच सांगितले होते.\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडीच्या वेळी मार्कसने डोनाल्ड ट्रम्प जिंकतील, असा अंदाज व्यक्त केला होता. तर ‘ब्रेक्झिट’च्या मतदानाच्या वेळीदेखील ब्रिटन वेगळे होण्याच्या बाजूने मार्कसने कौल दिला होता.\n#FiFaWorldCup2018 ऑस्ट्रेलियावर मात करत फ्रान्सचा विजय...\n#FiFaWorldCup2018 मोरॅक्कोचा स्वयंगोल, इराणचा विजय\nआता फिव्हर 'फिफा विश्वचषक फुटबॉल'चा...\nक्रेझी फॅनचे 'फिफा फिव्हर' .....\n#FiFaWorldCup2018 सामन्याच्या अंतिम क्षणी गोल करत उरुग्वेने पटकावला विजय...\n#FiFaWorldCup2018 पोर्तुगाल आणि स्पेनची बरोबरी, रोनाल्डोची हॅटट्रिक\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t5496/", "date_download": "2019-01-16T12:59:02Z", "digest": "sha1:E5MHIKNGCEF6MERMWWUQHUCQ4GWDS627", "length": 2485, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-जगण्यास्तव.", "raw_content": "\nआता नका विचारू हो,माझी कुणी खुशाली\nस्वप्ने सारी पाहीली,मृगजळे की निघाली\nआलास तू रे जीवनी,आली नवी उभारी,\nसमजले मी मला,सगळ्यात भाग्यशाली\nतुझ्या भुलले रे स्वप्नांना,नवजीवनाच्या.\nजाळून मला गेल्या,त्या क्रांतीच्या मशाली\nनव्हताच तू रे दोषी,का दोष तुला लाऊ,\nमाझेच दॆव खोटे,ही वेळ आज आली\nलुटतोय कोण येथे,कोणी देतोय गाळी,\n.........काही असे काही तसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-charolya/'-'-5086/", "date_download": "2019-01-16T12:06:29Z", "digest": "sha1:IFKJRQVESDJQXBUM5LJKMQYZ46FH6MTD", "length": 2214, "nlines": 55, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Charolya-\"होळी व धुळवडीच्या मनः पूर्वक शुभकामना.\"", "raw_content": "\n\"होळी व धुळवडीच्या मनः पूर्वक शुभकामना.\"\nAuthor Topic: \"होळी व धुळवडीच्या मनः पूर्वक शुभकामना.\" (Read 1367 times)\n\"होळी व धुळवडीच्या मनः पूर्वक शुभकामना.\"\nथेंब थेंब साचून,जल सागरी तुंबला,\nया भारत भूमीस,विसावून कृष्ण थांबला;\nआशीर्वचन वृष्ठिसाठी,गगनी घन ओथंबला,\nहोळी-धूळवडीसं जन, श्रीरंगी रंगला....\n\"होळी व धुळवडीच्या मनः पूर्वक शुभकामना.\"\n\"होळी व धुळवडीच्या मनः पूर्वक शुभकामना.\"\n\"होळी व धुळवडीच्या मनः पूर्वक शुभकामना.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5341/", "date_download": "2019-01-16T12:18:46Z", "digest": "sha1:F3HKDFTHFQK7DPLSU6DGB5M43IVEFWZ3", "length": 2636, "nlines": 55, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-अंमल", "raw_content": "\nव्यतिरीक्त सौंदर्याच्या पाहूण जे मी तुझ्या प्रेमात पडाव अस तुझ्यात काहीच नव्हत .......\nयेताच लक्षात माझ्या नश्वरता या शरिराची स्वतःच स्वतःवर हसण्या व्यतिरीक्त हातात माझ्या काहीच नव्ह्त........\nउमजून - समजून सार रक्तबंबाल होऊनही मोह आणि आकर्षण तुझ कमी होत नव्ह्त......\nराहिल्याने तू मागे ध्येया जवळी पोह्चण्यास काही क्षण असतानाही माझ पाऊल पुढे पडत नव्हत .......\nपाहणार स्वप्न मन माझ घालण्याची गवसणी गगणाला स्वप्नातून तुझ्या बाहेर पडतच नव्हत.......\nविश्वावर सार्यान अंमल गाजवण जमल असत कदाचित पण तुझ्या हृद्यावर ताबा मिळविण या जन्मात जमणार नव्ह्त........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/amravati-news-159613", "date_download": "2019-01-16T12:50:56Z", "digest": "sha1:TWGBRQCTVQXLDWDIA42AE3HPIF4ANI3D", "length": 14691, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "amravati news शासनाला आपल्याच निर्णयाचा विसर | eSakal", "raw_content": "\nशासनाला आपल्याच निर्णयाचा विसर\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nअमरावती : सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला; मात्र त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ पुरविण्यास मंजुरी देण्यात आली नाही. आपल्याच निर्णयाला शासनाने हरताळ फासत व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ केला आहे.\nअमरावती : सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला; मात्र त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ पुरविण्यास मंजुरी देण्यात आली नाही. आपल्याच निर्णयाला शासनाने हरताळ फासत व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ केला आहे.\nतीन वर्षांपूर्वी ऑक्‍टोबर 2015 मध्ये जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता व विशेष प्रकल्प या प्रदेश कार्यालयांतर्गत मंडळ कार्यालयाकडील बांधकाम प्रकारातील विभाग व उपविभागांचे सिंचन व्यवस्थापन कार्यप्रकारात रूपांतर करण्याचा व त्यासाठी आवश्‍यक नवीन सिंचन शाखा कार्यालये निमार्ण करून मंडळ कार्यालयांची फेररचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुख्य अभियंता जलसंपदा विभाग अमरावती व मुख्य अभियंता विशेष प्रकल्प या प्रदेश कार्यालयांतर्गत येणाऱ्या यवतमाळ व बुलडाणा, अकोला व वाशीम पाटबंधारे मंडळ, अप्पर वर्धा प्रकल्प मंडळ, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण मंडळ अमरावतीअंतर्गत विभाग व उपविभागीय कार्यालयांना बांधकाम कार्यप्रकारातून सिंचन व्यवस्थापन कार्यप्रकारात रूपांतर करण्यात येणार होते. त्याचप्रमाणे मंडळ व विभाग, उपविभाग, शाखा कार्यालयांच्या मूळ नावात व कार्यपद्धतीत बदल करण्याचे निश्‍चित झाले होते. ही सर्व व्यवस्था 1 जानेवारी 2016 पासून कार्यान्वित होणार होती.\nया नवीन बदलानुसार यवतमाळ पाटबंधारे मंडळ, निम्न पैनगंगा उपसा सिंचन, अप्पर वर्धा प्रकल्प मंडळ, अप्पर वर्धा कालवे विभाग ही कार्यालये बंद करण्याचे आदेश होते. नवीन आदेशानुसार आकृतिबंधही निश्‍चित करण्यात आला. त्यामध्ये एका शाखा कार्यालयास 12 पद व 22 कर्मचारी संख्या ठरविण्यात आली. प्रत्येक शाखा कार्यालयास उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, अनुरेखक, वाहन चालक, शिपाई, चौकीदार व दप्तर कारकून अशी 22 पदे मंजूर करण्यात आली. एकट्या अप्पर वर्धा मंडळात 484 कर्मचारी हवेत. सिंचन व्यवस्थापनासाठी आवश्‍यक असलेल्या या पॅटर्ननुसार शाखा कार्यालये अस्तित्वात येऊन व्यवस्थापनास हातभार लागेल ही अपेक्षा होती. मात्र, निर्णयानंतर शासनास आपल्याच निर्णयाचा विसर पडला. तीन वर्षांपासून निर्णय तसाच पडून आहे. त्यावर कार्यवाही होत नसल्याने सिंचन व्यवस्थापन कार्यालय अस्तित्वात येऊ शकले नाहीत.\nजानेवारीतच 29 गावांत टॅंकर\nअमरावती : विभागातील प���णीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. आताच अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील 29 गावांना टॅंकरने पाणी पुरवण्यात येत...\nराजकारण्यांचा साहित्यात हस्तक्षेप नको - नितीन गडकरी\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी, यवतमाळ - राजकारण्यांची एक मर्यादा असली पाहिजे. त्यांनी साहित्य, विद्यापीठ यांसारख्या बाकीच्या कामांमध्ये...\nआद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर कालवश\nवर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पट्टशिष्य, आद्य ग्रामगीताचार्य तथा विद्यावाचस्पती रामकृष्णदादा बेलुरकर (वय 90) यांचे गुरुवारी (ता. 10) दुपारी...\nसरकारला प्रश्‍नही विचारायचे नाही का\nशिर्डी - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अमरावती दौऱ्यात प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस कारवाई करण्यात आली. गरिबांना आता सरकारला प्रश्न...\nशहीद मुन्ना शेलुकार यांना नागपुरात मानवंदना\nनागपूर : हिमस्खलनामुळे वीरमरण आलेले अमरावती जिल्ह्यातील चुरणी येथील शहीद मुन्ना शेलुकार यांचे पार्थिव आज, सायंकाळी नागपूर विमानतळावर आणण्यात आले. या...\nझेपत नसेल, तर शिकू नको- विनोद तावडे\nअमरावती : आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/7/Success-story-of-rajesh-khaade.html", "date_download": "2019-01-16T11:57:17Z", "digest": "sha1:A47GGK4QI3KXZJ6WHGNSG2WJTNGHUZFS", "length": 14394, "nlines": 29, "source_domain": "mahamtb.com", "title": " गरजूंचा जीवनाधार गरजूंचा जीवनाधार", "raw_content": "\nसोलापूर जिल्ह्यातील सांगोला या दुष्काळग्रस्त भागातून चांगदेव खाडे यांनी मुंबईत स्थलांतर केले.\nडॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी ’शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा जीवनमंत्र दिल्यानंतर दलित समाजातील अनेक तरुणांनी शिक्षणाची कास धरली. शिक्षणामुळे त्यांच्या जाणिवा रुंदावल्या. आपली प्रगती खेड्यात होणार नाही. आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला पुढे न्यावयाचे असल्यास आपणांस शहरात जावे लागेल हे त्यांनी जाणलं. ते शहराकडे आले. शहरात तुलनेने जातीयता कमी होती. पुढे जाण्याची समान संधी होती. त्या संधीचं काही जणांनी सोनं केलं. एवढ्यावरचं ते थांबले नाहीत, तर त्यांनी स्वत:च्या कुटुंबासह आपल्या समाजालादेखील सोबत नेलं. या अशा काही लोकांपैकी एक होते चांगदेव खाडे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून मुलांना शिकवले. चांगदेवांना एक मुलगा आणि दोन मुली. पाच जणांच्या कुटुंबाचं शिक्षकाच्या तुटपुंज्या पगारात भागत नसे. त्यावेळी आजच्या तुलनेत शिक्षकांना पगार कमीच असायचा. आपल्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी शिक्षकी पेशातून मिळालेल्या वेळेत चांगदेव सोलापूरहून सोलापुरी चादरी आणून विकत. सोलापुरी चादरींना नेहमीच मागणी असते. ती त्यांच्या पथ्यावर पडली. सोबत चपलादेखील विकल्या. मात्र त्याला त्यांनी व्यावसायिक स्वरूप दिलं नाही. कुटुंबाच्या गरजा भागवून उरलेला पैसा त्यांनी समाजकार्यासाठी वापरला. आपल्या वडिलांचं हे कार्य त्यांचा मुलगा राजेश खाडे समर्थपणे पुढे नेत आहे.\nवडिलांच्या धाकामुळे आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे उमजल्यामुळे राजेशने बारावी झाल्यानंतर ऐरोलीतून सिव्हिल डिप्लोमा केला. पुढे राजस्थान विद्यापीठातून बी. टेकची पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्ही. आर. तळवलकर असोसिएट्समध्ये वरिष्ठ अभियंता म्हणून तीन वर्षे नोकरी केली. या दरम्यान त्यांचा विवाह अनिता राजेश खाडे यांच्याशी झाला. अनिता खाडे यांनी वाणिज्य शाखेची पदवी मिळवली असून, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून मास्टर्स इन व्हॅल्युएशन हा अभ्यासक्रम शिकत आहेत. नोकरी करत असतानाच राजेश खाडे बांधकामाची लहानसहान कामे घेत होते. प्लंबिंग, ड्रेनेज अशी घरगुती स्वरूपाची ही कामे होती. प्लंबिंगचं महानगरपालिकेचा परवानादेखील त्यांनी काढला. एका प्रकारे त्यांचा पुढे मोठा बांधकाम व्यावसायिक होण्याचा अभ्यासच चालू होता. १९९६ साली त्यांनी ’मानसी एंटरप्रायजेस’ची स्थापना केली. व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उभारणीची गरज असते. काही पैसे बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात, तर काही पैसे सोने गहाण ठेवून, त्यांनी भांडवल उभारलं. हळूहळू प्रगती होत होती. कामाचा दर्जा आणि प्रामाणिकपणामुळे म्हाडाची कामे देखील मिळू लागली होती.\nत्यांच्या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे वॉटरप्रूफिंग अर्थात जलरोधक. वांद्रे कुर्ला संकुल येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या जलतरण तलावाचं काम खूपच आव्हानात्मक होतं. ते त्यांनी पूर्ण केलं. त्याचप्रमाणे वानखेडे स्टेडिअमचा भुयारी टँक खाडेंच्या कंपनीनेच बांधलेला आहे. गोरेगाव येथील उद्योगमंत्री सुभाष देसाईंचे प्रबोधनकार वाचनालय किंवा गोरेगाव द्रुतगती मार्गाजवळील स्मशानभूमी आदीचं बांधकामदेखील खाडेंच्या कंपनीनेच उभारलंय. सध्या ते खारघर येथे एक लाख चौरस फूट जागेवर इमारत बांधत आहेत. त्याचप्रमाणे सांगोला, सोलापूर येथे चार एकरच्या विस्तीर्ण जागेत सांगोला हाऊसिंग कॉलनी ते उभारत आहेत. मायक्रो कॉन्क्रीट ही अभिनव संकल्पना राजेश खाडेंची. त्याचा शोध खाडेंनी लावला. आज जवळपास प्रत्येक बांधकामामध्ये त्याचा वापर होतो. राजेश खाडेंच्या कंपनीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दुरुस्त केलेल्या बांधकामाची ते दहा वर्षांपर्यंत हमी देतात. ’मानसी एन्टरप्रायजे’स व्यतिरिक्त ’झेड पेस्ट कंट्रोल’ ही कंपनीदेखील ते चालवितात. या कंपनीच्या संचालिका त्यांच्या पत्नी अनिता खाडे आहेत. शून्यातून सुरू झालेला हे उद्योगसाम्राज्य, आता चार कोटींची उलाढाल करत आहे.\nराजेश खाडेंच्या वडिलांना समाजकार्याची प्रचंड आवड होती. सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे कुटुंबाची गरज भागली, की उरलेला पैसा ते समाजकार्यांसाठीच वापरत. त्यांच्या या सामाजिक योगदानासाठीच महाराष्ट्र शासनाने ’दलितमित्र’ पुरस्कार देऊन, त्यांचा गौरव केला होता. राजेश खाडे हेदेखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. सामाजिक कार्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी ’जीवनाधार प्रतिष्ठान’ या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य, वह्या पुस्तके आदी शाळेसाठी उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात येतं. तसेच फिजिओथेरपिस्ट, दंतचिकित्सा शिबिराचं आयोजन केलं जातं.\nसमाजात काम करत असताना त्यांना एक गोष्ट जाणवली, की स्त्री जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, तर कुटुंबदेखील आर्थिकदृष्ट्या सक्षम हो��ं. ही सक्षमता आणण्यासाठी त्यांनी ’जीवनाधार क्रेडिट को-ऑप सोसायटी’ची स्थापना केली. या पतपेढीच्या माध्यमातून दहा महिलांच्या बचतगटांना चालना देण्यासाठी दोन लाख रुपये दिले जातात. समाजातील तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी ’जीवनाधार बेरोजगार मजूर सहकारी संस्था’देखील त्यांनी स्थापन केली आहे. स्वच्छ मुंबई प्रबोधन योजनेअंतर्गत के पश्चिम विभागात स्वच्छता मोहीम ते राबवितात. भविष्यात आदिवासी पाड्यांमध्ये काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्या दृष्टीने ते सध्या प्रकल्पाची आखणी करत आहेत.\n”बांधकाम व्यवसाय तसा काहीसा बदनामच. मात्र सचोटी अन प्रामाणिकपणे तुम्ही काम केल्यास यश तुमच्या पायाशी लोळण घेते,” असे राजेश खाडे सांगतात. या क्षेत्रात यावयाचे असल्यास उत्तम जनसंपर्क असावा, बँकेशी चांगले संबंध असावेत. बँकेचे हप्‍ते वेळोवेळी फेडावेत. शक्य नसेल एखाद्या वेळेस, तर बँकेला तसे कळवावे. त्यामुळे बँकेसोबतचे संबंध दृढ होतात. आपल्या सोबतच्या सहकार्‍यांना, कर्मचार्‍यांना योग्य वागणूक दिल्यास ते उत्तम कार्य करतात. असे कानमंत्र राजेश खाडे आपल्या अनुभवातून देतात.\nअंधेरी येथील दहा बाय दहाच्या चाळीत राहणारा हा तरुण आज इतरांच्या स्वप्नांतील घरांना आकार देतो. गुणवत्ता आणि मेहनत यांची जोड असेल तर सुबत्ता नक्कीच येथे हे राजेश खाडेंनी सिद्ध केले.\nDalit Mitra डॉ .बाबासाहेब आंबेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=109&s=india", "date_download": "2019-01-16T12:14:16Z", "digest": "sha1:ZKGHW6SHUVPB5HQFR3OXLYWFHLY5QKS2", "length": 15166, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nबहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून काढण्यात आलेली परिवर्तन यात्रा पोलिसांच्या मदतीने रोखण्याचे काम मुंबईत देवेंद्र फडणवीस सरकारने केले. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. शेम..शेम.. एवढ्या निचांक पातळीचे राजकारण त्यांनी केले आहे.\nविश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील कलम क्र्र. १९ नुसार आपल्याला संघटना बनविणे व त्या संघटनेचा प्रचार व प्रसार करण्याचा मौलिक अधिकार दिला आहे. या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयही गदा आणू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाकडेही पॉवर नाही. मात्र वाहतूक कोंडी होईल असे तकलादू कारण देऊन परिवर्तन यात्रा अडवण्यात आली. आणीबाणी आणि युध्दजन्य परिस्थिती असल्यासच प्रचार व प्रसार करण्यास स्थगिती दिली जाते. अन्यथा कुठल्याही दिवशी प्रचार व प्रसार करता येऊ शकतो. परंतु मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या सांगण्यावरून परिवर्तन यात्रेला थांबवण्याचा प्रकार केला. संविधानाच्या चौकटीत राहून कायदा-सुव्यवस्थेचे पालन करत निर्णय घेणे गरजेचे होते. परंतु फडणवीस त्यामध्ये नापास झाले. परिणामी राज्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवली, म्हणून त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केली आहे.\nपरिवर्तन यात्रा ही ४२ दिवस चालणार आहे. एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, अल्पसंख्याकमध्ये मुस्लिम, जैन, बुध्दीस्ट, शीख, इसाई यासारख्या सर्व जातीसमूहांना घेऊन ही पविर्तन यात्रा निघाली आहे. औरंगाबादमध्ये दंगल घडवून या परिवर्तन यात्रेला ब्रेक लावण्याचा प्रयत्न पेशवा फडणवीसाने केला. परंतु आपले उद्दीष्ट व उद्देश घेऊन निघालेल्या परिवर्तन यात्रेला रोखू शकत नाही म्हणून भीतीपोटी अखेर आपल्याच अखत्यारित असलेल्या गृहखात्याला हाताशी धरून त्यांनी मुंबईत परिवर्तन यात्रा रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.\nया परिवर्तन यात्रेने उभ्या महाराष्ट्रात परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ६ महिन्याची मोठी परिवर्तन यात्रा सार्‍या देशभरात काढण्यात येणार आहे. या परिवर्तन यात्रेमुळे सारा बहुजन समाज जागृत होत असल्याने पेशवा ब्राम्हण फडणवीसाच्या बुडाला आग लागली. त्यामुळे आपले जानवे आणि शेंडी शाबूत ठेवू शकत नाही याची जाणीव फडणवीसला झाली आणि परिवर्तन यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला.\nसर्व बहुजन समाज एकत्र आला तर आपण कुठल्याकुठे पाचोळ्यासारखे उडून जाऊ याची माहिती शेंडीवाल्याला आहे, म्हणून बहुजनांमध्येच भांडणे लावण्याचा प्रकार ते नेहमी करत आले आहेत. बहुजनांमध्ये भांडणे लावायची आणि सत्तेचे लोणी गटकन मिटकावचे अशी विकृती या शेंडीवाल्यांकडे आहे. कारण त्या शेंडीतच विकृतीची बीजे रोवली गेली आहेत. येथील बहुजन समाजाला ६ हजार जातीत विभागून फोडा आणि राज करा या नीतीचे जनकच ब्राम्हण आहेत. त्यामुळे इंग्रजांपेक्षा ते तीन हजार पटीने खतरनाक आहेत. या कपट नीतीमुळेच देशाचे वाटोळे झाले आहेे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\n१ जानेवारी २०१८ च्या भीमा-को��ेगाव दंगलीमागील सूत्रधार मनोहर कुलकर्णी, मिलींद एकबोटे, आनंद दवे यांच्याविरोधात कडक कारवाई करावी, ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर आणावा, ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, मुस्लिमांना सच्चर कमिशनच्या शिफारशी लागू कराव्यात, लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे.\nत्यातच प्रचार व प्रसाराचे मौलिक अधिकाराचे उल्लंघन केल्याने जेलभरो आंदोलनाचा निर्णय वामन मेश्राम यांना घ्यावा लागला. त्यांच्या एका शब्दावर उभ्या महाराष्ट्रात जेलभरो आंदोलनाचे पडसाद उमटले. तर देशातील अनेक राज्यातून आम्हाला आदेश कधी देताय याची विचारणा होऊ लागली. याचा अर्थ देशातील समस्त बहुजन समाजाचे नेतृत्व करण्यासाठी वामन मेश्राम यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणूनच आज बामसेफचा दबदबा सार्‍या देशात वाढला आहे.\nबहुजन समाज जागृत होत असल्याने त्यांना या आंदोलनापासून तोडायचे कसे यासाठीच परिवर्तन यात्रा रोखण्याचा प्रयत्न झाला. परंतु ही परिवर्तन यात्रा रोखून उलट आणखी फायदा झाला आहे. ज्यांना माहीत नव्हते त्या लोकांना आपण गुलाम असल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे आज काही अंशी दुर असलेला आमचा मूलनिवासी बांधव केव्हा ना केव्हा तरी या आंदोलनात जरुर सहभागी होईल. परिणामी या जेलभरो आंदोलनातून जनआंदोलन उभे राहू शकेल, असा आमचा ठाम विश्‍वास आहे. याद राखा नागवंशीयांच्या शेपटीवर पाय दिला आहात. तुम्हाला डसल्याशिवाय सोडणार नाही. एवढे ध्यानात ठेवा आणि आपले चंबूगबाळे आवरा, असा इशारा देत आहोत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\n��ाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-16T11:50:57Z", "digest": "sha1:3W4O7DJYU77SSYYZXPS55KGCH3GZALPP", "length": 13300, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेट्रोला संरक्षण विभागाचा ‘ग्रीन सिग्नल’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमेट्रोला संरक्षण विभागाचा ‘ग्रीन सिग्नल’\nविक्रमी वेळेत परवानगी : डिसेंबर 2019 पर्यंत पिंपरी-दापोडी मेट्रो धावणार\nपिंपरी – पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत धावावी, अशी मागणी होत आहे. आता डिसेंबर 2019 पर्यंत पिंपरी ते दापोडी मेट्रो धावणार असल्याचा दावा थेट महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकांनी केला आहे. “मार्गिका एक’मध्ये मोठा पट्टा संरक्षण विभागाच्या मालकीच्या जागेत आहे. संरक्षण विभागाकडून परवानगी घेणे ही एक लांबलचक प्रक्रिया आहे. परंतु ही अवघड प्रक्रिया मेट्रोने विक्रमी वेळेत पूर्ण केली आहे.\nमहामेट्रोने पिंपरी ते निगडीपर्यंत “डीपीआर’ सादर केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील यास मंजुरी देऊन राज्य सरकारकडे पाठवला आहे. आता राज्य सरकार या प्रकल्पास मंजुरी देऊन केंद्र सरकारकडे पाठवेल. त्यानंतर केंद्र सरकारकडून मंजुरी मिळेल. गतवर्षी सरकारने एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. यंदाही केंद्र आणि राज्य सरकारचा अर्थसंकल्प लवकरच सादर होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. यामुळे “डीपीआर’लाही मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. यामुळे 2019 मध्ये निगडीपर्यंत मेट्रोचे काम सुरू होण्याची आशा व्यक्‍त केली जात आहे.\nसध्याच मेट्रोने संत मदर टेरेसा उड्डाणपूल ओलांडून चिंचवडपर्यंतचे उड्डाण घेतले आहे. यामुळे पुढील अंतर देखील कमी झाले आहे. गेल्या दोन वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. दापोडीच्या हॅरिस पुल ते पिंपरीतील पिंपरी-चिंचवड महापालिका भवनापर्यंत असा 8 किलोमीटर अंतराच्या मार्गावर मेट्रो नव्या वर्षात डिसेंबरअखेरीस धावणार आहे. त्या दृष्टीने महामेट्रोने नियोजन केले आहे. हे नियोजन कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण केले जाणार आहे, असा दावा महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केला आहे.\nडॉ. दीक्षित म्हणाले की, दापोडी ते पिंपरी मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे डिसेंबर 2019 पर्यंतचे नियोजन आहे. त्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. पिंपरी ते रेंजहिल्स या रिच वन’चे दोन वर्षांत तब्बल 40 टक्के काम मार्गी लागले आहे. वेळापत्रकानुसार हा टप्पा निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात महामेट्रोला यश आले आहे. वल्लभनगर एसटी आगारात उपलब्ध झालेल्या जागेत “पॉवर सब स्टेशन’चे काम सुरू झाले आहे. लवकरच लोहमार्ग, सिग्नल यंत्रणा, सुरक्षा कठडे, वीज पुरवठा केबल टाकण्याचे काम सुरू होणार आहे. राज्य व केंद्राची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर महामेट्रोकडून प्रकल्प कामाची भूमिका सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.\nपिंपरी ते दापोडीपर्यंतचे काम जोरदार सुरू असतानाच दापोडीच्या पुढे मात्र काम सुरू होऊ शकले नव्हते. कारण संरक्षण विभागाची परवानगी आवश्‍यक होती. परंतु, ही परवानगी विक्रमी वेळेत मिळवली आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, ऍम्युनिशन फॅक्‍टरी, संरक्षण विभागाच्या हद्दीतील खडकी ते रेंजहिल्स या मार्गाची व दापोडीतील मेट्रो स्टेशनच्या जागेची परवानगी आता मिळाली आहे. त्या संदर्भात लवकरच संरक्षण विभागाशी करार करून जागेच्या मोबदल्यात रक्कम अदा केली जाणार आहे.\n– डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहापालिका आयुक्‍तांच्या चारचाकीला ‘ट्रिपल सीट’चा दंड\n“मास रॅपिड ट्रान्झिट’ची देशात प्रथमच शिफारस\nपिंपरीत बारा तासांत आगीच्या दोन घटना\n“टनेल बोरिंग मशीन्स’चे काम सप्टेंबरपासून\nनाशिक फाटा येथील अपघात वैयक्‍तिक चुकीमुळे\nनगर रस्त्यावरील मेट्रो मार्गात बदल नको\nमेट्���ोसाठी वृक्षतोडीच्या निषेधार्थ पुन्हा आंदोलन\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने स्वारगेट चौकात आंदोलन\nनळस्टॉप चौकातून “ट्रॅफिक डायव्हर्शन’\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/content/article/143-headlines-ticker/7461-2018-08-16-11-13-15?Itemid=437", "date_download": "2019-01-16T11:51:05Z", "digest": "sha1:BJDM3M27DI5R27BJ6SE5JYNU4MDYEK7T", "length": 4469, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Marathi News: Latest & Breaking Marathi News Online - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार दिल्लीला रवाना, तर सरसंघचालक मोहन भागवत दिल्लीत दाखल\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nसरकारचा ओबीसींना 736.50 कोटी रुपयांचा 'तीळगूळ'\nसोशल मीडियावर आता नव्या चॅलेंजची धूम... #10yearchallege मुळे सगळे ठेवतायत 10 वर्षं जुने फोटो… https://t.co/AYmVIz1KsP\nअखेर बेस्टचा संप 'संप'ला\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/maharashtra-budget-2018/", "date_download": "2019-01-16T12:29:04Z", "digest": "sha1:NF5L2XUER2QLAZD73AP3ZMVKJ4CJZL3A", "length": 16860, "nlines": 236, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Maharashtra Budget 2018 : विकासाची गाडी चांद्याहून बांद्याला! सुधीरभाऊंच्या मदतीने केसरकरांची करामत | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच��चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /Maharashtra Budget 2018 : विकासाची गाडी चांद्याहून बांद्याला सुधीरभाऊंच्या मदतीने केसरकरांची करामत\nMaharashtra Budget 2018 : विकासाची गाडी चांद्याहून बांद्याला सुधीरभाऊंच्या मदतीने केसरकरांची करामत\n0 706 1 मिनिट वाचा\nचांद्यापासून बांद्यापर्यंत असलेल्या महाराष्ट्रासाठीचा अर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यावर घोषणांचा पाऊस पाडला. सुधीरभाऊंचे राज्यमंत्री (वित्त) दीपक केसरकर हे सिंधुदुर्गचे. त्यांनी आपल्या भागासाठी निधी मिळविण्यात यश मिळविले आहे.\nमुनगंटीवार हे तसे आक्रमक, पण केसरकर हे शिवसेनेत असूनही मवाळ स्वभावाचे आहेत. दोघांनी एकत्र येऊन चांदा ते बांदा ही योजना आणली आहे आणि त्याद्वारे चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा मास्टरप्लन आखला आहे. एकीकडे भाजपा, शिवसेनेत वेळोवेळी मतभेद चव्हाट्यावर येत असताना, भाजपा-शिवसेनेच्या या दोन मंत्र्यांनी एकमेकांशी छान जुळवून घेतल्याचे अर्थसंकल्पातही प्रतीत झाले.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील निवती रॉक येथील समुद्रात अद्भुत सागरी विश्व दडलेले आहे. हे सागरी विश्व पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भारतातील पहिली बॅटरी आॅपरेटेड पाणबुडी वेंगुर्ला येथे उपलब्ध करून देण्यात येणार असून, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. मालवण (जि.सिंधुदुर्ग) येथील किल्ले सिंधुदुर्गच्या संवर्धनासाठी १०कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास चारशे कातळशिल्पे सापडली आहेत. त्यांचे संशोधन व पर्यटनाच्या दृष्टीकोनातून जतन करण्��ात येणार आहे. त्यामुळे सागरी अन् पठारी पर्यटनालाही चालना मिळणार असून, या जतनासाठी २४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nसागरी पर्यटनाचे प्रकल्प राबविण्यासाठी महाराष्ट्र सागरतटीय व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी चालू वर्षी ९ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संपूर्ण कोकणाला त्याचा फायदा होईल.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी राज्य शासन करेल. त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.\nकोकणातील खारबंधा-यांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय, राज्यातील समुद्र किनाºयांच्या संवर्धनासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने प्रकल्प राबविण्यात येणार आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे या पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी ७९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आजच्या अर्थसंकल्पात त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय, लांजा, जि. रत्नागिरी येथे नवीन पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी आराखडा तयार करून आवश्यक ती तरतूद केली जाणार आहे.\nश्यामराव पेजे महामंडळास २५ कोटींचे भागभांडवल\nशामराव पेजे कोकण इतर मागास वर्ग आर्थिक विकास महामंडळासाठी ११ कोटी २५ लाख रुपये इतक्या भागभांडवली अंशदानाची तरतूद करतानाच, या महामंडळास २५ कोटी अतिरिक्त भागभांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे.\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/pagadi-controversy-is-useless-says-mla-snehlata-kolhe/", "date_download": "2019-01-16T12:44:32Z", "digest": "sha1:55B4JT6DJ2R2OBM6CNIRWMIM6PMYHLSU", "length": 19366, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "पदवीदान समारंभातील पगडी वाद निरर्थक – आमदार स्‍नेहलता कोल्‍हे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तु���िसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nपदवीदान समारंभातील पगडी वाद निरर्थक – आमदार स्‍नेहलता कोल्‍हे\nराजमाता जिजाउ यांनी शिवबाला घडविले त्यांच्याकरवी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले. बलाढय अदिलशाहीविरूध्द धडका देऊन स्वराज्याचा मान सन्मान राखला, तर विवेकानंदानी माणसातील माणूसपण जागविणारे शिक्षण स्वामी विवेकानंद यांनी दिले. नवभारत उभारणीसाठी त्यांनी शिक्षणांतुन संजीवनी निर्माण केली त्या स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या तरूणांसाठी मार्गदर्शक आहेत. मात्र सध्या पुण्यात विद्यापीठ पदवीदान समारंभातील सुरू असलेला पगडी वाद निरर्थक असल्‍याचा आमदार स्‍नेहलता कोल्‍हे यांनी सांगितले. कोपरगाव शहर व तालुका भाजपा महिला आघाडीच्या राजमाता जिजाऊ व स्‍वामी विवेकानंद यांनी जयंती कार्यक्रमात अभिवादन करताना त्यांनी हे वक्त्यव्य केले.\nस्‍नेहलता कोल्‍हे म्‍हणाल्‍या, “जिजाऊंनी स्त्रियांना सन्मान आणि अन्यायींना कठोर शिक्षा देऊन महिला ���ी शारिरीक, मानसिक आणि बौध्दीकदृष्टया सक्षम असल्याचे सार्‍या जगाला दाखवून दिले आहे. विज्ञान युगात संत पुरूषांचे विचार समाजाच्या उत्कर्षासाठीच असतात.” घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज, कर्मवीर भाउराव पाटील यांची वंचित घटकासाठी कार्यप्रणाली प्रत्येकांने अंगीकारली पाहिजे असेही त्‍यांनी सांगीतले.\nतालुकाध्यक्षा योगिता किरण होन यांनी प्रास्तविक केले. शिल्पा रोहमारे यांनी राजमाता जिजाउंच्या कार्याचा परिचय करून दिला. सौ. रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते राजमाता व स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पुजन करण्यांत आले.\nयाप्रसंगी गटनेते रविंद्र पाठक, शहराध्यक्ष कैलास खैरे, तालुका क्रीडा संकुलाचे सचिव राजेंद्र पाटणकर, नगरसेविका मंगल आढाव, विद्या सोनवणे गोरक्ष भजनी मंडळाच्या महिला, बचतगट संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगिरे तो भी… आमचा पराभव नाहीच; भाजप अध्यक्षांची दर्पोक्ती\nपुढील२३ जानेवारी पर्यंत लातूर जिल्ह्यात युवासेनेची सदस्य नोंदणी अभियान\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5287", "date_download": "2019-01-16T12:16:29Z", "digest": "sha1:OIWPSM735C3Q4RXTG75Z524BEMNYUS57", "length": 23163, "nlines": 89, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\n...तर राष्ट्रमाता जिजाऊ कशा निर्माण होतील\nछत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना घडविण्यात राष्ट्रमाता जिजाऊसारखी दूरदृष्टी आजच्या सर्व मातांनी ठेवली तर आमच्याही घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर निर्माण होतील.\nछत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना घडविण्यात राष्ट्रमाता जिजाऊसारखी दूरदृष्टी आजच्या सर्व मातांनी ठेवली तर आमच्याही घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर निर्माण होतील. राष्ट्रमाता जिजाऊ ही इतिहास घडविणारी एक महान स्त्री झाली होती. स्वराज्य निर्माण करण्यासाठी गोरगरिब, शेतकर्‍यांवर विविध जाती धर्माच्या मराठी मावळ्यांवर दया दाखविणारी कारूण्यमूर्ती होती. त्यामुळेच शिवाजी महाराजाच्या कृतीतून कार्य सिध्दीस नेण्यासाठी लागणारी प्रेरणामूर्ती जिजामाता होती. हे शंभर टक्के सत्य असले तरी मराठ्याच्या मनावर जिजामातेपेक्षा भवानीमातेचे वर्चस्व आजही कायम राहत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ कशा निर्माण होतील\nस्वराज्य निर्माण करण्याची इच्छा जिजामातेची म्हणजे एका स्त्रीची होती. परंतु गेले अनेक शतक आम्ही राज्याच्या आणि केंद्राच्या अभ्यास क्रमातील इतिहासाच्या धड्यातून स्वराज्य निर्माण करणे ही श्रींची इच्छा आहे. हे विद्यार्थी दशेपासून बिंबविले जाते. त्यामुळे जिजामातेपेक्षा भवानी मातेचे भक्त होणेच मराठा समाजातील महिलांनी जास्त पसंत केले आहे.\nमराठा सेवा संघाच्या प्रबोधनाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. त्यामुळे एक घोषणा सर्व ठिकाणी निनादते ‘एकच वारी बारा जानेवारी’ याची खरंच अंमलबजावणी झाली तर शेगांव, शिर्डी आणि पंढरपूरच्या पायी यात्रा निश्‍चित बंद होत��ल. त्यामुळे मराठाच नव्हे तर लाखो बहुजन समाजात करोडो रुपयाची बचत होईल आणि आपल्या मुलामुलींना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणार्‍या राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील. म्हणून ‘एकच वारी बारा जानेवारी’ ही केवळ घोषणा नाही, क्रांतिकारी मंत्र होईल.\nभारतात मुलांना घडविताना त्यांना रामायण-महाभारतातील कथा सांगून त्यांच्यावर संस्कार केले जातात. त्यांना शाळा कॉलेजमधून हे शिकविल्यावर कोण कसा छत्रपती शिवाजी राजा निर्माण होईल स्वराज्याचे राजे असलेले मराठे आज सर्वच ब्राम्हणवादी विचारधारा असलेल्या पक्षाचे गुलाम झाले आहेत. राज्यातील २८८ आमदारात १४५ मराठा समाजाचे आमदार आहेत, हे लिहतांना मला लाज वाटते त्यांना मराठा म्हणण्याची. म्हणून त्यांना गुलामच म्हटले पाहिजे. हे बेशरमपणे मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाले होते.\nबहुजन क्रांती मोर्चामुळे खरेच मराठा समाजात खूप मोठे प्रबोधन झाले ते इतिहास वाचायला लागले. आरक्षण मागायला लागले आणि शिवसेनेच्या बॅनर, पोस्टरवरून छत्रपती शिवाजी महाराज गायब झाले का कसे माहिती नाही. मग मराठा सरदार, शिवसैनिकांवर कोणते संस्कार झाले\nरामायणातील संस्कार कोणालाही शूरवीर बनण्याची प्रेरणा देत नाही. तर दुसर्‍याकरीता कसे मरावे त्याची प्रेरणा रामायणात मिळते. तर महाभारताचे संस्कार अधर्माने कसे मारावे याचे अनेक उदाहरण देऊन त्याचे प्रशिक्षण दिले जाते. असे संस्कार शिवाजी महाराज यांच्यावर झाले असते तर त्यांनी मावळ्याची फौज उभी करून परकीय शत्रू आणि घरभेद्यांशी लढाई केली नसती. शत्रू सर्व शक्तीने बलाढ्य आहे हे माहित असूनही शिवाजी महाराज कधीच हिंमत हारले नाहीत. ती हिंमत लहानपणापासून त्यांच्यात निर्माण करणारी माता जिजाऊ त्यांच्यामागे सदैव उभी होती.\nआज कालच्या माता- मुलामुलींच्या मनात हिंमत निर्माण करण्याऐवजी प्रचंड भिती निर्माण करतात. त्याच्यापासून सावध राहण्याची सतत त्याची कान उघडणी करतात. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उध्दार करी अशी म्हण खूप प्रसिध्द आहे. जी माता स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेण्यास आपल्या मुलावर संस्कार करते. ती त्याला जगाची उगाच उठाठेव करू नको अशी सतत तंबी देते. ती जगाबाबत विचार करूच शकत नाही. त्यात एखादीच जिजामाता, सावित्रीमाता, रमाईमाता,अहिल्याबाई, ताराबाई तयार होतात. ��गात आदर्श निर्माण करतात. इथे शालिनीताई, प्रतिभाताई, प्रभाताई, शोभाताई, मीनाताई, निलमताई निर्माण झाल्या. त्यांचा शिवाजी जिजाऊ कधीच आदर्श नव्हता. त्या गुलामांच्या गुलाम होत्या. त्यांच्याकडून राज्याच्या रयतेने कधीच अपेक्षा ठेवल्या नाहीत.\nपरकीय गुलामगिरीचे साम्राज्य पसरले असताना जवळपास पंधराशे वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राष्ट्रमाता जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने बहुजन समाजाच्या प्रेरणांना,अस्मितेला जन्म दिला आज आम्ही जरी बहुजन समाज हा शब्द वापरत असलो तरी त्यावेळी दर्‍या -खोर्‍यात राहणार्‍या सर्व जाती जमाती आदिवासीना जिजामाता व शिवबांनी मावळे म्हणून गोळा केले होते. तेव्हा या सर्व बहुजनांना ज्ञानबंदी, वर्णबंदी, जातबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, शस्त्रबंदी, समुद्रबंदी होती.\nया सर्व बंद्या प्रथम जिजामाताने आपल्या बाळ शिवाजीला तोडण्यास लावून मावळ्याची मुंग्यांसारखी फौज निर्माण केली. मुंग्या कितीही छोट्या असल्या तरी त्या एकत्र एखाद्या किड्यावर तुटून पडल्यावर त्याला जिवंत मारतात व सर्व एकत्र येऊन त्याला वाहुन नेतात. या मुंग्यांच्या एकजुटीतून शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेतली. सर्व जातीधर्माच्या चौकटीत बंदिस्त असलेल्या कष्टकरी गोरगरीब पण शरीराने आडदांड असलेल्या तरुणांना मावळे म्हणून गोळा केले. सम्राट अशोकानंतर हजारो वर्षाची गुलामगिरीची व्यवस्था झुगारून छत्रपतींच्या गादीचा वारसा निर्माण केला. चंदगुप्त मौर्या, सम्राट अशोकाचा वारसा आणि रयतेच्या विचाराचे स्वराज्य निर्माण करून त्याची रीतसर स्थापना केली.\nजिजामातेमुळे केवळ एका मातेचा किंवा मातृत्वाचा गौरव झाला नाही.तर त्यापेक्षा आमच्या मातृसत्ताक संस्कृतीचा गौरव झाला. याचे भान आजच्या आरक्षण मागणार्‍या मराठा क्रांतीची भाषा करणार्‍यांना नाही. १४५ आमदारांनी मराठा आरक्षणाकरीता राजीनामा देऊन निवडणूक घेण्यासाठी राज्यपालांसमोर प्रस्ताव दाखल केला असता तर राज्याचे संपूर्ण मंत्रीमंडळ मराठा समाजाचे असते. १४५ आमदार वेगवेगळ्या पक्षाचे असल्यामुळे ते सभागृहात तोंड उघडू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजाचा वारसा सांगणारे पक्ष, संस्था, संघटना जिजामातांची जयंती साजरी करताना दिसत नाही. पण ममता दिन मात्र मोठ्या उत्सवात गटागटाने प्रमुख गल्लीबोळात साजरा करताना दिसतात.\nममता, समता, करुणा यांचा थांगपत्ता नसलेल्या माताचा नऊ दिवस कडक उपवास आणि नऊ दिवस नऊ रंगाची उधळण केली जाते. ज्यांच्या आईवडीलांचा पत्ता नाही, कुठे जन्मले गांव, तालुका, जिल्हा, राज्य कोणते तेच कधी कळले नाही अशा मातांना प्रिंट मीडिया, चॅनल मीडिया रात्रंदिवस दाखविते, मात्र जिजामाता,सावित्रीमाईचे जन्मापासून मृत्यू पर्यंत सर्व इतिहास माहित असूनही त्याबाबत लिहले आणि दाखविले जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जीजाऊ यांचे चरित्र हनन करून विटंबना केली गेली. तेव्हा एकदाही रस्त्यावर उतरून खळ्ळ- खट्याक आवाज केला नाही परंतु एका धातूच्या पुतळ्याला माती लागताच उभा महाराष्ट्र पेटविला होता. यालाच आईचे व दाईचे प्रेम म्हणतात.\nछत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊचे चरित्र हनन करणार्‍यांना महाराष्ट्रभूषण देऊन गौरविले जाते. राज्यातील मराठ्यांना हे दिसते तरी पण स्वार्थाकरीता हे त्यांची गुलामी स्विकारतात. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊच्या चरित्रावर लिहणार्‍यांना पितासमान मानून मनसे सेवा करणारी ही औलाद मराठा समाजातील तरुण- तरुणीला कशी दिसली नाही. त्यांच्या एका इशार्‍यावर महाराष्ट्रात तोडफोड करून धुमाकूळ घालणारी ही पोरं कोणत्या मातेची आहेत त्यांना राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांची आई संस्कार मूर्तीची आठवण होत नाही. मग कशा राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील त्यांना राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांची आई संस्कार मूर्तीची आठवण होत नाही. मग कशा राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील अशा जातीशी बेईमानी करून परकीयांची गुलामगिरी करणार्‍या मराठी बहुजन समाजाचे अज्ञान कधी दूर होणार अशा जातीशी बेईमानी करून परकीयांची गुलामगिरी करणार्‍या मराठी बहुजन समाजाचे अज्ञान कधी दूर होणार त्याने स्वजातीचा इतिहास वाचला पाहिजे, स्वत: जागरूक होऊन समाजाला जागृत केले पाहिजे.\nम्हणूनच एकच वारी बारा जानेवारी स्वाभिमानी मराठा बहुजन समाजाच्या घराघरात राबविली पाहिजे. हिच राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त अपेक्षा. राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच ��ाही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/india-won-by-an-innings-and-171-runs/", "date_download": "2019-01-16T12:20:57Z", "digest": "sha1:KHDV2ZHEUQK3EQ6VNCSV6UCOETFSGQA6", "length": 9445, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मालिका जिंकून टीम इंडिया ने दिले देशवासियांना अनोखं गिफ्ट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमालिका जिंकून टीम इंडिया ने दिले देशवासियांना अनोखं गिफ्ट\nश्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका ३-०ने जिंकली\nपल्लेकेल: येथे सुरु असलेली तिसरी आणि शेवटची कसोटी भारताने १ डाव आणि १७१ धावांनी जिंकून श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका ३-०ने जिंकली. याबरोबर तीन किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने प्रथमच परदेशात एखाद्या संघाला व्हाइट वॉश दिला आहे हा विजय साकारत स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधीच टीम इंडिया ने देशवासियांना अनोखं गिफ्ट दिले आहे.\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nदिवसाच्या सुरुवातीला काही मिनीटांमध्येच ���विचंद्रन अश्विनने दिमुथ करुणरत्नेला स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेच्या हाती झेल द्यायला भाग पाडत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. यानंतर मोहम्मद शमीने श्रीलंकेला पुन्हा २ धक्के दिले. शमीने लंकेचा नाईट वॉचमन मलिंदा पुष्पकुमारालाही मैदानावर फारकाळ टिकू दिलं नाही. यष्टीरक्षक वृद्धीमान साहाच्या हाती झेल द्यायला भाग पाडत शमीने लंकेला धक्का दिला. यापाठोपाठ कुशल मेंडीस शमीच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. त्यामुळे लंकेची अवस्था सामन्यात काहीशी बिकट झालेली पहायला मिळाली.\nमात्र यानंतर कर्णधार दिनेश चंडीमलने अँजलो मॅथ्यूजसोबत पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या डावासा स्थैर्य आलं. मात्र चंडीमलला बाद करत कुलदीपने श्रीलंकेला आणखी एक धक्का दिला. कर्णधार चंडीमल माघारी परतल्यानंतर रविचंद्रन अश्विनने अँजलो मॅथ्यूजलाही माघारी धाडलं लंकेला सहावा धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने दिलरुवान पेरेराही माघारी परतल्याने श्रीलंकेची अवस्था अधिकच बिकट झालेली पहायला मिळते आहे. यानंतर श्रीलंकेच्या तळातला एकही फलंदाज मैदानात जास्तवेळ तग धरु शकला नाही.\nभारताकडून आर अश्विनने 4 मोहम्मद शमीने 3, उमेश यादवने 2 तर कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 304 धावांनी विजय मिळवला होता. दुसरा सामना एक डाव आणि 53 धावांनी जिंकला होता. तर अखेरच्या कसोटीत भारताने एक डाव आणि 171 धावांनी मोठा विजय संपादन केला.परदेशातील डावाच्या फरकाने भारताचा हा दुसरा मोठा विजय ठरला आहे तर श्रीलंकेविरुद्ध सलग ५ सामन्यात भारताने विजय मिळविले आहेत. ३ किंवा त्यापेक्षा जास्त सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने ५व्यांदा एखाद्या संघाला व्हाइट वॉश दिला आहे.\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nविराट चे शानदार शतक\nएकदिवसीय सामन्यामध्ये भारत पराभूत\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू’\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे…\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची…\nभारताचा ऑस्ट्रेलिया���र दणदणीत विजय\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global?page=336", "date_download": "2019-01-16T12:36:47Z", "digest": "sha1:YB25D4O3ZWXGGLJTSOOX3AQH7ZBIBCX2", "length": 14393, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "World News in Marathi, International News in Marathi, Latest International Marathi News | eSakal", "raw_content": "\nचंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या प्रयोगाला यश\nबीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत नाही, त्या भागात \"चांग इ-4' हे अवकाशयान चीनने काही दिवसा\nभारतातील असहिष्णुता, संताप शिगेला - राहुल दुबई - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज परदेशातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मागील साडेचार वर्षांमध्ये देशातील...\n-52 अंशात 'ते' धावले 42 किमी मॅरेथॉन ओयमीकॉन (रशिया) - या गावातील तापमान -52 डिग्री सेल्सिअस होते. अशा या वातावरणात 16 धावपंटूनी मॅरेथॉनमध्ये धावण्याचा विक्रम केला आहे. सैबेरियातील...\nहिंदू धर्मिय तुलसी गबार्ड उतरणार अमेरिकेच्या... वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपदाची 2020 मध्ये होणारी निवडणूक लढवण्यासाठी आपण तयार असून, याबाबत पुढच्या आठवड्यात अधिकृत घोषणा होणार असल्याचे...\nकॅलिफोर्निया - अवकाश तंत्रज्ञान विकसित होत असतानाच यामधील स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमेरिकेत खासगी अवकाश संशोधन संस्था आणि अवकाश केंद्रे निर्माण झाली...\nट्रम्प यांना ठार मारण्याचा प्रयत्न: तरुण अटकेत\nलास वेगास - अमेरिकेमधील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या लास वेगासमधील एका सभेदरम्यान एका 19 वर्षीय ब्रिटीश तरुणाने येथील एका पोलिस...\nलष्करे तैयबाचा कमांडर अबू उक्शाला अटक\nजम्मू - लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर अबू उक्शा याला सोमवारी सायंकाळी अटक करण्यात भारतीय सुरक्षा रक्षकांना यश आले. कुपवाडा शहरातील लोलाब...\nब्रिटन हा देश युरोपीय युनियनमधून बाहेर पडणार की नाही याचा निर्णय नजीकच्या काळात होण्याची शक्‍यता आहे. ‘ब्रेक्‍झिट‘ ही एक क्‍लिष्ट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया...\n...तर एनएसजीत पाकलाही प्रवेश हवाच: चीन\nबीजिंग - आण्विक इंधन पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व भारतास देण्यात आले; तर त्याच न्यायाने पाकिस्तानलाही एनएसजीमध्ये प्रवेश दिला जावा, अशी भूमिका चीनमधील...\nबेल्जियममध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्याची भीती\nब्रसेल्स - बेल्जियम देशाची राजधानी असलेल्या ब्रसेल्समध्ये सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेंतर्गत एकास अटक करण्यात आल्यानंतर येथील एका ठिकाणी...\nफेसबुक डॉन देशमुखच्या मुसक्‍या आवळल्या\nअमळनेर - अमळनेर शहरात चालता-बोलता तलवारहल्ला, चाकूने भोसकल्यावर संबंधित जखमींचे...\nऑपरेशन थिएटरमध्ये दोघे अडकले एकमेकांच्या मिठीत\nउज्जैनः ऑपरेशन थिएटर म्हटले की ही जागा फक्त ऑपरेशनसाठीच. पण नाही या थिएटरमध्ये...\nबंगळुरू- उद्या कर्नाटक हादरणार असल्याचा दावा भाजपने केला असून कर्नाटकमध्ये...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nमोदींची राजवट उलथून टाकावी\nपुणे - ‘‘देशाने राज्यघटनेचा स्वीकार केल्यापासून आतापर्यंतच्या अनेक राजवटी...\nफेकू सरकार पाडायचंय : अशोक चव्हाण\nनागपूर : ''काही महिन्यानंतर सुरू होणारे युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये...\nखुज्यांचं सरपटणं (श्रीराम पवार)\nयवतमाळच्या साहित्य संमेलनात ज्या रीतीनं आधी सन्मानानं निमंत्रित केलेल्या...\nआयएसआय हेल्मेट खुप गरजेचे\nपुणे : आयएसआय मार्क हेल्मेट गरजेचा आहे. काही दिवसांपूर्वी गाडीवरुन जाताना...\nराजीव गांधी पूलांचे सौंदर्य हरपले\nऔंध : येथील मुळा नदीवरील राजीव गांधी पूल पालिकेच्या दुर्लक्षामुळे बकाल बनला आहे...\nहडपसरमधील पत्रकबाजांवर दंडनीय कारवाई व्हावी\nहडपसर : येथे पुलांवर, भिंतीवर पत्रके चिटकवली आहे. जाहिरात कुठे लावावी अन् कुठे...\nनाणार प्रकल्पाकडून ग्रामस्थांना दिलेल्या दिनदर्शिकेची होळी\nराजापूर - तालुक्‍यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प अन्यत्र...\nमुंबई गोवा महामार्ग रूंदीकरणाला पुन्हा गती\nकणकवली - महामार्गाच्या चौपदरीकरणात शहरातील ज्या इमारती संपादीत झालेल्या आहेत...\n\"भीम अॅप' द्वारे ट्रान्स्फर केलेले पैसे गायब\nसावंतवाडी - केंद्र शासनाकडून नियमित आर्थिक व्यवहारासाठी काढण्यात आलेला \"भीम अॅप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व���यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/bharat-phatak-write-rbi-and-bank-article-saptarang-160798", "date_download": "2019-01-16T13:07:16Z", "digest": "sha1:57BZ6Z3UC4GHPJ7E3N3TZBNNHINGAOL2", "length": 34595, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "bharat phatak write rbi and bank article in saptarang अर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक) | eSakal", "raw_content": "\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन संस्थांमधले मतभेद समोर आले. नेमके काय आहेत मतभेद आणि त्याचे पडसाद कुठपर्यंत जाऊ शकतात, या संदर्भात केलेला ऊहापोह.\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन संस्थांमधले मतभेद समोर आले. नेमके काय आहेत मतभेद आणि त्याचे पडसाद कुठपर्यंत जाऊ शकतात, या संदर्भात केलेला ऊहापोह.\nराष्ट्रीय उत्पन्नातल्या वाढीचा दर चांगला राहिला, तर प्रजेचं उत्पन्न वाढतं. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. नवीन उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी भांडवली खर्च केले जातात. एकंदरीत सुबत्ता वाढते आणि उत्साहाचं वातावरण तयार होतं. अर्थात हा वाढीचा वेग प्रमाणाबाहेर वाढला, तर अर्थव्यवस्थेचं तापमान फार वाढते. वस्तूंची मागणी वाढते; पण पुरवठा कमी पडतो. यातून भाववाढीची ठिणगी पडते. ही वेळीच विझवली नाही, तर त्या वणव्यात सर्वसामान्य होरपळून निघतात. त्यासाठी आर्थिक वाढीचा दर वाढविण्याचं उद्दिष्ट ठेवताना भाववाढ नियंत्रणात ठेवण्याचं पथ्यही पाळावं लागतं. हे संतुलन राखण्याच्या व्यवस्थेचे दोन महत्त्वाचे घटक म्हणजे केंद्रीय बॅंक आणि सरकार.\nरिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया ही भारताची केंद्रीय बॅंक आहे. अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्ह, युरोपमध्ये युरोपियन सेंट्रल बॅंक हेही अशा��� प्रकारचं काम करतात. आर्थिक वाढ आणि रोजगाराला चालना देणं आणि भाववाढीवर अंकुश ठेवणं याबरोबरच परकीय चलनाचा दर स्थिर ठेवणं, देशातल्या बॅंकांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणं, बाजारातला पतपुरवठा सुयोग्य ठेवणं आणि चलनाचं व्यवस्थापन करणं या जबाबदाऱ्याही केंद्रीय बॅंकेला सांभाळाव्या लागतात. भाववाढीवर तीक्ष्ण नजर ठेवणं आणि ती स्वीकार्ह मर्यादांमध्ये राहील याची उपाययोजना करणं, यासाठी केंद्रीय बॅंकेच्या हातात मुख्यतः तीन अस्त्रं असतात. पतपुरवठा कमी करणं, व्याजदर वाढवणं किंवा कर्जरोख्यांची विक्री करून बाजारातली तरलता शोषून घेणं. पैशांची उपलब्धता कमी झाल्यामुळं वस्तूंची मागणी कमी होते आणि आर्थिक वाढीची गळचेपी होते. अर्थव्यवस्थेमध्ये मंदी निर्माण होऊ शकते. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये गरजा बऱ्याच अंशी पूर्ण झालेल्या असतात. त्यामुळं तिथं मंदीचा धोका अधिक असतो.\nसरकारच्या अखत्यारीमध्ये या संदर्भात वित्तीय धोरणाचं अस्त्र असतं. वित्तीय धोरणामध्ये मुख्यतः करांचं आणि खर्चाचं प्रमाण कमी-जास्त करण्याची क्षमता असते. सरकारचे खर्च वाढवले- उदाहरणार्थ, वेतनात वाढ किंवा इन्फ्रास्ट्रक्‍चरसारखे भांडवली खर्च केले, की आर्थिक वाढीला गती मिळतं. सरकारनं कर कमी केले, की नागरिकांच्या हातात अधिक रक्कम शिल्लक राहते. त्यामुळं व्यक्तिगत स्तरावर अधिक खर्चाची मुभा राहते. वस्तूंची मागणी वाढते आणि आर्थिक वाढीची चातं वेगानं फिरू शकतात. याचवेळी सरकारचे खर्च अधिक; पण उत्पन्न कमी झाल्यामुळं वित्तीय तूट वाढते. ती भरून काढण्यासाठी सरकारला अधिक कर्ज घ्यावं लागतं. चलनाचं प्रमाण वाढतं. त्यामुळं पैशांची क्रयशक्ती कमी होते. या वित्तीय तुटीचं पर्यवसान भाववाढीत होतं. वित्तीय तूट मर्यादेत ठेवून भाववाढीवर ताबा राहतो; पण आर्थिक वाढीला अडसर तयार होतो.\nकेंद्रीय बॅंका पतधोरणाद्वारे, तर सरकार वित्तधोरणातून आर्थिक वाढ आणि भाववाढ यामधली तारेवरची कसरत करीत असतात. अर्थात सरकार हे राजकीय प्रक्रियेतून तयार होत असतं. राजकीय प्रक्रिया निवडणुकीतल्या यशावर अवलंबून असते. तिथं रोजगार आणि भरभराट यांना साहजिकच प्राधान्य राहतं. बाजारांमध्ये चलानाचा पुरवठा मुबलक असावा, व्याजाचे दर किमान असावेत, कर्जपुरवठा सुलभ असावा असं राजकीय नेतृत्वाला वाटतं, असं प्रत्येक देशात ��िसून येतं. अमेरिकेचे अध्यक्ष अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांवर बोचरी टीका करताना आपल्याला दिसतील. याच वेळी केंद्रीय बॅंकांच्या दृष्टीनं भाववाढ नियंत्रणात ठेवणं यालाच सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. रिझर्व्ह बॅंकेच्या पतसमितीनंही आंतरराष्ट्रीय पद्धतीला अनुसरून भाववाढनियंत्रण हे एककलमी उद्दिष्ट अंगिकारलं आहे. सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांमध्ये रस्सीखेच का होताना दिसते, यासाठी वरची पार्श्‍वभूमी समजावून घेणं आवश्‍यक आहे.\nनोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला सरकारनं; पण त्यातल्या दैनंदिन व्यावहारिक अडचणींचा सामना रिझर्व्ह बॅंकेला करावा लागला. छोट्यातल्या छोट्या गावांपर्यंत तातडीनं नवीन नोटा पोचवणं, बॅंक कर्मचाऱ्यांना दिवस-रात्र काम करून नोटा परत भरण्याच्या कामाचं संचलन करणं, रांगेत उभे राहून ग्राहकांना झालेल्या मनस्तापामुळं त्यांनी काढलेला राग सहन करणं हे त्यातले दृश्‍य परिणाम सर्वांनाच दिसले. मात्र, अचानक सात ते आठ लाख कोटींची शिल्लक वाढल्यामुळं घटणारे व्याजदर, परत आलेल्या नोटांचा पूर्ण अभ्यास करून त्याचा अहवाल देणं, जुन्या नोटांची योग्य विल्हेवाट लावणं, आणि बॅंक कर्मचारी कोणता गैरप्रकार करत नाहीत ना, यावर निगराणी करणं या सर्वांचा भार रिझर्व्ह बॅंकेलाच पेलावा लागला. अर्थव्यवस्थेतली तरलता प्रमाणाबाहेर वाढल्यामुळं जगातल्या इतर केंद्रीय बॅंका व्याजदर वाढवण्याचा विचार करत असताना कमी होणाऱ्या व्याजदरांचं व्यवस्थापन करावं लागलं आणि बाजारातली अवास्तव तरलता शोषून घेण्याचे मार्ग अवलंबावे लागले.\nबॅंकिंग क्षेत्रातली थकीत बुडित कर्जांची समस्या सन 2013 पासून देशांना भेडसावत आहे. अशा कर्जांचं प्रमाण वाढत वाढत नऊ लाख कोटी रुपयांपर्यंत वर गेलं आहे. यामध्ये अनेक सरकारी बॅंकांचं भांडवल कमी झालं आहे आणि त्यांचा पतदर्जा घसरला आहे. यामध्ये डॉ. रघुराम राजन तत्कालीन गव्हर्नर असतानाही अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यांच्यानंतरच्या काळातही हे उपाय सुरू होते. गेल्या वर्षी बॅकरप्सी कायदा अस्तित्वात आला आणि अशी प्रकरणं राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडं सोपवून तातडीनं निकालात काढण्याची प्रक्रिया सरकारनं अंमलात आणली. एस्सार समूह, भूषण स्टीलसारख्या प्रकरणांचा निकाल लागला. नवीन मालकांकडं कंपन्या सोपवल्या गेल्या आणि बॅंकांचे पैसे काही प्रमाणात वसूलही झाले; पण अनेक बॅंका कमकुवत झाल्यामुळं त्यांना चांगल्या कर्जदारांनाही नवीन कर्ज देण्यावर बंदी घालणं रिझर्व्ह बॅंकेला भाग पडलं. त्यामुळं देशभरातला कर्जपुरवठा ठप्प झाला. याचा विशेष त्रास लघु, लहान आणि मध्यम उद्योगधंद्यांना झाला आहे. उद्योग रोजगारनिर्मितीमध्ये आघाडीवर असतात. त्यामुळं त्यांच्या अडचणी सोडवण्यावर सरकारनं लक्ष केंद्रित केलं. यामध्येही रिझर्व्ह बॅंक आणि सरकारमध्ये तणाव निर्माण होताना दिसला.\nभाववाढीवर नियंत्रण ठेवणं हे रिझर्व्ह बॅंकेनं आपलं सर्वांत महत्त्वाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. जागतिक बाजारामध्ये वाढणाऱ्या क्रूड तेलाच्या किंमतीमुळं देशासमोर मोठी समस्या उभी राहिली. जुलै 17 मध्ये 47 डॉलरवर असणारी किंमत यावर्षी 85 पर्यंत पोचली. यामुळं चालू खात्यातली तूट, वित्तीय तूट, भाववाढ, व्याजदर आणि परकीय विनिमय दर या पाचही आघाड्यांवर दबाव येतो. यासाठी रिझर्व्ह बॅंकेनं सावध पवित्रा घेतला. व्याजदर वाढवण्याची कृतीसुद्धा केली. गेल्या तीन महिन्यांमध्ये कच्च्या तेलाचे दर साठ डॉलरपर्यंत खाली आले. त्यामुळं यातून सवलत द्यावी अशी सरकारची इच्छा असणार; पण रिझर्व्ह बॅंकेचं यावर एकमत होताना दिसले नाही.\nरिझर्व्ह बॅंकेकडे 3.60 लाख कोटी रुपयांचा राखीव निधी आहे. अनेक दशकांमध्ये ही गंगाजळी जमा झाली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या व्यवहारातून दरवर्षी होणाऱ्या नफ्यापैकी काही भाग सरकाला लाभांशरूपाने दिला जातो आणि उर्वरित रक्कम राखीव निधीमध्ये जमा केली जाते. अशा प्रकारे ही गंगाजळी किती वाढू द्यायची याबद्दल सरकारकडून प्रश्‍न उपस्थित केले गेले. यामध्ये जुन्या गंगाजळीला हात घालण्याचा विषय नसून, लाभांशाचं प्रमाण वाढवणं किंवा पूर्ण नफा लाभांशरूपानं देणं असा प्रस्ताव आहे. याबद्दलचं धोरण कसं असावं, हाही मतभेदांचा विषय होता.\nनीरव मोदी, मेहुल चोक्‍सी प्रकरणांमध्ये रिझर्व्ह बॅंकेची देखरेख कमी पडली का, बॅंकामधली सुरक्षाव्यवस्था अभेद्य नव्हती का, अशा प्रकारची चर्चा होणं क्रमप्राप्तच होते. यावेळी सरकारनं टीकेचा सूर लावल्यामुळे दोघांमधली दरी रुंदावली. इन्फ्रास्ट्रक्‍चर लीजिंग ऍन्ड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएलएफएस) ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाची असणारी क��पनी. सन 2008 मध्ये जेव्हा \"सत्यम' प्रकरण झाले, तेव्हा त्याच समूहाची \"मेटास' कंपनी सामावून घेण्यासाठी आयएलएफएसला पाचारण करण्यात आलं होतं. राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक मोठ्या इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रकल्पांना आयएलएफएसनंच वित्तसाह्य केलं होतं आणि अनेक प्रकल्पांचं प्रत्यक्ष व्यवस्थापनही त्यांच्याकडं होते. ही कंपनी आर्थिक संकटात सापडली, तेव्हा अनेक वित्तीय कंपन्यांनाही त्याची झळ पोचली. रोखे बाजारातल्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उभं राहिलं आणि एकमेकांना कर्ज देण्यात साशंकता निर्माण झाली. वित्तीय कंपन्या लघु, लहान आणि मध्यम उद्योगांना कर्जपुरवठा करतात. सरकारी बॅंकावर निर्बंध असल्यामुळं छोट्या उद्योगासाठी हा महत्त्वाचा स्रोत बनला होता. साशंकतेमुळं कर्जाचा ओघ कमी झाला आणि व्याजाचे दर वाढले. या परिस्थितीत रिझर्व्ह बॅंकेनं हस्तक्षेप करावा, बाजारात निधी उपलब्ध करून द्यावा, ही सरकारची अपेक्षा अनाठायी नव्हती. नोव्हेंबरमधल्या बैठकीमध्ये सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेमध्ये \"तह' झाल्याचं प्रसिद्ध झालं आणि अनेक वादग्रस्त मुद्‌द्‌यांवर समाधानकारक तोडगा निघेल, अशी आशा दिसू लागली. दहा डिसेंबर रोजी मात्र रिझर्व्ह बॅंकेचे तत्कालीन गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी व्यक्तिगत कारणासाठी राजीनामा देत असल्याचा बॉंबगोळा टाकला. बंद दारांमागं झालेल्या बैठकीमध्ये काय घडलं याची कोणालाच पूर्ण माहिती असणं शक्‍य नाही; पण विविध मुद्‌द्‌यांवर असणारे मतभेद सांधणं अवघड असल्यामुळंच हे पाऊल उचललं गेलं असावं हे उघड आहे.\nयात सरकारची बाजू बरोबर का रिझर्व्ह बॅंकेची, असं थेट उत्तर देता येणार नाही. \"अर्थव्यवस्थेपुढच्या समस्यांची चर्चा सरकारनं रिझर्व्ह बॅंकेशी करणं यात काहीही गैर नसून असं न केल्यासच सरकार आपल्या कर्तव्यात कमी पडलं, असं मान्य करावं लागेल,' अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी समर्थन केलं आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंक कायद्यातल्या कलम सातचा उपयोग करण्याची गर्भित सूचना करून रिझर्व्ह बॅंकेला निर्देश देणंही त्यांच्या स्वायत्ततेवर केलेलं आक्रमण आहे, अशीही टीका विरोधकांकडून केली जात आहे. न्यायव्यवस्थेप्रमाणंच पत आणि कर्जाचं नियंत्रण करणारी रिझर्व्ह बॅंक ही महत्त्वाची संस्था असून, तिचं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न अस��्याचीही काही जणांना काळजी वाटते.\nया सर्व प्रश्‍नांमधली क्‍लिष्टता आणि दोन्ही बाजूंच्या प्राधान्यक्रमातला फरक लक्षात घेतला, तर असे तणावाचे प्रसंग येणं क्रमप्राप्तच आहे. असे तीव्र मतभेद होण्याची ही पहिली वेळ नाही. सन 1957 मध्ये रिझर्व्ह बॅंकेचे तत्कालीन गव्हर्नर बी. आर. राव यांनी मतभेदामुळं राजीनामा दिला होता. सन 1977 मध्ये के. आर. पुरी यांनीसुद्धा सरकारशी न पटल्यानं राजीनामा दिला होता. सन 1990 मध्ये आर. एन. मल्होत्रा यांनी अशाच कारणावरून पदत्याग केला होता. एकूणच, भारताची लोकशाही आणि त्यातल्या संस्था या सर्व घटना पचवून भक्कमपणे टिकल्या आहेत आणि यापुढंही तितक्‍याच समर्थ आणि स्वायत्त राहतील, असा विश्‍वास वाटतो.\nधीर धरा, हडबडू, गडबडू नका..\nअरविंद शं. परांजपे मुंबई शेअर बाजाराचा ऑगस्ट महिन्यात ३८,८९० अंशांच्या शिखरावर असलेला ‘सेन्सेक्‍स’ सध्या ३५,००० अंशांच्या खाली (सुमारे ११ टक्के)...\n#बेरोजगारी तरुणाईने स्वयंरोजगाराकडे वळावे - डॉ. विजय भटकर\nजागतिकीकरण, उदारीकरणामुळे प्रगती झाली आहे. राष्ट्राचे उत्पादन वाढले, विकास झालेला आहे. पण विषमता वाढलेली आहे. त्यातून समाजात अस्वस्थता निर्माण होते...\n# बेरोजगारी शेती, स्वयंरोजगार, कला शाखांकडे जावे - प्रा. स्वाती कराड-चाटे\nअभियांत्रिकी वा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला, तर चांगल्या पगाराची नोकरी मिळते, असा समज रूढ झाल्याने या विद्याशाखांकडे गर्दी वाढू लागली. पण,...\n#बेरोजगारी संवाद कौशल्य आवश्‍यक - ॲड. एस. के जैन\nसध्या वर्गात अध्यापक शिकवतात आणि विद्यार्थी ऐकतात. अध्यापन प्रभावी नसल्याने विद्यार्थी वर्गात बसत नाहीत. त्यासाठी आंतरसंवादी अध्यापन पद्धती सक्तीची...\n#बेरोजगारी इंटर्नशिप सक्‍तीची हवी - डॉ. गजानन एकबोटे\nविद्यार्थी हा पदवी वा पदव्युत्तर पदवीचा असो त्याला दरवर्षी शिकाऊ उमेदवारी (इंटर्नशिप) सक्‍तीची केली पाहिजे. प्राचार्य, शिक्षक यांना...\nबॅंक के साथ भी\n‘एलआयसी’सारख्या सक्षम वित्तसंस्थेने ‘आयडीबीआय’ला हात देण्याचा पर्याय उभयपक्षी लाभदायक ठरू शकतो. मात्र भांडवल पुरविणे ही एकमेव समस्या मानून बॅंकिंग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्न��ंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=day&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aday", "date_download": "2019-01-16T13:26:00Z", "digest": "sha1:4VHSBXSEDIWEGWBLTIY2HG3ZOY5TIXT5", "length": 27564, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (78) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (41) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (38) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (15) Apply महाराष्ट्र filter\nमनोरंजन (14) Apply मनोरंजन filter\nकाही सुखद (9) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (9) Apply गणेश फेस्टिवल filter\nअर्थविश्व (8) Apply अर्थविश्व filter\nअॅग्रो (8) Apply अॅग्रो filter\nमुक्तपीठ (6) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (6) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nस्पर्धा (762) Apply स्पर्धा filter\nमहाराष्ट्र (167) Apply महाराष्ट्र filter\nव्यवसाय (65) Apply व्यवसाय filter\nजिल्हा परिषद (49) Apply जिल्हा परिषद filter\nपुरस्कार (49) Apply पुरस्कार filter\nक्रिकेट (41) Apply क्रिकेट filter\nसप्तरंग (41) Apply सप्तरंग filter\nकोल्हापूर (40) Apply कोल्हापूर filter\nसाहित्य (40) Apply साहित्य filter\nस्पर्धा परीक्षा (40) Apply स्पर्धा परीक्षा filter\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी ते पत्र उघडल्यानंतर धक्काच बसला. कारण त्या पाकिटामध्ये होते वापरलेले कंडोम. विकास चौधरी व मनोहरलाल (रा. हनुमानगढ) यांनी माहिती अधिकाराखाली...\nफैजलच्या राजकारण प्रवेशाचे गूढ\nआगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी उत्सुकता असून, खोऱ्यातील प्रस्थापित नेत्यांपेक्षा त्याची राजकारणातली भाषा वेगळी राहील, असे दिसते. भा रतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. शाह फैजल (३५...\nत्या दिवशी सहज म्हणून टीव्ही लावला, तर ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर मुलांच्या स्पर्धा चालू होत्या. आजकाल खेळांच्या स्पर्धा पाहताना त्यात किती गुंत��यचं या बाबत मनात साशंकता असते. कारण स्पर्धेत निवड होण्यासाठी निवड समितीपुढे घातलेली लोटांगणं, प्रत्यक्ष मैदानावर उतरल्यावर स्पर्धा जिंकण्यासाठी उत्तेजक...\nगोव्यात माजी रणजीपटूचा क्रिकेट खेळतानाच मृत्यू\nमडगाव ः गोव्याचा माजी रणजीपटू राजेश घोडगे (44 वर्षे) याला मैदानावर खेळत असताना आलेल्या ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मडगाव क्रिकेट क्लबने क्लबच्या सदस्यांसाठी आयोजित केलेल्या सामन्यात तो खेळत होता. नॉन स्ट्राईकवर असताना त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने तो खेळपट्टीवरच कोसळला. मडगाव...\nकॉफीतील हिरोगिरी ठरली नसती आफत\nक्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्टीव स्मिथ आणि डेव्हिड...\nखेलो और खिलो (मुकुंद पोतदार)\nशाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात \"खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...\nआजपासून पुण्यात 'खेलो इंडिया'\nपुणे : \"खेलेगा भारत, तो खिलेगा भारत' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी तमाम भारतीयांना साद घातली आणि पहिल्या \"खेलो इंडिया' स्पर्धेच्या माध्यमातून शालेय स्तरावरील भारतीय क्रीडा क्षेत्र ढवळून निघाले. आता याच \"खेलो इंडिया'च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धेवरील पडदा आज बुधवारी (ता. 9) उलगडणार आहे....\nबदललेल्या शैक्षणिक धोरणात गृहपाठावरील भर कमी करण्याची सूचना केलेली आहे. विद्यार्थ्यांना गृहपाठ द्यावा की देऊ नये, यावर शिक्षणतज्ज्ञांची परस्परविरुद्ध मते आढळतात. ‘गृहपाठ नकोच’ अशी भूमिका न घेता योग्य तेवढा व योग्य प्रकारचा गृहपाठ उपयुक्त ठरेल. जा स्तीत जास्त लाकडे तोडण्याची स्पर्धा लागलेल्या दोन...\nसीएम चषकाचे जिल्हास्तरावर दुहेरी आयोजन\nअकोला : मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेतील जिल्हा स्तरावरील समान्यांच्या दुहेरी आयोजनाचा योग अकोल्यात घडून येत आहे. एका स्पर्धेचे रविवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. दुसरी स्पर्धा 14 आणि 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही स्पर्धां संयोजकांनी...\nबुलढाण्यचा किशोर गव्हाणे ठरला मविप्र मॅरेथॉनचा मानकरी\nबुलढाण्यचा किशोर गव्हाणे ठरला मविप्र मॅरेथॉनचा मानकरी नाशिक: मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवारी (ता.6) आयोजित केलेल्या सहाव्या राष्ट्रीय व अकराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन 2019 स्पर्धेचे विजेतेपद बुलढाण्याच्या किशोर गव्हाणे याने पटकावले. कडाक्‍याच्या थंडीत पहाटे पावणे सहापासून...\nज्युलियाचं 'होमकमिंग' (सम्राट फडणीस)\nओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म भारतात गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणावर प्रसार पावू लागला. दृश्‍यमाध्यमांच्या सादरीकरणासाठी आतापर्यंत थिएटर किंवा टीव्हीचा स्क्रीन उपलब्ध होता. \"ओटीटी'नं या स्क्रीनवरून मोबाईलवर झेप घेतली. \"नेटफ्लिक्‍स', \"ऍमेझॉन प्राईम', \"हॉटस्टार', \"हूट' आदी मोबाईल ऍप्लिकेशन्स...\n\"स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी... (विष्णू मनोहर)\n\"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच \"व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची, खाद्यसंस्कृतीची ही \"स्वादयात्रा' आपल्याला दर आठवड्याला घडवून आणणार आहेत विख्यात शेफ विष्णू मनोहर. या \"स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी भारतीय खाद्यसंस्कृतीची ही धावती...\nजमिनीवर पाय भक्कमपणे रोवतानाच आकाशात झेप घेण्याची स्वप्नं तरुणाईच्या डोळ्यांत फुलत असतात. ही स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी बदलत्या भवतालाचं भान ठेवून पावलं टाकणाऱ्या तरुण पिढीचं मनोगत त्यांच्याच शब्दांत मांडणारं सदर दर शनिवारी. धा वपळ... गडबड... चिडचिड... डेडलाइन्स... टेन्शन्स... या शब्दांचं आणि...\nजकातवाडी बनतेय कवितांचे गाव\nसातारा शहरालगत असलेली जकातवाडी यापूर्वी सोनगाव कचरा डेपोचा धूर सहन करणारी एवढीच काय ती परिचित असायची. छोटेमोठे उपक्रम राबवून विकासाची घोडदौड सुरू ठेवलेली ही जकातवाडी प्रकाशझोतात आली, ती खऱ्या अर्थाने डिसेंबरमध्ये. ग्रामसभेने राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा वारसा जोपासत गावातील...\n'सीआयएसएफ'च्या स्वच्छता 'रन'मध्ये धावणार नवी मुंबई\nमुंबादे���ी : पन्नासावे स्वर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या केंद्रीय औदयोगिक सुरक्षा दलचा (सीआयएसएफ) 'स्वच्छता रन' मेरेथोंन वॉकेथोन नववर्षात 6 जानेवारीला नवी मुंबईतखारेगाव सेंट्रल पार्क येथे सकाळी सहा वाजता प्रारंभ होणार आहे. यात जवळपास 5000 स्पर्धक यात भाग घेतील असे महासंचालक सतीश खंडारे यांनी...\nपानी फाउंडेशनची संपूर्ण टीम वॉटर कप स्पर्धेसाठी सज्ज : आमिर खान\nपुणे : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘पानी फाउंडेशन’च्या वतीने ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१९’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील कार्यालयात करण्यात आली. राज्यातील जल संवर्धन, कृषी आणि ग्रामीण विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ हे...\nतूरउत्पादकांना बसतोय दुहेरी फटका\nअमरावती : तुरीच्या शासकीय खरेदीसाठीच्या नोंदणीची मुदत संपली असली तरी शासकीय खरेदी केंद्राचा मात्र पत्ता नाही. नवीन तूर बाजारात येत असताना खुल्या बाजारात खरेदीदारांनी भाव पाडले असून शेतकऱ्यांना हमी भावाच्या तुलनेत प्रतिक्विंटल हजार रुपयांचा फटका बसत आहे. दुष्काळामुळे घसरलेली उत्पादनाची सरासरी व कमी...\nमहाराष्ट्र केसरी'च्या अखेरीस सुवर्ण पदकासाठी झुंज\nजालना : जालना येथे सुरू असलेल्या 62 महाराष्ट्र अजिंक्यपद कुस्‍ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज (ता. 23)शेवटचा दिवस. सकाळी च्या सत्रात 92 व 65 वजनी गटातील माती व गादी विभागाच्या कांस्य पदकासाठी स्पर्धा झाल्या. 92 किलो वजनी माती गटात हिंगोलीच्या ज्ञानेश्‍वर गादेकरने तर 65 किलो वजनी गादी...\nमुलं आणि गॅजेट्‌स (डॉ. स्वप्नील देशमुख)\nशाळांमध्ये \"नो गॅजेट्‌स डे' असा उपक्रम सुरू करायचा विचार राज्य सरकार करत आहे. एकीकडं तंत्रज्ञान आपल्या थेट हातात आलं असताना नवी पिढी त्या तंत्रज्ञानाच्या आहारीही जात असल्याचं चित्र आहे. मुलांमधली सर्जनशीलता, ऊर्जा, वाढ यांचा विचार करून गॅजेट्‌स त्यांच्यापर्यंत कमी पोचावीत असं पालकांना वाटतंय, तर...\nअभिजित कटके तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत\nजालना : येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दणदणीत विजय साकारत कुस्तीपटू अभिजित कटकेने तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. शनिवारी (ता. 22) सायंकाळी झालेल्या लढतीत अभिजित कटकेने सोलापूरच्या रवींद्र शेंडगेला मात देत दणदणीत विजय मिळवला. सहाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/11/3/article-ablout-akash-a-brave-boy-by-Sonali-Raskar-.html", "date_download": "2019-01-16T12:51:23Z", "digest": "sha1:OOIIDGYBZZNO3STCSWTKVRVD6NT2T5BK", "length": 8236, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " त्याने ओळखले ‘त्या’ धोक्याचे संकेत त्याने ओळखले ‘त्या’ धोक्याचे संकेत", "raw_content": "\nत्याने ओळखले ‘त्या’ धोक्याचे संकेत\nताब्येतीने अगदी धडधाकट असलेल्या, आरोग्याच्यासंदर्भात कोणतीही तक्रार उद्भवली नसताना अचानकपणे आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने ’त्याचा’ मृत्यू झाला. अशा घटना, बातम्या वरचेवर कानावर पडतात आणि एकाएकी आपल्या पायाखालची जमीन सरकते. अचानकपणे ’ती’ व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यावर ‘असं कसं झालं’ हा विचार मनाला अस्वस्थ करुन जातो. आपल्या कुटुंबातील, मित्र-परिवारापैकी कोणाच्याही बाबतीत अशी घटना घडली की, आपल्या जवळच्या व्यक्तींचे चेहरे नकळतपणे डोळ्यांसमोर येतात. हृदयविकाराचा झटका अचानक येत असला तरी त्याची काही लक्षणे असतात. पण बरेचदा होतं असं की, आपल्याला त्याबद्दल फारशी माहिती नसते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन तामिळनाडूमध्ये राहणार्‍या १५ वर्षीय आकाश मनोज या विद्यार्थ्याने एक उपाय शोधून काढला. त्यातून एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा किती धोका असू शकतो, याचा अंदाज घेता येऊ शकतो. आकाशला तशी लहानपणापासूनच वैद्यकीय साहित्यामध्ये रूची...\nआकाशने आठवीत असताना बंगळुरू इथल्या ’इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ला भेट दिली. आकाशच्या कुटुंबीयांनी त्याची आवड जपण्यासाठी त्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. त्याने शाळेच्या ग्रंथालयाला भेट देत या संदर्भातील अनेक पुस्तके पालथी घातली आणि आपला ज्ञानसंचय वाढविला. सगळं काही एकदमसुरळीत सुरू असताना एक अनपेक्षित घटना घडली. आकाशच्या आजोबांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या आजोबांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. अचानकपणे झालेल्या आजोबांच्या मृत्यूने आकाशच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला होता. या दुर्देवी घटनेनंतर या सौम्य हृदयविकाराचे संकेत ओळखण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असा निश्चय आकाशने केला. त्वचेला कोणतेही नुकसान न पोहोचवता आकाशने निर्माण केलेले उपकरण मनगटावर किंवा कानामागे लावण्याची व्यवस्था असून या उपकरणामुळे हृदयविकाराचे झटके येणार असल्यास त्याचे सौम्य संकेत मिळतात. आकाशने बनविलेले हे उपकरण हजारो भारतीयांसाठी एक वरदान ठरु शकते. आहे. आकाशला तसा लहानपणापासूनच वैद्यकीय विषयांमध्ये रस होता. सध्या आकाशचे दहावीचे वर्ष असल्यामुळे त्याचे कुटुंब त्याला आता अभ्यासाकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देत असले तरी आकाशने शैक्षणिक अभ्यास आणि वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यास याचे एक वेळापत्रक तयार केले आहे.\nआकाश म्हणतो की, ’’गेल्या काही वर्षांपासून सौम्य हृदयविकारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अचानकपणे आलेल्या या सौम्य हृदयविकारामुळे घाबरायला होतं. नेमके काय करावे, हे सुचत नाही. अशा वेळेस योग्य उपचार मिळाले नाही, तर त्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.’’ तसेच सौम्य हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्र्वास घ्यायला त्रास होतो आणि हृदयावर प्रचंड प्रमाणात दाब आल्यासारखे वाटत असल्यामुळे अस्वस्थ होते. इतक्या कमी वयामध्ये केलेल्या आकाशच्या कामगिरीची दखल घेण्यात आली असून त्याला ’इनोवेशन स्कॉलर्स इन रेसिडन्स प्रोग्राम’साठी आमंत्रित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर आकाशचे स्वतचे व्हिजिटिंग कार्डही आहे बरं का... तो त्याच्या या यंत्राविषयी आणि अशाच इतर अनेक वैद्यकीस संशोधनांविषयी अगदी तासन्‌तास भाषण देऊ शकतो, हे विशेष. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये ‘कार्डिओलॉजी’ विषयाचा अभ्यास करण्याची आकाशची इच्छा आहे. तेव्हा, आकाशचे स्वप्नांना शुभेच्छा आणि आकाशने बनवलेल्या या यंत्रामुळे हृदयविकाराचा धोका निश्चितच टळू शकेल आणि लाखोंचे प्राण वाचतील, अशी आशा करायला हरकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5288", "date_download": "2019-01-16T12:18:31Z", "digest": "sha1:WVU3RCFWHTGFL2NOYGS4FCHRDSLMFLMG", "length": 9433, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nवर्मांविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावचे नाहीत, सीव्हीसी निरीक्षकांचा गौप्यस्फोट\nआलोक वर्मा यांना सीबीआय संचालक पदावरून दूर करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीचा निर्णय आततायी आणि कठोर होता असे माजी न्यायाधीश ए.के.पटनायक यांनी म्हटले आहे.\nनवी दिल्ली : आलोक वर्मा यांना सीबीआय संचालक पदावरून दूर करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीचा निर्णय आततायी आणि कठोर होता असे माजी न्यायाधीश ए.के.पटनायक यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने पटनायक यांची नियुक्ती केंद्रीय दक्षता आयोग म्हणजेच सीव्हीसीवर देखरेख करण्यासाठी केली होती. पटनायक यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी सांगितलेय की वर्मांविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावेच नाहीयेत.\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए.के.सिकरी आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या समितीने २-१ अशा फरकाने वर्मा यांना सीबीआय संचालक पदावरून दूर केले होते. खरगे यांनी वर्मांना पदावरून दूर करण्यास विरोध केला होता. सीव्हीसीच्या अहवालाचा हवाला देत आणि वर्मांवर भ्रष्टाचार तसेच कर्तव्यामध्ये कसूर केल्याचा ठपका ठेवत या उच्चस्तरीय समितीने वर्मांना पदावरून दूर केले होते.\nमाजी न्यायाधीश पटनायक यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले की सीव्हीसीने वर्मांविरोधातील चौकशी ही विशेष महासंचालक राकेश अस्थाना यांच्या तक्रारीवरून केली होती. सीव्हीसीने च्या अहवालातील निष्कर्ष हे माझे नव्हते असे पटनायक यांनी सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समितीला वर्मांबाबत निर्णय घेण्यास सांगितले होते.\nया समितीने इतका कठोर निर्णय घेणे अपेक्षित नव्हते. कारण हा निर्णय देशातील एका सर्वोच्च तपास यंत्रणेशी निगडीत आहे. या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीशदेखील आहेत. त्यांनी चारही बाजूने विचार करून संभाव्य परिणामांचा अभ्यास करून निर्णय घ्यायला हवा होता. सीव्हीसीचे निष्कर्ष हे अंतिम नाहीत असे पयनायक यांनी म्हटले आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना ���पण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-student-and-teacher-relation/", "date_download": "2019-01-16T12:56:26Z", "digest": "sha1:6APJFOLO5QLGJ6E2YGBKCY5WTQX4S7NE", "length": 20015, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुद्दा : शिक्षक आणि विद्यार्थी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्���े पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nमुद्दा : शिक्षक आणि विद्यार्थी\nपूर्वी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना चोपून काढणारा शिक्षक लोकप्रिय होता. शाळेत गुरुजींनी मारल्याची तक्रारही पालक ऐकून घेत नसत. तू अभ्यास केला नसशील म्हणून तुला शिक्षकांनी मारलं असेल. नाहीतर शिक्षक तुझे दुष्मन आहेत का, असे सांगत तक्रार करणाऱ्या मुलालाच बोलत असत. आता तो काळ राहिला नाही. आता आधुनिक युग आलंय. या आधुनिक युगात विद्यार्थी बदलला, पालक बदलला तसेच शिक्षकदेखील बदलला. आज विद्यार्थी शिक्षकांना मान देताना दिसतोय का ही आत्मचिंतन करायला लावणारी व विचार करायला लावणारी गोष्ट आहे. द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिकवणसुद्धा दिली नव्हती, तरीही तेव्हा त्यांचा पुतळा समोर ठेवून एकलव्याने धनुर्विद्या प्राप्त केली. नंतर द्रोणाचार्यांनी एकलव्याकडून गुरुदक्षिणा म्हणून त्याचा उजवा अंगठा मागितला तेव्हा त्याने मागे पुढे न पाहता त्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांना दिला, एवढा आदर ठेवला जातोय का आजच्या काळात शिक्षकांचा ही आत्मचिंतन करायला लावणारी व विचार करायला लावणारी गोष्ट आहे. द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिकवणसुद्धा दिली नव्हती, तरीही तेव्हा त्यांचा पुतळा समोर ठेवून एकलव्याने धनुर्विद्या प्राप्त केली. नंतर द्रोणाचार्यांनी एकलव्याकडून गुरुदक्षिणा म्हणून त्याचा उजवा अंगठा मागितला तेव्हा त्याने मागे पुढे न पाहता त्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांना दिला, एवढा आदर ठेवला जातोय का आजच्या काळात शिक्षकांचा देश खूप प्रगत झालाय व होतोय. आपण प्रत्येकजण सोशल मीडियाच्या जगात वावरतोय. याच सोशल मीडियावर शिक्षकांविषयी जोक्स व कमेन्ट करतोय. आपल्याला ज्यांनी लिहायला वाचायला व जगातल्या घडामोडी सांगितल्या, शिवरायांचा इतिहास शिकवला, भूगोल शिकवला त्यांच्याबद्दल टिंगलटवाळी का केली जाते देश खूप प्रगत झालाय व होतोय. आपण प्रत्येकजण सोशल मीडियाच्या जगात वावरतोय. याच सोशल मीडियावर शिक्षकांविषयी जोक्स व कमेन्ट करतोय. आपल्याला ज्यांनी लिहायला वाचायला व जगातल्या घडामोडी सांगितल्या, शिवरायांचा इतिहास शिकवला, भूगोल शिकवला त्यांच्याबद्दल टिंगलटवाळी का केली जाते त्यांनी आपल्याला जे ज्ञान दिले त्याच्या जोरावर आज आपण इथपर्यंत पोहचलो आहोत आणि आज आपण त्यांची काय परतफेड करतोय त्याचे आत्मचिंतन करावं लागेल. त्यांना मानसन्मान द्यावा लागेल. सोशल मीडियावर टिंगल करणं कुठे तरी बंद करावं लागेल. लहानपणी हेच शिक्षक आपल्याकडून बालगीत म्हणवून घेताना ते स्वतःदेखील मग्न व्हायचे व आपल्यालाही मग्न करायचे. आज तेच त्यांचे विद्यार्थी मोठे होऊन काय करतायत त्यांनी आपल्याला जे ज्ञान दिले त्याच्या जोरावर आज आपण इथपर्यंत पोहचलो आहोत आणि आज आपण त्यांची काय परतफेड करतोय त्याचे आत्मचिंतन करावं लागेल. त्यांना मानसन्मान द्यावा लागेल. सोशल मीडियावर ���िंगल करणं कुठे तरी बंद करावं लागेल. लहानपणी हेच शिक्षक आपल्याकडून बालगीत म्हणवून घेताना ते स्वतःदेखील मग्न व्हायचे व आपल्यालाही मग्न करायचे. आज तेच त्यांचे विद्यार्थी मोठे होऊन काय करतायत त्यांनी विचारसुद्धा केला नसेल की आपले विद्यार्थी मोठे झाल्यावर आपली थट्टामस्करी करतील. मी असं म्हणत नाही की सर्वच शिक्षक चांगले आहेत, पण जे आहेत त्यांच्याविषयी तरी आपण संयम पाळायला हवा. आज असेही लोक आहेत की ते आपल्या गुरूंना मानसन्मान खूप देतात. पण ते अपवादात्मक आहेत. अजून वेळ गेलेली नाही. गुरू विद्यार्थ्यांविषयी कधीच राग ठेवत नाहीत. गुरू म्हणजेच शिक्षक कायमच विद्यार्थ्यांना माफ करीत असतात. आता वेळ आली आहे शिक्षकांना मान देण्याची, त्यांचा सन्मान करायची.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललेख : घोटाळे व रिझर्व्ह बँकेची जबाबदारी\nपुढील70 वर्षांनंतर… ‘टीम इंडिया’ला ऐतिहासिक मालिका विजयाची संधी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nमुद्दा : ‘टॉयलेट इकॉनॉमी’\nमुद्दा : वाढलेल्या थंडीची कारणमीमांसा\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना ���वन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bapatparivar.com/trastace-karya/nondani-pramanapatra", "date_download": "2019-01-16T11:47:20Z", "digest": "sha1:D75XB34LM23IIQECIEWMK2XLCBC3JKBX", "length": 2480, "nlines": 46, "source_domain": "www.bapatparivar.com", "title": "बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट - नोंदणी प्रमाणपत्र", "raw_content": "\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nजिल्हावार प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी निकष\nट्रस्टच्या स्थानिक उपसमितीची कार्यपद्धती\nबापट कुलोत्पनांनसाठी सभागृह वापराची नियमावली\nबापट कुलसम्मेलन २०१५ : बेळगाव\nबापट कुलसम्मेलन २०१८ : खडपोली\nबापट कुलसम्मेलन २०२० (केळ्ये - रत्नागिरी)\nबापट कुल साहित्य संपदा\nकोर्टातील खटले व दिरंगाई\nना. गिरीशभाऊ बापट यांचा हृद्य सत्कार\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/five-thousand-chain-snatching-theft-five-years-159703", "date_download": "2019-01-16T12:42:01Z", "digest": "sha1:WWYI4RPQ2P3ADVIWJKEVVSQY5QQU4WPQ", "length": 14305, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Five thousand chain snatching theft in five years मुंबई शहरात पाच वर्षांत पाच हजार सोनसाखळ्यांची चोरी | eSakal", "raw_content": "\nमुंबई शहरात पाच वर्षांत पाच हजार सोनसाखळ्यांची चोरी\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nमुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून, त्यातील २ हजार २६० प्रकरणांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. पहिल्यांदा चोरी करून नंतर त्या करणे बंद करण्यासह विविध कारणांमुळे अशा प्रकरणांचा उलगडा होत नसल्याने चोरांचा शोध कसा घ्यायचा असा प्रश्‍न पोलिसांसमोर उभा राहिला आहे.\nमुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून, त्यातील २ हजार २६० प्रकरणांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. पहिल्यांदा चोरी करून नंतर त्या करणे बंद करण्यासह विविध कारणांमुळे अशा प्रकरणांचा उलगडा होत नसल्याने चोरांचा शोध कसा घ्यायचा असा प्रश्‍न पोलिसांसमोर उभा राहिला आहे.\n२०१३ मध्ये मुंबईत सोनसाखळी चोरीच्या २ हजार ९० घटना घडल्या होत्या. अचानक वाढलेल्या चोरीच्या घटनांची दखल घेत पोलिसांना वाढीव बंदोबस्ताचे आदेश तत्कालीन आयुक्तांनी दिले होते. पहाटे आ��ि सायंकाळच्या वेळेस सोनसाखळी चोरीच्या घटना घडू शकतात, अशी ठिकाणे पोलिसांनी शोधून काढली होती. तिथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nकाही चोरटे मुंबई महानगर प्रदेशातून चोऱ्या करण्यासाठी मुंबईत यायचे. मुंबईत सोनसाखळी चोरी करून पळून जात असायचे. त्यामुळे दहिसर आणि मुलुंड चेक नाका परिसरात पोलिसांनी गस्त सुरू केली. काही पोलिस ठाण्यांनी अशा चोरट्यांचा पाठलाग करण्याकरता व्यावसायिक बायकर्सची मदत घेतली. बायकर्सच्या मदतीने काही चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले होते. २६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबईत ४ हजार ७४६ सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गल्ली बोळापासून ते महत्त्वांच्या ठिकाणी सीसी टीव्ही बसवल्यामुळे सोनसाखळी चोरीचे प्रमाण कमी होत चालले असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.\nअमली पदार्थाचे व्यसन आणि मौजमजा करण्यासाठी सहज पैसे उपलब्ध होतात म्हणून चोरटे सोनसाखळी चोरी करतात. खासकरून, सणाच्या दिवशी सोने घालून बाहेर पडणाऱ्या आणि पहाटेच्या वेळी मंदिरात जाणाऱ्या वृद्ध महिलांना चोरटे लक्ष्य करतात. सोनसाखळी चोर चोरलेल्या मोटरसायकलचा वापर गुन्ह्यासाठी करतात. चेहरा दिसू नये म्हणून हेल्मेट घालतात. काही मिनिटांत चोरी करून ते पसार होतात.\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nबेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती\nमुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि...\nशिक्षणाचा खर्च परत मिळण्यासाठी वडिलांनी खेचले मुलाला कोर्टात\nमुंबई - पती-पत्नीचा ���टस्फोट झाल्यानंतर वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च परत मागितला आहे. त्यासाठी त्यांनी मुलाला न्यायालयातही खेचले. असे...\nआज रात्रीपर्यंत संप मागे घ्या; 'बेस्ट'ला न्यायालयाचे आदेश\nमुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिला आहे. यामध्ये न्यायालयाने सांगितले, की...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5289", "date_download": "2019-01-16T12:23:13Z", "digest": "sha1:LAWWUWCOTRJDJPRDDXIXGEH2XHZM4X4Z", "length": 9209, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nतीन राज्यांनी घातली बंदी, इतरही बंदीच्या तयारीत\nनवी दिल्ली : सीबीआयचे माजी प्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वादाच्या पार्श्‍वभूमीवर सीबीआय संकटात सापडल्याचे चित्र आहे. कारण, देशातील सर्वश्रेष्ठ तपास पथक म्हणून ओळख असलेल्या या संस्थेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत तीन राज्यांनी बंदी घातली आहे. तसेच इतर काही राज्येही बंदीच्या तयारीत आहेत.\nगेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्वात आधी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या राज्यात सीबीआयला छापे टाकण्यास तसेच एखाद्या प्रकरणाचा तपास करण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सीबीआयवर बंदी घालताना या संस्थेचा आता केवळ राजकारणासाठी वापर केला जात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता इतरही राज्ये आगामी काळात सीबीआयवर बंदी टाकण्याबाबत पावले उचलण्याची शक्यता आहे.\nयात आता छत्तीसगड सरकारची नव्याने भर पडली असून सीबीआयने तपास करावा तसेच छापा टाकावा यासाठीची आधीपासूनच असलेली परवानगी पुन्हा मागे घेतली आहे. २००१ मध्ये सीबीआयला आधीपासूनच असलेली परवानगी काढून घेण्यात आली. तसेच पूर्वीच्या सर्व प्रकरणांची चौकशी तसेच छापेमारी करायची असली तरी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिले आहेत. आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आल्याने सीबीआय विरुध्द सीबीआय असा सामना रंगला होता.\nदरम्यान, मोदी सरकारने या दोघांवरही कारवाई करीत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. मात्र, आपल्यावर केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत वर्मा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर निकाल देताना कोर्टाने ही कारवाई बेकायदा असल्याचे सांगितले होते. त्यामुळे वर्मा पुन्हा आपल्या सीबीआयच्या प्रमुख पदावर विराजमान झाले होते. मात्र, त्यानंतर काही तासांतच केंद्र सरकारने त्यांची दुसर्‍या विभागात बदली केली.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/212-maratha-kranti-morcha", "date_download": "2019-01-16T11:43:24Z", "digest": "sha1:EVOKXTAGLGTDSW4NCGOLT5I2PBSCQ2HY", "length": 4742, "nlines": 112, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "maratha kranti morcha - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमराठा आरक्षण : ९ ऑगस्ट महाराष्ट्र बंदची हाक, नवी मुंबई-ठाणे वगळलं\nमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले राणे\n'जय महाराष्ट्र'वर आंदोलकांचा हल्ला.....\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nआता आरक्षणासाठी धनगर समाजही रस्त्यावर उतरणार...\nआंदोलन करणारे लोक मोर्चामधील नाहीत - मराठा समन्वय समिती\nआरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला गालबोट...\nआरक्षणाबाबत राज ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा....\nआरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे घेणार बैठक...\nओबीसी समाजाच्या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान\nखासदार हिना गावितांच्या गाडीवर मराठा आंदोलनकर्त्यांचा हल्ला...\nछ. उदयनराजे आगामी निवडणूक 'या' पक्षातर्फे लढणार\nपोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना अभय नाही - मुख्यमंत्री\nमराठा आंदोलकाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक...\nमराठा आंदोलनावेळी तोडफोडप्रकरणी अटकसत्र सुरु...\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा - गडकरी\nमराठा आरक्षण : राज्यभरात बैठकांचं आयोजन...\nमराठा आरक्षण : सर्वपक्षीय गटनेत्यांच्या उपस्थित बैठक सपंन्न...\nमराठा आरक्षण : सर्वपक्षीय बैठकीकडे सर्वांचं लक्ष...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/india-south-africa-test/", "date_download": "2019-01-16T12:55:43Z", "digest": "sha1:IDHNZVHHKMUP4EQ75FIJRKMTKMREVMPM", "length": 10665, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "भारताने मालिकाही गमावली | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पा���पीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nलुंगी गिडी दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला.\n0 211 एका मिनिटापेक्षा कमी\nसेंच्युरियन :दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा १३५ धावांनी दारुण पराभव केला असून या सामन्याबरोबर भारताने २-० अशा फरकाने मालिकाही गमावली आहे.\nदक्षिण आफ्रिकेने भारताला विजयासाठी २८७ धावांचे आव्हान दिले होते मात्र भारताचा संपूर्ण संघ १५१ धावांत गारद झाला. भारताकडून सर्वाधिक ४७ धावा रोहित शर्माने केल्या.\nलुंगी गिडी दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने सहा बळी टिपून भारताच्या डावाला सुरुंग लावला\nपाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर म्हणाली 'हमारी ये औकात है...'\n‘पद्मावत’ सर्व राज्यात प्रदर्शित होणार - सुप्रीम कोर्टा\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t4293/", "date_download": "2019-01-16T12:44:12Z", "digest": "sha1:NWU3SWGVDDVHWWW3EEJ5ZIX4JIG727NX", "length": 4447, "nlines": 97, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-आई विरुद्ध बाप", "raw_content": "\nबाप एक निमित्त असतो;\nतर आई एक माध्यम असतं;\nपरमेश्वराच्या गोड स्वप्नातून जन्मलेलं.\nआईच्या श्वासावर तरतो आपण;\nआईच्या घासावर जगतो आपण;\nबापावरच्या अन्यायबद्दल बोलतो आपण.\nपण कधिही चटका बसल्यावर;\nआपल्या सगळ्या संकटांच उत्तरं;\nबाप बजावतो कर्तव्य फक्त;\nत्याला बाकी काही देणं नसतं.\nतसं बघितलं तर आई;\nआपल्या गाविही कधी नसते;\nपण बापापेक्ष्या आईच तुमच्यासाठी;\nआईच्या डोळ्यात अश्रू असतो;\nबाप मात्र समाजाच्या भीतिने;\nबाप कधी चांगला असतो;\nपण आयुष्य नियमांनी जगायचं असतं;\nअन अपवाद फक्त अभ्यासायचे असतात.\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: आई विरुद्ध बाप\nआपल्या सगळ्या संकटांच उत्तरं;\nबाप बजावतो कर्तव्य फक्त;\nत्याला बाकी काही देणं नसतं.\nRe: आई विरुद्ध बाप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/petrol-diesel-rate-slash/", "date_download": "2019-01-16T12:05:04Z", "digest": "sha1:EMHYTA3DAY2XLJQVBAUMWCAAWWQ6YWCY", "length": 10145, "nlines": 173, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, बजेटनंतर सरकारची मोठी घोषणा | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/अर्थजगत /पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, बजेटनंतर सरकारची मोठी घोषणा\nपेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, बजेटनंतर सरकारची मोठी घोषणा\nअर्थसंकल्पात सरकारने मोठा निर्णय घेतला असून यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे.\n0 223 एका मिनिटापेक्षा कमी\nसरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्यूटी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमतीत २ रूपयांनी कपात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे भाव वाढल्याने आणि भारतीय रूपयात आलेल्या घसरणीमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. आयओसीच्य वेबसाईटवर मिळालेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत गेल्या महिन्यात म्हणजेच जानीवारीत पेट्रोलचे दर २.९५ रूपये इतके वाढले आहे.\nसरकारने पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी २ रूपयांनी घटवून ४.४८ रूपये प्रति लिटर केली आहे. तेच डिझेलवरील एक्साईज ड्युटी २ रूपयांनी घटवून ६.३३ रूपये प्रति लिटर केली आहे.\nया आधारावर ठरतात पेट्रोल-डिझेलचे दर\nतेल बाजारात कंपन्या तीन आधारांवर पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित करतात. पहिले आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड(कच्च्या तेलाचे भाव), दुसरा देशात इम्पोर्ट करताना भारतीय रूपयाची डॉलरच्या तुलनेत किंमत, त्यानंतर तिसरे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे काय दर आहेत.\nसौजन्य : Zee 24 तास\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_733.html", "date_download": "2019-01-16T11:42:52Z", "digest": "sha1:BHH6YJZHISCD3FUQ4K7P3P6PGHOSWCSH", "length": 6590, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "डी. एस. काटे यांना राष्ट्रनिर्माण गौरव पुरस्कार | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील ग��कुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nडी. एस. काटे यांना राष्ट्रनिर्माण गौरव पुरस्कार\nशेवगाव शहर प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यातील आखेगावचे भूमिपुत्र डी.एस. काटे यांना सुरभी साहित्य संस्कृती अकादमीने खांडवा (मध्यप्रदेश) तर्फे आंतरराष्ट्रीय स्थरावरच्या राष्ट्रनिर्माण गौरव सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. सामाजिक व आर्थिक विषयावर विशेष प्रबोधन करणारे त्यांचे लिखान व व्याख्याने असल्याने या पुरस्काराद्वारे त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. किचकट आर्थिक संकल्पना सोप्या व अचुक भाषेत मांडण्याचा त्यांचा हातखंडा आहे. कृषी क्षेत्राला चालना मिळण्यासाठी विकासाच्या वेगवेगळया पध्दती व उद्दिष्टे त्यांनी आपल्या विशेष लिखानाद्वारे मांडले आहे.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!!!!-5485/", "date_download": "2019-01-16T11:57:15Z", "digest": "sha1:O5H2QCVKF4CIDI4QTXVK3ZB5BSAD5RYN", "length": 3144, "nlines": 89, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-अपेक्षा ............!!!!", "raw_content": "\nनेहमी वाटत मला ,\nमी काहीतरी चूक करावी ,\nआणि तुझ्याकडून मला प्रेमळ शिक्षा मिळावी ....\nतुझ्याच मायेची फुंकर असावी ......\nकेलेल्या माझ्या हट्टाना ,\nतूच पुरवण्याची आस असावी ...........\nअसेल दु:खात तेव्हा ,\nतुझ्याच सोबतीची जोड असावी .. ......\nन बोलता माझ्या वेदना ,\nकधी तुही समजून जाव्या .......\nतोल जात��� माझा ,\nसावरणारे हात तुझेच असावे ..........\nमैत्रीच्या पलीकडे कधीतरी ,\nतुही काही बोलावं ...............\nया अपेक्षांचा भास होतो\nआणि न कळत तू त्या नेहमीप्रमाणे मोडतो ............\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/617143", "date_download": "2019-01-16T12:36:51Z", "digest": "sha1:BT3XVH6WHWGL422CJZVJHKYK6CAXZZOF", "length": 8483, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सविता दामोदर परांजपे आता अमेरिकेत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » सविता दामोदर परांजपे आता अमेरिकेत\nसविता दामोदर परांजपे आता अमेरिकेत\nमराठी चित्रपटांची विदेशवारी ही काही नवी गोष्ट नाही. पण, महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत लगेच अमेरिकेतील चित्रपटगफहात झळकण्याचा मान ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाने मिळवला आहे. गेल्या शुक्रवारी (31 ऑगस्ट) प्रदर्शित झालेला हा चित्रपट 7 सप्टेंबरला अमेरिकेतील चित्रपटगफहांत झळकला. ऑस्टीन, शिकागो, लॉस एंजिलस, वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को, अटलांटा, सिएटेल, डॅलस, पोर्टलॅण्ड, सॅक्रामेंटो, एडिसन या शहरांतील चित्रपटगफहात सविता दामोदर परांजपे प्रदर्शित झाला.\nप्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने एक कोटीच्या उत्पन्नाचा आकडा पार केला आहे. राज्यभरातील 232 चित्रपटगफहांतून दररोज 410 शोज दाखविले जात आहेत. बऱयाच काळानंतर एक उत्तम थरारपट पाहिल्याचा अनुभव प्रेक्षक व्यक्त करताहेत. रंगभूमी गाजवलेलं हे नाटक, चित्रपटरूपातही प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झाले हे महत्त्वाचे. माध्यमांनी देखील या चित्रपटाची उत्तम दखल घेतली असून क्षणोक्षणी भय आणि उत्कंठा वाढवणारा चित्रपट तसेच उत्तम माध्यमांतर अशा विशेषणांनी गौरविले आहे. चित्रपटाची गाणी संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाली आहेत.\nअभिनेता जॉन अब्राहम यांची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, तफप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. जे. ए. एन्टरटेन्मेंट आणि पॅनोरमा स्टुडिओज सविता दामोदर परांजपे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.\nचित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. मंदार चोळकर व वैभव ��ोशी लिखित या चित्रपटातील गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभू-अरोरा, निशा उपाध्याय-कपाडिया या गायकांच्या सुरेल आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत. योगेंद्र मोगरे, तफप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. छायांकन प्रसाद भेंडे तर संकलन क्षितिजा खंडागळे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, ध्वनी संयोजन प्रणाम पानसरे यांचे आहे. वेशभूषा मालविका बजाज यांनी तर मेकअप विनोद सरोदे यांनी केला आहे. filmidesh.com या संकेतस्थळावर चित्रपटाची तिकीटे ऑनलाईन उपलब्ध आहेत.\nविदेशात हाफ तिकिटचा डंका\nहंपीसाठी सोनालीचा स्पेशल हेअर कट\n‘चला हवा येऊ द्या’मध्ये होम मिनिस्टर\nउलट सुलट नाटकाचा प्रयोग मस्कतमध्ये\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ias-topper-shah-faisal-resigns-in-j-k/", "date_download": "2019-01-16T11:45:08Z", "digest": "sha1:VCBIU7LPFAV6ADWOLUPPDJXQD7NG5BHY", "length": 10243, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जम्मू-काश्‍मीरमधील आयएएस टॉपर शाह फैसलचा राजीनामा-राजकारण प्रवेशाचे संकेत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजम्मू-काश्‍मीरमधील आयएएस टॉपर शाह फैसलचा राजीनामा-राजकारण प्रवेशाचे संकेत\nश्रीनगर (जम्मू-काश्‍मीर): जम्मू-काश्‍मीरमधील आयएएस अधिकारी शाह फैसल याने राजीनामा दिला आहे. सन 2010 च्या बॅचचा शाह फैसल टॉपर आहे. काश्‍मिरींच्या हो��ाऱ्या हत्या आणि केंद्रसरकारकडून प्रामाणिक प्रयत्नांचा अभाव ही त्याने आपल्या राजीनाम्याची कारणे दिली आहेत.\nपरदेशातून नुकतेच प्रशिक्षण घेऊन आलेल्या शाह फैसलची पोस्टिंग व्हायची होती. मात्र त्याने आज राजीनामा सादर केला. वाढता हिंदुत्व प्रभाव आणि देशातील सुमारे 20 कोटी मुस्लिमांना दुय्यम दर्जाच्या नागरिकांची वाग़णूक दिली जात असल्याचेही त्याचे म्हणणे आहे; या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे त्याने म्हटले आहे. प्रत्यक्ष नाव न घेता शाह फैसल याने केंद्रातील मोदी सरकारवर कडवट टीका केली आहे.\nआपल्या भावी योजना शुक्रवारी जाहीर करणार असल्याचे त्याने सांगितले.\nशाह फैसल याच्या राजीनाम्याची बातमी सोशल मीडियावर पसरताच नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी त्याचे राजकारणात स्वागत केले आहे. नोकरशाहीचे नुकसान हा राजकारणाचा फायदा आहे, असे ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले.\nशाह फैसलच्या विरोधात केंद्रसरकारने शिस्तभंगाची कारवाई सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी शाह फैसलचा राजीनामा आला आहे. नियमानुसार त्याचा राजीनामा राज्याचे मुख्य सचिव विजिलन्स रिपोर्टसह पुढे पाठवतील. डीपीटी (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग) त्याच्या राजीनाम्यावर निर्णय घेईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\nविद्यापीठांमधील 25 टक्के जागांमध्ये वाढ करणार\nवैद्यकीय तपासणीसाठी अरुण जेटली अमेरिकेला रवाना\nदिल्लीत मेट्रोजवळ वाहतुकीचा रस्ता खचला – दोन वाहने खड्ड्यात\nकर्नाटकातील सरकार कोसळल्यास आम्ही सत्तेसाठी दावा करणार : भाजप\nओडिशासाठी 1500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/hostel-maratha-students-every-district-42903", "date_download": "2019-01-16T13:19:27Z", "digest": "sha1:HHLN7MQUGBAH5Y7RYYW3CDQYTVSXSZNT", "length": 16234, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hostel for Maratha students in every district प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह - चंद्रकांत पाटील | eSakal", "raw_content": "\nप्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह - चंद्रकांत पाटील\nसोमवार, 1 मे 2017\nकोल्हापूर - \"\"राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा मुला-मुलींसाठी यंदापासून वसतिगृह सुरू केली जाणार आहेत. याबाबत कॅबिनेटमध्ये लवकरच निर्णय घेतला जाणार असून, ज्या ठिकाणी वसतिगृहासाठी जागा उपलब्ध होणार नाही, त्या ठिकाणी भाड्याने इमारत घेऊन तेथे वसतिगृह सुरू केले जाईल,'' अशी घोषणा महसूलमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली.\nकोल्हापूर - \"\"राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा मुला-मुलींसाठी यंदापासून वसतिगृह सुरू केली जाणार आहेत. याबाबत कॅबिनेटमध्ये लवकरच निर्णय घेतला जाणार असून, ज्या ठिकाणी वसतिगृहासाठी जागा उपलब्ध होणार नाही, त्या ठिकाणी भाड्याने इमारत घेऊन तेथे वसतिगृह सुरू केले जाईल,'' अशी घोषणा महसूलमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली.\nराजर्षी शाहू सांस्कृतिक भवन येथे आज झालेल्या मराठा आमसभेत ते बोलत होते. दरम्यान, मराठा भवनासाठी शासकीय जागा द्यावी, यासाठी उद्या (सोमवार) सर्व पक्षीय आमदार व नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे होते.\nपाटील म्हणाले, \"\"या वर्षीपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थांसाठी वसतिगृह सुरू केली जातील. प्रत्येक जिल्ह्यातील एकूण पाचशे विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश केला जाईल. अडीचशे मुली व अडीचशे मुले असे नियोजन केले जाईल. कॅबिनेटमध्ये हा विषय आणला जाणार असून, तो सर्वानुमते मान्यही केला जाईल. मराठा आरक्षणाचा विषय आता मागास आयोगाकडे जाणार आहे. मागास आयोगाने मराठा समाज आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे मान्य केल्यास सरकारही ते मान्य करेल. हाच मुद्दा घेऊन मराठा समाजाला आरक्षण देता येईल.''\nआदर्श आचारसंहिता ठरवून ती मराठा समाजाने आचारणात आणली पाहिजे. मुलींना शिक्षण, व्यवसाय, खेळांमध्ये प्राधान्य दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.\nमराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे म्हणाले, \"\"गुणवत्तेवर आधारित व घटनात्मक दृष्टीने योग्य असणारे आरक्षणच न्यायालयात टिकणार आहे. जगातील स्पर्धेत टिकण्यासाठी मराठा समाजातील तरुणांनी आत्मचिंतन केले पाहिजे.''\nखासदार संभाजीराजे म्हणाले, \"\"मराठा समाजाने आपल्यावर काय अन्याय होतोय, हे आता सांगितले पाहिजे. मराठ्यांनी आजपर्यंत अठरा पगड जातींना बरोबर घेऊनच सर्वांना न्याय दिला आहे. मराठ भवनातून नव्या पिढीसाठी मार्गदशक काम झाले पाहिजे. या भवनात सुसज्ज ग्रंथालय, विज्ञान केंद्र उभारण्यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल ती देण्यास आपण तयार आहे.''\nखासदार धनंजय महाडिक म्हणाले, \"\"ओबीसी आयोगात मराठा समाजाचा समावेश व्हावा, यासाठी लोकसभेत आपण मागणी केली आहे. मराठा भवन दर्जेदार व्हावे, त्यातून मराठा मुला-मुलींना शैक्षणिक प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली पाहिजे.''\nआमदार सतेज पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार चंद्रदीप नरके, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार उल्हास पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, डॉ. बी. एम. हिर्डेकर, चंद्रकांत जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, बजरंग देसाई, अरुण इंगवले, इंद्रजित सावंत, सत्यजित कदम, सारंगधर देशमुख, भगवान काटे, संजय पाटील उपस्थित होते.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nकर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' होणार यशस्वी\nमागील वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा 104 जागांवर विजय झाला. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या. 225 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्��ेष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nघराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/shiv-jayanti-celebration-pune-35278", "date_download": "2019-01-16T13:22:05Z", "digest": "sha1:SQ3XWFW2XAD5N3EVGC2NP33SHUIZZJSX", "length": 14320, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "shiv jayanti celebration pune जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष | eSakal", "raw_content": "\nजय भवानी, जय शिवाजीचा जयघोष\nगुरुवार, 16 मार्च 2017\nपुणे - लाठी-काठीची प्रात्यक्षिके... रणवाद्ये, नगारा, सनई-चौघड्यांची सुरावट... खांद्यावर आधुनिक भोई अर्थातच शिवप्रेमींनी घेतलेली शिवरायांची पालखी अन्‌ \"जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर... उत्साही कार्यकर्त्यांनी रांगोळ्या काढून फुलांची उधळण करत चौकाचौकांत पालखीचे केलेले स्वागत... आणि फाल्गुन वद्य पक्षातील तृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी तिथीनुसार शहर व उपनगरांमध्ये शिवजयंती मोठ्या दिमाखदार वातावरणात साजरी झाली.\nपुणे - लाठी-काठीची प्रात्यक्षिके... रणवाद्ये, नगारा, सनई-चौघड्यांची सुरावट... खांद्यावर आधुनिक भोई अर्थातच शिवप्रेमींनी घेतलेली शिवरायांची पालखी अन्‌ \"जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर... उत्साही का���्यकर्त्यांनी रांगोळ्या काढून फुलांची उधळण करत चौकाचौकांत पालखीचे केलेले स्वागत... आणि फाल्गुन वद्य पक्षातील तृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी तिथीनुसार शहर व उपनगरांमध्ये शिवजयंती मोठ्या दिमाखदार वातावरणात साजरी झाली.\nभवानी पेठेतील भवानी माता मंदिर येथून अखिल भवानी पेठ शिवजयंती उत्सव समिती, महाराष्ट्र शाहीर परिषद यांच्यातर्फे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांनी पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले. रंगावलीकार संजय मोडक यांनी रेखाटलेली रंगावली शिवभक्तांचे आकर्षण ठरली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. नवनिर्वाचित नगरसेविका मनीषा लडकत, अर्चना पाटील यांनी महाराजांची आरती केली. मंदिर ते रामोशी गेट, संत कबीर चौकातून लक्ष्मी रस्ता मार्गे सोन्या मारुती चौकातून फडके हौद चौक येथून लाल महालापर्यंत मिरवणुकीचा मार्ग होता. शाहीर दादा पासलकर यांच्यासह शिवप्रेमी नागरिक बहुसंख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.\nसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे शहर व उपनगरांतील चौकाचौकांत काल्पनिक शिवमहलासहित शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावे सादर केले होते. हौशी कलाकारांनी नाट्यमय प्रसंगांतून शिवकथांचे सादरीकरण केले. कसबा गणपती चौक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रतीकात्मक पद्धतीने सोन्याचा नांगर फिरविण्यात आला.\nभगवे फेटे परिधान करून तरुण-तरुणी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, शिवनेरी स्मारक समितीतर्फे शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा आयोजिला केला होता. पंचक्रोशीतील महिलांनी पाळणा म्हणून शिवजन्म साजरा झाला.\nअन् बालेवाडीत जय महाराष्ट्रचा गजर\nपुणे - खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केटबॉल स्पर्धेत 21 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 80-74 असा सहा गुणांनी पराभव करुन...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने व���द्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nबास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी\nपुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा...\nराजकीय शेवट; म्हणूनच बिनबुडाचे आरोप\nठाणे - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांची राजकीय कारकीर्द शेवटच्या टप्प्यात आली असून, या राजकीय शेवटातूनच...\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/14/granny-who-made-hospital-for-poor-.html", "date_download": "2019-01-16T11:41:52Z", "digest": "sha1:GP3I7H5I7XPJMGDZ5DMCH77PXG74FFVZ", "length": 9042, "nlines": 17, "source_domain": "mahamtb.com", "title": " आजीबाईंचा अनोखा बटवा... आजीबाईंचा अनोखा बटवा...", "raw_content": "\nकाही लोक संकटावर मात करून आयुष्यात पुढे जातात तर काही लोक ही संकटं दुसर्‍याच्या वाट्याला येऊ नये म्हणून झटतात. सुभासिनी आजी दुसर्‍यांच्या आयुष्यात संकट येऊ नये म्हणून झटल्या.\nआपल्याकडे ‘आजीबाईचा बटवा’ म्हणून घरगुती उपचार प्रसिद्ध आहेत. बंगालमध्ये एक आजीबाई आहेत. त्यांच्या बटव्यातून तर चक्क एक रुग्णालयच निघालं. सुभासिनी मिस्त्री असे त्या आजींचं नाव. मूळच्या बंगालच्या सुभासिनी यांना वयाच्या २३व्या वर्षी वैधव्य आले. सुभासिनी मिस्त्री यांच्या पदरात त्यावेळी चार मुले होती. सधन चंद्र मिस्त्री हे त्यांचे पती. उपचारांअभावी त्यांचा मृत्यू ओढवला आणि ही घटना सुभासिनी यांच्या मनात खोलवर रुतली आणि जे दुःख आपल्या वाट्याला आले ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी गरीब व गरजूंसाठी एक रुग्णालय उभारण्याचा निश्चय केला. सुभासिनी यांनी आपल्या पतीचाच भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू ठेवला. पैसेही न मोजता येणारी बाई रुग्णालय कसे काय उभारणार असे विचारुन लोक सुभासिनी यांना, त्यांच्या निश्चयाला कमी लेखत. पण, सुभासिनी या कडव्या बोलांना बधल्या नाहीत किंवा मागेही हटल्या नाहीत. रस्ता कठीण होता, मात्र त्यांचं ध्येय दृढ होतं.\nखरं तर रुग्णालयाचा पाया त्यांनी आपल्या घरातच घातला. एका डॉक्टरला दर आठवड्याला त्यांनी बोलावून गरीब रुग्णांना सेवा देण्यास विनंती केली. ती विनंती त्या डॉक्टरने मान्यही केली. तब्बल वीस वर्षं पैसे गोळा करून त्यांनी १० हजार रुपये जमवले आणि १९९२ साली आपल्या गावी एक एकर जमीन खरेदी केली. लाऊडस्पीकरवर घोषणा करून गरिबांना या दवाखान्याची माहिती दिली गेली. शहरातील डॉक्टरांना मोफत सेवा देण्यास विनंती केली गेली. पहिल्याच दिवशी २५२ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. सुभासिनी यांचा मोठा मुलगा अजोय याने लहानपणापासून आपल्या आईला या एका स्वप्नासाठी राबताना पाहिले. अजोयने आईचे स्वप्न पूर्ण करण्याचे शिवधनुष्य उचलले. अजोयने वैद्यकीय शिक्षणातील प्रवेश चाचणी पूर्ण केली. पण प्रश्न होता महाविद्यालयीन शुल्काचा. जर्मन शिष्यवृत्ती मिळवण्यात अजोय यशस्वी झाला आणि कलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयात त्याने प्रवेश मिळवला. आपली आई गरिबांसाठी जिवाचे रान करतेय, हे लक्षात ठेवून अजोयने मन लावून अभ्यास केला आणि तो डॉक्टर झाला. आपल्या महाविद्यालयीन मित्रांना अजोयने ही रुग्णालयाची संकल्पना सांगितली. अजोयने ८० हजार रुपयांचा निधी गोळा केला आणि ‘ह्यूमॅनिटी रुग्णालया’चा पाया रचला. रुग्णालयाच्या विश्वस्तांनी एका वर्षात रुग्णालय बांधण्याइतपत निधी गोळा केला. चांगल्या कामाला कोणी मदत करत नाही, अशी ओरड केली जाते, पण सुरुवात केली तर हजारो हात तुमच्या साथीला येतात, हे अजोय मिस्त्री यांनी दाखवून दिले.\n२००९ मध्ये सुंदरबन येथे नैसर्गिक आपत्तीत मिस्त्री यांच्या रुग्णालयाने उत्कृष्ट असे कार्य केले. संतीगची या दुर्गमभागात मिस्त्री यांनी गरीब रुग्णांसाठी काम केले. संतीगचीमध्ये रुग्णालयाची गरज होतीच. लहिरीपूर ग्रामपंचायतीचे उपप्रधान चिरंजीब मोंडल आणि त्यांच्या मातोश्री करुणा मोंड�� यांनी काही एकर जमीन मिस्त्री यांच्या संस्थेला दान केली. अजोय मिस्त्री यांनी तेथे बांबूच्या साहाय्याने एक छोटेखानी दवाखाना सुरू केला. सुंदरबनमध्ये सुरू केलेल्या रुग्णालयात २० खाटा आहेत. सोनोग्राफी, एक्स रे सारख्या सुविधा आहेत. तसेच आता या रुग्णालयाच्या आवारात डॉक्टरांना राहण्यासाठी निवासी संकुल उभारण्याचे कार्य सुरु आहे. सुभासिनी यांचे हे अनमोल कार्य पाहून भारत सरकारने त्यांना या वर्षीचा ’पद्मश्री’ प्रदान केला. संकटं सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. काही लोक संकटावर मात करून आयुष्यात पुढे जातात, तर काही लोक ही संकटं दुसर्‍याच्या वाट्याला येऊ नये म्हणून झटतात. सुभासिनी आजी दुसर्‍यांच्या आयुष्यात संकट येऊ नये म्हणून झटल्या. त्यांच्या या कार्याला सलाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_555.html", "date_download": "2019-01-16T11:47:18Z", "digest": "sha1:JAPHAHG7FHLKH52NJRLPRYHFGZQLIZLV", "length": 5932, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अण्णा द्रमुकचे बंडखोर नेते दिनाकरण यांच्या कारवर बॉम्ब हल्ला | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nअण्णा द्रमुकचे बंडखोर नेते दिनाकरण यांच्या कारवर बॉम्ब हल्ला\nचेन्नई - अण्णा द्रमुक (एआयएडीएमके) पक्षाचे बंडखोर नेते टी. टी. व्ही. दिनाकरण यांच्या कारवर एका अज्ञात गुंडाने पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. घटना घडली तेव्हा दिनाकरण हे सुदैवाने कारमध्ये नव्हते. त्यांचा ड्रायव्हर आणि एक खासगी फोटोग्राफर या हल्ल्यात जखमी झाले आहेत.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/5/2/Article-on-Birth-anniversary-of-Arvind-Gokhale-.html", "date_download": "2019-01-16T12:34:08Z", "digest": "sha1:H7KKBOK4XN6VFKGX2JUMKY5T4ASOBI2P", "length": 11484, "nlines": 15, "source_domain": "mahamtb.com", "title": " अरविंद गोखले जन्मशताब्दी उरणमध्ये उत्साहात साजरी अरविंद गोखले जन्मशताब्दी उरणमध्ये उत्साहात साजरी", "raw_content": "\nअरविंद गोखले जन्मशताब्दी उरणमध्ये उत्साहात साजरी\nरोपांचे वाटप किंवा वृक्षारोपण करून... तर आणखी कोणी आणखी काही प्रकारे...\nपण मंत्रालयातून जॉईंट सेक्रेटरी पदावरून निवृत्त झाल्यापासून नागाव-उरण येथे स्थायिक झालेल्या आणि तिथेही स्वस्थ न बसता स्थानिक आगरी भगिनींसाठी बचतगट, सामूहिक अथर्वशीर्षपठण-संघ असे विविध उपक्रम सातत्याने राबवित असलेल्या शैलजा दत्तात्रेय घरत यांनी आपला पंच्याहत्तरावा वाढदिवस नुकताच अभिनव प्रकारे साजरा केला. साहित्यप्रेमी शैलजा घरत यांनी, उरणजवळच्या बोकडविरा या छोट्याशा गावातील समाजसेवक जयवंत पाटील यांनी आपल्या आयुष्यभराच्या बचतीतून ग्रामपंचायतीला उभारून दिलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वाचनालयात कथाकार अरविंद गोखले यांचा जन्मशताब्दी सोहळा साजरा केला आणि सध्या अमेरिकेपासून अवघ्या बृहन्महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू असलेल्या गोखले जन्मशताब्दी सोहळा रायगड जिल्ह्यात प्रथम साजरा करण्याचा मान बोकडविरासारख्या छोट्या गावाला मिळवून दिला.\nयावेळी बहुसंख्येने उपस्थित साहित्यप्रेमींचे स्वागत करताना जयवंत पाटील यांनी या वाचनालयात गावातील मुलांसाठी ई-लायब्ररी सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सरपंच मानसी पाटील यांच्या हस्ते यावेळी समारंभाच्या अध्यक्षा शैलजा घरत, प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये आणि कथाकार अरविंद गोखले यांच्या सूनबाई रोहिणी आनंद गोखले यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.\n‘देशाचा संसार असो माझ्या शिरी, असे थोडे तुम्हा वाटू द्या हो. वाटावे तुम्हाला ऐसे काहीतरी, माझी आटापिटी याच्यासाठी...’ हे सेनापती बापटांचे वचन ऐकवून प्रमुख पाहुण्या नीला उपाध्ये यांनी प्रारंभीच, देणगीदात्या पाटील दाम्पत्याच्या समाजसेवेच्या तळमळीला मनापासून दाद दिली. ”आज सारे ’ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात जगत असतानाही, शंभर वर्षांपूर्वी जन्मलेल्या कथाकार अरविंद गोखले यांचे पुण्यस्मरण आपल्याला करावेसे वाटते, कारण मराठी नवकथेच्या या प्रवर्तकाच्या कथा आजही आपल्याला जगण्याचे बळ देतात. आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीला जीवनाचा मूलाधार असूनही, अन्याय-शोषणाचे बळी बनावे लागते, याबद्दल अरविंद गोखले यांना खंत होती. म्हणूनच परमनप्रवेशाच्या सामर्थ्यामुळे ते ’मंजुळा’सारख्या स्त्रीवादी कथा उत्तम लिहून गेले. पण व्यापक समाजनिरीक्षण असलेल्या गोखल्यांचा जीवनदर्शनपटही खूप व्यापक असल्याचे त्यांच्या कथा वाचताना जाणवते,” असे ’कथाव्रती अरविंद गोखले’ ग्रंथाच्या लेखिका नीला उपाध्ये यांनी सांगितले.\nअरविंद गोखले यांच्या सूनबाई रोहिणी गोखले यांनी यावेळी गोखले यांना 1945 साली ’नवकथाकारांतील बिनीचे शिलेदार’ म्हणून बिरुद मिळवून दिलेल्या ’कोकराची कथा’ या पळपुट्या सैनिकाच्या भेदरलेपणाचा कलात्मक वेध घेणार्‍या कथेचे नाट्यपूर्ण वाचन करून उपस्थितांची दाद मिळवली.\nअध्यक्षपदावरून बोलताना शैलजा घरत यांनी, “समाजसेवेचा वारसा आपल्याला रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते म्हणून सर्वमान्य असलेले आपले आजोबा कै. नारायण नागू पाटील यांच्याकडून मिळाला. कथाकार गोखले यांनी आपली धाकटी भगिनी नीला उपाध्ये हिला पत्रकार होण्याची प्रेरणा देऊन आमच्या घराशी जे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जोडले, त्यामुळेच त्यांची जन्मशताब्दी रायगड जिल्ह्यातही साजरी करावीशी वाटली,” असे सांगून या कामी पुढाकार घेतल्याबद्दल जयवंत पाटील यांचे आभार मानले.\nअसा साजरा केला माझा वाढदिवस...\nशैलजा दत्तात्रेय घरत यांनी आपला पंच्याहत्तरावा वाढदिवस नुकताच अभिनव प्रकारे साजरा केला. आपले मनोगत व्यक्त करताना ���्या म्हणाल्या की, “2001 ला शासन सेवा मानाने संपवून जेव्हा आम्ही नागावात राहायला आलो तेव्हा आध्यात्मिक माध्यमातून व बचतगटाच्या माध्यमातून येथील महिलांना एकत्र करून वेगळे सामाजिक कार्य अव्याहतपणे मी करू शकले, यास्तव माझ्या घरच्यांना व सर्व महिलांना धन्यवाद आपल्या ठायी असलेले ज्ञान वाटून वाढेल, हे लक्षात घेऊन नेहमी कार्यरत राहिले.\nकुठल्याही प्रकारची मदत न घेता माझ्या वेतनाचा उपयोग करून महिलांना काही उद्योग शिकवले. ओएनजीसीच्या महिलांनी काही प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली असता माजी नागाव सरपंच परीक्षित ठाकूर यांच्या सांगण्यावरून त्यांना प्रशिक्षित केले. त्या कामात अलका पाटील, वनिता ठाकूर, शमा ठाकूर, उषा म्हात्रे, मिता ठाकूर यांनी भाग घेतला. माझा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न करण्यात या महिलांचाही हातभार लागला. त्यापूर्वी ओएनजीसीने 2013 मध्ये ’जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करून माझा गौरव केला होता. आज त्या महिला उत्तम उद्योग करीत आहेत. मध्यंतरी भेंडखळच्या काही महिलांनी माझ्याकडे प्रशिक्षण घेऊन उद्योग सुरू केले आहेत.\nया महिन्यात माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने उरण नगरपालिकेच्या सुमारे सत्तर महिलांना प्रशिक्षण देऊन मी माझा वाढदिवस वेगळ्याप्रकारे साजरा केला आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा माझ्या बरोबर आहेतच.”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/breaking-news/7482-do-you-know-what-is-atal-bihari-vajpayees-net-worth", "date_download": "2019-01-16T11:43:52Z", "digest": "sha1:XG4ALSNVOIELZO2MYY3QGE24NMGOPHFI", "length": 10503, "nlines": 163, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "जाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...\nआजकाल स्थानिक स्तरावर काम करणा-या लोकप्रतिनिधींकडील संपत्तीही सहज कोट्यवधी रुपयांच्या घरात जाते. अशा काळात माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडील संपत्तीचा आकडा मात्र 60 लाख रुपयांच्याही आत आहे.\nभारतीय राजकारणात पन्नास वर्षांहूनही अधिका काळ घालवून आणि पंतप्रधापदासारखे पद भूषवूनही वाजपेयी यांनी आपल्या मागे जेमतेम 58 लाख 99 हजार 232 रुपयांची संपत्ती ठेवली आहे.\nवाजपेयी यांच्याकडील स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, जमीन अशा स्वरूपातील संपत्ती जेमतेम 28 ��ाख रुपये इतकी आहे.\nदिल्लीच्या ईस्ट ऑफ कैलाशमध्ये फ्लॅट- रु. 22 लाख रुपये\nग्वाल्हेर येथील घराची किंमत- रु. 6 लाख\nवाजपेयी यांच्याकडील जंगम मालमत्ताही 30,99,232 रुपये इतकी आहे.\nस्टेट बँकेतील एका खात्यात रु. 20,000\nइतकी शिल्लक जमा आहे.\n2004 साली वाजपेयींनी लखनऊमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुसार त्यांच्याकडील संपत्ती 58 लाख रुपयांची होती.\n1987 साली वाजपेयी किडनीच्या आजाराशी झुंज देत होते. उपचारांसाठी अमेरिकेत जाण्याइतकेही पैसे तेव्हा वाजपेयी यांच्याकडे नव्हते. अशावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वाजपेयींना मदत केली होती. एका मुलाखतीदरम्यान ही आठवण सांगत वाजपेयी यांनी राजीव गांधी यांचे आभार मानले होते.\nयावरून वाजपेयी यांच्या निरीच्छ व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते. अर्थात वाजपेयी यांचे प्रेरणादायी विचार, साहित्य आणि त्यांचे कर्तृत्व ही त्यांनी मागे ठेवलेली खरी संपत्ती आहे.\nवाजपेयींना अखेरचा निरोप - Pics\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...\nवाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी\nवाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण\nराज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली...\nजाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...\nवाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...\nवाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...\nअशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं\nवाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार...\nवाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना\nभारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...\nअटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...\nसरकार पून्हा एकदा करणार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा आज लिलाव\nसंजय दत्तला, फॅन कडून अनोखी भेट\nअटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन...\nकॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टने घेतला ‘हा’ मोठा निर्ण��\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nसरकारचा ओबीसींना 736.50 कोटी रुपयांचा 'तीळगूळ'\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/photos/6719-pm-modi-and-jinping-begin-second-day-of-informal-summit-with-a-walk-around-the-famous-east-lake", "date_download": "2019-01-16T11:43:19Z", "digest": "sha1:ZPVLCPL7SAAADEYLGLMMZEVFQY2X2VV3", "length": 4320, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मोदींचा ईस्ट लेकवर फेरफटका आणि चाय पे चर्चा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमोदींचा ईस्ट लेकवर फेरफटका आणि चाय पे चर्चा\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nप्रियंकाच्या झग्याची सोशल मिडीयावर खिल्ली\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nकॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nसरकारचा ओबीसींना 736.50 कोटी रुपयांचा 'तीळगूळ'\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.soyagaon.mahapanchayat.gov.in/hidden/-/asset_publisher/3raKTs3IJdmh/content/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%B3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-/2501673", "date_download": "2019-01-16T12:20:33Z", "digest": "sha1:OV453OPNMCNZZSQBOWMM6TP75JWMCEDR", "length": 9876, "nlines": 25, "source_domain": "www.soyagaon.mahapanchayat.gov.in", "title": "SOYEGAON-Village Panchayat - National Panchayat Portal - Govt. of India", "raw_content": "\nसासवड पुणे हे अंतर ३४ कि.मी आहे. पुर्वी इथं सहा वाडया होत्या कालांतराने त्याचे गावात रुपांतर झाले म्हणुन सासवड अशी अख्यायिका आहे. सासवडच्या आसपासची अनेक ठिकाणं पर्यटनासाठी प्रसिद्ध तर आहेच पण त्याचबरोबर सासव���चं धार्मिक आणि ऎतिहासिक महत्व संस्मरणीय आहे. सासवड हे मंदिरे आणि प्राचीन वाडयांचे गाव आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. गावातून सहज फेरफटका मारला तर याचा प्रत्यय येतो. सासवडमधील वटेश्वर संगमेश्वर, सिध्देश्वर ही तीन पांडव कालीन शिवमंदिरे प्राचीन स्थापत्य कलेचा अदभूत आणि नयनरम्य नमूना आहे. श्रावणी सोमवारी इथे भक्तगण तर गर्दी करतात. सासवड आणि आजुबाजूच्या भागात असणार्‍या स्वंयभू शिवालया मागची आख्यायिका रंजक आहे.\nजेजुरी पासून १० कि.मी अंतरावर पांडेश्वर गाव आहे. अज्ञातवासात असताना या ठिकाणी पांडवांचे काही काळ वास्तव्य होते. वास्तव्यादरम्यान त्यांना या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याचे जाणवले. त्यावेळी ब्रम्हदेव गराडे इथं जलपुर्ण कमंडलू घेऊन समाधिमग्न बसले होते. कृष्णाने भिमाला हा कमंडलू कलंडून देण्यास सांगितला. त्यातून वाहणार्‍या जलधारेतून सरिता वाहील आणि पाण्याचा प्रश्न सुटेल असे कृष्णाने सुचविले. भिमाने समाधिमग्न असलेल्या ब्रम्हदेवाला जागे करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा प्रयत्न असफल झाला. ब्रम्हदेवाला सावध करण्यासाठी भिमाने ब्रम्हदेवाच्या मस्तकावर शीतल जल ओतले, क्रोधित झलेले ब्रम्हदेव भिमाच्या मागे लागले. ब्रम्हदेव शिवभक्त असल्याने भिमाने वाटेत शिवलिंगे तयार केली शिवलिंगाची पुजा केल्याशिवाय ब्रहमदेव पूढे जात नव्हते. ब्रम्हदेवांच्या कमंडलु चे नाव होते करा, करामधून जन्मलेली म्हणून कऱ्हा. भिमाने ज्या ज्या ठिकाणी शिवलिंगे तयार केली आजही त्या ठिकाणी भव्य शिवालये आहेत. कोटेश्वर, सिध्देश्वर, संग्मेश्वर, पांडेश्वर ही याची उदाहरणे.\nसासवड बसस्थानका पासून १ कि.मी अंतरावर संगमेश्वर हे पांडवकालीन स्वंयभू महादेवाचे मंदिर आहे. कऱ्हा आणि चांबळी (भोगवती) या नदयांच्या संगमावर संगमेश्वर आहे. मंदिराच्या दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर दृष्टिस पडतो तो स्थापात्य आणि शिल्प कलेचा अदभुत नजारा. तीस दगडी खांबावर उभारलेला प्रवेश मंडप आणि त्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या दीपमाळा, प्रवेश मंडपातील नंदी, मंदिरातील कोरीव कासव, मंदिरावरील सुबक नक्षीकाम नजरेत साठवून ठेवावसं वाटतं. प्रवेश मंडपाच्या दक्षिणोत्तर प्रवेश दार आहेत. विशेष म्हणजे या मंदिरातील नंदिचे तोंड पश्चिमेस आहे. मंदिराच्या परिसरातील तुळशी वृंदवनाची रचना ही कल्पक आहे. ७ ते ८ फुट उंचीच्या या तुळशीवृंदावनात वर तुळस मध्यभागी शिवलिंग आणि खाली पाया. तुळशीला घातलेले पाणी मध्यभागी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडते. मंदिराच्या दक्षिणेस घाट व कऱ्हा तीर आहे. या तीरावर खडकेश्वर आणि सतींची मंदिरे आहेत. उत्तरेला चांबळी च्या तीरावर ही महादेवाचं मंदिर आहे.\nसासवड बसस्थानकापासून ३ ते ४ कि.मी अंतरावर वटेश्वर हे जागृत स्वंयभू मंदिर आहे. हे पांडवकालीन शिवमंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिर पुर्वाभिमुखी असून मंदिराला २५ दगडी पायऱ्या आहेत. या ही मंदिराची रचना संगमेश्वरशी मिळतीजूळती आहे. दीपमाळ, कासव, नंदी, तुळशी वृदांवन नजरेत भरणारे आहे. मंदिरावरील नक्षिकाम अप्रतिम आहे. सजवलेले वाघ, सिंह, घोडे, मर्कट, पानं, फुलं हे कोरीव काम अत्यंत विलोभनीय आहे. या मंदिराच्या खालील बाजुस चांगदेव स्वामीची समाधी आहे. या मंदिराचा जिर्णोध्दार सन १७०० मध्ये अंबाजी परंदरे यांनी केला. भारतचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी १८ नोव्हेंबर १९५४ साली या मंदिराला भेट दिली होती.\nहे शिवमंदिर ही पांडवकालीन असुन या मंदिराचे स्थापत्य मन मोहणारे आहे. सासवडपासून १ कि.मी अंतरावर हे मंदिर आहे.\nया शिवालयां व्यतिरिक्त गावात आणखीही बरीच मंदिरे आहेत जी इतिहासाची साक्ष देत आहेत. सोपानकाका मंदिर, भैरवनाथ मंदिर. शिवसृष्टी संग्रहालय, आबाजी पुरंदरेचा वाडा अशा एक ना अनेक गोष्टीमुळे सासवड ला एक तरी भेट अवश्य दयावीच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/561191", "date_download": "2019-01-16T12:41:33Z", "digest": "sha1:I4E22XG6Y3SAHIBKTXB5BGDOZVCLTRVQ", "length": 9085, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महापौर आरक्षण सुनावणी पुन्हा लांबणीवर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महापौर आरक्षण सुनावणी पुन्हा लांबणीवर\nमहापौर आरक्षण सुनावणी पुन्हा लांबणीवर\nमहापौर-उपमहापौर आरक्षण कोणत्या आधारावर जाहीर करण्यात आले, याबाबतचे स्पष्टीकरण न्यायालयात देण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र शुक्रवारी आयोजित करण्यात आलेली सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. यामुळे नगरसेवकांचा जीव पुन्हा टांगणीला अडकला आहे. आता सोमवार दि. 26 रोजी सुनावणी होणार आहे.\nमहापौर-उपमहापौर आरक्षणाबाबत शुक्रवारी सुनावणी होईल, अशी अपेक्षा होती. पण दोन्ही ���ाजूचे स्पष्टीकरण सोमवार दि. 26 रोजी मांडण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली आहे. पण अवघ्या काही दिवसांवर महापौर-उपमहापौर निवडणूक असताना न्यायालयातील सुनावणी लांबणीवर गेल्याने नगरसेवकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. महापौर-उपमहापौर आरक्षण लोकसंख्या आणि रोटेशननुसार झाले नसल्याने याबाबत ऍड. रतन मासेकर यांनी आक्षेप घेतला आहे. आक्षेपाचे निरसन नगरविकास खाते आणि प्रादेशिक आयुक्तांनी केले नाही. यामुळे रोटेशननुसार व लोकसंख्येच्या आधारावर महापौर-उपमहापौर आरक्षण झाले नाही. महापालिका कायदा कलम 73 ‘अ’ चे उल्लंघन झाले आहे. यामुळे याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागण्यात आली आहे. याबाबतची सुनावणी दि. 21 रोजी झाली होती. आरक्षण कोणत्या आधारावर जाहीर करण्यात आले आहे. याची माहिती देण्याची सूचना न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना केली होती. पण स्पष्टीकरण देण्यासाठी आठ दिवसाचा अवधी मागितला होता. महापौर-उपमहापौर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याची माहिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याने शुक्रवारी स्पष्टीकरण देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.\nशुक्रवारी सुनावणीवेळी स्पष्टीकरण देण्याची तयारी करण्यात आली होती. 1995 पासून आतापर्यंत एकाही अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले नाही. पण यावेळी कायद्याचे उल्लंघन करून आरक्षण जाहीर करण्यात आले असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली असता, 1995 पासून आतापर्यंत एकदाही आरक्षण जाहीर झाले नाही. पण यावेळी आरक्षण जाहीर करण्याचा उद्देश काय असा मुद्दा न्यायालयाने उपस्थित करून दोन्ही बाजूचे म्हणणे सोमवारी मांडण्याची सूचना केली. यामुळे पुढील सुनावणी सोमवार दि. 26 रोजी होणार आहे.\nनिवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पण आरक्षणाबाबत सुनावणीनंतर निर्णय होईल अशी अपेक्षा होती. पण सुनावणी पुन्हा लांबणीवर गेल्याने नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक लढविण्यासाठी काही नगरसेवक तयारी करीत आहेत. आरक्षणाचा वाद निर्माण झाल्याने निवडणुकीची तयारी करावी की, नाही असाही प्रश्न इच्छुकांसमोर निर्माण झाला आहे.\nविनोदाच्या जोरावर सौरभने आणली ऑरामध्ये रंगत\nमनपाची आजची बैठक वादळी होणार\nसंतप्त पिडीओंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/ipl-2018-auction/", "date_download": "2019-01-16T12:29:50Z", "digest": "sha1:FDRILPV2V4XW3OWUSXLGTNVNIBPWDDTD", "length": 18010, "nlines": 265, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "IPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात? | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nजाणून घ्या सर्व अपडेट्स\n0 820 1 मिनिट वाचा\nपहिले १० हंगाम भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर इंडियन प्रिमीअर लिगच्या अकराव्या हंगामासाठीचा लिलाव आज पार पडणार आहे. २७ ते २८ जानेवारीदरम्यान बंगळुरुच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये हा सोहळा रंगणार असून, येणाऱ्या नवीन हंगामासाठी अनेक बडे खेळाडू पुन्हा एकदा लिलावाच्या प्रक्रियेतून जाताना दिसतील. सकाळी ९ वाजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे.\nअकराव्या हंगामासाठी एकूण ५७८ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यात ३६० भारतीय खेळाडू असून २१८ खेळाडू परदेशी आहेत. याआधी संघमालकांना आपल्या संघातील प्रत्येकी ३ खेळाडूंना संघात कायम राखण्याची मूभा दिली होती. यानुसार प्रत्येक संघांनी महत्वाच्या खेळाडूंना आपापल्या संघात कायम राखलं आहे, तर काही संघांनी या लिलावात नव्याने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या लिलावाच्या प्रत्येक अपडेट तुम्ही लोकसत्ता.कॉमच्या वेबसाईटवर पाहू शकणार आहात.\nन्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलवर पहिल्या फेरीत बोली नाही\nदक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलावर पहिल्या फेरीत बोली नाही\nऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस लिन कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, लिनवर ९ कोटी ६० लाखांची बोली\nइंग्लंडचा जेसन रॉय १ कोटी ५० लाखांच्या बोलीत दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे\nब्रँडन मॅक्यूलम ३ कोटी ६० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे\nअॅरोन फिंचवर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ६ कोटी २० लाखांची बोली\nडेव्हिल मिलर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ३ कोटी रुपयांची बोली\nमुरली विजयवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही\nराहुलवर ११ कोटी रुपयांची बोली\nलोकेश राहुलला आपल्या संघात घेण्यात किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी\nअखेर किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी, करुण नायरला ५ कोटी ६० लाखांची बोली\nमुळ रक्कम ५० लाखांवरुन करुण नायरची कोट्यांमध्ये घौडदौड\nकरुण नायरसाठी पंजाब आणि राजस्थानच्या संघमालकांमध्ये चढाओढ\nदुसऱ्या सत्रातल्या खेळाडूंचा लिलाव संपला, ५ मिनीटांची विश्रांती\nयुवराज सिंह नवीन हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार, युवराजवर २ कोटी रुपयांची बोली\nइंग्लंडच्या जो रुटवर कोणत्याही संघाकडून बोली नाही\nकेन विलियमसन ३ कोटी रुपयांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघात\nब्राव्होवर ६ कोटी ४० लाखांची बोली\nराईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्होला संघात परत घेतलं\nगौतम गंभीरवर २ कोटी ८० लाखांची बोली\nगौतम गंभीर माहेरी परतला, नवीन हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार\nग्लेन मॅक्सवेल ९ कोटी रुपयांमध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार\nहैदराबाद विरुद्ध दिल्लीच्या लढाईत दिल्लीची बाजी\nऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलसाठी संघमालकांमध्ये पुन्हा एकदा चढाओढ\nबांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन सनराईजर्स हैदराबाद संघाकडे, बोली २ कोटी रुपये\nमुंबई इंडियन्सचा हरभजन सिंह चेन्नईच्या ताफ्यात, हरभजनवर २ कोटी रुपयांची बोली\nपहिल्या खेळाडूंचा संच संपला, आता १५ मिनीटांची विश्रांती\nऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क ९ कोटी ४० लाखांच्या बोलीत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे\nअजिंक्य रहाणे माहेरी परतला, राजस्थान रॉयल्सची रहाणेवर राईट टू मॅच कार्डाद्वारे ४ कोटींची बोली\nडु प्लेसीसवर १ कोटी ६० लाखांची बोली\nदक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीस राईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जकडे\nबेन स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघाकडे, बोली १२ कोटी ५० लाख\nइंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्ससाठी संघमालकांमध्ये चढाओढ\nवेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेलवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही\nकायरन पोलार्ड मुंबई इंडियन्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ५ कोटी ४० लाखांची बोली\nअखेर रविचंद्र आश्विन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, ७ कोटी ६० लाखांच्या बोलीत नवीन संघाकडून खेळणार\nरविचंद्रन आश्विनसाठी संघमालकांमध्ये चढाओढ\nराईट टू मॅच कार्डाद्वारे शिखर ५ कोटी २० लाखात हैदराबाद संघाकडे\nपहिल्या खेळाडूची बोली लागली, शिखर धवन सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार\nधर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच�� निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rokhthok-by-sanjay-raut-on-politics-is-a-dangerous-game/", "date_download": "2019-01-16T11:59:01Z", "digest": "sha1:BBFQCKXR75ZEBWYTPVIUKFVWP73NFH7K", "length": 25932, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "रोखठोक : राजकारण खतरनाक तितकेच बेभरवशाचे! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : ��ोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nरोखठोक : राजकारण खतरनाक तितकेच बेभरवशाचे\nदक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत राजकारणात उतरले. त्यांनी पाण्यावरचे तरंग पाहिले, पण तळ गाठणे कठीण आहे हे त्यांना समजले. ‘Politics is Dangerous’ असे ते म्हणाले. मोदी राममंदिर बांधत नाहीत व राहुल गांधी अचानक पितांबर नेसून महाकाल मंदिरात फेऱ्या मारू लागले\n‘‘Politics is Dangerous” असे श्री. रजनीकांत यांनी म्हटले आहे. राजकारण हे खतरनाक आहे. वाटते तितके सोपे नाही, असे दक्षिणेतील हा सुपरस्टार सांगतो. रजनीकांत यांनी सिनेमाच्या पडद्यावर अनेक ‘स्टंट’ केले, पण प्रत्यक्षात असे स्टंट चालत नाहीत हे त्यांनी सध्याचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून शिकायला हवे होते. तरीही रजनीकांतपासून कमल हसनपर्यंत अनेक नेते राजकारणात येत आहेत. आपल्या आधीच्या राज्यकर्त्यांनी काहीच केले नाही. त्यांनी केलेला खड्डा भरून काढण्यासाठी आपण राजकारणात येत आहोत असे प्रत्येकजण सांगतो तेव्हा आश्चर्य वाटते. गरिबीचे उच्चाटन करणे, रोजगार निर्माण करणे, तरुणांना संधी देणे, शेतकऱ्यांसाठी काम करणे हेच आपले प्राधान्य असल्याचे रजनीकांत यांनी एका मुलाखतीत सांगितले. यात नवे असे काय आहे कमल हसन यांनी तामीळनाडूत एक स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला व जे रजनीकांत यांनी सांगितले ते सर्व कमल हसन यांनाही करायचे आहे. राजकारण उत्तम केल्याशिवाय जनतेचे प्रश्न सुटत नाह���त, तरीही राजकारण धोकादायक असे रजनीकांत यांना वाटते.\nरजनीकांत हे मोठे अभिनेते आहेत. त्यांचे नाते महाराष्ट्राशी आहे. मूळचे ते शिवाजी गायकवाड; पण हे शिवाजीराव तामीळनाडूचे प्रश्न घेऊन राजकारणात उतरले. जन्मले महाराष्ट्रात, पण कर्मभूमी तामीळनाडू. ती कर्मभूमी हीच जन्मभूमी मानून रजनीकांत हे तेथील भूमिपुत्रांच्या लढ्यासाठी उभे आहेत. दक्षिणेत रजनीकांत, कमल हसन, द्रमुकचे स्टॅलिन, आंध्रचे जगन रेड्डी व चंद्राबाबू, कर्नाटकात कुमारस्वामी हे प्रादेशिक पक्ष उद्याच्या राष्ट्रीय राजकारणाची दिशा बदलतील. उत्तरेत अखिलेश यादव व मायावती यांचे एकत्र येणे पंतप्रधान होण्यापासून मोदींना रोखू शकते व महाराष्ट्रात शिवसेनेची साथ नसेल तर उद्याच्या संसदेत भाजप विरोधी बाकांवर बसलेला दिसेल हे चित्र आहे. तिकडे प. बंगालात ममता व ओरिसात नवीन पटनायक आहेतच. 2019 ला भारतीय जनता पक्ष हा लोकसभेतील मोठा पक्ष राहील; पण 2014 प्रमाणे ‘बहुमत’वाला पक्ष नसेल व ज्या काँगेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळू दिले नाही तो काँग्रेस पक्ष लोकसभेत निदान विरोधी पक्षपद तरी मिळवू शकेल हे आजचे चित्र आहे. राजकारण खतरनाक तितकेच बेभरवशाचे आहे असे रजनीकांत म्हणतात, पण त्यांनी राजकारणावरचे फक्त तरंग आणि बुडबुडेच पाहिले. राजकारणाचे पाणी खोल असते आणि त्याच्या तळाशी जे चालते ते पृष्ठभागावर कधीच येत नाही.\nराजकारण किती बेभरवशाचे आणि खतरनाक असते ते महाराष्ट्रात रोज दिसते. शिवसेनेतून श्री. नारायण राणे आधी काँग्रेसमध्ये व आता भाजपात गेले. भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतले, पण राणे हे भाजपवरही नाराज आहेत व भाजपात राहणार नाहीत असे सर्वत्र प्रसिद्ध झाले. या बातम्या खोट्या ठरू नयेत याची काळजी शरद पवारांनी घेतली व ते राणे यांच्या कणकवली येथील घरी जेवायला गेले. श्री. पवार यांनी नेहमीप्रमाणे बाहेर येऊन सांगितले, ‘‘आमच्यात राजकीय चर्चा झालीच नाही.’’ हे राजकारणात सर्रास चालते. सोयीचे राजकारण आता सगळेच करतात. महाराष्ट्रात ‘युती’ व्हावी असे भारतीय जनता पक्षाला आज मनापासून वाटते. युती झाली नाही तर हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होईल, पण 2014 साली युती तोडली तेव्हा हिंदुत्वाचा विचार कुणाच्या डोक्यात आला नाही.\nतेलंगणातील एका प्रचारसभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार भाषण केले. ‘‘निजामास पळवून लावले, तसे हैदराबादेतून ओवेसीला पळवून लावू,’’ असे त्यांनी सांगितले. यावर ओवेसी यांनी भगव्या कपड्यांतील योगींची यथेच्छ टवाळी केली व शेवटी म्हणाले, ‘‘ही माझी पितृभूमी आहे. वडिलांची भूमी आहे’’ येथे पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झाला. ही माझी मातृभूमी आहे असे ओवेसी का म्हणाले नाहीत’’ येथे पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झाला. ही माझी मातृभूमी आहे असे ओवेसी का म्हणाले नाहीत मुसलमान या भूमीला मातृभूमी मानत नाहीत. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ला त्यांचा विरोध आहे आणि बेसावध क्षणीदेखील ते हिंदुस्थानचा उल्लेख ‘मातृभूमी’ असा करीत नाहीत, इतके ते याबाबत सतर्क असतात. ओवेसी यांनी ‘पितृभूमी’ हा शब्द वापरून मुसलमानांना पुन्हा बिथरवले आहे. राजकारण धोकादायक आहे ते असे\nराजकारण हे धोकादायक, बेभरवशाचे हे आता राहुल गांधी यांच्या बाबतीतही खरे ठरले. मध्य प्रदेश निवडणूक प्रचारात राहुल गांधी हे उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेले. पितांबर, जानवे, कपाळास गंध, चंदन लावून अभिषेक केला व जणू विश्व हिंदू परिषदेचे नेतेच असल्याच्या रूपात त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. राहुल गांधी यांचे पूर्वज हे कसे मुसलमान होते अशा अफवा सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांना हे सर्व पाहताना धक्काच बसला आहे. भाजपने सत्तेसाठी जेथे हिंदुत्व सोडले त्या वळणावर राहुल गांधी पितांबर नेसून व कपाळास चंदन लावून उभे आहेत. अध्योध्येत राममंदिरही बांधू असे एकदा राहुल गांधी यांनी जाहीर करून टाकावे म्हणजे सगळाच खेळ खल्लास\nराजकारणात उद्या काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. रजनीकांत यांनी खरे तेच सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलउच्च शिक्षणातील नॅकची अपरिहार्यता\nपुढीलराहुल, कोहली, पुजाराचा दमदार शो, हिंदुस्थान 166 धावांनी पुढे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\nआजचा अग्रलेख : रडगाणी व आक्रोश; मेजर शशीधरन, माफ करा\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/solar-power-project-electricity-street-light-160447", "date_download": "2019-01-16T12:30:36Z", "digest": "sha1:XPW4OMIGJFKJLAEQNNQ5I7AYSB3LJ7TM", "length": 20764, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solar Power Project Electricity Street Light प्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर | eSakal", "raw_content": "\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान झाली आहेत. याचा वेग वाढविण्याची अपेक्षा आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांपर्यंत सौर कृषी वाहिनी पोचविण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्‍चित केले. प्रत्यक्षात मात्र सरकारच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीच्या वेगात कोसो मैलाचे अंतर पडल्याचे प्रकर्षाने दिसून येते.\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान झाली आहेत. याचा वेग वाढविण्याची अपेक्षा आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांपर्यंत सौर कृषी वाहिनी पोचविण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्‍चित केले. प्रत्यक्षात मात्र सरकारच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीच्या वेगात कोसो मैलाचे अंतर पडल्याचे प्रकर्षाने दिसून येते.\nमोहदी (जि. यवतमाळ), बुटीबोरी, खापा (जि. नागपूर), राळेगणसिद्धी (जि. नगर) असे चार पथदर्शी प्रकल्प सुरू होत आहेत. ‘रू�� टॉप सोलर’च्या माध्यमातून सरकारी कार्यालये, शाळा, पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजना, घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वीज सौर ऊर्जेच्या निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे दुर्गम आदिवासी पाड्यांवर मजुरांना शेती करणे शक्‍य होणार आहे. याशिवाय सौर पथदिव्यांसारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यभर झाले आहेत. पण एकदा सौर पथदिवे लावून त्याच्या उद्‌घाटनाचा गाजावाजा झाली की, वर्षानुवर्षे दुरुस्तीचे नाव घेतले जात नाही. ही परिस्थिती सुधारण्याची गरज आहे.\nजळगाव - केंद्र सरकारने एक लाख ७५ हजार मेगावॉट इतकी वीज अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करण्याचा पुढाकार घेतला. सौरऊर्जेची मागणी वाढत असून खानदेशात चार सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी झाली आहे. चाळीसगाव तालुक्‍यातही दीडशे मेगावॉटचे दोन प्रकल्प सुरू झालेत. मोर धरणाजवळ ६० मेगावॉटच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली असून त्याचे कामही लवकरच सुरू होईल. साक्री (धुळे) येथे दीडशे मेगावॉट आणि दोंडाईचा येथे महाजेनकोच्या ५०० मेगावॉटच्या प्रकल्पाची उभारणी होत आहे.\nकोल्हापूर - वीज निर्मितीसाठीच्या कोळशाचे भाव वाढत असल्याने वीजनिर्मितीचा खर्च वाढता आहे. यावर उपाय म्हणून सौर ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्याचे प्रयत्न झाले. पण प्रत्यक्ष वापर प्रभावीपणे होत नाही. महाऊर्जातर्फे (मेडा) सौर ऊर्जा उपकरणांसाठी विशेष अनुदान योजना राबविली. यातून गृहप्रकल्पांपासून शेती व गावठाणला उपयोगी पडतील, अशी सौर ऊर्जा यंत्रणा खरेदीसाठी २५ ते ५० टक्के अनुदान देण्यात येत होते. त्याचा लाभ काही शेतकऱ्यांनी आणि ग्रामीण भागात घेतला गेला. मात्र सौर ऊर्जेचे मोठे प्रकल्प उभे करून त्यातून निर्माण होणारी वीज घर, कार्यालयात वापरणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात कमी आहे. मध्यंतरी सरकारी कार्यालयांवर सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्याचा आदेश निघाला; मात्र त्याची अंमलबजावणी २० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक झाली नाही. अशात मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना शेतकऱ्यांना लाभ देणार होती. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून ११ प्रस्ताव आहेत. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात पाणी गरम करण्यासाठी सौर ऊर्जा वापरण्याचे प्रमाण वाढले. २५ पासून पाच हजार लिटरपर्यंतचे पाणी गरम करणारी यंत्रणा पुरविणाऱ्या २५ खासगी कंपन्या आहेत.\nपोहाळी (ता. सुरगाणा) येथील आदिवास�� गावात सौर कृषिपंपांमुळे रब्बीचे पीक घेणे शक्‍य झाले असून मजुरीसाठी स्थलांतर थांबले. येथील भास्कर गावित यांच्या दीड एकरात भात पीक होत असे. पण तेवढ्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्‍य नसल्याने खरिपानंतर त्यांना रब्बी हंगामात मजुरीसाठी स्थलांतर करावे लागायचे. शेतात विंधन विहीर असूनही एक किलोमीटर अंतरावर ११ किलोवॉट उच्च विद्युत दाब वाहिनीला कमी दाबाच्या वाहिनीत बदलण्यासाठी रोहित्र लागते. मात्र फक्त एका वीजजोडासाठी रोहित्रासह नवी वाहिनी टाकणे शक्‍य नव्हते. सौर ऊर्जेच्या तीन अश्‍वशक्तीच्या पंपासाठी त्यांना अनुदान मिळाले. प्रस्तावाच्या १६ हजार २०० रुपये खर्चातून सौरपंप मंजूर झाल्याने विंधन विहिरीवरून शेतात सिंचन सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे खरिपानंतरही दुसरे पीक घेणे त्यांना शक्‍य झाले. टोमॅटो, गहू, हरभरा ही पिके ते घेऊ लागले आहेत.\nविजेचा तुटवडा आणि दुर्गम भागात वीज पोचविण्यास अडथळे असल्याने ‘महावितरण’ने सौर कृषिपंपांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील १९२ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचे काम ‘महावितरण’कडून करण्यात येणार आहे. मात्र सौरपंप वितरणाची अद्याप प्रतीक्षा आहे.\nग्रामीण भागाला उपयुक्त असलेले ग्राम सौरदीप उपलब्ध आहेत. यात एक व दोन वॉटचे प्रत्येकी एक एल.ई.डी. बल्ब असतात. त्याला एक सोलर पॅनल व चार्जर बसविण्यात आला आहे. मात्र आता बॅटरीमध्ये वीज साठवून ठेवण्याऐवजी ‘नेट मीटरिंग सिस्टिम’ घराला लावल्यास ‘रूफ ऑफ सोलर’द्वारे निर्माण होणाऱ्या विजेचा वापर दिवसा करणे व उरलेली वीज महावितरणला देता येणे शक्‍य आहे. ही यंत्रणा बसविण्यास जळगाव जिल्ह्यात सुरवात झाली. याशिवाय समृद्ध ग्राम योजनेंतर्गत दीडशे ग्रामपंचायतींना सौरदिवे लावले आहेत.\n१७ कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प\nपरभणी - महापालिकेच्या १७ कोटी रुपयांच्या सौर उर्जा प्रकल्पाला शासनाने तत्वतः मान्यता दिली असून लवकरच पुढील कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. या...\nशाश्‍वत विकासासाठी सौरऊर्जेचा मार्ग\nपर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे...\n‘स्मार्ट सिटी’तून पडला प्रकाश\nऔरंगाबाद - केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराची निवड होऊन तीन वर्षे उलटली आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी पडून असतानादेखील एकाही...\nकृषिपंप वीजजोडणी योजना अधांतरी\nमुंबई - राज्यातील कृषिपंपाना उच्चदाब वीजजोडणी योजना देण्याची योजना दीड वर्षानंतरही अधांतरीच आहे....\nसौरऊर्जा प्रकल्प कर निर्णयाचा फायदा शून्य\nकऱ्हाड - ग्रामपंचायत हद्दीतील सौरऊर्जा प्रकल्पावर कर आकारणी करण्याचा शासनाने नुकताच निर्णय घेतला आहे. मात्र, जिल्ह्यात बहुतेक ग्रामपंचायत हद्दीत...\nसगुणा राइस टेक्‍निकसह गॅसिफायर चलप्रतिकृतीस पारितोषिक\nदाभोळ - दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सात चलप्रतिकृती तयार करून ‘डिपेक्‍स २०१८’मध्ये सहभाग घेतला होता. पैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/solapur-ghongdya/", "date_download": "2019-01-16T12:23:10Z", "digest": "sha1:E6JPXEMB3PHSESNPWS7MXABI54YGZ2JE", "length": 7375, "nlines": 139, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सोलापूर घोंगड्या – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ January 7, 2019 ] कझाकस्तान\tओळख जगाची\n[ January 7, 2019 ] इस्रायल\tओळख जगाची\n[ January 7, 2019 ] आयर्लंड\tओळख जगाची\nसोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.\nसोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या तीन तालुक्यात विणलेल्या घोंगड्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत.\nसोलापूर जिल्हा आर्थिकदृष्या विकसित होत आहे. जिल्ह्यातील सोलापूर तालुक्यात बिर्ला सिमेंट कारखाना असून अनेक ठिकाणी सूतगिरण्या आहेत.\nमला भावलेला युरोप – भाग ९\nदो लब्जो की है,\nक्या गा रहा था,\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nअंगणात बसलेला चंदर काड्या जमवून त्याची बैल-गाडी करीत होता . त्याचे वडील- बापू वाड्याकडे निघाले ...\nसाधे -सुधे पोस्त कार्ड , आंतरदेशीय-पत्र आणि पाकिटे \" यातून एकमेकांना ख्याली-खुशाली \"कळवली जात असे. घरातील वडीलधार्या व्यक्तींनी पत्रातील मजकूर वाचून सगळं ...\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nभारतीय रेल्वेने हा बांधलेला अजस्त्र पूल म्हणजे रेल्वे इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणारी घटना आहे ...\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nजादुटोणाविरोधी कायदा होऊनही अंधश्रध्दा कमी न होता वाढतच आहेत. नवीन जादू घेऊन नवीन बाबा अवतार ...\nठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य ...\n२ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक अशी बहुमानाची पदके ...\nनिशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/5/23/mi-sawarkar-competition-special-feature-article-.html", "date_download": "2019-01-16T11:52:24Z", "digest": "sha1:W76HSF3N54SMISPJTYBPESPACBQINZ4F", "length": 16962, "nlines": 31, "source_domain": "mahamtb.com", "title": " कदाचित 'हे' पाहून सावरकरही थक्क झाले असते... कदाचित 'हे' पाहून सावरकरही थक्क झाले असते...", "raw_content": "\nकदाचित 'हे' पाहून सावरकरही थक्क झाले असते...\nदोन दिवसांपूर्वी बऱ्याच कालावधीनंतर आमचं कुटुंब एकत्र आलं होतं. त्यात मावशी, मामा, काका, काकू, आजी, आजोबा आणि त्यांची मुलं व नातवंडांचा समावेश होता. आधी बराच वेळ कौटुंबिक गप्पा झाल्या, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मग जेवणानंतर गप्पा चालू असतानाच आमच्या पिढीतील पोरा-पोरींचे लक्ष जरा 'डायव्हर्ट' होऊन ते स्मार्टफोन मध्ये गुंतू लागले. मग काय बहुतांश वेळा ऐकायला मिळणारा संवाद इथेही कानावर पडलाच. काकू मोठ्याने म्हणाली या व्हॉटस अॅप, फेसबूकपाई आजची पिढी वाया गेली आहे. चारचौघात बसलो तरी त्यांचं 'माणसांकडे' कमी आणि फोनमध्ये जास्त लक्ष असतं. एवढं असतं तरी काय त्याच्यावर कोणास ठाऊक...''\nमाझ्या पिढीतल्या काहींनी हे वाक्य ऐकून दुर्लक्ष केलं आणि पुन्हा स्वतःला 'स्मार्ट फोन' मध्ये 'एंगेज्ड' करून घेतलं. पण मला ते थोडं खटकलंच. कारण प्रत्येक वेळी आम्ही सोशल मीडियावर टाईमपास करण्यासाठी जात नसतो. बऱ्याचदा त्याचा फायदाही होते. काही वेळा यामुळे नवीन उपक्रमही कळतात. तर मी मनात ठरवलंच की आज एखाद उदाहरण देऊन घरच्यांना पटवूनच देऊ की सोशल मीडियावर चांगल्या गोष्टीही पाहायला मिळतात. मी त्यावेळी 'मी सावरकर' या युट्यूब चॅनेलवरील काही व्हिडिओ पाहत होतो. मी ते व्हिडिओ घरच्यांना दाखवले ते बघितल्या नंतर घरचे अवाक झाले आणि आजीची प्रतिक्रियातर खूपच लक्षात राहणारी होती. ती म्हणाली, ''आज स्वातंत्र्यवीर सावरकर असते तर ते देखील हे व्हिडिओ बघून थक्क झाले असते, त्यानांही आजच्या पिढीचा अभिमान वाटला असता''\nआता वरचे दोन परिच्छेद वाचल्यावर तुमच्यातही उत्सुकता निर्माण झालीच असेल की नेमके हे व्हिडिओ कसले होते, की जे बघून खुद्द सावरकरही थक्क झाले असते. तर हे व्हिडिओ होते एका स्पर्धेतील सहा विजेत्यांचे, विजेत्यांमध्ये विविध वयोगटातील चार महिला व तीन पुरुष होते. थोडं या अनोख्या स्पर्धेविषयी जाणून घेणं यानिमित्ताने अत्यंत गरजेचे आहे असं मला वाटतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३५ वी जयंती येत्या २८ मे रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, हिंदू हेल्पलाईन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांचे विद्यमाने भारतीय नागरिकांसाठी एक मोठी वक्तृत्वस्पर्धा आयोजित केली होती. या वक्तृत्व स्पर्धेसाठी अबाल वृद्धांसाठी सहा वयोगट केले होते. तसेच सावरकरांच्या विविध गुणांच्या पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी सहा विषय दिले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी व्हॉटस अॅपचा वापर करून भाषणाच्या प्रवेशिका ऑडिओ - व्हिडिओ स्वरूपात स्वीकारल्या होत्या. स्पर्धेसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही माध्यमातील भाषणांना अनुमतीदिलेली होती. तसेच परदेशस्थ अनिवासी भारतीयांसाठी देखील ही स्पर्धा खुली होती. स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात आली नाही.\nआनंदाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेला सर्वच गटातून अत्यंत उत्साहवर्धक आणि भरभरून प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातून स्पर्धक या उपक्रमाला दाद देतील याची खात्री होतीच पण त्याशिवाय इतर राज्ये आणि विशेष म्हणजे थायलंड, अमेरिका येथून आलेल्या प्रवेशिका पाहून आयोजकांनाही आश्चर्य वाटलं. एकूण ३२१ स्पर्धक यास्पर्धेत सहभागी झाले. सर्व विषयांवर सर्व वयोगटातून स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या हे उल्लेखनीय. या स्पर्धेच्या निमित्ताने आणखी एक वैशिट्यपूर्ण बाब नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या संख्येपैकी तब्बल ६४ टक्के स्पर्धक या महिला होत्या.\nद्रष्टे सावरकर, योद्धा सावरकर, समाज सुधारक सावरकर, हिंदुत्ववादी सावरकर, विज्ञाननिष्ठ सावरकर, साहित्यिक सावरकर या सहा विषयांवर वक्तृत्व करण्याची स्पर्धकांना मुभा होती. स्पर्धा अधिक पारदर्शी व्हावी यासाठी इयत्ता ५ – ८, इयत्ता ९ – १२, महाविद्यालयीन विद्यार्थी, वय वर्षे २२ ते ४५, वय वर्षे ४५ ते ६०, वय वर्षे ६० आणि पुढे असे सहा वेगळे ग्रुप करण्यात आले होते. स्पर्धेसाठी शरद पोंक्षे, नितीन भारद्वाज, राहुल सोलापूरकर, प्रवीण जाधव, प्रवीण तरडे, योगेश सोमण, श्रीरंग गोडबोले यांच्यासारखे नावाजलेल्या कलाकारांनी या स्पर्धेचे परीक्षण करून त्यातून अंतिम सहा विजेत्यांची निवड केली आहे.\nया स्पर्धेला सर्वस्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येकानेच सावरकरांबद्दलचे भारावून टाकणारे विचार सादर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला त्यामुळे यातील अंतिम विजेत्यांची निवड करताना परीक्षकांना अधिक कष्ट घ्यावे लागले. अंतिम सहा विजेत्यांबरोबरच प्रत्येक गटात उपविजेते, उत्तेजनार्थ अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे जे व्हिडिओ बघून जे विचार ऐकून थक्क व्हायला होतं ते अंतिम सहा विजेत्यांचे व्हिडिओ तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून बघू शकता.\nया स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या रविवारी २७ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या 'अँफी थिएटर'मध्ये रंगणार आहे. स्वा. सावरकर हे यामहाविद्यालयाचे माजी विद्यार्थी त्यामुळे ही बाब औचित्य पूर्ण आहे. सभेसाठी मा. खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्षपद डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे भूषविणार आहेत. 'राष्ट्रभक्त वीर सावरकर' ह्या विषयावर डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी ह्यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमात यशस्वी स्पर्धकांचे वक्तृव देखील सादर होणार आहे.\nअसा होईल विजेत्यांचा गौरव\nस्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रत्येक गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये दहा हजार, दुसऱ्या क्रमांकाचे रुपये पाच हजार आणि एक हजाराची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. उपरोक्त बक्षिसा��खेरीज सहा गटातील सहा प्रथम क्रमांकाचे स्पर्धकांमधून एक सर्वोत्तम विजेता निवडण्यात येणार आहे आणि सदर स्पर्धकाला अंदमानचे पर्यटन पुरस्कृत करीत आहोत. कॅप्टन निलेश गायकवाड पुरस्कृत एका विजेत्यास अंदमान येथे फेब्रुवारी २०१९ मधे आपले वक्तृत्व सादर करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. सर्व स्पर्धकांना सावरकरांचे माझी जन्मठेप हे ऑडिओ पुस्तक भेट दिले जाणार आहे. या स्पर्धेसंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही www.MeSavarkar.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.\nगेल्या काही दिवसांपासून संगीतकार सलील कुलकर्णी यांनी अशाच प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलेली 'अभिजात' ही स्पर्धा अतिशय लोकप्रिय ठरत आहे. त्यांनतर आता 'मी सावरकर-२०१८'ला मिळालेले यश पाहता किमान काही टक्के तरी सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे वापर होत आहे असं म्हणायला हरकत नाही. असे अनेक चांगले उपक्रम आपल्या आजूबाजूला घडत असतात 'अभिजात' व 'मी सावरकर' ही केवळ उदाहरणादाखल सांगितलेली नावं आहेत. हे सांगण्यामागचा उद्देश केवळ एवढाच की प्रत्येक नाण्याला दोन बाजू या असतातच त्या आधीच्या पिढीतही होत्या आणि अत्ताच्याही आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरून अशा पद्धतीचे 'लपून राहिलेले टॅलेंट' बाहेर पडत असेल तर या माध्यमाला व अशा उपक्रमांना आपण साथ दिलीच पाहिजे.. जग कितीही हायटेक झालं तरीही एखाद्या महापुरुषांचे विचार नष्ट होणार नाहीत किंबहुना त्या विचारांचा, संस्कारांचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी सोशल मीडिया हेच जास्त प्रभावी माध्यम ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_330.html", "date_download": "2019-01-16T12:44:34Z", "digest": "sha1:SDWOM54B6VELDXWCYAO54PJ36LM2MDF2", "length": 8080, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "चमकदार कामगिरीनंतरही इशांत शर्माला दंड | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्��ाची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nक्रीडा देश ब्रेकिंग विदेश\nचमकदार कामगिरीनंतरही इशांत शर्माला दंड\nइंग्लंड विरुद्धचा कसोटी सामना भारताने गमावला. या सामन्यांमध्ये इशांतशर्माने चमकदार कामगिरी दाखवली. परंतु तरीही इशांतला दंड ठोठावला आहे. याचे कारण म्हणजे डेव्हिड मलानला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन करताना मर्यादा ओलांडल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. इशांतला मानधनातील १५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्यावतीने देण्यात आली. इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानला दुसऱ्या डावात २० धावांवर बाद केल्यानंतर इशांतने मलानकडे बघून आक्षेपार्ह हातवारे केले होते. आयसीसीच्या आचार संहितेच्या कलम २.१७ चा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.\nइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इशांत शर्माने दमदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात सहा विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवले. यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १८० धावांवर आटोपला. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला इशांतची कामगिरी क्रिकेटप्रेमींना दिलासा देणारी होती.\nसामना संपल्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी इशांत शर्माला १५ टक्के दंड आकारला. सामन्याच्या मानधनातील १५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. तसेच त्याच्या वर्तनासाठी मानांकनात १ डिमेरिट गुणही जमा होणार आहे.\nLabels: क्रीडा देश ब्रेकिंग विदेश\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/when-planned-mayor-is-employed-the-flowers-come-in-the-mahasabha-in-prostitution/", "date_download": "2019-01-16T12:40:29Z", "digest": "sha1:2JXTBT6S7YYBYX2GJMOUIKUUXCN7VCSP", "length": 5989, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...जेव्हा नियोजित महापौर नियोजित म. फुलेंच्या वेशात महासभेत येतात.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n…जेव्हा नियोजित महापौर नियोजित म. फुलेंच्या वेशात महासभेत येतात.\nपुणे : पिंपरी-चिंचवड शहराचे नियोजित महापौर राहुल जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करुन महासभेत आले आहेत. तर, त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केला आहे.\nमहापौर व उपमहापौरांची आज महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड होणार आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपकडून राहुल जाधव व सचिन चिंचवडे यांनी उमेदवारी अर्ज भरले असून त्यांचा निवड निश्चित आहे.\nआजी-माजी महापौरांसाठीही महापालिकेचे दरवाजे बंद\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली…\nआ मेधा कुलकर्णी यांनी अस वक्तव्य करायला नको होतं – खा संजय काकडे\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nसोलापूर- ( प्रतिनिधी ) - सोलापूर विद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारंभ 19 जानेवारी 2019 रोजी सकाळी साडेदहा वाजता…\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने ��िला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/rpf-jawan-shot-suicide-33660", "date_download": "2019-01-16T12:23:31Z", "digest": "sha1:NUKROM25UVT3WYOC6E4WTKKIIL5XDVZ7", "length": 11898, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "RPF jawan shot of suicide आरपीएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nआरपीएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या\nसोमवार, 6 मार्च 2017\nमुंबई - रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानाने शनिवारी रात्री एके-47 मधून गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्याचे नाव दलबीर सिंग (वय 38) असे आहे. या प्रकाराच्या चौकशीचे आदेश रेल्वेने दिले आहेत. दलबीर मूळचा हरियानाचा रहिवासी होता. तीन बहिणी आणि आई असे त्याचे कुटुंब आहे. दोन वर्षांपूर्वी तो आरपीएफमध्ये रुजू झाला होता. तो मुंबई सेंट्रल येथे कर्तव्यावर होता. दलबीर सिंग शनिवारी रात्री मुंबई सेंट्रल येथून सुटणाऱ्या गुजरात मेलचे मार्गसंरक्षण करणार होता. त्याकरिता त्याने मुख्यालयातून एके-47 घेतली. मुंबई सेंट्रलच्या हॉल परिसरात गेल्यावर दलबीरने स्वत:वर गोळी झाडून घेतली.\nमुंबई - रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानाने शनिवारी रात्री एके-47 मधून गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्याचे नाव दलबीर सिंग (वय 38) असे आहे. या प्रकाराच्या चौकशीचे आदेश रेल्वेने दिले आहेत. दलबीर मूळचा हरियानाचा रहिवासी होता. तीन बहिणी आणि आई असे त्याचे कुटुंब आहे. दोन वर्षांपूर्वी तो आरपीएफमध्ये रुजू झाला होता. तो मुंबई सेंट्रल येथे कर्तव्यावर होता. दलबीर सिंग शनिवारी रात्री मुंबई सेंट्रल येथून सुटणाऱ्या गुजरात मेलचे मार्गसंरक्षण करणार होता. त्याकरिता त्याने मुख्यालयातून एके-47 घेतली. मुंबई सेंट्रलच्या हॉल परिसरात गेल्यावर दलबीरने स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्याला रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला मृत जाहीर करण्यात आले.\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nइंडिकेटरचे वाजले की बारा\nदिवा - मध्य रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वेस्थानकातील इंडिकेटर अधूनमधून बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत काही दक्ष प्रवाशांनी...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/6830-deepika-padukon-in-cannes-film-festival", "date_download": "2019-01-16T12:21:51Z", "digest": "sha1:MFBHZBN3KZGVPBGVXNKRQ75WTLPI36MU", "length": 6912, "nlines": 145, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "कान्स फेस्टिवलमध्ये दिपीकाची स्टनिंग एन्ट्री - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकान्स फेस्टिवलमध्ये दिपीकाची स्टनिंग एन्ट्री\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकान्स फिल्म फेस्टिवलची धूम सुरु असताना बॉलीवुडच्या अभिनेत्रींचा हटके लुकही पहायला मिळत आहे. शुक्रवारी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दिपीका पादुकोण पिंक कलरच्या आउटफिटमध्ये स्टटिंग अंदाजात झळकली. या फेस्टिवलमध्ये दीपीकाचीचं चर्चा झाली. या पिंक कलरच्या आउटफिटमध्ये दीपीका व्हिक्टोरियन युगातील एका राणीसारखी दिसत आहे.\nदिपीकाने सोशल मिडीयावर आपल्या तिचा फोटो फॅन्ससोबत शेअर केला आहे. या फेस्टिवलमध्ये दिपीकासोबत, कंगना रनौत, हु���ा कुरैशी या बॉलीवुड अभिनेत्रीनींही कान्स फेस्टिवलमध्ये आपली जबरदस्त उपस्थिती दर्शवली.\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nसैफ आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण\nपंजाबच्या गुंडाने ‘टायगर’ला दिली जीवे मारण्याची धमकी\n‘रावण’ फेम अभिनेते नरेंद्र झा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\n विद्यार्थ्यांची देशविरोधी नारेबाजी देशद्रोह ठरतो का\nमुंबईत लाखो बोगस व्होटर्स... 1 फोटो आणि 11 मतदार... काय केले आहेत संजय निरूपम यांनी आरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_204.html", "date_download": "2019-01-16T12:02:50Z", "digest": "sha1:HG52Q4BW5POD7TIVHQ4LUDXKY7KZE7JS", "length": 9308, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कोटेश्‍वर पुलाचे काम रखडल्याने नागरीक त्रस्त | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News ब्रेकिंग सातारा\nकोटेश्‍वर पुलाचे काम रखडल्याने नागरीक त्रस्त\nसातारा (प्रतिनिधी) : सातारा शहर आणि शाहूपुरीला जोडणार्या कोटेश्‍वर पुलाचे काम अत्यंत रटाळपणे सुरू असल्याने नागरिकांना व वाहनचालकांना अक्षरश: प्रदक्षिणा घालण्याची वेळ येवून ठेपली आहे. धिम्या गतीमुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या व्यापार्‍यांवर परिणाम होत असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.\nसातारा शहर आणि शाहूपुरीला जोडणार्‍या श्रीकोटेश्‍वर पुलाची दुरावस्था झाल्याने सातारा पालिकेने नवीन पुलासाठी एक कोटी 21 लाख 57 हजार रुपयांची तरतूद करून 11 सप्टेंबर 2018 रोजी नवीन पुलाच्या कामास प्रारंभ केला. त्यामुळे सुरूवातीला वाहतुकीचा काहीसा खोळंबा झाला. शाहूपुरीकडे जाण्यासाठी अनंत इंग्लिश स्कूल किंवा दैनिक ऐक्य कॉर्नरपासून ओढ्यातून पुढे आणि संत गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागून अशा तीन पर्यायी मार्गांचा अवलंब करत वळसा घालण्याची वेळ नागरिकांसह वाहनचालकांवर येवून ठेपली आहे.\nया पुलाचे काम सुरू करण्यापूर्वीच येथील पाण्याच्या पाईपलाईन शिफ्ट करणे आवश्यक होते. मात्र, रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर काम बंद ठेवून पाण्याच्या लाइन शिफ्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले.\nरटाळ कामामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत नगरपालिकेच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता पुलाचे काम करताना पाइपलाइन फुटल्याने कामाला उशीर होत आहे, पूल आणि त्यावरील रस्त्याचे काम 26 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. बांधकाम सभापती मनोज शेंडे म्हणाले, यापूर्वी 20 फुटांचा पूल होता. त्यामुळे एकाच वेळी दोन वाहने जाण्यास अडचणी निर्माण होत होत्या. नवीन पूल हा 40 फुटांचा करण्यात आला असून त्यावर दुतर्फा 5 फुटांचे दोन फूटपाथ बांधण्यात येणार आहेत. पुलाची उंची 1 मीटरने वाढवण्यात आली आहे.\nLabels: Latest News ब्रेकिंग सातारा\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्य��ने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/image-story?page=96", "date_download": "2019-01-16T12:31:31Z", "digest": "sha1:QN2KHWQCXQYJ4ZC2UYUEKOV7IKKODN3M", "length": 6074, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "News Photo Gallery: News Photos, Entertainment Pictures, Sports Images | eSakal", "raw_content": "\nदोन मिनिटांत खाल्ल्या तब्बल 47 मिरच्या (फोटो फिचर)\nआयुषयाचा शाळेतील पहिला दिवस\nसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा\nपंढरपूरच्या वारीतील वेगवेगळ्या पार्श्वभूमी वारकऱ्यांच्या टिपलेल्या भावमुद्रा.\nनाशिक: निवृत्तिनाथांचा पालखी सोहळा (फोटो)\nगुलाब देऊन मुलांचे स्वागत\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/dainik-prabaht/", "date_download": "2019-01-16T11:41:46Z", "digest": "sha1:6I27LGN22YJMUCLT7VGTKUTAS6CGHQSY", "length": 7193, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माजी आमदार मोहन जोशी , पीएमपीएल संचालक नयना गुंडे यांची सदिच्छा भेट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमाजी आमदार मोहन जोशी , पीएमपीएल संचालक नयना गुंडे यांची सदिच्छा भेट\nपीएमपीएल संचालक नयना गुंडे यांची सदिच्छा भेट\nमाजी आमदार मोहन जोशी , पीएमपीएल संचालक नयना गुंडे सदिच्छा भेट.\nपीएमपीएल संचालक नयना गुंडे यांची सदिच्छा भेट\nमाजी आमदार मोहन जोशी यांची सदिच्छा भेट\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांची सदिच्छा भेट\nपुणे वृत्तपत्र विक्रेता संघ यांची सदिच्छा भेट\nअ‍ॅड. कोमल साळुंखे यांची सदिच्छा भेट\nपुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची सदिच्छा भेट\nशहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांची सदिच्छा भेट.\nमाजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर,भाजप शहराध्यक्ष योगे��� गोगावले यांची सदिच्छा भेट\nमाजी नगरसेवक श्रीकांत जगताप आणि बोपोडी भागातील नागरिक\nपुणे विद्यापीठाचे कुलगुरू ‘नितीन करमळकर’ यांची सदिच्छा भेट\nचित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची सदिच्छा भेट\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_34.html", "date_download": "2019-01-16T12:28:17Z", "digest": "sha1:6XUAGG6ORZDGR5ZWCWI24NO2GMA2EM6C", "length": 17090, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "बुलडाणा जिल्हयात स्वाभिमानीचे आंदोलन चिघळले; शेतकर्‍यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन तिव्र करणार : रविकांत तुपकर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nबुलडाणा जिल्हयात स्वाभिमानीचे आंदोलन चिघळले; शेतकर्‍यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन तिव्र करणार : रविकांत तुपकर\nबुलडाणा,(प्रतिनिधी): दुष्काळग्रस्त बुलडाणा जिल्हयातील शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये देण्यात यावे दुष्काळाच्या उपाय योजनांची तातडीने अंमल बजावणी करण्यात यावी तसेच शेतकर्‍यांच्या तुरीचे चुकारे व अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांचे अनुदान ���ातडीने मिळावे या मागण्यांसाठी शेगाव तहसिल कार्यालयासमोर मागील सात दिवसापासून सुरू असलेल्या स्वाभिमानीच्या उपोषणाची त्वरीत दख्ल घेण्यात यावी या मागण्यासांठी आज 1 जानेवारी रोजी जिल्हाभरात ठिकठिकाणी स्वाभिमानीच्या वतीने रस्तारोको करण्यात आला तर संतप्त स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी तीन एसटी बसेसची तोडफोड केली.\nत्यामुळे स्वाभिमानीचे हे आंदोलन अधिक चिघळणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आंदोलनाची तात्काळ दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा दिला आहे. बुलडाणा जिल्हा शासनाने दुष्काळग्रस्त् घोषीत केला खरा, पण अद्याप दुष्काळाच्या कोणत्याही उपाययोजना शासनाने लागू केल्या नाहीत, त्यामुळे दुष्काळाच्या योजना तातडीने लागू करून शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत शासनाने त्वरीत दयावी या मागणीसाठी तसेच मागील वर्षी शासनाकडून नाफेडव्दारे तुर खरेदी करण्यात आली. या तुरीचे चुकारे अदयाप काही शेतकर्‍यांना मिळाले नाही, तसेच ऑनलाईनच्या गोंधळामुळे ऑनलाईन नोंदणी न झालेल्या शेतकर्‍यांचे तुरीचे अनुदान मिळाले नाही.हे अनुदान शेतकर्‍यांना त्वरीत मिळावे या मागणीसाठी शेगाव तहसिल कार्यालयासमोर स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह 15 शेतकर्‍यांनी कडाख्याच्या थंडीत 26 डिसेंबर पासून उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची आज सातव्या दिवशीही प्रशासनाकडून दखल न घेतल्याने आज 1 जानेवारी रोजी स्वाभिमानीच्या संतप् कार्यकर्त्यांनी बुलडाणा, भेंडवळ फाटा,चांगेफळ फाटा येथे एसटी बसेसची तोडफोड केली. व ठिकठिकाणी रस्तारोको करण्यात आले. बुलडाणा : बुलडाणा- खामगाव रोडवर सावळा फाटा येथे राणा चंदन यांच्या नेतृत्वात रस्ता रोको करण्यात आला. यावेळी शे. रफिक शे. करीम, ज्ञानेश्‍व्र कल्याणकर, पुरूषोत्त्म पालकर, दत्ता जेऊघाले, हरीभाऊ उबरहंडे, समाधान धंदर, शे. साजीद, केशव जेऊघाले, बादशाह खान, लतीफ चौधरी, समाधान नागवे,शैलेश चव्हाण, अमीन खासाब, सुरेश आघाव, बबन कानडजे यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. चिखली : चिखली खामगाव रस्त्यावर दिवठाणा फाटा येथे भगवानराव मोरे, भारत वाघमारे, संतोष परिहार यांच्या नेतृत्वात रस्तारोको करण्यात आला.\nयावेळी स्वाभिमानीचे सं��ोष शेळके, रामेश्‍व्र परिहार, छोटू झगरे यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी मोठया संख्येनी उपस्थित होते. देऊळगाव मही: देउळगाव मही येथे चिखली जालना मार्गावरील डिग्रस चौकात बबनराव चेके, संतोष शिंगणे, मधूकर शिंगणे, शे. जुल्फेगार, पुंडलीक शिंगणे, गणेश शिंगणे यांच्या नेतृत्वात रस्तारोको करण्यात आला. यावेळी भगावन मुंढे, अंबादास बुरकुल, समाधान देवखाने, विनोद नागरे, समाधान शिंगणे, स्वप्नील मुंढे, गजानन रायते यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान या रस्तारोकोमुळे रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संग्रामपूर: संग्रामपूर येथे बसस्थानका समोर तालुका अध्यक्ष उज्व्ल चोपडे व मोहन पाटील यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी योगेश मुरूख, विलास तराळे, सुनिल अस्वार, प्रविण येरणकर, शिवा पवार यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेवून आठ कार्यकर्त्यांवरती भादवि कलम 341,143,135 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. शेगाव: शेगाव येथे कनारखेड फाटयावर रस्तारोको दरम्यान विठठल वखारे, योगेश वखारे, आषीश नांदोकार,रमेश ढगे, दत्तात्रय ढगे, श्रीकृष्ण सहस्त्रबुध्दे यांच्यावर पोलिसांनी भादवी कलम 341,135 नुसार गुन्हे दाखल केले. मोताळा: मोताळा येथे तहसिल कार्यालया समोर सै.वशिम, महेंद्र जाधव, प्रदिप शेळके यांच्या नेतृत्वात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली व तहसिलदार यांना निवेदन दिले. यावेळी चंदू गवळी, विजय बोराडे, सै. ताज, राजू पन्हाळकर, निलेश पुरभे, दत्ता शिबंरे, राजू शिंदे,गजानन गवळी, जाबीर खान, जुबेर पटेल, बाबुराव महाराज यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मेहकर: मेहकर येथे उपविभागीय कार्यालयासमोर स्वाभिमानीचे डॉ. ज्ञानेश्‍वर टाले यांच्या नेतृत्वात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शने केली व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी सुभाष पवार, अमोल वाघमारे, प्रल्हाद खोडके, अनिल बोरकर, नितीन अग्रवाल, राजू पळसकर, अनिल ठोकळ, मिनेश बाजड, गणेश मोरे, गजानन मेटांगळे, दत्तात्रय मेटांगळे यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी मोठया संख��येनी उपस्थित होते. दरम्यान प्रशासनाने आंदोलनाची तात्काळ दखल घेवून शेतकर्‍यांना तातडीने मदत दयावी व शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करावे अन्यथा हे आंदोलन अधिक तिव्र पध्दतीने करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानीचे प्रदेशाध्ययक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/627922", "date_download": "2019-01-16T12:32:19Z", "digest": "sha1:OFGTBYJS7PZ74RJ4LZS74EYOCDAPDRER", "length": 5883, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » 74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nसर्वेमधून माहिती उघड : प्रबळ क्षेत्रातील कंपन्यांची उत्तुग भरारी : चार महत्वाच्या उद्योगाचा समावेश\n74 भारतीय कंपन्यांनी जर्मनीत एका वर्षात 11 अब्ज युरो इतका महसुल कमावला असल्याची माहिती एका सर्वेमधून नोंदवण्यात आली आहे. यात 23हजार 300 कर्माचारी काम करत असल्याचे म्हटले आहे. ही माहिती ‘इंडियन इन्वेस्टमेन्ट इन जर्मनी 2018’ या अहवालात नोंदवण्यात आली आहे.\nसदर सर्वेसाठी इन्डो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इतर चार प्रबळ क्षत्रामध्ये एकत्रितपणे जवळपास 95 टक्के इतका महसुल भारतीय कंपन्यानी कमावला असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.\n74 कंपन्यामध्ये 23 हजार 300 कर्मचारी कार्यरत आहेत. तर यातील 213 कर्मचारी कायमचे नोंदणीकृत असून ते जवळपास सर्व यंत्रणा हाताळत असतात. प्रबळ उद्योग क्षेत्रामध्ये धातु आणि धातूवर प्रक्रिया करणार��� उद्योग , केमिकल्स, औषध आणि इतर सेवा क्षेत्र विज्ञान तंत्रज्ञान विषय सेवा देणारी क्षेत्र आदीच्या एकत्रित करण्यात येणाऱया महसूलातून अब्ज युरोचा टप्पा पार करण्यात भारतीय कंपन्या यशस्वी झाल्या असल्याची नोंद करण्यात आली आहे.\nसप्ताहाच्या प्रारंभीच बाजारात तेजी\nबंगालमध्ये 2.20 लाख कोटीच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव\nकार विक्रीत होन्डाने टाकले महिंद्राला मागे\nभारतीयांमध्ये आर्थिक जबाबदारीचे उणे\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nपुण्यात अंगावर फरशा पडून दोन कामगारांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/633763", "date_download": "2019-01-16T12:39:13Z", "digest": "sha1:7PQI26VLIFTEWGKT52BSVHKPYKFOXLJ5", "length": 9391, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "देश महासत्ता होत असताना युवकांना सकारात्मक उर्जेची गरज : एअरमार्शल भूषण गोखले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » देश महासत्ता होत असताना युवकांना सकारात्मक उर्जेची गरज : एअरमार्शल भूषण गोखले\nदेश महासत्ता होत असताना युवकांना सकारात्मक उर्जेची गरज : एअरमार्शल भूषण गोखले\nऑनलाईन टीम / पुणे :\nदेश महासत्तेकडे वाटचाल करीत असला, तरीही युवा पिढीसमोर अनेक नकारात्मक गोष्टी ठेवल्या जात आहेत. जर ख-या अर्थाने भारताला महासत्ता करायचे असेल, तर युवकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याची गरज आहे. जेव्हा तरुणाईमध्ये नकारात्मकतेची भावना येईल, तेव्हा समाजातील पाय जमिनीवर ठेऊन काम करणा-या आदर्श लोकांकडे पहा��े. देशप्रेम प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असते आणि तीच आपली खरी ताकद आहे, असे प्रतिपादन एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी केले.\nमेडवर्ल्ड-एशिया इंटरनॅशनल पब्लिकेशनच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त कॅम्पमधील हॉटेल अरोरा टॉवरच्या सभागृहात मेअर पुरस्कार आणि युथ आयकॉन पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.न.म.जोशी, चित्रकार चारुहास पंडित, अभिनेत्री शर्वरी जमेनीस, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू मनिषा बोडस, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मोतिलाल तायडे, पुरस्कार वितरण समितीचे समन्वयक आणि श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलजचे उपअधिष्ठाता डॉ.सचिन वानखेडे आदी उपस्थित होते.\nदंतचिकित्सेतील अहमदाबादचे तज्ज्ञ डॉ.जैमेन पटेल, दंतचिकित्सेचे हरियाणा येथील अभ्यासक डॉ.मनू राठी, पुण्यातील एमडी (मेडिसीन) डॉ.विवेक मनाडे, बंगळुरु येथील डॉ.सुप्रिया मानवी यांना यंदाचा मेअर पुरस्कार २०१८ प्रदान करण्यात आला. तसेच अभिनेता अनिल नगरकर, मिस्टर वर्ल्ड आणि मिस्टर इंडिया पुरस्कार विजेते सुहास खामकर, हिंद केसरी अमोल बराटे, मैत्र-युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संकेत देशपांडे, क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपिस्ट डॉ.सुप्रिया देशमुख यांना युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात देशभरातील ४० हून अधिक वैद्यकीय तज्ज्ञांना देखील गौरविण्यात आले.\nडॉ.न.म.जोशी म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात भारतामध्ये मोठया प्रमाणात संशोधन होत नाही, असा अनेकांचा समज आहे. मात्र, मेडवर्ल्ड- एशिया इंटरनॅशनल पब्लिकेशन अंतर्गत असलेल्या तज्ज्ञांनी मोठया प्रमाणात संशोधन केले आहे. सामान्य लोकांसाठी काम करण्यासोबतच संशोधन करण्याची वृत्ती डॉक्टरांमध्ये असते, हे कौतुकास्पद आहे.\nशर्वरी जमेनिस म्हणाल्या, कोणत्याही क्षेत्रात काम करताना रियाज व साधना ही अत्यंत महत्त्वाची असते. सराव हा आपल्याला अचूकतेकडे नेतो. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर्स हे दररोज रुग्णांना सेवा देत अशाच प्रकारचा सराव करतात. त्यामुळे आजारांतून रुग्णांना बरे करणारे डॉक्टर्स हे त्यांच्यासाठी देव असतात, अशा शब्दांत त्यांनी डॉक्टरांच्या कार्याला सलाम केला.\nराज्यात उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता\nबलात्काराच्या आरोपीचा कोठडीतच गळफा��\n‘एहसान’च्या साथीनं विद्यार्थ्यांचं ‘रॉक ऑन’\nपुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t3449/", "date_download": "2019-01-16T12:45:25Z", "digest": "sha1:4W6TUGI4CPCISOVJMBQ6MR6CV22E7KAQ", "length": 3277, "nlines": 89, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-बनना तु माझी चांदणी...", "raw_content": "\nबनना तु माझी चांदणी...\nबनना तु माझी चांदणी...\nवाट पाहतो मी चंद्र नभीचा\nकरतो अशी आर्त विनवणी\nबनना तु माझी चांदणी...\nएक एक क्षण तुझी आठवण\nउजळत जाते माझ्या मनी...\nबनना तु माझी चांदणी...\nसागर माझा तु प्रितीचा\nमी किनारा वेड्या मनाचा\nमीच किनारी वाट पाहतो\nलाट येईल माझी होऊनी...\nबनना तु माझी चांदणी...\nदाही दिशांना चाहुल लागली\nमाझ्या मनाला पंख ही फुटली...\nउडत जाईल फिरत राहिल\nतुझ्या प्रेमाच्या मी गगनी....\nबनना तु माझी चांदणी...\nबनना तु माझी चांदणी...\nRe: बनना तु माझी चांदणी...\nएक एक क्षण तुझी आठवण\nउजळत जाते माझ्या मनी...\nबनना तु माझी चांदणी...\nRe: बनना तु माझी चांदणी...\nबनना तु माझी चांदणी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5", "date_download": "2019-01-16T12:37:56Z", "digest": "sha1:QCCI4RCSWHVTF6VLFXT42GH4NSCN6JML", "length": 27896, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (92) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (11) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (79) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (65) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (50) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (4) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nनिवडणूक (273) Apply निवडणूक filter\nराजकारण (182) Apply राजकारण filter\nमुख्यमंत्री (152) Apply मुख्यमंत्री filter\nमहाराष्ट्र (147) Apply महाराष्ट्र filter\nकाँग्रेस (119) Apply काँग्रेस filter\nनगरसेवक (102) Apply नगरसेवक filter\nराष्ट्रवाद (100) Apply राष्ट्रवाद filter\nक्रिकेट (98) Apply क्रिकेट filter\nकर्णधार (93) Apply कर्णधार filter\nजिल्हा परिषद (91) Apply जिल्हा परिषद filter\nशिवसेना (88) Apply शिवसेना filter\nनरेंद्र मोदी (80) Apply नरेंद्र मोदी filter\nऑस्ट्रेलिया (69) Apply ऑस्ट्रेलिया filter\nमहापालिका (69) Apply महापालिका filter\nविश्‍वकरंडक (65) Apply विश्‍वकरंडक filter\nस्पर्धा (64) Apply स्पर्धा filter\nफलंदाजी (62) Apply फलंदाजी filter\nइंग्लंड (57) Apply इंग्लंड filter\nउत्तर प्रदेश (56) Apply उत्तर प्रदेश filter\nकॉंग्रेस (56) Apply कॉंग्रेस filter\nपाकिस्तान (54) Apply पाकिस्तान filter\nकर्नाटक (51) Apply कर्नाटक filter\nदेवेंद्र फडणवीस (49) Apply देवेंद्र फडणवीस filter\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ : काँग्रेस उमेदवाराच्या शोधात\nचिपळूण - आघाडीच्या जागावाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे असणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता कायम आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघ गटबाजीमुळे पोखरला गेला आहे. नारायण राणे यांनी काँग्रेस...\nगेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्ये झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या नवी दिल्लीत झालेल्या अधिवेशनास विशेष महत्त्व होते. देशभरातील भाजप समर्थकांचेच नव्हे, तर विरोधी पक्षांचेही लक्ष या...\nममता बॅनर्जी पंतप्रधान बनू शकतात : भाजप नेते\nनवी दिल्ली : ''सध्याच्या परिस्थितीत भाजपचा पराभव होऊन महाआघाडीची सत्ता आल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानपदाच्या दावेदार म्हणून त्यांचे नाव आघाडीवर असेल'', असे पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले. तसेच ममता बॅनर्जी या देशाच्या पहिल्या...\nबदलाचा सांगावा... (श्रीराम पवार)\nअमेरिकी सैन्य सीरियातून माघारी घेण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अफगाणिस्तानातलंही सैन्य कमी केलं जाणार असल्याचं सूतोवाच त्यांनी याच वेळी केलं. जगाला धक्के देण्याची ट्रम्पशैली आता परिचित होत चालली आहे. ही सैन्यमाघार त्या शैलीला अनुसरूनच झाली. अमेरिकेची पारंपरिक भूमिका...\nउत्सव लोकशाहीचा (मृणालिनी नानिवडेकर)\nसन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...\nभाजप पुन्हा सत्तेत येईल याबाबत शंका- सरसंघचालक\nनवी दिल्ली- पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव या पार्श्वभूमीवर भाजप पुन्हा सत्तेत येईल याबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनी शंका व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये सेवाधान शाळेतील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. भागवत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवरुन...\nजेव्हा 7 वर्षाचा 'आर्ची' भारतीय खेळाडूंच्या अभिनंदनासाठी मैदानात उतरतो (व्हिडिओ)\nमेलबर्न : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आलेल्या 7 वर्षीय आर्ची शिलर याने भारतीय क्रिकेटपटूंचे अभिनंदन केले. मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात 7 वर्षीय लेग स्पिनरचा समावेश...\nयुती झाली तर भाजपला 'रामराम'- राणे (व्हिडिओ)\nसिधुदुर्ग- येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात युती होणार आणि जर शिवसेना आणि भाजपमध्येयुती झाली तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा युतीसोबत जाणार नसल्याचे नारायण राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. पुढे ते म्हणाले की, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत युतीत शिवसेनेचा समावेश...\nभारतीय संघावर दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव\nमेलबर्न : गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हा विजय मिळवल्यानंतर भ���रतीय संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना...\nभाजपचे उत्तर महाराष्ट्रातील महापालिकेवरील सत्तेचे वर्तुळ पूर्ण\nजळगाव : चार महापालिकेवर झेंडा फडकवून भारतीय जनता पक्षाने उत्तर महाराष्ट्रातील सत्तेचे वर्तुळ पूर्ण केले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन हे सत्ता मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्याचे खऱ्या अर्थाने \"हुकमी एक्का' ठरले आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी...\nकाँग्रेसकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे 'लॉलीपॉप' : पंतप्रधान\nनवी दिल्ली : काँग्रेसने लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले. मात्र, त्यापैकी फक्त 800 शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे 'लॉलीपॉप' देण्यात आले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (...\nआता 'ही' योजना आणणार 'अच्छे दिन'\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपकडून देशातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार आता केंद्रातील मोदी सरकार 'युनिव्हर्सल बेसिक इन्कम' (यूबीआय) आणण्याचा विचार करत आहे. यूआयबी लागू झाल्यास देशातील नागरिकांच्या खात्यात ठराविक रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. नुकत्याच...\nलढाईच्या काळातही कॉंग्रेसला अद्याप \"बाळकडू'\nकॉंग्रेसने नुकत्याच झालेल्या तीन राज्याच्या विधानसभेत बहुमत मिळवीत भाजपचा पराभव करून सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला बळ मिळाले असून, त्याचा फायदा पक्षाला मिळेल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. पक्ष नेतृत्व त्यादृष्टीने तयारीस लागले आहे. परंतु...\nनववर्षाच्या पूर्वसंध्येवर 21 डिसेंबर रोजी सरकारने देशातील दहा संस्थांना संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन्सवरील व्हॉट्‌सअप, ट्‌विटर, फेसबुक आदींवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले. भारतासारख्या लोकशाही देशाला सर्वाधिक बहुमत मिळालेल्या भाजपकडून ही नव वर्षाची भेट समजायची काय की विरोधी पक्ष म्हणतात, त्याप्रमाणे...\nसाहित्य संमेलनात \"उमेदवारां'ची वर्णी \nनागपूर : यवतमाळ येथे होऊ घातलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध सत्रांमध्ये सामावून घेत संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीतील स्पर्धेत राहिलेल्या उमेदवारांना दिलासा देण्यात आला आहे. निवडणुकीच्या पलीकडे संबंधित साहित्यिकांचे महत्त्व जपण्याचा एक उत्तम पायंडाही यानिमित्ताने अखिल भारतीय...\nसंजय, तू भाजपला हल्ली चांगले सल्ले देतोस : शरद पवार\nपुणे : भाजपचे पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. या दोघांच्या संभाषणात नेमके काय घडले, याबाबत राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त होत होते. काकडे हे हातावर घड्याळ किंवा हातच हातात घेण्याची चर्चा होती. त्यावर...\nमंगळवेढ्यात राजकीय चर्चांना उधाण\nमंगळवेढा - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्याबाबत पंढरपुरात महासभेसाठी येत आहेत. सध्या चर्चा राममंदीराची असली तरी यानिमित्ताने या मतदारसंघातील आगामी विधानसभा उमेदवाराचे धनुष्य कुणाच्या हाती देतात याची उत्सुकता लागून राहिली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव कमी आहे. अशा...\nवडील आझम शेख यांनी सांगितला महाराष्ट्र केसरी बालाचा जीवनप्रवास\nजालना : येथे झालेल्या 62 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबी लढतीत खेळणाऱ्या बालारफिक शेखचा हातखंडा हा माती गटाचा. मात्र, महाराष्ट्र केसरीचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून त्याने गेले वर्षभर आठवड्यातून दोन वेळा मॅटवर घाम गाळण्याचा शिरस्ता कायम ठेवला होता, असे बालारफिकचे वडील आझम शेख यांनी...\nनवी दिल्ली : गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपने जसदण विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. यापूर्वी भाजपकडे 99 जागा होत्या. मात्र, पोटनिवडणुकीत झालेल्या या विजयामुळे भाजपचे शतक झाले आहे. त्यामुळे गुजरातचे विधानसभेतील संख्याबळ आता 99 वरून 100 झाले आहे. भाजपचे उमेदवार कुंजरजी बावलिया यांनी काँग्रेसचे...\nगडकरींनी मोदींना लगावला अप्रत्यक्ष टोला\nपुणे : लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवाराला जेव्हा विचारतो का हरलास तेव्हा तो 'फ्लेक्स लावण्यास पक्षाने पैसे दिले नाही', असे कारण देतो. पण माझे म्हणणे आहे. की यशाप्रमाणेच अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे. या विधानातून गडकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/aamir-khan-now-astronaut-biopic-52349", "date_download": "2019-01-16T13:34:06Z", "digest": "sha1:4BVFLTKDYVKXWRGFXJ4RVG6KVK2332PH", "length": 12626, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aamir khan now in Astronaut biopic अंतराळवीराच्या बायोपिकमध्ये आमीर | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 13 जून 2017\nबॉलीवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट म्हणजेच आमीर खान एका वर्षात एकच चित्रपट करतो. यंदाच्या वर्षी मात्र तो दोन सिनेमांत काम करतोय.\nएक आहे त्याचा बहुचर्चित \"ठग्स ऑफ हिंदुस्तान' आणि दुसरा आहे, भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यावर आधारित बायोपिक. सूत्रांच्या माहितीनुसार शर्मांवरील बायोपिकमध्ये आमीर, सिद्धार्थ रॉय कपूर व रॉनी स्क्रूवाला मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील.\nचित्रपटाचं नाव आहे, \"सॅल्यूट'. \"दंगल'नंतर आमीरचा तो दुसरा बायोपिक असेल. राकेश शर्मा यांची मुख्य भूमिका अर्थातच आमीर साकारणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, \"सॅल्यूट' चित्रपट आमीरला मोठ्या स्तरावर बनवायचा आहे.\nबॉलीवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट म्हणजेच आमीर खान एका वर्षात एकच चित्रपट करतो. यंदाच्या वर्षी मात्र तो दोन सिनेमांत काम करतोय.\nएक आहे त्याचा बहुचर्चित \"ठग्स ऑफ हिंदुस्तान' आणि दुसरा आहे, भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यावर आधारित बायोपिक. सूत्रांच्या माहितीनुसार शर्मांवरील बायोपिकमध्ये आमीर, सिद्धार्थ रॉय कपूर व रॉनी स्क्रूवाला मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील.\nचित्रपटाचं नाव आहे, \"सॅल्यूट'. \"दंगल'नंतर आमीरचा तो दुसरा बायोपिक असेल. राकेश शर्मा यांची मुख्य भूमिका अर्थातच आमीर साकारणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, \"सॅल्यूट' चित्रपट आमीरला मोठ्या स्तरावर बनवायचा आहे.\nआता आमीर मुख्य रोलमध्ये आहे म्हटल्यावर त्याच्या मेहनतीबद्दल बोलायलाच नको. त्याने चित्रपटासाठी जोरदार तयारी सुरूही केलीय. आमीरला चित्रपटाच्या कास्टिंगपासून प्रत्येक कामात लक्ष द्यायचंय. चित्रपटाची निर्मिती करायचंही त्या���े ठरवलंय. पुन्हा एकदा आमीरला बायोपिकमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.\nबाळासाहेबांसारखा दुसरा स्टार होणे नाही - आमिर खान\nमुंबई - महाराष्ट्र आणि मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार होणे शक्‍य नाही, अशा शब्दांत अभिनेता आमिरखान यांनी बाळासाहेब ठाकरे...\nआमीर साकारणार कृष्ण; शाहरुखलाही हवी होती तीच भूमिका\nमुंबई : 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर दाणकन आदळल्यानंतर आमीर खानने त्याच्या आगामी 'महाभारत' या चित्रपटावर लक्ष केंद्रीत केले आहे...\nशाहरुख-आमीर-सलमान... एकाच वर्षात दाणकन आदळले\nमुंबई : एक काळ असा होता, जेव्हा शाहरुख खान, आमीर खान आणि सलमान खान या तिघांच्या फक्त नावावर चित्रपट 'हिट' होत असे.. ही परिस्थिती कायम राहिलेली...\n\"झुंड'च्या शुटिंगसाठी महानायक नागपुरात दाखल\nनागपूर : नागराज मंजुळे यांच्या \"झुंड' चित्रपटाच्या शुटिंगसाठी महानायक अमिताभ बच्चन आज सकाळी नागपुरात दाखल झाले. ज्या परिसरात या चित्रपटाचे...\nआमिर आता कृष्णाच्या भूमिकेत, करणार वेबसिरिज\nमुंबई - आमिर खानच्या 'ठग्ज'ला रसिकांची पसंती मिळाली नाही. परंतु, आता मिस्टर परफेक्शनिस्टने आपल्या नवीन पोजेक्टची जोरदार तयारी सुरु केली आहे. आमिर आता...\nपहलाज निहलानी यांची उच्च न्यायालयात धाव\nमुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) म्हणजे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि चित्रपट निर्माता पहलाज निहलानी यांनी बोर्डाविरोधात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anamisharan.blogspot.com/2017/10/blog-post_48.html", "date_download": "2019-01-16T13:16:50Z", "digest": "sha1:I373FWSYICD4WDOUGOG3PJN75WTWQ47B", "length": 7530, "nlines": 109, "source_domain": "anamisharan.blogspot.com", "title": "Satasangi Lane, Deo 824202: रातोरात दिशा बदलने वाला देव सूर्यमंदिर", "raw_content": "\nरातोरात दिशा बदलने वाला देव सूर्यमंदिर\nएका रात्रीत दिशा पालटलेले बिहारमधील सूर्यमंदिर \n‘भारतात सूर्याची अनेक मंदिरे आहेत. त्यातील कोणार्कचे जगप्रसिद्ध असे सूर्यमंदिर सुपरिचित आहे. असेच एक कलात्मक मंदिर बिहारच्या औरंगाबाद येथील देव येथेही आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील सर्व सूर्यमंदिरे पूर्वाभिमुख असतांना सूर्याचे हे एकमेव मंदिर पश्‍चिमाभिमुख आहे. १०० फूट उंचीचे हे सूर्यमंदिर सहस्रो वर्षे पुरातन असल्याचे सांगितले जाते. कोणार्क मंदिराप्रमाणेच येथेही सूर्यरथ आहे. या मंदिरातील ७ रथांवर दगडांत सुंदर कोरीवकाम आणि शिल्पे कोरण्यात आली आहेत. काळ्या दगडांमध्ये उगवता, मध्यान्हीचा आणि मावळता सूर्य यांच्या अप्रतिम प्रतिमा कोरल्या आहेत. या मंदिराचे शिल्प ओडिशाच्या जगन्नाथ मंदिराशी साधर्म्य दर्शवते.\nया मंदिराचा उल्लेख सूर्यपुराणात दिसून येतो. त्यातील कथेनुसार या मंदिराची लूट करण्यासाठी लुटारूंची एक टोळी आली होती. तेव्हा मंदिरातील पुजार्‍यांनी ‘मंदिर तोडू नका’, अशी विनवणी लुटारूंना केली. लुटारूंच्या पुढार्‍याने ‘या मंदिरात खरोखरच देव असेल, तर त्याने त्याच्या शक्तीचा प्रत्यय द्यावा. एका रात्रीत या मंदिराचे तोंड पूर्वेकडून पश्‍चिमेकडे गेले, तर मंदिर तोडले जाणार नाही’, असे तो म्हणाला. त्यानंतर पुजार्‍यांनी रात्रभर देवाची अत्यंत तळमळीने आराधना केली आणि आश्‍चर्य म्हणजे दिवस उजाडला, तेव्हा हे मंदिर पश्‍चिमाभिमुख झाले होते. परिणामी लुटारूंनी मंदिर लुटले नाही.’\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nCategories हिंदूंची श्रद्धास्थाने Post navigation\nदेव, देश आणि धर्म यांसाठी शौर्य गाजवण्याचा भारतीयांमध्ये अभाव नाही – सौ. नंदिनी सुर्वे, सनातन संस्था\nश्री सत्यसाईबाबा यांच्या सामाजिक कार्यामुळे भारतात स्थिरता प्रस्थापित झाली असती \nविश्‍वकर्म्याने दीड लाख वर्षांपूर्वी निर्माण केलेले औरंगाबाद (बिहार) येथील देव सूर्य मंदिर \nश्रीपाद श्रीवल्लभ यांच्या वास्तव्याने पुनित झालेले कर्नाटक मधील जागृत तीर्थक्षेत्र कुरवपूर \nसतना (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध श्री शारदादेवी शक्तीपीठ \nगोंडा, उत्तरप्रदेश येथील श्री वाराहीदेवी \nहिंदूंचा पराक्रमी राजा विक्रमादित्य यांची कुलदेवी उज्जैन, मध्यप्रदेश येथील श्री हरसिद्धीदेवी \n५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या पाटलीपुत्र (पटना) येथील बडी आणि छोटी पटन देवीची मंदिरे \nभारतीय संस्कृति - Indian Culture\nरातोरात दिशा बदलने वाला देव सूर्यमंदिर\nइकलौता पश्चिमाभिमुख देव सूर्यमंदिर\nछठ पूजा -का महत्व सूर्य षष्ठी\nलोक आस्थाका पर्व – छठ\nछठ पूजा —राजेन्द्र तिवा\nछठ पूजा की महिमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/627924", "date_download": "2019-01-16T12:44:45Z", "digest": "sha1:B2NCYF3YOGAZR2LWMX5RT65DXTJZNNDR", "length": 8955, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nपुणे / प्रतिनिधी :\nपुण्यात यशवंतराव चव्हाण नाटय़गृहामध्ये 26, 27, 28 ऑक्टोबर रोजी 14 वा पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव सादर होणार आहे. तर महोत्सवांतर्गत देण्यात येणारा ‘पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्कार’ यंदा सांगितिक कार्यक्रम निर्माते अरूण काकतकर, तर ‘युवा पुरस्कार’ डॉ. रेवती कामत यांना देण्यात येणार असल्याची माहिती पं. शौनक अभिषेकी यांनी पुण्यात दिली.\nमहोत्सवाचे आयोजन उज्ज्वल केसकर, आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे. 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता महोत्सवाचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार असून यावेळी महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तीन दिवसांत पाच सत्रात महोत्सव सादर होणार आहे. युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सकाळच्या सत्रात युवोत्मेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. सर्व कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाटय़गृहातच होणार असून रसिकांसाठी विनामुल्य खुले आहेत.\n26 रोजी उद्घाटनानंतर ‘सुगम संगीत रजनी’ होणार आहे. यामध्ये गायिका प्रियांका बर्वे, सावनी रविंद्र, गायक हृषिकेश रानडे, अनिरूद्ध जोशी यांचा सहभाग आहे. तर निवेदन मिलिंद कुलकर्णी यांचे आहे. 27 रोजी सकाळी 9 वाजता युवोन्मेष कार्यक्रमात अद्वैत केसकर, गंधार देशपांडे यांचे गायन, अनिरूद्ध जोशी याचे सतारवादन होणार आहे. सायंकाळी प्रसिद्ध गायिका शाश्वती मंडल यांचे गायन, पार्था बोस यांचे सतार वादन होणार आहे. तर दुसऱया दिवसाचा समारोप पद्मश्री पं. विजय घाटे, श्रीधर पार्थोसारथी, शीतल कोलवलकर, मिलिंद कुलकर्णी आणि नागेश अडगावकर यांच्या सादरीकरणाचा ‘मेलोडिक रिदम’ हा अनोखा कार्यक्रम होणार आहे.\nमहोत्सवाच्या समारोपादिवशी रविवारी 28 रोजी सकाळी 9 वाजता युवोन्मेष या कार्यक्रमामध्ये रागिणी देवळे (गायन), सत्येंद्रसिंह सोळंकी (संतूर), युवा पुरस्कार विजेत्या कलाकार डॉ. रेवती कामत (गायन) यांचे सादरीकरण होणार आहे. तर सायंकाळी 5.30 वाजता पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य समीर दुबळे यांचे शास्त्राrय गायन, नृत्यांगना वरदा फडके हिचे कथ्थक नृत्य होणार आहे. तर महोत्सवाचा समारोप आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम यांच्या व्हायोलिन वादनाने होणार आहे. त्यांना आदित्य कल्याणपूरकर यांची तबलासाथ लाभणार आहे. संपूर्ण महोत्सवात दिग्विजय, जोशी, मिलिंद कुलकर्णी, रविंद्र खरे, सौ. रश्मी अभिषेकी निवेदन करणार आहेत.\nलोकमान्यच्या देवी चौक शाखेचा 6 वा वर्धापन दिन\nशेतकरी संपाआडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा गोंधळाचा प्रयत्न ः सदाभाऊ खोत\nअतिआत्मविश्वास भाजपाच्या अंगलट येईल : शिवसेना\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/20/hichki-movie-song-release-today-.html", "date_download": "2019-01-16T11:45:42Z", "digest": "sha1:7L7PIEUOWCQQ36QHWZVEE22VONE4UT2Q", "length": 3345, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " राणी मुखर्जी झोपडपट्टीतील मुलांसोबत नाचते तेव्हा.... राणी मुखर्जी झोपडपट्टीतील मुलांसोबत नाचते तेव्हा....", "raw_content": "\nराणी मुखर्जी झोपडपट्टीतील मुलां���ोबत नाचते तेव्हा....\nअभिनेत्री राणी मुखर्जी सध्या झोपडपट्टीतील मुलांसोबत नाचतांना दिसत आहे. हे खरे असले तरी देखील ती मात्र तिच्या आगामी चित्रपटात झोपडपट्टीतील मुलांसोबत नाचतांना दिसत आहे. राणी मुखर्जी हिचा आगामी चित्रपट ‘हिचकी’चे नुकतेच नवीन गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.\nआज हे गाणे प्रदर्शित झाले असून ‘ओये हिचकी’ असे या गाण्याचे बोल आहेत. झोपडपट्टीमध्ये जावून तेथील मुलांसोबत मज्जा, मस्ती आणि त्या मुलांना शिक्षण देणे असे काहीसे दृश्य या गाण्यात दाखवण्यात आले आहे.\nया चित्रपटात तिची भूमिका काही वेगळीच दाखवण्यात आली आहे. तिला सारखी ‘उचकी’ येण्याची समस्या असते आणि या समस्येमुळे तिला कोणकोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते आणि त्यातून तिची जिद्द शेवटी तिला साथ देते आणि ती समाजकार्य करण्यात सुरुवात करते अशा पद्धतिचे काहीसे दृश्य या गाण्यात तसेच चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहेत.\nराणी मुखर्जी बऱ्याच वर्षांनी या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण करीत आहे. त्यामुळे अशा वेगळ्या रुपात प्रेक्षक तिला किती प्रमाणात पसंत करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. हा चित्रपट २३ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची वाट राणीचे चाहते पाहत आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_189.html", "date_download": "2019-01-16T12:04:26Z", "digest": "sha1:36CKH4FFXK2Y5TY2O27PKME4KL6A5ZT6", "length": 7148, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "खडकी(घाट)येथील किर्तनात ह.भ.प.गणेश महाराज फरताडे यांचे किर्तन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nखडकी(घाट)येथील किर्���नात ह.भ.प.गणेश महाराज फरताडे यांचे किर्तन\nचौसाळा (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील खडकी(घाट) येथे बलीप्रतिपदेच्या निमित्ताने युवा किर्तनकार ह.भ.प.गणेश महाराज फरताडे यांचे प्रबोधनपर किर्तन आयोजित केले होते. यावेळी शेतकरी आत्महत्या करतो याविषयावर सुंदर चिंतन ह.भ.प.गणेश महाराज फरताडे यांनी मांडले...शिवबा आणि बळीराजा सारख्या महान राजे असलेल्या मातीत शेतकर्‍यावर आत्महत्या करण्याची वेळ यावी यापेक्षा दुसरं दुःख असू शकत नाही.\nअसेही यावेळी गणेश महाराज म्हणाले.... शेतकर्‍यांनी आता शेतीला जोडून व्यावसायाकडे वळले पाहिजे असे ही प्रतिपादन त्यांनी केले. या कीर्तन सोहळ्याला प्रमुख उपस्तिथी ह भ प अतुल महाराज येवले, शिवव्याख्याते संदीप कदम ,योगेश ठोसर ,अशोक मोरे, ए आय एस एफ चे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भोसले, आदित्य भोसले, ईश्वर सुरवसे,मंगेश मोरे, धनंजय गोंदावले,सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_2.html", "date_download": "2019-01-16T12:31:49Z", "digest": "sha1:D25OPG3OTQWD4L7YSLDE4UHCFMVQEIKP", "length": 9404, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या ��िवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nदोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप\nबुलडाणा,(प्रतिनिधी): उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा ग्रंथोतसवाचा 29 डिसेंबर रोजी समारोप करण्यात आला. जिल्ह्यात कार्यरत शासकीय ग्रंथालयांना अधिक उभारी देण्यासह वाचन चळवळ सक्षम करण्याचा संकल्प सर्व ग्रंथालय कार्यकर्त्यांनी यावेळी घेतला.\nपहिल्या सत्रात्र वाचन संस्कृती व आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर चर्चा सत्र पार पडले. त्यानंतर दुसर्‍या सत्रात जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तुंचा इतिहास या विषयावर चित्रफितीद्वारे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध हृृदयरोगतज्ञ डॉ. दिपक लद्धड होते. यावेळी विवेक चांदुरकर यांनी जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तुंचे महत्व आणि सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तुंची चित्रफित दाखवून त्या बाबतचा इतिहास चांदुरकर यांनी सविस्तरपणे मांडला.\nयावेळी बोलताना डॉ. दिपक लद्धड यांनी जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. ऐतिहासिक वास्तुंचे आपण जतन केले पाहिजे परंतु दुर्दैवाने या ऐतिहासिक वास्तुंबाबत नागरिक जागरुन नसल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर तिसर्‍या सत्रात कि.वा. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली वाचन चळवळ काल, आज आणि उद्या या विषयावर चर्चा सत्र पार पडले. यावेळी नेमीनाथ सातपुते, प्रा. कमलेश खिल्लारे, निशिकांत ढवळे, डॉ. गणगे, रफिक कुरेशी, सुरेखा हिस्सल यांनी चर्चेत सहभाग घेत वाचन चळवळीचे बदलते स्वरुप आणि अडचणी याबाबत साधकबाधक चर्चा केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र बोर्डे यांनी केले. जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने अध्यक्ष सुनील वायाळ व पदाधिकार्‍यांनी ग्रंथोत्सवाच्या उत्कृष्ट नियोजन आणि आयोजनाबाबत जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांचा सत्कार केला. त्यानंतर या जिल्हा ग्��ंथोत्सवाचा समारोप करण्यात आला.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/2thane/page/247/", "date_download": "2019-01-16T11:44:55Z", "digest": "sha1:57KPDM4JROWKKT3RKZ7LJNZKBH2PBLXG", "length": 19642, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठाणे | Saamana (सामना) | पृष्ठ 247", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nपरिवहनच्या ५१० कर्मचार्‍यांना मिळणार दीड कोटीचा थकीत महागाई भत्ता\nठाणे – परिवहनच्या सेवेत १९९४ पासून काम करीत असलेल्या हंगामी कर्मचार्‍यांचा सुमारे दीड कोटी रुपयांचा महागाई भत्ता प्रशासनाच्या बेफिकीरपणामुळे थकला आहे. महापालिकेच्या लेखा विभागाकडे...\nदिवा, मुंब्रा येथे टीएमटीचे टर्मिनस उभारा\nशिवसेनेची मागणी ठाणे– दिवा व मुंब्रा येथे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून दोन्ही ठिकाणी परिवहन सेवेचे टर्मिनस उभारण्यात यावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. महानगरपालिकेच्या राखीव...\nपरिवहनच्या ५१० कर्मचार्‍यांना मिळणार दीड कोटीचा थकीत महागाई भत्ता\nठाणे – परिवहनच्या सेवेत १९९४ पासून काम करीत असलेल्या हंगामी कर्मचार्‍यांचा सुमारे दीड कोटी रुपयांचा महागाई भत्ता प्रशासनाच्या बेफिकीरपणामुळे थकला आहे. महापालिकेच्या लेखा विभागाकडे...\nपालिकेच्या ढिसाळ यंत्रणेमुळेच पाण्यावर तोडगा अशक्य\nआयुक्तांच्या परखड विधानामुळे महासभेत गोंधळ उल्हासनगर– २७ कोटींची पाणीपुरवठा योजना ३०० कोटी रुपयांच्या घरात गेली तरीही पाण्याची कनेक्शन्स नागरि���ापर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यासाठी पालिकेची ढिसाळ यंत्रणा...\nकल्याणमध्ये शिवसेनाप्रमुखांचा भव्य पुतळा\nकोल्हापूर - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कलानगरी अर्थात कोल्हापूरमध्ये घडविलेल्या देशातील पहिल्या २२ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. दीड वर्षाच्या जडणघडणीतून चार...\nसात हजार कुटुंबे बसतात उघड्यावर\nकळवा, मुंब्रा, दिवा…ठाणे पल्ल्याआड हगणदारी जोरात ठाणे- मुंबई शहर हगणदारीमुक्त झाले असल्याचा अहवाल मुंबई महापालिकेने सादर केला असतानाच स्मार्ट सिटीकडे झेप घेणार्‍या ठाण्यात मात्र तब्बल...\nमध्य रेल्वे अकरा तास ठप्प\nकल्याणजवळ लोकलचे पाच डबे घसरले कल्याण– कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकल खोळंबा होणे हे मध्य रेल्वेचे नित्याचेच झाले आहे. आज तर चाकरमान्यांची दिवसाची सुरुवातच तीनतेरा...\nमहिलेची हत्या करून शरीराचे केले १३ तुकडे\nसामना ऑनलाईन, पनवेल पनवेल शहराजवळ अत्यंत क्रूरपणे एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. या महिलेचा खून करून तिच्या शरीराचे १३ तुकडे करण्यात आले. हे सगळे...\nनोटाबंदीचे ५० दिवस संपले; हाल केव्हा संपणार\nएटीएम बंद, बँकांच्या दारावर गर्दी कायम ठाणे – नोटाबंदीचे ५० दिवस उलटले तरीही लाखो ठाणेकरांचे हाल मात्र सुरूच आहेत. कष्टाचे, हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एटीएममध्ये गेलेल्यांना...\nजेएनपीटीच्या भरावामुळे घारापुरी किनार्‍याची धूप\nउरण– जेएनपीटी बंदराच्या समुद्रातील वाढत्या भरावांच्या कामांमुळे समुद्रातील पाण्याची पातळी मोठया प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे जागतिक कीद्धर्तीच्या घारापुरी बेटावरील सागरी किनारपट्टीचे बांध-बंदिस्ती, संरक्षक...\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-16T12:30:40Z", "digest": "sha1:PHZVMH5EHJXEUTBKPH7QUGS2QRTM2NED", "length": 11792, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कुलदीप यादव- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nLive Cricket Score, India vs Australia 2nd ODI: विराट-धोनीने आणली कांगारूंवर संक्रांत, भारताने उडवला विजयी 'पतंग'\nभारतीय संघासाठी हा सामना 'करो या मरो'चा ठरणार आहे. कारण वनडे मालिकेत भारत 1-0 ने पिछाडीवर आहे. कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर वनडे मालिकेत भारताची सुरूवात चांगली झाली नाही.\nक्रिकेट सोडून रोहित शर्मा डान्स शिकतोय\nLive cricket score, India vs Australia, 1st ODI: रो'हिट'ची खेळी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाचा ३४ धावांनी विजय\nINDvsAUS : पहिला वनडे सामना, टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय\nINDvsAUS : कसोटी मालिकेतील भारताचा हिरो वनडे संघातून बाहेर\nInd vs Aus: भारताने रचला इतिहास, ७० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली\nLive Cricket Score, India vs Australia 4th Test, 4th Day: घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की, भारत ऐतिहासिक विजय साकारणार\nLive Cricket Score, India vs Australia 4th Test, 3rd Day: ढगाळ वातावरणामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, ऑस्ट्रेलिया २३६- ६\nLive Cricket Score, India vs Australia 4th Test, 2nd Day- दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया २४-०, भारत मजबूत स्थितीत\nऋषभ पंतला भेटताच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले, ‘तो तू आहेस जो स्लेजिंग करतो...’\nअखेर महेंद्रसिंग धोनीची टीम इंडियात 'घरवापसी'\nIndVsAus : भुवनेश्वर, खलील अहमदचा भेदक मारा; कागारुंची दाणादाण\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक���षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/festival/all/page-7/", "date_download": "2019-01-16T12:03:41Z", "digest": "sha1:JTUUCQHQ5AQAZMA44FBY7XGX3SVDAFYS", "length": 11160, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Festival- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्य�� रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nकाळाघोडा फेस्टिव्हलच्या आयोजनावरील स्थगिती कायम, उद्या सुनावणी\nचर्चगेट स्टेशनसमोरील क्रॉस मैदानातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनावर तुर्तास बंदी कायम ठेवण्यात आली आहे.\nडोंबिवली गुलाबांच्या सुवासाने दरवळली; बालभवनमध्ये 'रोझ फेस्टिव्हल'चं आयोजन\nपुण्यात 11व्या काश्मीर फेस्टिवलची धूम\nठाण्यात खवय्यांसाठी सीकेपी खाद्य महोत्सव\n9 वर्षांनंतर घारापुरी बेटावर एलिफंटा फेस्टिवलचा जल्लोष\nठाण्याच्या उपवन इथं भरलय 'संस्कृती आर्ट फेस्टिव्हल'\nरेल्वे मंत्रालयाची हायटेक भरारी, रेल्वेवर असणार 'ड्रोन'ची नजर\nमुंबईकरांसाठी खरेदीची पर्वणी, राज्य सरकारची खरेदी महोत्सवाची घोषणा\nपुण्यात सनबर्न फेस्टिवल काम ग्रामस्थांनी बंद पाडलं\nएडिनबर्ग फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री पूजा सावंत सर्वोत्कृष्ट\nमहाराष्ट्र Nov 19, 2017\n'यळकोट यळकोट जय मल्हार'च्या घोषात जेजुरीत चंपाषष्ठी महोत्सवाला सुरूवात\nपाडव्यानिमित्त भिवंडीत रंगली रेड्यांची झुंज\nमहाराष्ट्र Oct 20, 2017\nराज्यभर दिवाळी पाडव्याचा उत्साह; बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/hrudaysparshi-asawari/", "date_download": "2019-01-16T12:42:42Z", "digest": "sha1:YQNNZAJY6PO2V56MHH3HLTDOJYVLIDJE", "length": 28643, "nlines": 153, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "हृदयस्पर्शी आसावरी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nSeptember 11, 2018 अनिल गोविलकर नियमित सदरे, राग - रंग\nरागदारी संगीतातील काही खास मजेच्या बाबी म्हणजे, जर रागांचे स्वरलेखन तपासले तर, एका रागातील काही स्वर दुसऱ्या रागात तंतोतंतपणे सापडतात पण तरीही, प्रत्येक राग वेगळा असतो. त्यानुसार त्यातील भावना, स्वरांची बढत, ताना, हरकती इत्यादी अलंकार, त्याची आभूषणे आणि तेजाळ लखलखणे वेगळे असते. अर्थात प्रत्येक रागात झगझगीतपणा निश्चित नसतो तरीही रागाच्या ठेवणीत फरक नक्की असतो. हे कसे काय घडते रागदारी संगीत, स्वत:चे हे वेगळेपण कसे काय जपून ठेवते\nयात खरे वैशिष्ट्य असते, ते त्या रागातील पहिला स्वर – बहुतेक रागात षडज हाच पहिला स्वर असतो, त्या स्वराचे स्थान, त्या स्वराचे वजन (किती जोरकसपणे लावायचा) आणि कुठल्या ध्वनीवर तो स्वर स्थिरावतो, तिथे त्याचे वेगळेपण सिद्ध होते. मागे एकदा, पंडित कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते, “प्रत्येक रागाचा “सा”, हा त्या रागाचे “ड्रेस” असतो” याचा नेमका अर्थ हाच लावता येतो, जेंव्हा, रागाच्या सुरवातीची आलापी सुरु होते आणि एका विविक्षित क्षणी, षडज स्वराचा “ठेहराव” येतो, तिथे त्या रागाचे “रागत्व” सिद्ध होते आणि तो राग वेगळा होतो. एकदा या स्वराची “प्रतिष्ठापना” झाली की मग, त्याच्या अनुषंगाने इतर स्वरांच्या “जागा” निर्माण होतात, तानांचे स्वरूप स्पष्ट होते इत्यादी, इत्यादी… अर्थात, पुढे मग, अनेक स्वर असे असतात, त्यांची “जागा” जरा हलली, की लगेच आपण, दुसऱ्या रागात प्रवेश करतो याचा नेमका अर्थ हाच लावता येतो, जेंव्हा, रागाच्या सुरवातीची आलापी सुरु होते आणि एका विविक्षित क्षणी, षडज स्वराचा “ठेहराव” येतो, तिथे त्या रागाचे “रागत्व” सिद्ध होते आणि तो राग वेगळा होतो. एकदा या स्वराची “प्रतिष्ठापना” झाली की मग, त्याच्या अनुषंगाने इतर स्वरांच्या “जागा” निर्माण होतात, तानांचे स्वरूप स्पष्ट होते इत्यादी, इत्यादी… अर्थात, पुढे मग, अनेक स्वर असे असतात, त्यांची “जागा” जरा हलली, की लगेच आपण, दुसऱ्या रागात प्रवेश करतो त्यात, इतके बारकावे असतात की, सादर करताना, कलाकाराला अत्यंत जागरूक असणे, क्रमप्राप्त(च) ठरते.\nआसावरी रागाबदाल विचार करताना, स्वरांची “जपणूक” अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते अन्यथा, आसावरी रागातून, आपण कधी “जीवनपुरी” रागात प्रवेश करू, हेच नेमकेपणाने ध्यानात येत नाही.\n“औडव-संपूर्ण” असे याचे आरोही/अवरोही स्वर आहेत. यात आणखी एक गंमत आहे. वादी/संवादी स्वर – “धैवत” आणि “गंधार” आहेत पण, आरोही स्वरांत “गंधार” स्वराला स्थान नाही परंतु जसे प्रत्येक रागाचे स्वत:चे “चलन” असते आणि तेच त्या रागाची ओळख ठरवते. म प ध(कोमल) ग(कोमल) रे ही स्वरसंगती, या रागाची ओळख आहे. वास्तविक, या रागात “निषाद” शुद्ध आहे परंतु काही कलाकार (कोमल) निषाद घेऊन या रागाचे सौंदर्य द्विगुणीत करतात.\nपंडित जसराज यांनी सादर केलेला राग आसावरी म्हणजे रागाचे म्हणायला हवे. तिन्ही सप्तकात लीलया विहार करणारा, स्वरांचे शुद्धत्व अबाधित ठेवणारा आणि तरीही स्वरांचे लालित्य कायम राखणारा, असा हा असामान्य गळा आहे. ठाय लयीतील आलापी इतकी मंत्रमुग्ध करणारी आहे की, पुढे आपण काय आणि किती ऐकणार आहोत, याची उत्सुकता वाढवणारी ही रचना आहे. “हरी नारायण” ही बंदिश या दृष्टीने केवळ असामान्य आहे. प्रत्येक स्वर स्वच्छ तरीही, गुंजन करणारा स्वर संथ लयीत बंदिश सुरु असल्याने, आपल्याला प्रत्येक स्वर “अवलोकिता” येतो. पहाटेचे शुचिर्भूत वातावरण किती अप्रतिमरीत्या इथे अनुभवता येते. आलापी चालू असताना, मध्येच वीणेचे स्वर देखील या बंदिशीला लालित्य पुरवतात. वीणेच्या सुरांबरोबर घेतलेल्या हरकती तर खास अभ्यासण्याजोग्या आहेत. स्वर आंदोलित करायचा आणि त्याचा विस्तार करायचा, हा खेळ तर मनोरम आहे.\nखरतर, “मुर्घ्नी” स्वर हा उच्चारायला अतिशय कठीण स्वर असतो पण इथे एक,दोन ठिकाणी, पंडितजी किती सहजतेने तो स्वर घेतात. तसेच, हरकती घेताना, देखील प्रसंगी आवाज अतिशय मृदू ठेऊन, आविष्कार करतात. वास्तविक हा कोमल रिषभ घेऊन, गायलेला आसावरी आहे. यात “धृपद” अंगाने देखील ताना घेतल्या आहेत. खरेतर पंडितजींच्या गायनाची बैठक ही “धृपद” गायनाला साजेशी आहे आणि “धृपद” गायनातील सौंदर्यस्थळे नेमकी टिपून आपल्या “ख्याल” गायनात अंतर्भूत केली आहेत.\n“तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल;\nदेव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल”.\nसंत नामदेवांची रचना आणि त्याला संगीतकार राम फाटक यांनी लावलेली चाल. गंमतीचा भाग असा आहे, या आणि अशा काही अभंगांना राम फाटकांन�� चाली लावल्या अहेत. ही बाब फारशी कुणी ध्यानात ठेवत नाही आणि ही रचना जणू काही गायक भीमसेन जोशींचीच आहे, असे सगळूकडे सर्वमान्य झाले आहे.\nअर्थात पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली “अभंगवाणी” कुणी रसिक विसरू शकेल, असा रसिक विरळाच असावा. “तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल” हा अभंग आसावरी रागाशी नाते सांगणारा आहे. वास्तविक, अभंग ही रचना दोन प्रकारे गायली जाते (गझलेबाबत देखील हेच म्हणता येईल) १] भावगीताच्या अंगाने, २] मैफिलीच्या स्वरूपात. अर्थात, पंडितजी हे मुळातील “मैफिली” गायक आणि इतर बाबी नंतरच्या. असे असले तरी, त्यांनी अभंगाला मैफिलीत स्थान देऊन, भजन आविष्काराला अपरिमित प्रसिद्धी मिळवून दिली, हे कुणालाच नाकारता येणार नाही. मुळातला दमदार आवाज, दमसास आश्चर्यचकित करणारा आणि तीनही सप्तकात गळा फिरणारा, त्यामुळे देवाची आळवणी, त्यांनी वेगळ्या स्तरावर नेउन ठेवली.\nअत्यंत मोकळा आवाज, दीर्घ पल्ल्याच्या ताना घ्यायची असामान्य ताकद, साध्या हरकतीतून, मध्येच पूर्ण सप्तकी तान घेऊन, रसिकांना आश्चर्यचकित करण्याची क्षमता, यामुळे, त्यांचे गायन रसिकाभिमुख झाले. आणखी काही वैशिष्ट्ये लिहायची झाल्यास, आवर्तन, लयखंड किंवा ताल विभाग दाखवायचे पण, तंतोतंत त्याला चिकटून गायचे नाही. अर्थात हे सगळे लयीच्या अंगाने चालते. घोटून तयार केलेला आवाज, सूक्ष्म स्वरस्थाने पकडण्याची ताकद आणि नव्या आकर्षक सुरावटी घेऊन, शब्द खुलवण्याची असामान्य क्षमता.\n“मुझे गले से लगालो, बहुत उदास हुं मै;\nहमें जहां से छुडाओ, बहुत उदास हुं मै”.\nचित्रपट “आज और कल” मधील हे गाणे, साहिर लुधीयान्वी यांनी लिहिले असून स्वरसाज संगीतकार रवि यांनी लावला आहे. संगीतकार रवि यांच्या चाली तशा सहज, गुणगुणता येण्यासारख्या असतात, त्यात चालीची म्हणून फारशी गुंतागुंत नसते तसेच काही खास प्रयोग वगैरे नसतात पण तरीही शब्दांना योग्य तो न्याय देण्याची त्यांची कुवत निश्चित प्रशंसनीय होती.\nसाहिर लुधीयान्वी यांची अप्रतिम कविता आणि आशा भोसले व रफी यांनी गायलेले हे युगुलगीत म्हणजे आसावरी रागाची प्राथमिक ओळख असे म्हणता येईल. वास्तविक गाण्याची चाल तशी असामान्य नाही पण वेधक आहे. सहज गुणगुणता येणारी चाल, साधा केरवा ताल परंतु कवितेतील आशय सुंदररीत्या व्यक्त करणारी गायकी, हेच या गाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणाव�� लागेल. गझलसदृश रचना आहे पण पुढे सुगम संगीताच्या अंगाने चाल विस्तारली आहे.\n“बहुत सही, गम ए दुनिया, मगर उदास ना हो;\nकरीब है शब ए गम की, सहर उदास ना हो;\n“ना जाने कब ये तरीका, ये तौर बदलेगा;\nसितम का गम कब मुसिबत का दौर बदलेगा ;”\nया सारख्या ओळी केवळ साहिर सारखा(च) कवी लिहू शकतो. इथे असा एक प्रवाद आहे, चित्रपट गीतात, काव्य कशासाठी किंवा त्याचे अजिबात गरज नसते. परंतु साहिर सारख्या कवीने या प्रश्नाला सुंदर उत्तर दिले आहे. कवितेत जर का “काव्य” असेल तर संगीतकाराला चाल बांधण्यास, हुरूप मिळतो आणि त्यातूनच अनेक अजरामर गाण्यांचा जन्म होतो.\nकवियत्री मीराबाईंच्या अनेक रचना प्रसंगोत्पात संगीतबद्ध झाल्या आहेत. ही देखील अशीच “तुफान और दिया” या चित्रपटातील एक सुंदर रचना. “पिया ते कहां” हे ते गाणे. प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या “तुफान और दिया” या चीत्रापातील हे गाणे आहे.\n“पिया ते कहां, पिया ते कहां,\nनेहरा लगाये, नेहरा लगाये”.\nखरे तर यात आसावरी रागाशिवाय इतर रागांचे सूर ऐकायला मिळतात परंतु या रागावरील लक्षणीय गीत म्हणून उल्लेख करावा लागेल. संगीतकार वसंत देसायांची चाल आहे. गाण्याची सुरवातच किती वेधक आहे – एक दीर्घ आलाप (लताबाईंच्या गायकीचे एक वैशिष्ट्य) आणि त्यातून पुढे विस्तारत गेलेली चाल.\nगाण्याचा ताल करावा आहे पण ताल वाद्य खोल आहे (बंगाली तालवाद्य) त्यामुळे ताल सहज उमजून घेता येत नाही पण तालाच्या मात्रा आणि त्यांचे वजन ध्यानात घेतले की लगेच ओळख होते संगीतकार म्हणून वसंत देसायांनी इथे काही खुब्या वापरल्या आहेत. लयीच्या अंगाने गाणे ऐकायला गेल्यास, गाण्याची चाल काही ठिकाणी सहज वरच्या सुरांत जाऊ शकली असती परंतु त्याने गाण्याचा “तोल” बिघडला असता. चित्रपट संगीतात अशा गोष्टीचे व्यवधान फार बारकाईने सांभाळावे लागते. लयीच्या ओघात चाल वेगवेगळ्या सप्तकात जाऊ शकते आणि गाणे ऐकताना आपण चकित होऊन जातो पण, गाण्याचा प्रसंग काय आहे, याचे भान राखून, रचनेला, योग्य जागी रोधून, आवश्यक तो परिणाम साधणे जरुरीचे असते. इथे हेच केले गेले आहे, हाताशी लताबाईंसारखा “चमत्कार” आहे म्हणून अतिशयोक्त गाउन घेणे, जरुरीचे नसते. इथे अनेक ठिकाणी, तान वेळीच रोखली आणि लयीचे बंधन, बांसरीच्या सुरांनी पूर्ण केले आहे – असाच प्रकार संगीतकार रोशन यांच्या रचनेत बरेचवेळा दिसून येत���.\n“अवघे गर्जे पंढरपूर, अवघे गर्जे पंढरपू,\nझाला नामाचा गजर, झाला नामाचा गजर”.\nकवी अशोक परांजपे यांची रचना, एक काव्य म्हणून तसे साधे आहे पण त्यात एक अंतर्भूत लय आहे (अशी लय, गाण्यातील प्रत्येक कवितेत अत्यावश्यक असते, अन्यथा कवितेचे गाणे संभवणे फार अवघड) वास्तविक ही रचना आत्तापर्यंत अनेक गायकांनी गायली आहे. याची चाल पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी दिली आहे. त्यांच्या मुलाने – शौनक अभिषेकींनी देखील या चालीला परिपूर्ण असा न्याय दिला आहे.\nत्यांनी अर्थातच आपल्या वडिलांची तालीम नक्की घेतली असणार पण तरीही, प्रत्येक कलाकाराची स्वत:ची अशी खास “नजर” असते ज्यायोगे तो पूर्वीच्या रचनेतून काहीतरी वेगळे शोधून आपली ओळख पटवीत असतो. पंडित शौनक अभिषेकी, यांनी या रचनेबाबत तरी नाक्कीच हे सिद्ध केले आहे. गायनात घेतलेल्या ताना देखील वेगळ्या ढंगाच्या आहेत आणि सादरीकरणात खूपच वैविध्य आणले आहे.\nमी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच \"रागरंग\" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे ज��थं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/18/sachin-tendulaksr-s-funny-video-getting-viral-.html", "date_download": "2019-01-16T12:23:18Z", "digest": "sha1:D6F3WRPEQGSKMCHL5SEA7CDCH7FETB5T", "length": 2589, "nlines": 7, "source_domain": "mahamtb.com", "title": " अरेच्चा षटकार..... नाही हे तर लिंबू आहे.. बघा सचिनचा हा व्हिडियो अरेच्चा षटकार..... नाही हे तर लिंबू आहे.. बघा सचिनचा हा व्हिडियो", "raw_content": "\nअरेच्चा षटकार..... नाही हे तर लिंबू आहे.. बघा सचिनचा हा व्हिडियो\nआपल्या फलंदाजीने विरुद्ध संघाच्या तोंडचे पाणी पळवणारा सचिन त्याच्या खेळामुळे तर नेहमीच प्रसिद्ध राहिला आहे, मात्र सध्या तो समाज माध्यमांवरही खूप सक्रीय असतो, त्यामुळे त्याच्या अनेक फोटो आणि व्हिडियो विषयी या माध्यमांवर चर्चा होते, त्याचा असाच एक व्हिडियो प्रसिद्ध झाला आहे, ज्यामध्ये तो लिंबू तोडताना दिसत आहे.\nत्याने इंस्टाग्रामवर हा व्हिडियो शेअर करत लिहिले आहे, \"अरेच्चा शटकार... न्ही हे तर लिंबू आहे.\" त्याच्या या हासवणाऱ्या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना मात्र मजा येत आहे. तसेच यामुळे सचिनचे एक वेगळे रूप देखील दिसून येत आहे.\nयाआधी देखील सचिनने अनेकदा असे व्हिडियो पोस्ट केले आहे. यापैकी एका व्हिडियोमध्ये तो दुचाकीवर मागे बसलेल्या मुलीला हेलमेट घालण्याचे आवाहन करताना दिसला आहे. त्यामुळे सचिनच्या या व्हिडियोजमुळे चाहत्यांचा मात्र छान विरंगुळा होत आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642273", "date_download": "2019-01-16T13:19:40Z", "digest": "sha1:6J4UJMFGKA262YZJOGTILLHVN4JATTSK", "length": 1882, "nlines": 33, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – शुक्र चांदणी\n— by विजया केळकर\nवाटीत केशर चंदनाची उटी\nथकल्या भागल्या सख्याच्या लावण्या पाठी\nचिंतातूर, लुकलुक सारखी त्या साठी\nहोता विचार बरवा, सांजवेळी मिळेल थंडावा\n कथितो अलगची झुळकीचा गारवा\nकेलीस त्वरा पण सोडून गेला सखा\nपडला धरा, तीर्थी; आता तीज धरा\nम्हणत चंद्रीकांचा पडला घेरा\nन लागली हाता शोधता तट अख्खा\nबेभान, रात सरता, येई भानावर\nभानु वर येता असावे हजर\nलगबग मग पूर्वद्वारा ठाकली उभी\nउत्सुक बहु,शिवाय कोणी ही नव्हते नभी\nकुंकुमतिलक लावून ओवाळी आरती\nपद स्पर्शून लोळण घेतली सख्याच्या पायावरती\nलीन होता, लुप्त झाली\nजाता जाता शुक्र चांदणी वदली- पहाट झाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/5/29/anay-joglekar-article-on-modi-viist-in-asean-country-.html", "date_download": "2019-01-16T12:51:08Z", "digest": "sha1:MMDCKN7GE52VJ73MQVMRVO5L5NHTYNOK", "length": 16035, "nlines": 24, "source_domain": "mahamtb.com", "title": " मलाक्काच्या सामुद्रधुनीतील मोदीमंथन मलाक्काच्या सामुद्रधुनीतील मोदीमंथन", "raw_content": "\nइंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर हे तिन्ही देश मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या परिसरात आहेत. नरेंद्र मोदी इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरच्या या पूर्वेकडील देशांच्या चार दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. तेव्हा, या दौर्‍याचे निमित्त, अॅक्ट ईस्ट धोरणाला मोदींनी दिलेली नवसंजीवनी आणि भारत-आसियान संबंधाच्या दृष्टिकोनातून या दौर्‍याचे महत्त्व यावर प्रकाश टाकणारा हा लेख...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरच्या चार दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. २९-३१ मे दरम्यान ‘जोकोवी’ या टोपणनावाने ओळखले जाणारे इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो यांनी त्यांना जकार्तामध्ये आमंत्रित केले आहे. तेथे राजनैतिक चर्चेसोबतच पंतप्रधान मोदी कंपन्यांच्या सीईओना आणि इंडोनेशियात स्थायिक झालेल्या सुमारे ७५०० भारतीय नागरिक आणि लाखभर भारतीय वंशाच्यालोकांच्या प्रतिनिधींना जाहीर सभेत संबोधित करतील. मलेशियात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतअनपेक्षितरित्या गेल्या वर्षांपासून राज्य करत असलेल्या पंतप्रधान नजीब रझाक यांना पराभव पत्करावा लागला. १९८१ ते २००३ अशी २२ वर्षं पंतप्रधानपद भूषवून जवळपास निवृत्त झालेले ९२ वर्षांचे महाथीर महंमद. आता १५ वर्षांच्या कालावधीनंतर त्यांनी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात प्रवेश करून रझाकयांच्याकडून पंतप्रधान हिसकावून घेतले. ३१ मे रोजी मोदी क्‍वालालंपूरला धावती भेट देऊन महाथीर महंमद आणि त्यांच्या सहकार्‍यांची भेट घेतील.त्यानंतर दि. ३१ मे ते २ जून या कालावधीत पंतप्रधान सिंगापूरला भेट देणार आहेत. गेल्या काही वर्षांतसिंगापूर हे भारताचे पूर्वेकडील प्रवेशद्वार बनले असून व्यापार आणि गुं���वणुकीसोबतच स्मार्ट सिटी, नगर व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, फिन-टेक आणि उच्चशिक्षण क्षेत्रातही सिंगापूरशी असलेल्या आपल्या सहकार्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. २००२ पासून सिंगापूरमध्ये आशिया-प्रशांत महासागर परिक्षेत्रातील २८ देशांच्या संरक्षणमंत्री तसेच सेनाप्रमुखांचीशांग्रीला परिषद भरत असून या वर्षीच्या परिषदेत बीजभाषण करण्याचा सन्मान नरेंद्र मोदींना मिळाला आहे.\nसिंगापूर हा एका शहरापुरता मर्यादित असलेला देश आहे, तर इंडोनेशिया त्याच्या बरोबर विरुद्ध, म्हणजेच १८ हजारांहून अधिक बेटं असलेला आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा मुस्लीम देश. भारताचा सागरी शेजारी. निकोबारमधील इंदिरा पॉईंटपासून इंडोनेशियाच्या बांदा आकेहपर्यंतचे अंतर जेमतेम २००किमी असले तरी भारताचे पश्चिम टोक आणि इंडोनेशियाच्या पूर्व टोकातील अंतर ८५०० किमीहून जास्त आहे. चीन आणि भारतामधील व्यापारात एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या इंडोनेशियाचे भारताशी हजारो वर्षांपासून सांस्कृतिक तसेच व्यापारी संबंध आहेत. १३ व्या शतकात इस्लामचे आगमन होण्यापूर्वी इंडोनेशिया हिंदू आणि बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली होता. आज हिंदू धर्म बाली या बेटापुरता उरला अ सला तरी रामायण आणि महाभारताचा इंडोनेशियाच्या संस्कृतीवर तसेच साहित्यावर मोठा प्रभाव आहे.इंडोनेशियाच्या सरकारी विमान कंपनीचे नाव ‘गरूड’ असून त्यांच्या काही नोटांवर गणपती आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो अलिप्ततावादी चळवळीच्या संस्थापकांपैकी एक. अलिप्ततावादी चळवळीची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद १९५५ साली इंडोनेशियाच्याच बांडुंग या शहरात भरली होती. एकेकाळी भारताच्या अतिशय जवळचा असणार्‍या इंडोनेशियाशी आपले संबंध १९७० च्या दशकापासून थंड होऊ लागले. १९९० च्या दशकात ‘’लुक ईस्ट’ धोरणामुळे त्यांना पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘लुक ईस्ट’ला ऊर्जितावस्था देऊन ‘ऍक्ट ईस्ट’ धोरण अंगिकारले. गेल्या चार वर्षांत मोदींनी अर्धा डझनभर आसियान देशांना भेटी दिल्या असल्या तरी इंडोनेशिया आणि मलेशिया हे दोन महत्त्वाचे देश राहून गेले होते. आसियान देशांपैकी इंडोनेशिया हा भारताचा सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार असून आपण पाम तेल,रबर आणि कोळसा यांची मोठ्या प्रमाणावर आयात करतो. दुसरीकडे वाहनं, शुद्ध केलेले खनिज तेल प्लास्टिक, स्टील या गोष्टींची निर्यात भारताकडून इंडोनेशियाला होते. इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर हे तिन्ही देश मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या परिसरात आहेत. या चिंचोळ्या पट्ट्यातून जगात सर्वाधिक सागरी व्यापार होतो. या परिसरातयुद्ध किंवा काही दुर्घटना घडली असता चीन आणि जपानचा पश्चिम आशिया, आफ्रिका आणि युरोपशी संबंध तुटू शकतो. आज चीन जगातील सर्वात प्रबळ महासत्ता होण्यासाठी दमदार पावलं टाकत असताना आंतरराष्ट्रीय व्यापार आणि संरक्षणाच्या दृष्टीने या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. बराक ओबामांच्या काळातच अमेरिकेने आपले लक्ष पश्चिम आशियातून काढून पूर्व आशियाकडे वळवायला सुरुवात केली होती. त्यामागे चीनचा दक्षिण चीन समुद्र आणि हिंद महासागरातील विस्तारवाद हे एक महत्त्वाचे कारण होते. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी तर सरळसरळ चीनशी वाकड्यात शिरण्याची भूमिका घेतली आहे. त्याला एकीकडे व्यापारी युद्धाची पार्श्वभूमी आहे, तर दुसरीकडे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात आजवरअमेरिकेची मक्तेदारी असलेले तंत्रज्ञान मिळेल त्या मार्गाने आत्मसात करून चीन आपल्यापुढे जायची भीतीदेखील आहे. सध्या व्यापारी युद्धाला अल्पविराम मिळाला असून एकमेकांकडून होणार्‍या आयातीवर नवीन कर न लावण्याचे ठरले असले, तरी हीशांतता फार काळ टिकेल, असं वाटत नाही. दोन आठवड्यांनी, म्हणजे १२ जूनला सिंगापूरमध्येच डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग ऊनना भेटणार होते. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी ही बैठक रद्द झाल्याचे घोषित केले आणि एक दिवस होत नाही, तो ही बैठक पुन्हा होऊ शकते, असे संकेत दिले. अमेरिकेला वाटते की, ही चर्चा विफल होण्यासाठी चीन उत्तर कोरियाला फूस लावतो आहे, तर चीनला भीती आहे की, अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील चर्चा यशस्वी झाली तर आपले महत्त्व कमी होईल. एकूण काय, तर दोन हत्तींच्या झुंजीत ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर झाडांचा तसेच वन्यसंपदेचा चेंदामेंदा होतो, तशी स्थिती आसियान देशांची झाली आहे. व्यापार आणि गुंतवणुकीसाठी ते चीनवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असून सुरक्षा आणि निर्यातीच्या दृष्टीने अमेरिका त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. चीनच्या समुद्री विस्त��रवादामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तर ट्रम्प यांच्या ‘अमेरिका सर्वप्रथम’ धोरणामुळे निर्यात आणि रोजगारांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतासाठी ‘ऍक्ट ईस्ट’ कृतीत आणण्याची ही चांगली संधी आहे. काळजी करण्यासारख्या थोड्या गोष्टी असल्या तरी एकूणच भारत-अमेरिका संबंध आज कधी नव्हे तेवढ्या उंचीवर पोहोचले आहेत, तर गेल्या महिन्यात वुहानमध्ये पार पडलेल्या अनौपचारिक चर्चेनंतर भारत-चीन संबंधांतील दरी कमी होऊ लागली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/homeopathic-remedies-for-coughs/", "date_download": "2019-01-16T12:42:07Z", "digest": "sha1:VFZL6NVF7MTXXC2MZUKBS7FGJ4KH623G", "length": 8664, "nlines": 126, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "खोकला, होमिओपॅथी आणि उपचार | India's leading marathi medical news portal | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी खोकला, होमिओपॅथी आणि उपचार\nखोकला, होमिओपॅथी आणि उपचार\nपावसाळ्यात सर्दी-खोकला होतोच होतो. त्यातच चुकून दूषित पाणी प्यायले गेले किंवा काही तेलकट खाल्ल्यास सर्रास घसा खराब होऊन आपल्याला खोकला सुरू होतो. अशावेळी अॅन्टिबायोटिक्सचा वापर करण्याऐवजी होमिओपॅथीमधील सूक्ष्म औषधांचा वापर करणे अधिक चांगले.\nखोकल्याचे ओला आणि कोरडा खोकला असे प्रकार असतात.\nछाती कफाने भरली असेल, श्वसननलिकेची जळजळ होत असताना घशातून खोकला येत असल्यास त्याला ओला खोकला म्हणतात. यात थोड्या थोड्या वेळाने सतत खोकला येतो. यात घसा खाकरून खोकला येतो. ओल्या खोकल्यात थोड्याप्रमाणात कफ बाहेर येतो. या खोकल्यासाठी अॅन्टीमनी हार्ट नावाचे औषध उपयोगी पडते. ओल्या खोकल्यात खोकताना चेहरा काळा-निळा पडत असल्यास अॅन्टीमनी हार्ट 30 हे औषध घ्यावे.\nताठ बसल्यास किंवा उजव्या कुशीवर झोपल्यास खोकला कमी होतो. ओल्या खोकल्यात घसा बसतो.\nकोरडा खोकला छातीतून किंवा पोट आवळून येतो. यात मोठा आवाज होतो. काही वेळा पडजीभ वाढल्यास कोरडा खोकला होऊ शकतो. कोरड्या खोकल्यामुळे गुदमरल्यासारखे होते. काहीवेळा खोकताना शिंका ही येतात. या खोकल्यात अॅकोनाईट, ब्रायोनिया, स्पॉजिया ही औषधे घ्यावी.\nकोरड्या खोकल्यात सतत तहान लागत असल्यास अॅकोनाईट 30 हे औषध घ्यावे. ड्रोसेरा नावाचे औषधही सतत होणाऱ्या खोकल्यावर उपयुक्त आहे. डांग्या खोकला झाल्यास ड्रोसेरा 30 घ्यावे.\nपाठीवर झोपल्याने किंवा काहीतरी खाण्��ाने कोरड्या खोकल्यात आराम मिळतो.\nPrevious articleसर जेजे रूग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच ब्रेनडेड रूग्णाचं अवयवदान\nNext articleसेव्हन हिल्स रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nजे.जे. रूग्णालयात सुरु होणार ‘स्पोर्ट्स मेडिसीन’ पदव्युत्तर अभ्यासक्रम\nबेस्ट संप काळात रुग्णसंख्या घटली\nहिवाळ्यात ‘या’ मसाल्यांचं सेवन जरूर करा\nअशी उडवा दिवसाची झोप\nआयुर्वेदाप्रमाणे फळांचे फायदे आणि महत्त्व\nकोरड्या त्वचेसाठी आयुर्वेदीक उपचार\nजेवताना पाणी प्यावं की नाही\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\n जंकफूडचं सेवन, कर्करोगाला निमंत्रण\nऔषध ‘फक्त जनावरांसाठी’ पण, निष्काळजीपणे रुग्णालयांना पुरवठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/black-money-is-in-banks-in-gujarat-says-chhagan-bhujbal/", "date_download": "2019-01-16T12:35:45Z", "digest": "sha1:L7XZ2HSWOY2O2VB3AGEALYBKBKKNW622", "length": 16174, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "काळा पैसा गुजरातच्या बँकांमध्ये जमा, छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर हल्ला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झ���ले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nकाळा पैसा गुजरातच्या बँकांमध्ये जमा, छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर हल्ला\nमोदी सरकारने रातोरात नोटाबंदी लादली, पण परिणाम काय झाला तर काळा पैसा सगळा गुजरातच्या बँकांमध्ये जमा झाला. याची डिग्री फेल, नोटाबंदी फेल, स्मार्ट सिटी फेल. इतकेच काय चहाचा धंदाही फेल असे ताशेरे ओढत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादीचा परिवर्तन मेळावा आज ठाण्यात झाला. यावेळी छगन भुजबळ यांनी मोदींवर आपल्या शेलकी अंदाजात टीका केली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमीनाताईंची भूमिका खूप आव्हानात्मक होती\nपुढील‘बाळ भीमराव’चे संभाजीनगरात आकर्षण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी शतक महोत्सव\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/443789", "date_download": "2019-01-16T12:34:39Z", "digest": "sha1:IVTFC75FW4GVGJ4J7RNCH7GTXUNPTKHX", "length": 7568, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डेब्रिज माफियांवर कारवाई - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » डेब्रिज माफियांवर कारवाई\n20 लाखांचा दंड वसूल\nनवी मुंबई / प्रतिनिधी\nमहापालिकेच्या डेब्रिज भरारी पथकाने डिसेंबर 2016 पर्यंत शहरातून विनापरवाना डेब्रिजची वाहतूक करणाऱया 108 वाहनांवर कारवाई करून 20 लाख 57 हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे 2015 सालापेक्षा 2016 सालातील मे महिन्यानंतर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून डेब्रिजमाफियांचेही धाबे दणाणले होते. त्यामुळे पूर्वीपेक्षा यावर्षी डेब्रिज विरोधी यंत्रणा अधिक सतर्क झाल्याने परवाना घेणाऱ���ांची संख्या यावर्षी दुपटीने वाढल्याने महसुलातही वाढ झाली आहे.\nडेब्रिजमाफियांवर कारवाई करण्यासाठी मनपाद्वारे डेब्रिज भरारी पथक सुरू करण्यात आले आहे. या पथकाने जानेवारी ते डिसेंबर 2016 या कालावधीत 108 डंपर अन्य वाहनांवर कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून 20 लाख 57 हजार रुपये दंड वसूल केला आहे. मुंबईतील इमारतींचे डेब्रिज टाकण्यासाठी मुंबईत जागा नसल्याने मुंबईलगतच्या विकसित होऊ पाहणाऱया शहरांमध्ये ते टाकण्यात येत आहे. सिडकोतील विकसित पनवेल व उरण क्षेत्रात हे डेब्रिज टाकण्याची कारवाई केली जाते. मात्र, मुंबईतील हे डेब्रिज नवी मुंबईतून जात असताना नवी मुंबई महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच काही डेब्रिजमाफिया महापालिका क्षेत्रातील एमआयडीसी व शहरातील मोकळय़ा जागांवर तसेच प्रसंगी निर्जन रस्त्यांच्यालगत डेब्रिज टाकून पसार होतात. त्यांना अटकाव करण्यासाठी हे पथक कार्यरत आहे.\nदरम्यान, नवी मुंबई कार्यक्षेत्राच्या बाहेर अर्थात उरण, पनवेल आदी ठिकाणी डेब्रिज वाहतुकीचा ना हरकत दाखला सुमारे 11 हजार वाहनांना देण्यात आला होता. त्यातून मनपाला 1 कोटी 9 लाख 82 हजार इतके उत्पन्न मिळाले. नवी मुंबई कार्यक्षेत्रात डेब्रिज वाहतुकीचा ना हरकत दाखला 1 हजार 551 जणांना देण्यात आला होता. त्यातून मनपाला 7 लाख 74 हजार इतके उत्पन्न मिळाले आहे.\nदेशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात \nआत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या मुलांना सिद्धीविनायकाचा हात\nकेबल चालकांचा गुरूवारी सायंकाळी राज्यभर ‘ब्लॅकआऊट’\nमित्रपक्षांच्या जागा लढवून भाजपा लोकसभेच्या 48 पैकी 40जागा जिंकेल – मुख्यमंत्री\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4640691", "date_download": "2019-01-16T12:39:06Z", "digest": "sha1:FGJBIKOUPMQ3JLXTIQWMYH6IDAI2ITSH", "length": 2064, "nlines": 30, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – ऐन वसंतात…..\n— by मनिषा नाईक (माऊ)\nऐन वसंतात बाई का गं उदास कोकिळा\nनवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा ||धृ ||\nभरल्या अंगी भिनला ओल्या व्यथेचा गारवा\nकोर्या मनात घुमला तुझ्या प्रीतिचा पारवा\nझुले काळीज अंगणी आठवांचा गं हिंदोळा ||१||\nमेंधीच्या गं पानामधी जीव गुंतला गुंतला\nनवतीचा रंग गोरा कसा खुलला खुलला\nहळदीच्या उन्हामंधी सोनचाफा झाला खुळा ||२||\nमन कावरं बावरं , मन केवड्याच रान\nकिती सावरू आवरू आज सुटले हे भान\nकिती जपून ठेवलं तरी लागल्या गं झळा ||३||\nनाही संपला अजुनी सये तुझा वनवास\nतुझी भेगाळली धरा तरी अंबराचा ध्यास\nउभा पेटला वणवा सारा करपला मळा ||४||\nसनईचा सूर का गं असा बेसूर लागला\nवेदनेचा हा सोहळा चारचौघात गाजला\nकिती दाबला हुंदका येती आतूनच कळा ||५ ||\nऐन वसंतात बाई का गं उदास कोकिळा\nनवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा ||\n- मनिषा नाईक (माऊ )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t4957/", "date_download": "2019-01-16T11:54:33Z", "digest": "sha1:4ZZ3SWNMKAATUJG4TIGRKMPXQNICFOBS", "length": 5508, "nlines": 109, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-जर असं कधी घडलं असतं..", "raw_content": "\nजर असं कधी घडलं असतं..\nजर असं कधी घडलं असतं..\nजर असं कधी घडलं असतं..\nएक पडीत बीज,जर रोवलं असतं,\nकोरड्या मातीस जर,ओलावलं असतं;\nकदाचित एक रोपटं,उगवलं असतं,\nजर असं कधी घडलं असतं..\nडाहाळीटोकावर थोडं पालवलं असतं,\nजर असं कधी घडलं असतं..\nअंगणास सावलून घेरावलं असतं,\nथंड छायेत कोणी टेकावलं असतं;\nथकून पाठी रेटलं असतं,\nजर असं कधी घडलं असतं..\nतेच कोणी,रेटून उठलं असतं,\nआपल्या गावी पोहोचलं असतं,\nजर असं कधी घडलं असतं..\nअसंच कोणी नवं-जोडपं आलं असतं,\nशृंगारी क्रीडेत लपलं- छुप्ल असतं,\nजर असं कधी घडलं असतं..\nतेच जोडपं,शपतून लग्नावलं असतं,\nएकत्रित होऊन संसारलं असतं;\nतिघाहून,परत कधी आलं असतं ,\nजर असं कधी घडलं असतं..\nकधी वाटसरू खूण म्हणून पडल�� असतं,\nपायथी दगड शेंदरून,त्यास देवलं असतं;\nश्रद्धा भावनेने,कोणी सहज नमलं असतं\nजर असं कधी घडलं असतं..\nप्रणयी ऋतूत कधी मोहरलं असतं,\nफळावून परत बिजावलं असतं,\nजर असं कधी घडलं असतं..\nवयून कधी थकलं असतं,\nथकून फांदीस सुकलं असतं,\nजर असं कधी घडलं असतं..\nजोपास्त्या दोन हातास मुकलं असतं,\nआतल्या आत खूप दुखलं असतं;\nरसरूपी तुटल्यापानी रडलं असतं,\nजर असं कधी घडलं असतं..\nवृक्षित देही शिळकरुपी टोचलं असतं,\nजखमी हृदयी शरिरी बोचलं असतं;\nतेंव्हाच एक नवं-काव्य रचलं असतं,\nजर असं कधी घडलं असतं..\nरचित काव्य परत रेखाटलं असतं,\nसंग्रही जमवून समेटलं असतं;\nशब्द रुपी काव्यबीज परत पडलं असतं,\nजर असं कधी घडलं असतं..\nजर असं कधी घडलं असतं..\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: जर असं कधी घडलं असतं..\nजर असं कधी घडलं असतं..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/ransom-was-demanded-school-46976", "date_download": "2019-01-16T13:27:29Z", "digest": "sha1:V3WZAAMI5DED3AMU76TNRQMZPUCW55WV", "length": 16517, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "The ransom was demanded by the school शाळेवर कब्जा करून मागितली खंडणी | eSakal", "raw_content": "\nशाळेवर कब्जा करून मागितली खंडणी\nसोमवार, 22 मे 2017\nनागपूर - गिट्टीखदानमधील रसूल प्राथमिक शाळेच्या इमारतीवर जर्मन-जपान गॅंगचा म्होरक्‍या कुख्यात गुंड अजहर खान आणि त्याच्या १० ते १२ साथीदारांनी कब्जा केला. शाळेवरील ताबा सोडण्यासाठी शाळा संचालकाला ५० लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी शाळा संचालक महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.\nनागपूर - गिट्टीखदानमधील रसूल प्राथमिक शाळेच्या इमारतीवर जर्मन-जपान गॅंगचा म्होरक्‍या कुख्यात गुंड अजहर खान आणि त्याच्या १० ते १२ साथीदारांनी कब्जा केला. शाळेवरील ताबा सोडण्यासाठी शाळा संचालकाला ५० लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी शाळा संचालक महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.\nसमसूननिसा मोहम्मद इस्माईल पठाण (वय ६२, रा. कोराडी नाका) यांनी गिट्टीखदानमधील जाफरनगरातील टीचर्स कॉलनीत प्रोग्रेसिव्ह को-ऑपरेटिव्ही सोसायटीच्या माध्यमातून १९८७ ला मोठा भूखंड विकत घेतला होता. तेथे गरीब परिस्थिती असलेल्या लहान मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी रसूल प्राथमिक शाळा बांधली. ७ जानेवारी २०११ मध्ये गिट्टीखदानमधील कुख्यात गुंड आणि जर्मन-जपान गॅंगचा प्रमुख अजहर खानने शाळेत जाऊन समसूननिसा पठाण यांची भेट घेतली. त्याने भूखंडावर शाळा कशी बांधली शाळा चालवायची असेल, तर ५० लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, असा दम भरत पैशाची मागणी केली. मात्र, शाळेत ज्ञानदानाचे कार्य सुरू असल्याचे सांगून शेजाऱ्यांनी अजहर खानला हुसकावून लावले होते. मात्र, २०१३ मध्ये अजहर खान आणि त्याचे साथीदार पुन्हा शाळेत आले. त्यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुलांना शाळेत पाठविल्यास त्यांचे अपहरण करण्यात येईल, अशी धमकी दिली. तेव्हापासून ती शाळा बंद पडली. त्यानंतर समसूननिसा यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. जीवाच्या भीतीने मुले शाळेकडे भटकलीच नाही. त्यानंतर १५ मे २०१७ ला समसूननिसा या मुलगी फातिमा यांच्यासोबत शाळेची स्थिती बघायला गेल्या होत्या. त्यावेळी अजहर खान, अमदज खान (वय २५), शेरा ऊर्फ वसीम खान (वय २५), राजा खान (वय २१), (सर्व रा. गंगानगर झोपडपट्टी) आणि शेराचा मित्र जावेद खान आणि अन्य दोन ते चार युवक शाळेत आले. त्यावेळी समसूननिसा या शाळेत हजर होत्या. गुंडांनी त्यांना शाळेचा ताबा पाहिजे असल्यास खंडणीची मागणी केली. समसूननिसा यांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे गुंडांनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाण करून त्यांना पळवून लावले. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.\nशेरा खानला गुरुवारपर्यंत पीसीआर\nगल्लीतील गुंड असलेला शेरा ऊर्फ वसीम खान हा चोऱ्या, घरफोड्या आणि रात्रीची लूटमार करीत होता. मात्र, काही पोलिसांच्या आशीर्वादाने तो वसीमचा ‘शेरा भाई’ बनला. त्याने खंडणी, वसुली आणि खाली भूखंडावर कब्जा मिळविण्यास सुरुवात केली. मात्र, एसीपी वाघचौरेच्या नजेरतून तो सुटला नाही. त्याला रविवारीच बेड्या ठोकण्यात आल्या. गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.\nअजहरने शाळा खाली करून तेथे ताबा मिळवला. त्या शाळेत त्याने अवैध धंदे सुरू केले होते. जुगारअड्डा आणि अंमली पदार्थाची तो विक्री करायचा. गिट्टीखदान ठाण्यातील तत्कालीन काही पोलिस अधिकाऱ्यांशी त्याचे साटेलोटे होते. त्यामुळे समसूननिसा यांच्या तक्रार अर्जाला नेहमी केराची टोपली दाखविली जायची. मात्र, एसीपी सोमनाथ वाघचौरे यांनी गांभीर्यान��� दाखल घेऊन गुंडांना बेड्या ठोकल्या.\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\nसंगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू\nयेरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nअवनीच्या एन्काउंटरची करा एसआयटी चौकशी\nनागपूर - पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च...\nएमआयएमच्या 'त्या' नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा\nऔरंगाबाद - श्रद्धांजली प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेला व एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटी चौक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/9/Artcle-on-naxalite-movement-in-india.html", "date_download": "2019-01-16T11:45:41Z", "digest": "sha1:W5FSNC3Z2CKMZF6PRE3HW2U5LFGJ2M4S", "length": 35706, "nlines": 61, "source_domain": "mahamtb.com", "title": " माओला 'जाओ’ म्हणावेच लागेल माओला 'जाओ’ म्हणावेच लागेल", "raw_content": "\nमाओला 'जाओ’ म्हणावेच लागेल\nशनिवार वाड्यात ‘एल्गार’ परिषद झाली. त्यानंतर १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो लोक एकत्र आले. दोनशे वर्षे भीमा-कोरेगावच्या विजय स्तंभावरून कधीही हिंसा झाली नाही. मात्र १ जानेवारी २०१८ रोजी दंगल उसळली. का कशी या दंगलीमध्ये माओवाद्यांनी सहभाग घेत, जातीय तेढीचा रंग दिला आहे का माओवादाचे वस्तीपातळीवरचे नवरूप त्यासाठी कसे आहे याबाबत घेतलेला वेध\nकाही दिवंसापूर्वी सुधीर ढवळे, सुधींद्र गडलिंग, शोमा सेन, रॉनी विल्सन यांना माओवाद्यांशी संपर्क आहे, या कारणास्तव अटक झाली, पण त्यानंतर असे काही चित्र निर्माण केले गेले, की जणू त्यांना अटक म्हणजे आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांना अटक. त्यांना अटक म्हणजे आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानणाऱ्या समाजावर अन्याय. देवनारमध्ये तर पोलीस चौकीभोवती सुधीर ढवळेंना अटक म्हणजे समाजावर घाला म्हणत, समाजातील काही लोकांनी घेरावही घातला. आज वस्त्यावस्त्यांमध्ये गेले, तर चित्र स्पष्ट होते, की माओवादाने आंबेडकरी विचारांचा बुरखा पांघरून, आपली पाळेमुळे रुजवायला सुरुवात केली आहे. असे नाही की मार्क्सवाद आपल्या देशाला नवीन आहे. सर्वच विचारांचे सार पचवून, आपला समाज आणि देश तावून सुलाखून निघाला आहे. सहिष्णूता, करुणा, स्वातंत्र्य वगैरे मानवी मूल्यांना अग्रक्रम देत, समाज देशनिष्ठच राहिला. धर्म प्रमाण मानत, मानवी नीतितत्त्वे पाळतच राहिला. २०१४ साली तर सत्तापालट झाला आणि चित्रच पालटले. मार्क्सवादाने कितीही हातपाय आपटले, तरी भारतीय जनमनात त्यांना स्थान मिळाले नाही. लाल गट निर्माण करणे लालभाईंना जमले नाही. जगभरात विविध देशांत सत्तास्थानी असलेल्या लालभाईंना भारतात थातुरमातुर कामगिरीवर तगावे लागले. परिस्थिती अशीही आली की मार्क्सवाद आता शेवटचा श्वास घेतो की काय\nपण जीव जाताना शेवटची मोठी घरघर लागावी तसे मार्क्सवादाचे भारतात झाले आहे. येन केन प्रकारेण भारतीय समाजात आपले प्रस्थान बसावे म्हणून त्यांनी आपली पद्धतीच बदलली. भारतीय समाजाला काय आवडते भारतीय समाजाला अंतर्बाह्य हलवणारा पैलू कोणता भारतीय समाजाला अंतर्बाह्य हलवणारा पैलू कोणता घटक कोणते याचा सांगोपांग विचार या कम्युनिस्टांनी केला. 'अर्बन पॅ्रास्पेक्टिव्ह अवर वर्किंग अर्बन एरिया’ या त्यांच्या तपशीलात याची पाळेमुळे सापडतात. शहरामध्ये मार्क्स त्याहीपेक्षा माओवाद कसा जनमान्य होईल, याची ती एक विस्तारित संकल्पनाच होती. त्यामध्ये 'ए-१’ ते 'ए-७’ कार्यप्रणाली दिली होती. त्यानुसार लोकांना मनोरंजनात्मक पद्धतीने भुलविणे, वंचित समाज घटकांना त्यांच्या दुःखाचा पाढा वाचून जाळ्यात ओढणे, स्त्रिया, दलित, अल्पसंख्यांक आणि आदिवासी यांना आपल्या समर्थनार्थ उभे करणे. शहरातील बुद्धिवादी लोकांचा, समाजमान्य लोकांचा पाठिंबा मिळवणे इत्यादी... जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले जी. एन. साईबाबा यांच्याकडे हे दस्तावेज सापडले होते.\nप्रश्न पडतो की माओवादी त्यांच्या प्रयत्नांत यशस्वी झाले आहेत का खुल्या मनाने आणि डोळ्यांनी पाहिले, तर दुर्दैवाने याचे उत्तर काही प्रमाणात होय असेच द्यावे लागेल. आधीच सांगितल्याप्रमाणे मार्क्सविचारसरणी समाजामध्ये पूर्वी कधीच रुजली नव्हती, कारण आपल्या देशात समाजात जातीप्रथा असली, तरी वर्गकलह नव्हता. जातीप्रथेमुळे विषमता होती, पण एकमेकांबद्दल टोकाचा विद्वेष नव्हता. आलुतेदार बलुतेदार पद्धतीत प्रत्येकाचे व्यवसाय स्तर वेगळे होते, त्यानुसार जीवनमानही वेगळे होते, पण असे आहे म्हणून कोणी कोणाच्या जीवावर उठले नव्हते. जगभरात जेव्हा मार्क्सवाद ऐन भरात होता, त्यावेळी त्याचा पाया कामगार आणि भांडवलदार हाच होता. त्यामुळे निर्धनांनी सधनांना संपवावे आणि स्तर मिळवावा. हे संपवणे मिळवणे रक्तरंजित क्रांतीशिवाय शक्यच नाही, असा एकंदरीत ठाम विश्वास. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये कामगार आणि भांडवलदार हा वाद कधीच कोणाचा जीव घेण्याइतका पेटला नाही. वर्गवादामुळे समाजात कधीही भेद झाला नाही. समाज कधीही तुटला नाही. उलट वेगवेगळे आर्थिक स्तर जगत असतानाही समाज एकसंध राहिला. जगात इतरत्र सत्तास्थानी असलेला मार्क्सवाद भारतात मात्र कधीही सत्तास्थानाचा दावेदार झाला नाही. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादाचे मुख्य सूत्र आहे असलेली सत्ता उलथवून, आपली सत्ता प्रस्थापित करणे. तीदेखील रक्तरंजित संघर्षाने. इतर देशांत लोकांचा पाठिंबा असल्याने मार्क्सवाद्यांना रक्तरंजित संघर्ष करत सत्ता मिळविणे सोपे झाले, पण भारतात लोकाश्रयच नाही, तर राजाश्रय कुठून मिळणार खुल्या मनाने आणि डोळ्यांनी पाहिले, तर दुर्दैवाने याचे उत्तर काही प्रमाणात होय असेच द्यावे लागेल. आधीच सांगितल्याप्रमाणे मार्क्सविचारसरणी समाजामध्ये पूर्वी कधीच रुजली नव्हती, कारण आपल्या देशात समाजात जातीप्रथा असली, तरी वर्गकलह नव्हता. जातीप्रथेमुळे विषमता होती, पण एकमेकांबद्दल टोकाचा विद्वेष नव्हता. आलुतेदार बलुतेदार पद्धतीत प्रत्येकाचे व्यवसाय स्तर वेगळे होते, त्यानुसार जीवनमानही वेगळे होते, पण असे आहे म्हणून कोणी कोणाच्या जीवावर उठले नव्हते. जगभरात जेव्हा मार्क्सवाद ऐन भरात होता, त्यावेळी त्याचा पाया कामगार आणि भांडवलदार हाच होता. त्यामुळे निर्धनांनी सधनांना संपवावे आणि स्तर मिळवावा. हे संपवणे मिळवणे रक्तरंजित क्रांतीशिवाय शक्यच नाही, असा एकंदरीत ठाम विश्वास. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये कामगार आणि भांडवलदार हा वाद कधीच कोणाचा जीव घेण्याइतका पेटला नाही. वर्गवादामुळे समाजात कधीही भेद झाला नाही. समाज कधीही तुटला नाही. उलट वेगवेगळे आर्थिक स्तर जगत असतानाही समाज एकसंध राहिला. जगात इतरत्र सत्तास्थानी असलेला मार्क्सवाद भारतात मात्र कधीही सत्तास्थानाचा दावेदार झाला नाही. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादाचे मुख्य सूत्र आहे असलेली सत्ता उलथवून, आपली सत्ता प्रस्थापित करणे. तीदेखील रक्तरंजित संघर्षाने. इतर देशांत लोकांचा पाठिंबा असल्याने मार्क्सवाद्यांना रक्तरंजित संघर्ष करत सत्ता मिळविणे सोपे झाले, पण भारतात लोकाश्रयच नाही, तर राजाश्रय कुठून मिळणार लोकांचा आश्रय मिळवायचा कसा लोकांचा आश्रय मिळवायचा कसा तर इथे त्यांनी वेगळी खेळी खेळली. भारतीय समाजात कित्येक वर्षे धुमसत असणारा प्रश्न म्हणजे जातीय विषमता. या जातीय विषमतेचा आधार घेत, इथे कम्युनिस्टांची खेळी सुरू झाली.\nवंचित समाजघटकामंध्ये मोडणाऱ्या प्रत्येक घटकांना पुतना मावशीचे प्रेम दाखवत, कम्युनिस्टांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. कुठेही अत्याचार अन्याय झाले, की त्याला जातीयतेचा रंग देत, एका समाजाने दुसऱ्या समाजावर कसा अन्याय केला यावर भर देऊन, समाजमन दूषित करण्याचा प्रयत्न सुरू झाला. दुर्दैवाने जातीय भेदाने प्रेरित होऊन, एखादी घटना घडली, तर लगेच हे खोट्या मायेचा पुळका येऊन तिथे स्वयंघोषित तारणहार म्हणून हजर. समोरच्याने कितीही म्हटले, की हे आमचे वैयक्तिक भांडण आहे, तरी हे त्याला धर्मजातीचे रंग देणारच. यात हिशोब एकच, की जातीचे नाव घेतले की भारतीय समाजामध्ये जातीय अस्मितेचे वादळ उठते. ठराविक जातीचे लोक एकवटतात आणि समाजासमाजामध्ये कधीही भरून न निघणारी दरी निर्माण होते.\nबरं हे सगळं करताना त्यांच्या पद्धती वेगळ्याच. स्पष्ट शब्दांत आपले विचार मांडणे नाही, तर संगीतप्रेमी असलेल्या आपल्या समाजाला गीत, पोवाडे, जलशांतूनच ते सांगितले जाते. आजपर्यंत समाज शिवाजी महराजांचे पोवाडे गायचा. बाबासाहेब आंबेडकरांचे जलसे करायचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पुण्यतिथी, बुद्धपौर्णिमा आणि अशाच प्रकारच्या सणउत्सवांमध्ये कम्युनिस्टांनीही पोवाडे, जलसे, कव्वाली कार्यक्रम करण्याचा सपाटा सुरू केला. यामध्येही कम्युनिस्ट विचारधारेला कसे भुलतील असा पद्धतशीरपणे प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी कार्यक्रम असेल, तर सुरुवातीला प्रस्थापित महापुरुषांना वंदन केले जाते.\nतिथं झुकू दे तुझा माथा\nतिथं झुकू दे तुझा माथा\nशाहु फुल्यांच्या लढ्याची गाथा\nतिथं झुकू दे तुझा माथा\nम्हणत ही गाडी कलबुर्गी, पानसरे आणि रोहित वेमुल्लाच्या संघर्षावर आणि त्यांच्यापुढे माथा झुकविण्यावर येते. गोड आवाजात सुमधुर स्वरात आणि मुख्य म्हणजे लोकगीताच्या आवेशात म्हटले गेलेले हे गीत लोकांच्या ओठावरही उमटू लागते. खरे तर समोर बसलेल्या पाच वर्षांपासून ते ८० वर्षांपर्यंतच्या आजोबापर्यंत कित्येकांना कलबुर्गी पानसरे किंवा रोहित माहीतही नसतात, पण त्यांचा माथा झुकवला जातो. अर्थात यात वरवर काही गैर नाही. पण लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करत त्यांच्या मनावर छानपणे आपली श्रद्धास्थाने उमटविली जातात.\nतसेच कुठेही काहीही अन्याय अत्याचार झाला, की हेच लोक आपणच 'वंचिताचे कैवारी’ असल्याच्या आवेशात मुखवटे पांघरून पुढे येतात. तिथेही मग असेच कार्यक्रम होतात. अन्याय झालेली घटना समजा वैयक्तिक असेल, तरीही तिला जातीयतेचा रंग दिला जातो. दलित सवर्ण भेद केले जातात. हाताच्या मुठी आवळत समूहगान केलं जात-\nदलिता रं हल्ला बोल तू\nदलिता रं हल्ला बोल तू\nही लोकशाही तुझी नाही रं\nहे शासन तुझं नाही रं..\nदलिता रं हल्ला बोल तू\nम्हणजे समोर बसलेल्या तरुणवर्गाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसारची लोकशाही, त्यानुसार असलेली शासनव्यवस्था कशी कुचकामी आहे हे नकळत ठसवले जाते. इतकेच काय काही कार्यक्रमांमधून तर असेही ठसवले जाते, की आंबेडकरांना माननारे सगळेच आंबेडकरवादी नसतात. विशिष्ट धर्माचे लोकच आंबेडकरांना मनापासून मानतात. जर दुसर्या समाजाचे लोक आंबेडकरांना मानत असतील, तर ते मनापासून नाही, तर स्वतःच्या स्वार्थासाठी आंबेडकरांना मानतात असे सांगितले जाते. मग गीत गायले जाते-\nजीभ उचलून अशी टाळ्याला लावू नका\nजय भीम बोलण्याआधी आपलं रगत तपासा..\nआणि वर हेही सुचवले जाते की आंबेडकरांचे नाव घेऊन, आपल्या समाजाजवळ कुणी येत असेल, तर त्याचे वैरीपण ओळखा आणि त्याची जीभ डागा. जर हे करता येत नसेल, तर मरा किंवा मारा..\nकदाचित वाचताना यातला गर्भितार्थ तितक्या भयंकरतेने येत नसेल, पण ही गीते ऐकत असलेली तरुणाई या गीतांनी आणि त्यातल्या अर्थांनी बेभान होते. अर्थात बाबासाहेबांनी ज्या समाजाला घडवले, त्या समाजातले सर्वच जण यांच्या भक्षी पडत नाहीत, पण तरीही धोका मोठा आहे. सातत्याने होणारे मोर्चे, बंद हे लोकशाहीत कायेदशीर असले, तरी या बंदांचे करते करविते कोण आहेत किंवा होते हे पाहिल्यावर हा धोका जाणवतो. बेकारी, दारिद्र्य, अंधश्रद्धा, सुरक्षा असे किती तरी प्रश्न समाजासमोर आहेत, पण या सर्व प्रश्नांना टाळून, आज आंबेडकरी चळवळीला जातीय रंग देण्याचे काम हे कम्युनिस्ट करत आहेत. जातीभेदाची तेढ देऊन, दोन समाजात फूट पाडून, देशाला या ना त्या कारणाने अस्थिर करण्याचे कम्युनिस्टांचे प्रयत्न आहेत.\nयाचा पुरावा म्हणून भीमा-कोरेगाव दंगलींकडे पाहता येईल. या दंगलींमध्ये माओवाद्यांचा सहभाग होता. का कशासाठी याचे उत्तर सोपे आहे. जे वर्गव्यवस्थेच्या लढ्याने जमले नाही, ते जातीव्यवस्थेच्या भेदाने त्यांना साधायचे आहे. १ जानेवारी भीमा-कोरेगाव दंगली अगोदर जी 'एल्गार’ परिषद झाली, त्या परिषदेमध्येही असेच काहीसे घडले होते. त्यानंतर परिषदेच्या आयोजंकावर गुन्हाही दाखल झाला. त्यानुसार माओवाद्यांशी संपर्क आहे म्हणून काहींना अटकही केली आहे. ही अटक आंबेडकरी जनतेने आपल्या अस्मितेचा प्रश्न बनवावा यासाठी काही देशविघातक शक्ती जंगजंग पछाडत आहेत. कारण, जातीय अस्मितेचा सुरुंग या देशाच्या सांस्कृतिक एकतेला उत्तर होऊ शकते, असे त्यांना वाटते. 'भारत तेरे टुकडे होंगे हजार’ची मनिषा बाळगणाऱ्यांना जेव्हा देशात फूट पडेल, तेव्हाच सत्ता काबीज करण्याचे दिवस येतील, अशी आस आहे. अर्थात हे त्यांचे दिवास्वप्न आहे, पण तरीही रात्र वैराची आहे आणि शत्रू आपल्यातच मिसळायच्या ��्रयत्नात आहे. माओवादाच्या रक्तरंजित सोबतीला आताच ओळखायला हवे. समाजाचे प्रश्न आता समाज जात किंवा प्रादेशिक पातळीवर उरलेच नाही आहेत.\nजागतिकीकरणाच्या विळख्यात आणि प्रसारमाध्यमाच्या जाळ्यात कोणत्याही एका समाजाचे प्रश्न हे त्या ठराविक समाजाचे प्रश्न राहिले नाहीत. तर ते वैश्विक प्रश्न आहेत. प्रगती करणे, आर्थिक सामाजिक संपन्नता मिळवणे हे सर्वांनाच अभिप्रेत आहे. यामध्ये दलित-सवर्ण भेद आहे कुठे महिलासुरक्षिततेचा प्रश्न हा एका समाजापुरता आहे का महिलासुरक्षिततेचा प्रश्न हा एका समाजापुरता आहे का उद्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, तर तो हल्ला एका समाजापुरता असणार आहे का उद्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, तर तो हल्ला एका समाजापुरता असणार आहे का नाही भारत हा एक देश आहे आणि त्याचे नागरिक म्हणून सगळ्यांचे प्रश्न एकच आहेत. त्यांची उत्तरे सगळ्यांनी एकात्मतेने दिली, तरच भविष्य उज्ज्वल आहे. अन्यथा असेच लालभाई येतील आणि समाजात दूही माजवून, रक्ताचा लाल पाट वाहवतील. हे असे होण्याआधीच आपण सावध होऊ. आपले कोण आणि परके कोण याचा बोध घ्यायला हवा. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने माओवाद पसरवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू, कारण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कर्तृत्व स्वतंत्र आहेत. मार्क्सच्या आणि माओच्या लक्तरं झालेल्या विचारांची झालर का लावायची समाजाच्या प्रगतीसाठी माओला ‘जाओ’ म्हणावेच लागेल.\nआंबेंडकरवादी हा कधीही माओवादी असू शकत नाही.\nआपल्याला इथे आंबेडकरवादी आणि माओवादी यांमध्ये फरक करावा लागेल. काही देशविघातक शक्ती आंबेडकरावाद्यांचा मुखवटा पांघरून, आंबेडकर चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुधीर ढवळे किंवा ’कबीर कला मंच’च्या काही लोकांना मागच्या सरकारने माओवादी चळवळीशी संबंध असल्यामुळे सजा दिली होती. त्यामध्ये सुधीर ढवळे ४० महिने तुरुंगात होते. ते सुटले, पण त्यांना सोडताना न्यायालयाने शेरा दिला होता की ते माओवाद्यांचे समर्थक आहेत. आपण पाहतो की माओवादी जंगलात शस्त्र घेतात निरपराधांना मारतात, पण ते जितके घातक नाहीत, तितके त्यांना भडकवणारे, समाजासमाजामध्ये दूही माजविणारे भंयकर आहेत. त्यांना तुरुंगात डांबणं महत्त्वाचं आहे. आता पाहा जी. एन. साईबाबा अपंग होता. तो कधी जंगलात गेला असेल का याबाबत शंका आहे, पण त्याला कट रचणे आणि नियोजन करणे याबद्दल न्यायालयाने जन्मठेप सजा दिली ना आता तुम्हीच सांगा वर्षानुवर्षे लोक भीमा-कोरेगावला मानवंदना द्यायला जायचे, पण याच वर्षी असे का झाले आता तुम्हीच सांगा वर्षानुवर्षे लोक भीमा-कोरेगावला मानवंदना द्यायला जायचे, पण याच वर्षी असे का झाले कारण तिथे काही विचारांचा प्रसार केला गेला. प्रचार केला गेला. साहित्य वाटले गेले. ज्यामध्ये सरकार, सीबीआय, एटीएस विरोधात मत मांडले गेले. सामान्य आंबेडकरवादी व्यक्तीला सरकार, सीबीआय एटीएसची भीती वाटते का कारण तिथे काही विचारांचा प्रसार केला गेला. प्रचार केला गेला. साहित्य वाटले गेले. ज्यामध्ये सरकार, सीबीआय, एटीएस विरोधात मत मांडले गेले. सामान्य आंबेडकरवादी व्यक्तीला सरकार, सीबीआय एटीएसची भीती वाटते का नाही. ही भीती देशविघातक कारवाया करणार्यांनाच वाटणार. तसेच भीमा कोरेगावला जवळ जवळ पाच लाख लोक मानवंदना द्यायला गेले होते. त्यापैकी सरकारने केवळ पाच जणांना पकडले. कारण तिथे गेलेली इतर जनता निष्पाप आणि केवळ मानवंदना देण्यासाठीच गेली होती. मग ही कारवाई विशिष्ट समाजावर केली गेली असे कसे म्हणता येईल. सर्वात आधी जातीय विषमतेच्या लढ्याविरुद्ध आपण सारे वंचित समाजाच्या सोबत आहोत, पण समाजानेही आपले कोण आणि परके कोण ओळखले पाहिजे. हे माओवादी जय भीमपुढे हळूच लाल सलामचा नारा देत आहेत. फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेत, पुढे मार्क्सला सलामी देतात. आजपर्यंत माओवाद्यांनी ५० दलितांची हत्या केली आहे. तसेच पुण्याच्या शेलार आणि कांबळे कुटुंबातले युवक माओवादी चळवळीत अडकले गेले आहेत. आंबेडकरी विचारांच्या तरुणांना माओवादाच्या हिंसक जाळ्यात ओढले गेले. या मुलांच्या कुटुंबाला न्याय कधी मिळणार नाही. ही भीती देशविघातक कारवाया करणार्यांनाच वाटणार. तसेच भीमा कोरेगावला जवळ जवळ पाच लाख लोक मानवंदना द्यायला गेले होते. त्यापैकी सरकारने केवळ पाच जणांना पकडले. कारण तिथे गेलेली इतर जनता निष्पाप आणि केवळ मानवंदना देण्यासाठीच गेली होती. मग ही कारवाई विशिष्ट समाजावर केली गेली असे कसे म्हणता येईल. सर्वात आधी जातीय विषमतेच्या लढ्याविरुद्ध आपण सारे वंचित समाजाच्या सोबत आहोत, पण समाजानेही आपले कोण आणि परके कोण ओळखले पाहिजे. हे माओवादी जय भीमपुढे हळूच लाल सलामचा नारा देत आहेत. फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेत, पुढे मार्क्सला सलामी देतात. आजपर्यंत माओवाद्यांनी ५० दलितांची हत्या केली आहे. तसेच पुण्याच्या शेलार आणि कांबळे कुटुंबातले युवक माओवादी चळवळीत अडकले गेले आहेत. आंबेडकरी विचारांच्या तरुणांना माओवादाच्या हिंसक जाळ्यात ओढले गेले. या मुलांच्या कुटुंबाला न्याय कधी मिळणार वेळ आली आहे समाजाने माओवादाचा धोका ओळखण्याची.\nखूप मोठ्या षड्यंत्राचा एक छोटासा भाग\nकोरेगाव-भीमाच्या एकूण घटनाक्रमाकडे आपण लक्षपूर्वक पाहिलं, तर त्यात एक विशिष्ट पॅटर्न दिसून येतो. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण हे खूप मोठ्या षड्यंत्राचा एक छोटासा भाग आहे. यात सर्वात आधी स्वतःला आंबेडकरी म्हणवणाऱ्या डाव्या संघटनांनी वर्षभर कोरेगाव-भीमाची लढाई ही पेशवा म्हणजे ब्राह्मण विरुद्ध दलित होती असं रंगवून, दोन समाजात तेढ निर्माण केली. त्याच विखारी उन्मादाची सांगता शनिवार वाड्यावर 'एल्गार’ परिषद आयोजित करून केली. मी याला विखारी उन्माद का म्हणालो हे ज्यांनी तेथील वक्त्यांची भाषणं ऐकली आहेत, त्यांना नक्कीच कळलं असेल. त्यातील वक्त्यांनी आंबेडकरी जमावाच्या पुढे अत्यंत भडकाऊ भाषणं केली. ज्याची परिणती आपण सर्वांनी त्यानंतर महाराष्ट्रभर उसळेल्या दंगलीत पाहिली. या समाजद्रोही प्रकाराला कोणीतरी विरोध करणं गरजेचं होतं. म्हणून एक सजग नागरिक म्हणून पुढे येऊन, मी पोलिसांत तक्रार दाखल केली.\nसमाजामध्ये एकी ठेवणे गरजेचे आहे\nफॅक्ट फाईंडिंग करून, आपण पत्रकार परिषदेत सांगितले होते, तसेच आपण पिन्सचा जो रिपोर्ट केला होता की भीमा-कोरेगावच्या दंगलीचा कट हा माओवाद्यांचा आहे. आता हे समोर आले आहे. पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांमधून हे स्पष्ट होत आहे. आज माओवाद्यांचा मुखवटा फाटला आहे. आंबेडकरी जनता आज या माओवाद्यांचा निषेध करत, टीका करत आहे, हे खरंच कौतुकास्पद आहे. वढूमध्ये जो प्रकार आहे, तेच दंगलीचे कारण आहे. गावकऱ्यांच्या मते समाधीवर बोर्ड लावण्यामध्ये संभाजी ब्रिगेड आणि बामसेप यांची जी भूमिका आहे त्याचाही तपास पोलिसांनी केला पाहिजे. यामध्ये एक महत्त्वाचे आहे, की आंबेडकरी जनतेला माओवादी किंवा नक्षली म्हणणे चुकीचे आहे. तसेच आंबेडकरी जनतेनेही बाबासाहेबांच्या नावाचा वापर करणार्या माओवाद्यांचे पितळ उघडे केले पाहिजे. कारण बाबासाहेबांनी देशाच्या आणि समाजाच्या एकतेसाठी आयुष्य वेचले होते. त्यांच्या विचारांनुसार आपण आपली एकी ठेवणे गरजेचे आहे.\n- कॅ. स्मिता गायकवाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2019-01-16T11:50:11Z", "digest": "sha1:SHZQL2N7UHODO4HPHPS5AY2VJXZIZOFB", "length": 9379, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विद्यार्थी घडवण्याची ताकद मुल्य शिक्षणामध्येच – बोऱ्हाडे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nविद्यार्थी घडवण्याची ताकद मुल्य शिक्षणामध्येच – बोऱ्हाडे\nपिंपरी – प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता असणारे संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याची ताकद मुल्य शिक्षणामध्ये आहे. विद्यार्थ्यांच्या केवळ गुणांच्या टक्केवारीला महत्त्व न देता, त्यांच्यातील कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य इत्यादी अंगभूत आवडींना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आवाहन साहित्यिक व कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांनी व्यक्त केले.\nपिंपरीतील हिंदुस्थान अन्टिबायोटिक्‍स (एच. ए.) माध्यमिक शाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोऱ्हाडे बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोऱ्हाडे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता, ध्येय निश्‍चीत करुन प्रगतीकडे वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले.\nशाळाप्रमुख एकनाथ बुरसे यांनी प्रशालेतील विविध कलांवर आधारित 110 उपक्रमांची रचना व प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा उल्लेख केला. त्यानंतर अरुण बोऱ्हाडे व गितांजली बोऱ्हाडे यांच्या हस्ते गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखितांचे उद्‌घाटन झाले. शालेचे उपशालाप्रमुख सुनील शिवले यांनी प्रशालेच्या वार्षिक अहवालाचे सादरीकरण प्रोजेक्‍टरच्या सहाय्याने केले. शाळेत घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती, देशभक्तीपर आधारित नृत्य, एकपात्री नाट्य यांचे प्रभावीपणे सादरीकरण केले. सूत्रसंचालन कविता गायकवाड यांनी केले. तर आशा माने यांनी आभार मानले. कार्याध्यक्षा शिल्पा राशिनकर, डॉ. वंदना घांगुर्डे, स्नेहल देशपांडे, अनिलता भामरे, विजया तरटे, चंद्रकला मुसळे, ���िजय अपामार्जने, पोपट माने, प्रताप पवार, मुकेश पवार आदींनी संयोजन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/court-permission-to-chagan-bhujbal-for-go-anywhere-in-the-country-303677.html", "date_download": "2019-01-16T13:06:31Z", "digest": "sha1:LGLGNCAA3C2TXXBZ7YVXVEQWYPLFQOEN", "length": 5422, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - छगन भुजबळांना देशभरात कुठेही जाण्यास कोर्टाची परवानगी–News18 Lokmat", "raw_content": "\nछगन भुजबळांना देशभरात कुठेही जाण्यास कोर्टाची परवानगी\nमुंबई, 04 सप्टेंबर : मुंबई हायकोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा दिला आहे. भुजबळ यांना आता कोर्टाच्या पूर्व परवानगीशिवाय आता देशभरात कुठेही जाण्याची परवनागी देण्यात आली आहे. पण असं करताना त्यांना ईडीला पूर्वकल्पना देणं आवश्यक आहे. तसंच जात असलेल्या ठिकाणचा पत्ता आणि संपर्कासाठी फोन क्रमांक देणं मात्र बंधनकारक आहे.या वर्षी ४ मे रोजी भुजबळ यांना जामीन देण्यात आला होता. त्यावेळेस त्यांना घालण्यात आलेल्या अटींपैकी एक अट म्हणजे मुंबईबाहेर जाताना त्यांना कोर्टाची पूर्व परवानगी बंधनकारक करण्यात आली होती. भुजबळ यांनी ती अट शिथील करण्यात यावी यासाठी अर्ज करताना आपण एक आमदार असून आपल्याला आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यासाठी सतत मुंबईबाहेर जावं लागतं, तसंच आपातकालीन परिस्थितीत बाहेर जाण्याची वेळ येऊ शकते असं म्हटलं होतं.तसंच आपण महात्मा फुले समता परिषदेचे सदस्य असून त्यासाठी राज्याबाहेर जावं लागतं असं म्हटलं. त्याशिवाय आपण यापूर्वी ८ वेळा कोर्टाची परवानगी घेऊन मुंबईबाहेर गेलो होतो याची माहितीही कोर्टाला दिली. तसंच आपल्याला अटक होण्यापूर्वी आपण परदेशात होतो आणि आपल्या विरोधात कारवाई सुरू आहे याची माहिती असतानाही आपण देशात परतलो होतो याचीही आठवण कोर्टाला करुन दिली.\nभुजबळ यांची राज्याबाहेरही मालमत्ता असून हा त्यांच्या विरोधात खटला सुरू असताना ते राज्याबाहेर पूर्वपरवानगी न घेता गेल्यास खटल्याला ते प्रभावित करू शकतात अशी शंका व्यक्त केली. पण कोर्टाने भुजबळांच्या वतीनं करण्यात युक्तीवाद आलेला युक्तीवाद मान्य करत त्यांना देशात पूर्वपरवानगीशिवाय प्रवास करण्यास मान्यता दिली आहे.\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/video/bjps-unique-agitation-at-dhule-against-corporation-304604.html", "date_download": "2019-01-16T11:53:54Z", "digest": "sha1:OKFTEWAQYWGZ2RXQPIVZOVVGGUMOZONV", "length": 5775, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : ...आणि 'त्यांनी' रस्त्यावरील खड्ड्यात केलं बाळाचं बारसं!–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : ...आणि 'त्यांनी' रस्त्यावरील खड्ड्यात केलं बाळाचं बारसं\nधुळे, 10 सप्टेंबर : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे पालिकेचं लक्ष वेधण्यासाठी धूळे शहर भाजपाच्यावतीनं सोमवारी अनोखे आंदोलन करण्यात आलं. फुलवाला चौक परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांभोवती भाजप कार्यकर्त्यांनी रांगोळ्या काढल्या. यानंतर खड्ड्यांमध्ये प्रतिकात्मक लहान बाळ ठेवत त्याचं बारसंही करण्यात आलं. गणेशउत्सव दोन दिवसांवर आला असूनही हे खड्डे बुजवण्याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्यानं त्यांनी निषेध केला. महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवले नसल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यानी घोषणाबाजी करत महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. खड्ड्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून वाहतूक करणे त्रासदायक झाले असून, गणेशउत्सवात याचा फटका बसणार असल्याने सर्वच स्तरावरून नाराजी व्यक्त होतेय. दरम्यान, महापालिकेने तात्काळ खड्डे बुजवावेत अशी मागणी आदोलकांनी केलीय.\nधुळे, 10 सप्टेंबर : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे पालिकेचं लक्ष वेधण्यासाठी धूळे शहर भाजपाच्यावतीनं सोमवारी अनोखे आंदोलन करण्यात आलं. फुलवाला चौक परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांभोवती भाजप कार्यकर्त्यांनी रांगोळ्या काढल्या. यानंतर खड्ड्यांमध्ये प्रतिकात्मक लहान बाळ ठेवत त्याचं बारसंही करण्यात आलं. गणेशउत्सव दोन दिवसांवर आला असूनही हे खड्डे बुजवण्याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्यानं त्यांनी निषेध केला. महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवले नसल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यानी घोषणाबाजी करत महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. खड्ड्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून वाहतूक करणे त्रासदायक झाले असून, गणेशउत्सवात याचा फटका बसणार असल्याने सर्वच स्तरावरून नाराजी व्यक्त होतेय. दरम्यान, महापालिकेने तात्काळ खड्डे बुजवावेत अशी मागणी आदोलकांनी केलीय.\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/h-d-kumaraswamy-sworn-in-as-karnataka-chief-minister-amid-opposition-show-of-unity-290741.html", "date_download": "2019-01-16T11:56:53Z", "digest": "sha1:UFOTA5T2GUXW3PN3RDBFOFIX3EULCPZ2", "length": 14728, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शपथविधीचं निमित्त, मोदी विरोधकांचं शक्तिप्रदर्शन", "raw_content": "\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nशपथविधीचं निमित्त, मोदी विरोधकांचं शक्तिप्रदर्शन\nएच.डी कुमारस्वामी यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वरा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.\nबंगळुरू,ता.23 मे: एच.डी कुमारस्वामी यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वरा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कुमारस्वामी हे कर्नाटकचे 24 वे मुख्यमंत्री असतील.\nकुमारस्वामी यांनी शपथ घेतल्यानंतर कर्नाटकमधल्या राजकीय नाट्याचा तिसरा अंक सुरू झाल���य.\nउद्या गुरूवारी कुमारस्वामी विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करणार आहेत. अजुनही काँग्रेस आणि जेडीएसच्या सर्व आमदारांना हॉटेल आणि रिसॉर्टमध्येच ठेवण्यात आलं आहे. उद्या बहुमत सिद्ध झाल्यानंतरच त्यांना मोकळं करण्यात येणार आहे.\nत्याचबरोबर बहुमत सिद्ध झाल्यावरच कुमारस्वामी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असून काँग्रेसच्या वाट्याला 22 तर जेडीएसच्या वाट्याला 12 मंत्रिपदं येणार आहेत. शपथविधीच्या निमित्तानं भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात झाडून सर्व नेते बंगळुरात एकत्र आले होते.\nसोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, बसपाच्या सुप्रिमो मायावती, कम्युनिष्ट पक्षाचे डी.राजा आणि सीताराम येचुरी, लोक जनता दलाचे अजितसिंग, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.\nउशीरा का होईना मात्र भाजपचा विजयाचा वारू कर्नाटकने रोखल्याने सर्व विरोधकांना आनंद झाल आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूका जवळ आल्याने विरोधकांची ही एकजूट भाजपची काळजी वाढवणारी आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/take-care-rape-children-41173", "date_download": "2019-01-16T13:03:55Z", "digest": "sha1:52T2DXI2KYR3I2KTWR3LETIDMWQEI6IC", "length": 12935, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Take care of the rape children बलात्कारातून जन्मणाऱ्या मुलांची काळजी घ्या - उच्च न्यायालय | eSakal", "raw_content": "\nबलात्कारातून जन्मणाऱ्या मुलांची काळजी घ्या - उच्च न्यायालय\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nमुंबई - बलात्कारपीडितांच्या पुनर्वसनासाठी त्यांना केवळ नुकसानभरपाई देणे पुरेसे नाही, तर बलात्कारातून जन्माला येणारी मुलेही पीडितच असतात. त्यामुळे त्यांचे संगोपन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी राज्य सरकारने धोरण आखावे, असा आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिला.\nमुंबई - बलात्कारपीडितांच्या पुनर्वसनासाठी त्यांना केवळ नुकसानभरपाई देणे पुरेसे नाही, तर बलात्कारातून जन्माला येणारी मुलेही पीडितच असतात. त्यामुळे त्यांचे संगोपन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी राज्य सरकारने धोरण आखावे, असा आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिला.\nबलात्कारातून जन्माला येणाऱ्या मुलांनाही पीडित समजायला हवे आणि त्या भूमिकेतून त्यांची काळजी घ्यायला हवी, असे मत न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. महिला व बाल विकास विभागाच्या मुख्य सचिवांनी संबंधित धोरणाबाबत माहिती द्यावी, यासाठी आजच्या सुनावणीला हजर राहावे, असे निर्देश खंडपीठाने दिले होते. मात्र कार्यबाहुल्यांमुळे सचिव उपस्थित राहू शकले नाहीत. पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने सचिवांना दिले. तसेच न्यायमूर्तींच्या दालनात सुनावणी घेण्यात येईल, असेही न्यायालयाने सांगितले.\nबलात्कार पीडितांबाबतची सर्व माहिती संबंधित विभागांपर्यंत तातडीने पोचेल, अशी यंत्रणा उभारायला हवी. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन लवकर होऊ शकेल. केवळ पोलिसांकडेच ही माहिती असता कामा नये, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत तीन लाख रुपये नुकसानभरपाई पीडितांना दिली जाते; मात्र ही रक्कम अपुरी असल्याचे मत मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अन्य एका सुनावणीत व्यक्त केले आहे.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nअवनीच्या एन्काउंटरची करा एसआयटी चौकशी\nनागपूर - पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च...\nएमआयएमच्या 'त्या' नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा\nऔरंगाबाद - श्रद्धांजली प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेला व एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटी चौक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/26/story-of-santosh-patil-.html", "date_download": "2019-01-16T12:14:13Z", "digest": "sha1:XXYDL3OIRSWQKB3BRY3CKSPYIKS5GJ5D", "length": 13745, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " हॉटेल इंडस्ट्रीचा पाटील हॉटेल इंडस्ट्रीचा पाटील", "raw_content": "\nकोणतंही काम हलकं नसतं. तुमचे विचार महत्त्वाचे. आपल्या सहकार्‍यांना कृतीतून मोठं करणारे हे मालक म्हणजे हॉटेल साई इंटरनॅशनलचे संतोष पाटील.\nयार, मी बाथरुम धुणार नाही. का अहो, ते काम करण्यासाठी मी एवढा शिकलेलो नाही. बाथरुम धुवायचं सोडून बोला. बाकीचं कोणतंबी कामबोला. मी करतो...’’ साई इंटरनॅशनलच्या मालकाला प्रत्येक वेळी नोकरीसाठी आलेल्या तरुणांकडून मिळणा���ं हे ठरलेलं उत्तर. अशा वेळी एम.ए.एल.एल.बी झालेले मालक स्वत: हातात साफसफाईचं सामान घेऊन, बाथरुमकसं साफ करावं याचे धडे देतात. यात आपण मालक असल्याचा अहंगड नसतो वा आपण काहीतरी वेगळं करतोय याचा अभिनिवेश नसतो. कोणतंही काम हलकं नसतं. तुमचे विचार महत्त्वाचे. आपल्या सहकार्‍यांना कृतीतून मोठं करणारे हे मालक म्हणजे हॉटेल साई इंटरनॅशनलचे संतोष पाटील.\nसांगलीच्या वाळवा तालुक्यात येल्लुर नावाचं गाव. चांगलं बर्‍यापैकी गाव म्हणता येईल असं. याच गावातील वसंतराव आणि सावित्रीबाई या पाटील दाम्पत्याच्या पोटी संतोषचा जन्मझाला. वसंतराव हे गावातील एक सधन शेतकरी. गावात त्यांना चांगलाच मान होता. फक्त गावच्याच नव्हे, तर तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय वर्तुळात त्यांच्या शब्दाला वजन होतं. इतरांना मदत करण्यात ते नेहमीच तत्पर असत. हेच गुण संतोष यांच्यात उतरले. इस्लामपूरला १९९२ साली त्यांनी बी.ए.पूर्ण केलं, तर कोल्हापूरमधून त्यांनी एम.ए. एल.एल.बी.ची पदवी मिळवली. वकिलीचा अभ्यास केल्यानंतर कोणत्याही मुलाने वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली असती, पण संतोष पाटील यांना समाजकार्य करायचे होते. त्यासाठी त्यांनी एमपीएससी आणि युपीएससीचा अभ्यास करायला सुरुवात केली. प्रशासकीय सेवेतून समाजकार्य प्रभावीपणे करता येईल, हाच त्यामागे हेतू होता.\nमात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. संतोष यांनी सहा वर्षे सातत्याने प्रयत्न केले, मात्र ते स्पर्धा परीक्षेचा अंतिम टप्पा गाठण्यात अपयशी ठरले. त्यांच्यासोबत स्पर्धा परीक्षेचे धडे घेणारे त्यांचे मित्र विश्वास नांगरे-पाटील एव्हाना आयपीएस झाले होते. खरंतर हे अपयश नव्हतं, भविष्यातील वाटचालीत कशाप्रकारे आयुष्य बळकट करावं याचे ते धडे होते. या धड्यांतूनच एक हॉटेल इंडस्ट्री आकारास येणार होती. या इंडस्ट्रीला आकार देण्याची योजना, दूरदृष्टी ही संतोष पाटील यांचे मेहुणे इंगवले दाजींची. त्यांनी दिलेल्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून ही इंडस्ट्री आकारास आली. त्याची सुरुवात एका ढाब्यापासून झाली. पुणे-बंगळुरू महामार्गाजवळ हा ढाबा सुरु झाला. वर्ष होतं १९९३. ढाबा चांगला चालल्यानंतर त्यांनी १९९६ साली इमारत बांधली. ’हॉटेल साई इंटरनॅशनल’ हे हॉटेल पंचक्रोशीत चांगलंच नावारुपाला आलं, मात्र काही दिवसांनी एक समस्या जाणवायला लागली. गाड्या यायच्या, मात्र न उतरता हॉटेलच्या बाहेरुनच निघून जायच्या. काय कारण असावं याचा शोध इंगवले दाजी आणि पाटील यांनी घेतला. तेव्हा असं जाणवलं की चकाचक हॉटेल आहे म्हणजे महागडं असावं असा समज ग्राहकांनी करुन घेतला होता. यावर एक जालीम उत्तर शोधून काढलं. त्यांनी न्याहरीसाठी फास्टफूड सुरु केलं. त्यामुळे निघून जाणार्‍या गाड्या नाश्त्यासाठी थांबू लागल्या. हॉटेल साई इंटरनॅशनल आता ग्राहकांनी गजबजू लागलं.\nत्या परिसरात लग्नासाठी एखादा चांगला हॉल नव्हता. हे ध्यानात घेऊन, पुढे ‘साई मंगलम’ नावाचं मंगल कार्यालय सुरु झालं. तब्बल दहा हजार लोकांचं वर्‍हाड बसू शकेल इतकी क्षमता या हॉलची आहे. आपण अनेक ट्रकवाले पाहिले असतील जे ट्रकमध्येच जेवण बनवतात आणि ट्रकमध्येच झोपतात. काही ट्रकवाले एकदा घराबाहेर पडले की दोन-तीन महिने कामानिमित्त परिवारापासून बाहेरच असतात. त्यांना घरचं जेवण मिळत नाही. नेमकं हे लक्षात घेऊन, फक्त ट्रकचालकांसाठी ’साई पंगत’ नावाचं हॉटेल सुरु झालं. ‘सफर में भी एक घर’ असं बोधवाक्य घेऊन ते हे हॉटेल चालवतात. अगदी माफक दरात ट्रकचालकांना घराची आठवण करुन देणारं जेवण इथे मिळतं. सोबत राहण्याची आणि मनोरंजनाची सोयदेखील केली आहे. अशा प्रकारचे ट्रकचालकांसाठी सुविधा देणारे कदाचित हे भारतातील एकमेव हॉटेल असावे.\nयेलुरला हॉटेल सुरु असतानाच, मुंबईला जाताना हायवे जवळ सुद्धा आपलं हॉटेल असावं या इंगवले दाजींच्या इच्छेतून १९९७ साली पाटील यांनी मुंबई-पुणे जुन्या महामार्गाला लागून एक एकर जागा खरेदी केली. मुंबईमधील प्रसिद्ध असलेले ‘अंकल्ज किचन’ हे भागीदार म्हणून कामकरु लागले. आता कुठेतरी जम बसणार असं वाटत असतानाच, नव्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे जुन्या महामार्गावरची सुमारे ८० टक्के वाहतूक कमी झाली. म्हणजेच सुमारे ८० टक्के धंदा बसला. अक्षरश: हॉटेलमधले कर्मचारी दिवस-दिवसभर रस्त्याकडे डोळे लावून बसायचे. खूपच कठीण काळ आला होता, मात्र हार मानतील ते संतोष पाटील कसले त्यांना त्यातही एक आशेचा किरण दिसला. त्या परिसरात काही कंपन्यांचे कारखाने होते. त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी त्यांनी अत्यंत माफक दरात हॉटेलच्या खोल्या उपलब्ध करुन दिल्या. सोबतच एक वॉटरपार्क सुरु केलं. परत चांगले दिवस येणार असं वाटत असतानाच, ‘अंकल्ज किचन’चे अंकल आजारी पडले. अगदी खाटेला खिळूनच राहिले. त्यात २००८ ची आर्थिक मंदी जगभर पसरली होती. ‘अंकल’ने भागीदारी विकायची ठरवली. पाटील आणि इंगवले दाजी यांनी पैशांची जमवाजमव करुन त्यांची भागीदारी विकत घेतली. आजूबाजूची जमीन खरेदी करत, आज ‘युके रिसॉर्ट’ १२ एकर जागेवर उभं आहे. आता तर ते वेडिंग डेस्टिनेशन म्हणून नावारुपास येत आहे. हॉटेल इंडस्ट्रीसोबत पाटील यांची आर्किटेक्चर कंपनीसुद्धा आहे. आज हा उद्योगसमूह कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहे. सामाजिक भान जपत, पाटील हे सामाजिक क्षेत्रात सुद्धा तेवढेच आघाडीवर आहेत. ‘आम्ही सांगलीकर’, ’स्टडी सर्कल’, ‘काडसिद्धेश्वर मठ’ यांसारख्या सामाजिक संस्थांचे ते विश्वस्त आहेत. ‘जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स’चे ते सरचिटणीस होते. ‘युवक बिरादरी’चे ते मुंबई अध्यक्ष होते. सोबतच ते मराठी तरुण उद्योजकांना घडविण्याचं महत्त्वाचं कार्य ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’च्या माध्यमातून करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=111&s=india", "date_download": "2019-01-16T12:16:06Z", "digest": "sha1:XSREZ6UY4WGN72FU62DAHWDSDVPT6TNH", "length": 17205, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nबहुजन क्रांती मोर्चाची मशाल\nसंघटनेच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा घटनेच्या कलम क्र. १९ नुसार मोैलिक अधिकार असताना महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची गळचेपी केली. सर्व बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेला ब्रेक लावण्याचे काम पेशवा ब्राम्हणांनी केले. त्यामुळेच बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी फडणवीस म्हणजे हिजडो के सरदार अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली. मेश्रामसोहबांच्या आदेशानुसार सार्‍या महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन करण्यात आले. साहेबांच्या एका आदेशावर हजारो कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले, हीच खरी बामसेफ व बहुजन क्रांती मोर्चाची ताकद आणि शक्ती आहे.\nकार्यक्रमातून विचारांची निर्मिती होते, विचारांतून ज्ञानप्राप्ती होते, ज्ञानातून स्फूर्ती मिळते, स्फूर्तीतून जागृती होते, जागृतीतून चेतना निर्माण होते, चेतना निर्माण झाल्यामुळे समाज गतीशील बनतो, समाज गतीशील बनल्यामुळे क्रांती होते. कुठलीही क्रांती करायची असेल तर विचार परिवर्तन फार गर��ेचे आहे. म्हणूनच मेश्रामसाहेबांनी कार्यक्रम दिला. कुठला कार्यक्रम परिवर्तन यात्रेचा. अखंड ४२ दिवस महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यात हा परिवर्तनाचा जागर. हा परिवर्तचा जागर घेऊन आपल्या बहुजन समाजासाठी उन्हा-तान्हात झटणारा मेश्रामसाहेबांसारखा माणूस विरळाच...\nबामसेफने आपल्या महापुरूषांच्या विचारांचीच ज्योत प्रज्वलित ठेवली आहे, म्हणून आज जागरूकता वाढत आहे. केवळ एससीच नव्हे तर एसटी, ओबीसी, एनटी, डीनटी, व्हीजेएनटी, धर्मपरावर्तीत असलेले मुस्लिम, जैन, बुध्दीस्ट, ख्रिश्‍चन, शीख, इसाई, लिंगायत या सर्व जातीसमूहांना घेऊन काम केले जात आहे. त्यांना त्यांचा खरा असणारा जाज्वल्य इतिहास सांगितला जात आहे. त्यामुळे मनात एक कुठेतरी सकारात्मक विचारांचा अंकुर फुटून प्रत्येक जाती समूहातील लोक या आंदोलनात सहभागी होत आहेत हेच बामसेफचे लखलखीत असे यश आहे. मित्र आणि शत्रूची ओळख करून दिली जात आहे.\nतथागत गौतम बुध्दांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय असा क्रांतीचा संदेश देत ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या वर्णव्यवस्थेविरोधात लढा दिला. रक्ताचा एकही थेंब न सांडता बुध्दांनी क्रांती केली. त्याच्यापुढे जाऊन संत नामदेव व संत तुकाराम यांनी क्रांतीला वारकरी असे नाव दिले. जो अन्यायाविरोधात वार करतो वारकरी. परंतु आजचा वारकरी हा केवळ पायी वारी करण्यापुरता शिल्लक राहिला आहे. त्याला कारण वारकरी संप्रदायात भागवत धर्माच्या नावाने ब्राम्हणांनी केलेला शिरकाव. त्यानंतर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील लोकांना घेऊन मावळा अशी ओळख दिली. वार करणार्‍या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या पेशवा ब्राम्हणाला उभा कापला तो शिवरायांनी. हीदेखील शिवरायांची क्रांतीच. आधुनिक भारतात राष्ट्रपिता जोतिराव फुले यांची सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केलेली जागृती तसेच शिक्षणाचा पाया रचणारी क्रांतीच.\nछत्रपती शाहू महाराजांनी १९०२ मध्ये कोल्हापूर संस्थानात पर्याप्त प्रतिनिधीत्व (आरक्षण) लागू करून बहुजनांना सत्तेत वाटा देणे हीसुध्दा क्रांतीच आणि या सर्वांचा आदर्श मानून ज्यांनी या देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित २६ नोव्हेंबर १९५० रोजी संविधान दिले. या संविधानात सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न केला, ब्राम्हणांनी जरी अन्याय केला असला तरी ��्यांनासुध्दा न्याय दिला गेला. या संविधानाचे निर्माते, आधुनिक भारताचे युगपुरूष विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतामूलक असे संविधान दिले ही तर महाक्रांतीच. एससी,एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, धर्मपरावर्तीत अशी सर्वांना त्यांनी संविधानिक ओळख निर्माण करून दिली. नंतर कांशीरामसाहेबांनी बहुजन या ओळखीखाली सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला.\nहीदेखील मोठी क्रांतीच आणि मूलनिवासी या संकल्पनेखाली सर्व बहुजन बांधवांना बामसेफने दिलेली ओळख हीसुध्दा मोठी क्रांतीच आहे. त्यामुळे मूलनिवासी या ओळखीखाली अनेक जातीसमूहांना जोडण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. परिणामी देशात आज होणारे स्थितंतर फार मोठे आहे. प्रत्येक जातीसमूह जागा होताना दिसत आहे. त्याचाच परिपाक १ जानेवारी २०१८ ला भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेले सर्व जातीसमूह. भीमा-कोरेगाव येथील इतिहास हा नागवंशीय ५०० लोकांचा आहे. हा इतिहास सांगण्याचे काम व जनजागृती केल्यामुळेच हे शक्य झाले. हे सर्व वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली बामसेफने केले. त्याचे श्रेय कुणालाही लाटता येणार नाही.\nआपल्या पराक्रमाचा इतिहास सर्व बहुजन समाजाला समाजावा म्हणून परिवर्तन यात्रा काढून जागृतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. परंतु या परिवर्तन यात्रेला ब्रेक लावण्याचे काम पेशवा ब्राम्हण फडणवीसाने केला. ब्रेक लावला म्हणून कोणी थांबलेले नाही. क्रांती करत असताना अशा प्रकारे ब्राम्हणी लांडग्यांचे अडथळे येणारच. त्यामुळे त्यातून तावून सुलाखून निघावेच लागते. ब्रेक लावणार्‍यांना आम्ही सांगत आहोत, हा वारसा ५०० नागवंशीय शूरवीरांचा आहे, त्या शूरवीरांनी काय केले हा इतिहास जगजाहीर आहे, त्यामुळे पेशवा ब्राम्हणांनी आपली ताकद ओळखूनच रहावे, नाहीतर जेलभरो आंदोलनान बामसेफची ताकद दिसलीच. हेच खरे आंदोलन, हाच खरा शांततापूर्ण पध्दतीने केलेला विरोध. त्याला कारण नेतृत्व सक्षम असावे लागते. ते मेश्राम साहेबांच्या माध्यमातून वैचारिक नेतृत्व लाभल्यामुळे प्रत्येक लढा यशस्वी होत आहे. आगामी काळात होणार्‍या जनआंदोलनाचा पाया या जेलभरोे आंदोलनातून घातला गेला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचन�� आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=201602&list=pages&filter=meta&sort=diff_tot", "date_download": "2019-01-16T12:12:26Z", "digest": "sha1:2XS2WT7MFPMTRAV6NDSWJGF3AIYGF5RA", "length": 7088, "nlines": 77, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "February 2016 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n350 4 21 23 k 174 k 98 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद\n52 1 11 40 k 39 k 39 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता\n40 2 6 20 k 22 k 90 k विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न\n6 1 1 19 k 19 k 47 k विकिपीडिया:चावडी/विकिपीडियात कळपट हवा\n1 2 6.2 k 6.1 k 10 k विकिपीडिया चर्चा:यथादृश्यसंपादक\n2 k 2 3 5.2 k 5.1 k 57 k विकिपीडिया:मदतकेंद्र\n5 1 2 1.2 k 4.8 k 1.2 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक सजगता, ८ वा संदेश\n1 2 2.3 k 2.3 k 7.1 k विकिपीडिया चर्चा:दिवाळी अंक\n1 1 2.2 k 2.2 k 10 k विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती\n20 1 4 1.2 k 1.8 k 1.1 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/8\n19 2 10 1.7 k 1.7 k 58 k विकिपीडिया:धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था\n8 1 2 1.7 k 1.7 k 1.7 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/22\n13 1 4 1.5 k 1.5 k 1.4 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/20\n13 1 3 1.5 k 1.4 k 21 k विकिपीडिया:धूळपाटी/मराठा जातिधारकांच्या संस्था\n46 2 7 772 1.4 k 12 k विकिपीडिया:मुख��ृष्ठ सदर लेख नामनिर्देशन\n1 1 1.4 k 1.4 k 14 k विकिपीडिया चर्चा:संपादनेथॉन\n7 1 2 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/21\n10 1 3 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/7\n9 1 3 1.4 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/13\n18 1 4 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/18\n9 1 2 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/4\n8 1 3 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/3\n5 1 2 1.2 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/2\n20 1 4 1.2 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/1\n12 1 2 1.1 k 1 k 160 k विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा\n8 1 2 1.1 k 1 k 1 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/6\n12 1 3 1.1 k 1 k 1 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/5\n11 1 3 1 k 1 k 1 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/9\n7 1 2 934 934 934 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/16\n121 3 4 892 892 162 k विकिपीडिया:चावडी/प्रगती\n5 1 2 828 828 828 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/17\n17 1 3 809 809 809 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/12\n10 1 3 752 752 752 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/15\n11 1 6 620 620 54 k विकिपीडिया:धूळपाटी/एक स्थान अनेक नावे\n19 1 4 607 607 607 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/14\n1 1 546 546 546 विकिपीडिया चर्चा:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद\n7 1 2 540 540 540 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/19\n5 1 1 386 386 6.3 k विकिपीडिया:काय लिहू\n380 1 3 8 380 3.1 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक\n10 1 2 211 211 37 k विकिपीडिया:पहारा आणि गस्त\n5 1 2 116 116 116 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/10\n8 1 1 100 100 100 विकिपीडिया:दृश्यसंपादक\n5 1 2 91 91 91 विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/11\n1.2 k 1 1 2 2 72 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/14\n3 k 0 0 विकिपीडिया:मदतकेंद्र/जुनी माहिती २\n3 k 0 0 विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n2.6 k 0 0 विकिपीडिया:शोध\n2 k 0 0 विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n1.2 k 0 0 विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र/प्रस्तावित कामे\n1.2 k 0 0 विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी\n875 0 0 विकिपीडिया:संदर्भ द्या\n761 0 0 विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\n652 0 0 विकिपीडिया:आंतरविकि दूतावास\n234 0 0 विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे\n232 0 0 विकिपीडिया:चावडी\n214 0 0 विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साचे वापरून\n123 0 0 विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/badri-and-varun-dhavan-34270", "date_download": "2019-01-16T13:01:03Z", "digest": "sha1:2XS4OPXXI3WEFPMBKHV5P7VRCTIMZZ5U", "length": 21278, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Badri and varun dhavan बद्री आणि वरुण! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 9 मार्च 2017\nबॉलीवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता वरुण धवन \"बद्रीनाथ की दुल्हनियां' चित्रपटातून आलिया भटबरोबर प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. आलिया-वरुण जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे. कशी आहे बद्रीची दुल्हन\nबॉलीवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता वरुण धवन \"बद्रीनाथ की दुल्हनियां' चित्रपटातून आलिया भटबरोबर प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. आलिया-वरुण जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे. कशी आहे बद्रीची दुल्हन\nआजच्या तरुण पिढीचा तू आयकॉन आहेस. तुला फॉलो केलं जातंय. कसं वाटतंय\n- आनंद तर होतोच; परंतु त्याबरोबरच आपली जबाबदारी किती वाढलीय हेही जाणवतं. कारण आपल्याला कुणी फॉलो करताहेत म्हटल्यानंतर चित्रपट स्वीकारताना अगदी बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो. माझी भूमिका, दिग्दर्शक आणि बॅनर्सबरोबरच संगीताचाही विचार करावा लागतो. संगीत चांगलं असणंही तितकंच आवश्‍यक झालं आहे. माझे केवळ चित्रपट पाहूनच ही मंडळी खूश झाली पाहिजेत असे काही नाही. तर माझ्या चित्रपटातील गाण्यांवर ही पिढी थिरकली पाहिजे, असं मला वाटतं. त्यामुळे याचाच विचार करून मी चित्रपट स्वीकारतो; परंतु यशस्वी अभिनेता होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते हे मी सर्वांना सांगू इच्छितो. हे सर्व यश मला एका झटक्‍यात मिळालेलं नाही. त्याकरिता मला खूप कष्ट घ्यावे लागले. मला फॉलो करणाऱ्यांनी हेही समजून घ्यायला हवं की यश इन्स्टंट नाही मिळत. मेहनतीला पर्याय नसतोच.\nपुन्हा तुझा चित्रपट प्रदर्शित होण्याची वेळ आलीय. टेन्शन आहे\n- टेन्शनपेक्षा उत्सुकता जास्त आहे. हे प्रत्येक सिनेमाबाबतच होत असतं. कारण आपण काम चांगलं केलेलं असतं. आपल्या कामावर आपला विश्‍वास असतो. अख्ख्या युनिटने मेहनत घेतलेली असते. बारा-सोळा तास राबलेलो असतो आणि त्या साऱ्या मेहनतीचं काय झालंय याचा रिझल्ट एकाच दिवशी अर्थात शुक्रवारी लागणार असतो. म्हणजे त्या दिवशी आम्ही दिलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होणार की नाही ते कळणार असतं. त्यामुळे मनाला उत्सुकता लागलेली असते; मात्र यश किंवा अपयश हे सर्वस्वी प्रेक्षकांच्या हाती असतं. त्यांनी एखाद्या कलाकृतीचं चांगलं स्वागत केलं की त्याचा आनंद मोठा असतो. अपयश आलं तर मनात नाराजी निर्माण होते खरी; पण अपयश आलं म्हणून खचून जाता कामा नये. नव्या जोमाने आणि उत्साह���ने पुन्हा काम करावं, असंच मी सांगेन. कारण ही इंडस्ट्री अशी आहे की, एखाद्याला एकाच दिवशी ती स्टार बनवेल तर एखाद्याला घरीदेखील बसवेल. शेवटी हा सगळा नशिबाचा खेळ आहे.\n\"हम्टी शर्मा की दुल्हनिया' घेऊन तूच आला होता आणि आता \"बद्रीनाथ की दुल्हनियां' घेऊन पण तूच येतोयस... तू काय सिद्ध करतोयस... दिलवाले है इसलिये दुल्हनिया हमही ले आयेंगे\n- दिलवाले तो हम है ही.. दुल्हनियां घेऊन येण्यामागचं कारण मात्र हेच की या दोन्ही चित्रपटांची कथा वेगळी आहे. हम्टीपेक्षा बद्रीची भूमिका मला अधिक आव्हानात्मक वाटली. बद्री हा झांशी येथे राहणारा तरुण असतो, तर यातील तरुणी अर्थात चित्रपटाची नायिका वैदेही ही कोटा येथे राहणारी असते. या दोन्ही ठिकाणचं अंतर चार तासांचं आहे. खरं तर आपल्या भारत देशात चार तासांच्या अंतरावर भाषा आणि तेथील लोकांचे आचारविचार तसेच राहणीमान बदलत असतं; मात्र प्रेमाची भाषा ही सगळीकडे एकसारखीच असते. आमच्या या चित्रपटात हेच दाखवलं आहे. या दोन्ही शहरांत चार तासांचं अंतर असतं खरं. अर्थात प्रेम हा धागा समान आहेच या सगळ्यातला.\nबद्रीची भूमिका हॅपी गो लकी आहे का...\n- ही भूमिका हॅपी आहे; पण लकी अजिबात नाही. त्याचा स्वभाव तापट आहे. मी आतापर्यंत केलेल्या चित्रपटापेक्षा ही वेगळी भूमिका आहे. यासाठी मला तितकीच मेहनत घ्यावी लागली आहे. या चित्रपटाचा अनुभव वेगळा होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खेतानबरोबरचा माझा हा दुसरा चित्रपट आहे आणि त्यानेच मला यातील भूमिकेकरिता चांगल्या टिप्स दिल्या आहेत. आम्ही संवादावर मेहनत घेतली. आमच्या कार्यालयात रिहर्सल केली.\nआलिया वैदेहीची भूमिका साकारीत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तू वैदेहीला बराच इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोस असं दिसतंय...\n- बद्री वैदेहीला इम्प्रेस करण्याचा खूप प्रयत्न करीत असतो; पण त्याला काही ती दाद देत नाही. कारण कोटा हे एक आयआयटी हब आहे. तेथे अनेक हुशार विद्यार्थी राहत असतात. बद्री हा फारसा शिकलेला नसतो. तरीही तो वैदेहीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. त्या दोघांमध्ये जणू काही प्रश्‍नोत्तरांची सरबत्ती सुरू होते. मग पुढे हा चित्रपट कसं वळण घेतो याचं चित्रण दिग्दर्शक शशांक खेतानने कमालीचं दाखविलं आहे.\nआलियाबरोबर तुझा हा तिसरा चित्रपट आहे. तिच्याबद्दल...\n- आलिया चांगली कलाकार आहे. सेटवर ती सतत हलवा खात होती. ती खूप खादाड आहे. मी मात्र रोटी आणि भाजी खात होतो.\nसध्या चित्रपटात जुनी गाणी रिक्रिएट केली जातायत, याचं कारण काय असावं\n- हा ट्रेण्ड तर गेली काही वर्षे सुरू आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही.\nया चित्रपटात \"थानेदार'मधील \"तम्मा तम्मा...' हे गाणं आहे. या गाण्यासाठी तुला माधुरीने काही टेप्स शिकविल्या. त्याबद्दल काय सांगशील\n- हो... खूप मजा आली हे गाणं करताना.\nया चित्रपटात ऍक्‍शन किती आहे आणि ड्रामा किती आहे\n- ही एक लव्ह स्टोरी आहे. यामध्ये ऍक्‍शन थोडी आहे; परंतु ड्रामा आणि लव्ह स्टोरीचा योग्य मेळ आहे. यातील कॉमेडी नक्कीच सगळ्यांना आवडेल.\n''जुडवा 2' चित्रपटात तू दुहेरी भूमिका करीत आहेस, त्याबद्दल काय सांगशील\n- राजा आणि प्रेम अशी त्या भूमिकांची नावं आहेत. यातील राजा ही व्यक्तिरेखा मराठी आहे आणि याकरिता मला मराठी भाषा शिकावी लागली. माझ्या आजूबाजूला असणारी बरीचशी मंडळी मराठी आहेत. त्यांच्याकडून मला चांगल्या टिप्स मिळाल्या. मी मराठी चित्रपट \"सैराट' पाहिला. मला तो खूप आवडला. \"जुडवा'चं काही चित्रीकरण झालं आहे; पण बरंचसं बाकी आहे.\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nशिवसैनिकांनी निलेश राणेंच्या प्रतिमेला फासले काळे\nवाडा - एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी खासदार व स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी आनंद दिघे यांचा मृत्यु व बाळासाहेबांच्या...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\n‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/lalbaug-in-my-memories/", "date_download": "2019-01-16T12:31:55Z", "digest": "sha1:S62AFQDKEULEFEBAZM6K2GTDL6HVOUNX", "length": 52633, "nlines": 156, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "माझ्या आठवणीतलं लालबाग आणि लालबागचा गणेशोत्सव – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeनोस्टॅल्जियामाझ्या आठवणीतलं लालबाग आणि लालबागचा गणेशोत्सव\nमाझ्या आठवणीतलं लालबाग आणि लालबागचा गणेशोत्सव\nSeptember 4, 2017 नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश नोस्टॅल्जिया, विशेष लेख\nमाझं आजोळ लालबागचं. सुरुवातीची मुंबई कोकणातून उतरली ती भाऊच्या धक्क्यावर आणि मुंबैची नंतरची पिढी जन्मली ती परळच्या वाडीयात. माझा जन्मही वाडीयाचाच. पुढं जे काही लालबाग आणि लालबागेतल्या सणांचं वर्णन केलंय, ते माझ्या लहानपणी आई-मामाचं बोट धरून फिरताना मला त्यावेळी जे दिसलं आणि त्या वयात मला त्याचं जे आकलन झालं, तसंच लिहायचा प्रयत्न केलाय. आता हे सारं लिहीताना मी त्याच सात-आठ वर्षाच्या वयात आहे असं समजून लिहीलंय. माझ्या बालपणी मी अनुभवलेल्या गोष्टी व मी तेंव्हा त्यांचा लावलेला तेंव्हाच अर्थ जशाचा तसा दिलाय. म्हणून तो कदाचित आताच्या माझ्या आणि तुमच्याही आताच्या ‘समजे’शी जुळेल असं नाही. लेखाचा समारोप मात्र आताच्या परिस्थितीचा संदर्भ देऊन केलाय. हे सारं लक्षात ठेवून हा लेख वाचावा. ह्याच परिसरात लहानाचं मोठं झालेल्या व्यक्तींचा त्याच गणेशोत्सवांचा अनुभव माझ्यासारखाच असला तरी त्यांच्या त्यावेळच्या आकलनानुसार त्याच्या अर्थात फरक पडू शकतो हे कृपया ध्यानात घेऊन हा लेख वाचावा हि विनंती. हे इतिहास लेखन नाही, तर आठवणी आहेत आणि त्या वयाचा होऊन लिहिण्याचा प्रयत्न मी केला आहे. शब्द आताचे असले, तरी भावना त्या लहान वयातलीच आहे.\nमध्य मुंबईचा लालबाग भाग हा नेहेमीच उत्सवी राहीलाय. किंबहुना उत्साह आणि उत्सव याचं दुसर नांव म्हणजे लालबाग, असं म्हणायलाही हरकत नाही. नेहेमीच्या जीवनात बारश्यापासून ते मयतापर्यंत लालबागकरांचा हा उत्साह सारखाच असतो आणि सणांमध्ये तर हा पार फसफसून उफाळून येतो. हा भाग म्हणजे गिरणगाव समजल्या जाणाऱ्या भागाचं धडधडत हृदयच जणू..\nकोणत्याही आकर्षक स्त्रीकडे माणसं आकर्षित हेतातच, तसं देशभरातून लोक मुंबैकडे आकर्षित झाले, ते मुंबईच्या दोन ‘हिरॉइन्स’मुळे. एक रेल्वे आणि दुसरी कापडाची गिरण. साधारणत: पश्चिम/मध्य रेल्वेवरील दादर टि.टी. आणि हार्बर मार्गावरील वडाळा ते साधारण माजगांव-भायखळ्यापर्यंतच्या औरस-चौरस विभागाला गिरणगांव म्हणत आणि याच्या हृदयस्थानी वसलंय लालबाग.\nगिरणगांवातील गिरण्या आणि त्यात तिन पाळ्यांमधे काम करणारे गिरणी कामगार यांच्या वस्तीचा लालबाग हा मध्यवर्ती भाग कायम जागता आणि धगधगता असायचा. कामगारबहुल भाग असल्यामुळे गिरण्यांचे तिन्ही त्रिकाळ वाजणारे भोंगे, त्या भोंग्यानुसार हातात जेवणाचे उभट डबे घेऊन गिरण्यांच्या दिशेने घोळक्याने निघालेले कामगार, कामगारांचे पगारवाढ, बोनस यासाठी संप, लढे, मोर्चे यामुळे या भाग सतत जिवंत आणि धगधगता असायचा. या भागावर त्यावेळी कामगारांसाठी लढणाऱ्या ‘लाल’भाई कम्युनिस्टांच वर्चस्व असल्याने, हा भाग ‘लाल’बाग म्हणून ओळखला जाऊ लागला की काय कोण जाणे.. खर तर हे नाव ‘लालबाग’ ऐवजी ‘लालभाग’ किंवा ‘लालआग’ असं काहीतरी असायला हवं होतं असं मला सारखं वाटतं, कारण ते लालबागच्या स्वभावाशी जास्त मिळत जुळत वाटतं.\nमध्य रेल्वेवरच्या करी रोड आणि चिंचपोकळी या स्थानकांच्यामध्ये असलेल्या, पूर्वेकडील भागाला लालबाग म्हणतात. हा भाग चिंचपोकळी स्टेशनला अधिक नजीक. या भागाला लालबाग म्हणतात तरी या परिसराच्या स्टेशनला चिंचपोकळी नांव का दिल, हा प्रश्न मला तेंव्हाही पडायचा आणि आजही पडतो. लालबागची लोकवस्तीत कोकणी माणसांचा टक्का बराच मो���ा, तर पश्चिमेला, आताच्या ना. म. जोशी मार्गाच्या दुतर्फा, बहुतकरून सातारा, सांगली, कोल्हापूर इत्यादी घाटावरच्या लोकांची वस्ती. महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या प्रांतांमधला हा फरक मला त्या नकळत्या वयातही सहज लक्षात यायचा तो वेषावरून. घाटावरचे रांगडे गडी कायम पांढरा लेंगा, पांढरा सदरा आणि टोपी आणि गिरणीत कामावर जाताना खाकी हाफ पँट या वेषात, तर तसा वेष नसलेले कोकणी, इतकी साधी सरळ दृश्य विभागणी होती. त्याकाळी प्रांतवाद हा राजकारणाचा भाग नसल्याने घाटावरच्याला घाटी आणि कोकणातल्याला कोकणी असं म्हटलं तरी कुणाला राग वैगेरे यायचा नाही.\nगिरण्यांमधे तिन पाळ्यांत राबणारा कोकणी असो वा घाटी, ह्या माणसांत असणारी गरीबी हा समान धागा असायचा. गरिबीची व्याख्या श्रीमंती ठरवते आणि त्याकाळी केवळ टाटा-बिर्लाच श्रीमंत असल्याने, उरलेले ते सर्व गरिबीच्या समान पातळीवर असायचे. तेंव्हा पैसा हे फक्त विनिमयाच साधन होतं, मिरवायचं नाही आणि म्हणून माणूस माणसाला माणसासारखं वागवायचा. हे तेंव्हा कळत नसलं तरी, आता मात्र प्रकर्षानं जाणवतं. प्रत्येकाचंच स्वत:चं मोठं कुटुंब. हम दो, हमारे दो वैगेरे तेंव्हा कुणाला कुणी सांगीतलं असतं, तर एकतर त्याला वेड्यात काढलं असतं किंवा मग नवऱ्याची दोन आणि बायकोची दोन असा त्याचा अर्थ लावला असता आणि तो पुढच्या विस्ताराच्या तयारीला लागला असता. घरची स्वतःची मोठी मनुष्य संपदा, त्यात गांवावरून शिकायला/ नोकरीला आलेले आणि दोनचार भाचे-पुतणे असा सारा संसार त्या १० बाय १० किंवा १२ बाय १२च्या खोलीत समाधानाने नांदत असायचा. नांदत असायचा म्हणजे, अर्धा खोलीत, काही बाहेर गॅलरीत, तर काही झोपायला थेट फुटपाथवर. फुटपाथवर झोपणं तेंव्हा आम बात होती, त्यात कोणाला काही गैर वाटायचं नाही, ते बंद झालं ते रामन राघवने फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या केलेल्या हत्याकांडानंतर.\nअश्या या सदा उत्साही आणि आनंदी लालबागचं खरं स्वरूप सामोरं यायचं ते कोणत्याही उत्सवाच्या निमित्ताने. त्यातही श्रावण ते कार्तिक असे चार महिने तर लालबागच्या उत्साहाला उधाण आलेलं असायचं. गटारी अमावास्येच्या आसपास लालबाग मार्केट तऱ्हे तऱ्हेच्या हिरव्यागार भाज्यांनी फुलून जायचं. पावसाळा असल्याने हे तसेही नेहेमी दिसणारे दृश्य, पण श्रावण आल्याची वर्दी द्यायची, ती बाजारात भाज्यांच��या गर्दीत मोठ्या संख्येने दिसू लागणारी केळीची हिरवी-पोपटी पानं. लालबाग मार्केट केळीच्या पानांनी भरलेलं दिसलं, की सण सुरु झाल्याचा सुवास मनात भरू लागायचा. सणांचे दिवस काही वेगळेच असतात, हे मला तेंव्हाही जाणवायचं अन् आताही जाणवतं. श्रावण आला, की वर्षभर दाबून ठेवलेल्या कोकणी माणसाच्या उत्साहाला केळीची पानं हिरवा सिग्नल द्यायची आणि गिरणगांवातील कोकण्यांच्या उत्साहाची गाडी सुसाट सुटायची.\nनागपंचमी हा सण, पुढे तुळशीच्या लग्नापर्यंत दर आठ-पंधरा दिवसांनी येणाऱ्या कोणत्या न कोणत्या सणांच्या मालिकेतला पहिला सण. हा सण असतो हे आताच्या फ्लॅटाळलेल्या पिढीला समजणार नाही आणि समजलं तरी त्यात साजरा करण्या एवढं काय असतं, हे कळणार नाही, पण तेंव्हा हा सण घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा. मग येणारं रक्षाबंधन, दहीहंडी ते पार दसरा-दिवाळी-तुळशीच्या लग्नापर्यंत पर्यंत दर आठ-पंधरा दिवसांनी कोणता न कोणता तरी सण यायचाच आणि लालबागला तो सारख्याच उत्साहाने साजरा केला जायचा;आणि या सणांचा राजा असायचा तो गणेशोत्सव.. एकूणच कोकणी माणसाला दिवाळी ही सणांची राणी वैगेरे काही वाटत नसे, आजही वाटत नाही. सणांचा राजा गणपतीच..\nबाजारात केळीची पान आणि दुकानात सजावटीच्या शोभेच्या वस्तु, रंगीबेरंगी पडदे, मखर, पताका दिसू लागल्या, की गणपती मुंबैला यायला निघाले अस मला त्या काळी कळायचं. जस जशी गणेश चतुर्थी जवळ येईल, तस तसं बाजारातील गर्दीला उधाण येऊ लागायचं. बाजार, दुकान, रस्ते गर्दीने फुलून जायचे. घराघरात खोबरं-गुळाच्या करंज्या तळत असल्याचा खमंग सुवास दरवळायला लागायचा, गणपतीच्या स्वागतासाठी गांवी पळण्यासाठी यश्टीच्या रिझर्वेशनची धांदल उडायची. कोकणी माणूस एकवेळ पर्मनंट नोकरीला लाथ मारेल, पण गणपतीला गांवी कोकणात जाणार म्हणजे जाणारचं. हा बाणा कोकण्यांनी अजूनही जीवापाड जपलाय. तेंव्हा यश्टीचं रिझर्वेशन मिळणं म्हणजे आतासारखं सोपं नव्हतं. परळ, मुंबै सेंन्ट्रल डेपोत रात्रभर लाईन लावावी लागायची, तेंव्हा कुठे तिकीटं हाती यायची. ती तिकीटं मिळाल्याचा आनंद, प्रत्यक्ष गणपती प्रसन्न होण्यापेक्षा कमी नसायचा.\nमाझ्या लहानपणचा गणपती हा बहुतकरून घरगुतीच असायचा. बहुसंख्य लोकांचा गणपती गांवीच असायचा तर काहींचाचं मुंबईत. ज्यांच्या गांवीही गणपती नाही व मुंबईतही नाही, असे लोक मग सार्वजनिक गणेशोत्सवात आपला गणपती साजरा करायचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव हे तेंव्हापासूनच लालबागची ओळख बनली होती. आमच्या घरी गणपती बसत नसल्यानं, सार्वजनिक गणपतीच मला माझा वाटायचा, तो अजूनही मला तसाच वाटतो.\nलालबाग तेंव्हाही सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ओळखलं जायचं पण ती ओळख मर्यादीत होती. त्यावेळच्या गणेशोत्सवाचा आतासारखा बाजार झाला नव्हता. तेंव्हा श्रद्धा, सामाजिक जाणीव महत्वाची होती. लहानपणी लालबागचे गणपती बघायला जाणं हा माझ्यासाठी आनंदाचा सोहळा असायचा. आई, मावश्या, सोबत एखादा मामा घेऊन आम्ही गणपती पाहायला रात्री जेवून खावून निघायचो. उत्तरेकडचं करी रोड ते चिंचपोकळी आणि चिंचपोकळीच्या दक्षिणेस राणीच्या बागेपर्यंतचे गणपती पाहून आम्ही मध्यरात्री परत घरी, असा साधारण कार्यक्रम असायचा. लालबागचा भौगोलिक विस्तार तेंव्हा एवढाच होता आणि आताही तेवढाच आहे, मात्र मंडळांची संख्या आता काहीशी वाढलेली आहे. गणपती पाहायला येणाऱ्याची गर्दी तेंव्हाही असायची पण आता एवढा गर्दीचा महापूर तेंव्हा नव्हता. तेंव्हाची गर्दी सुखद वाटायची आता मात्र गिळून टाकणारी वाटते. मुंबईची लोकसंख्याही त्याकाळी कमीच होती आणि वाहतुकीची साधनंही मर्यादित, त्यामुळे गर्दीला आपोआप मर्यादा येत असे.\nआतासारखे गणपती तेंव्हा मंडपाच्या जाड ताडपत्रीआड लपवलेले नसायचे. गणपतीच्या मांडवाची पुढची बाजू उघडीच असल्याने (काही गणपतींची अजुनही असते), लांबूनही गणपती सहज दिसायचे. त्यामुळे फार मोठी लाईन वैगेरे भानगड नसायची. लालबागच्या चाळीत राहणारी गिरणी कामगारांची कुटुंब कायम उघडया दरवाजाच्या घरात राहायची. खाजगीपणा, प्रायव्हसी वैगेरे मानसांना बेटं बनवणारे शब्द तेंव्हा कोणाच्या खिजगणतीतही नसायचे. राहण्याचा अन् वागण्याचाही असा खुल्लम खुल्ला माहौल, सार्वजनिक ठिकाणी वा उत्सवाच्या निमित्ताने प्रतिबिंबित व्हायचा असं आता मला वाटत. तेंव्हाचं काय किंवा आताचं काय, कोणतंही सार्वजनिक कार्य, ते साजरं करणाऱ्या लोकांच्या खाजगी जीवनाचं प्रतीबिंबं असतं, असं माझ्या लक्षात आलंय.\nत्यावेळी आता सारखा गणपती एकटाच मांडवात बसलेला किंवा उभा नसायचा, तर त्याच्या सोबतीला एखादं पुराणातलं दृष्य, चालु घडामोडी, सामाजिक प्रश्न यांवर भाष्य करणारे हलते-चालते पुतळे असायचे. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य तेंव्हा ताज ताज असल्याने, गांधी, नेहरू, सुभाषबाबू वैगेरे नेत्यांचे पुतळे कोणत्या न कोणत्या मंडळाच्या गणपतीच्या मांडवात गणपतीच्या सोबतीने उभे असलेले पाहायला मिळायचे. कधी कधी तर गणपतीच या नेत्यांच्या अवतारात हटकून पाहायला मिळायचा आणि गंम्मत म्हणजे, तेंव्हा असं केलं म्हणून कुणाच्या भावना वैगेरे नाजूक चिजा अजिबात दुखावायच्या नाहीत, उलट त्यात एक कौतुकच असायचं. लालबागचे गणपती पाहायला लोक यायचे असं म्हटलं, तरी लोक ते गणपती पाहण्यापेक्षा ती चित्र, ती दृश्य पाहण्यासाठी जास्त यायचे. माझ्या लहानपणातल्या लालबागचा गणपती आपल्याएवढाच, माणसाच्या उंची रुंदीचा असायचा, आता सारखं अंगावर येणारं विराट (की विक्राळ) स्वरुप तेंव्हाच्या गणपतीनं घेतलेलं नव्हतं. पापं वाढली की परमेश्वर विराट स्वरूप दाखवतो, असं कुठंतरी पुराणकथांत वाचलं होतं, ते खरच असावं असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे सध्या, हे मात्र खरं..\nगणपती पाहण्यासाठी लालबागला मामाकडे दोन-तिन दिवस राहायला जाण्याची मी वर्षभर वाट पाहत असे. त्यात गणपतीपेक्षा, गणपतीनिमित्ताने भरणारी जत्रा, त्यातील विविध खेळ, खाऊ-खेळणी यांचीच ओढ जास्त असायची. गणपती हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव असायचा त्या काळी. लालबागच्या गणपतींचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे, गणपतीच्या निमित्ताने तिथं भरणारी चित्र प्रदर्शनं. इथं चित्र म्हणजे पुतळे. ही प्रदर्शनं एखाद्या पुराणातल्या किंवा इसापनितीतल्या बोधकथेवर आधारित असत. यात स्टेज खालील, डोळ्यांना दिसू नये अशा पद्धतीने बसवलेल्या यांत्रिक करामतीने, पुतळ्यांची माणसासारखी कथेनुसार हालचाल केलेली असे. यांत्रिक करामत वैगेरे शब्द नंतर कळले, परंतु लहानपणी हे सारं गूढ आणि जादुई वाटायचं. आमच्या ‘अनंत निवास’ बिल्डींगच्या (गणेश टाॅकीजला अगदी लागून असलेली चार मजली इमारत) अगदी दारात असलेल्या गणेशोत्सवात, कांबळी आणि फाटक (दोघंही कोकणीच) या मुर्तिकारांची अशी हलती चित्र प्रदर्शनं भरत. असंच प्रदर्शन पेरूच्या चाळीच्या गणपतीतही भरायचं. ह्या प्रदर्शनात तिकीट लावून प्रवेश असायचा आणि तिथे घेऊन जाण्यासाठी मी आईकडे हट्ट करत असे किंवा लाडीगोडी लावत असे, हे मला लख्खं आठवतं. ती प्रदर्शनंही अजून चांगलीच आठवतात. त्या प्रदर्शनांनी माझं बालपण समृद्ध केलं हे मात्र खर. ती स���ृद्धी मला अजुनही भरभरून देतेय.\nलालबागचा गणपती म्हटलं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर चटकन उभा राहातो, तो म्हणजे चिंचपोकळी स्टेशनच्या पुलाखालील ‘चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव’चा गणपती. हा गणपती सध्या ‘चिंतामणी’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे मंडळही लालबागचे जुने (बहुतेक सर्वात) गणेशोत्सव मंडळ आणि हे मंडळ सुरुवातीपासूनच त्याच्या सामाजिक बांधिलकी माणून कार्या करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आजही या मंडळाने तो वारसा आणि उत्सवातील पवित्रता जपलेली दिसते. हा माझ्या घरचा गणपती. घराचा अशासाठी साठी, कि या मंडळाशी माझा मामा संबंधित होता, अजूनही आहे. या गणपतीला एक दिवस नैवेद्य दाखवून त्याचा आशीर्वाद घ्यायची माझ्या आईची प्रथा गेली ५५ वर्ष अबाधित सुरू आहे.\nत्यानंतर आमच्या बिल्डींगच्या समोरच असलेला कांबळी आणि फाटक यांचे सार्वजनिक गणपती. हे गणपती, गणपतीपेक्षा त्यांच्या हलत्या चित्र प्रदर्शनासाठी प्रसिद्ध होते. त्यानंतरचा गणपती आठवतो, तो लालबाग मार्केट समोरच्या पेरूच्या चाळीतील गणपती. हा गणपतीही प्रदर्शनासाठी मला आवडायचा. पुढे तेजुकाया मँन्शनचा देखणा गणपती. हा गणपती आजही त्याच्या देखणेपणासाठी प्रसिद्ध आहे. तेजुकायाच्या पुढे करी रोडच्या पुलाखालील गणपती. हा मला तितकासा स्पष्ट आठवत नाही.\nतेजुकायाच्या समोरच गणेश गल्लीचा गणपती, नंतर हिरामण मार्केटचा गणपती, त्यानंतर लालबाग मार्केटचा गणपती, पुढे रंगारी बदक चाळीचा गणपती आणि त्याच्याही पुढे जयहिंद सिनेमाचा गणपती, एवढे गणपती म्हणजे माझ्या तेंव्हाच्या मते लालबागचे गणपती. हे सारे गणपती एखाद्या रात्री बघायचे, एखाद प्रदर्शन पहायचं, आई-मामला मस्का मारून एखाद खेळणं पदरात पाडून घ्यायचं, दत्ताराम लाड मार्गावरील जत्रेत मृत्यूगोलातील मोटारसायकलचा खेळ श्वास रोखून पहायचा आणि एखादी कुल्फी खाऊन अतीव आनंदात घरी येऊन झोपून जायचं हा आणि एवढाच गणेशोत्सव माझ्या मनात असायचा. माझ्या मनातली गणेशोत्सवाची कल्पना आजही तिच आहे.\nश्रद्धा, भक्ती, दर्शन वैगेरे कठिण शब्द तेंव्हा आसपासही नव्हते आणि म्हणून कदाचित लहानपणातले गणपती आनंद घेऊन यायचे अस मला आता समजत्या वयात वाटत. पाहाणं सहज असतं, दर्शन म्हटलं की मग इतर व्यवधानं आपोआप येतात. तेंव्हा पाहाणं असायचं, आता दर्शन घेणं..\nलालबाग आणि सार्वजनिक गणपती याचं नातं पार अगदी स्वातंत्र्य पूर्व काळापासूनचं असलं तरी, त्याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली, ती गणेश गल्लीच्या गणपतीपासून. या मंडळाने पंचवीस-एक वर्षांपूर्वी, मला आठवत, २२ की २३ फुट उंचीची गणपतीची मूर्ती बसवली आणि लालबाग सर्व देशभरात मशहूर व्हायला सुरुवात झाली. तेंव्हा लालबागचा गणपती म्हणजे गणेशगल्लीचा गणपती अस समीकरण रूढ होऊ लागलं आणि हा गणपती पाहायला उभ्या देशातून हवशे नवशे गवशे येऊ लागले, गर्दी वाढू लागली आणि हळू हळू लालबागचे प्रसिद्ध गणपती सुप्रसिद्ध होऊ लागले. गणेश गल्लीचा गणपती पहायला येणारे, मग आजूबाजूचेही गणपती पहायला गर्दी करू लागले आणि मग लालबाग आणि सार्वजनिक गणपती आणि गर्दी याचं नात दृढ होऊ लागल. पुढे काही वर्ष गणेश गल्लीच्या गणपतीची उंची गाजत राहिली आणि मग मुंबईतल्या इतर मंडळांनीही त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली आणि मुतीची उंची ही सामान्य बाब झाली आणि उंचीचं कौतुक ओसरलं. इथून पुढे मंडपात उघड्यावर असलेल्या मूर्ती जाड पडद्याआड बंदिस्त व्हायला लागल्या आणि मंडपांच्या समोर लांब रांगा लागायला सुरुवात झाली. इथेच गणपती ‘पाहणे’ संपून ‘दर्शन घेणे’ संज्ञा रूढ होऊ लागली. गणेश गल्लीच्या गणपतीच (गणेशगल्लीचा गणपती हल्ली ‘मुंबईचा राजा’ नांवाने ओळखला जातो.) कौतुक कमी झालं आणि मग अवतरला ‘लालबागचा राजा’. हा मात्र अजूनही आपल नांव आणि महाम्य टिकवून आहे. गणेशगल्लीचा गणपती\nसध्या ‘लालबागचा राजा’ नांवाने सुप्रसिद्ध असणारा गणपती माझ्या लहानपणी लालबाग मार्केटचा गणपती म्हणून ओळखला जायचा. काही जुने लोक याला कोळणींचा गणपती म्हणूनही ओळखायचे. हा गणपती आता एक बडं प्रस्थ झालाय. ह्याच्या दर्शनाला देशभरातील मंत्री, उच्च सरकारी अधिकारी, चित्रपट-खेळातील बडी प्रस्थं आणि पार सातासमुद्रा पलीकडूनही लोक येतात. या व वर उल्लेख केलेल्या गणपतींचा इतिहासही तेवढाच रंजक आहे परंतू तो त्या त्या मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याने इथं दिलेला नाही. शिवाय या माझ्या लहानपणीच्या आठवणी असल्याने आणि लहानपण नेहेमी वर्तमानातच जगत असल्यानं, तेंव्हा इतिहास आणि भविष्य आसपासही नसायचे.\nलालबागचे गणपती जसे देशभरात प्रसिद्ध होऊ लागले, तशी गर्दी वाढली आणि त्या गर्दीत लपलेला पैसा चलाख कार्यकर्त्यांच्या लक्षात आला, तसा गणपती बंदिस्त झाला. श्रद्धेने ‘पाहण्या’चं, पावती फाडून ‘दर्शन घेणं’ झालं. आणखी एक बदल घडला आणि तो म्हणजे गणपतीपेक्षा, मंडळाचा कार्यकर्ता नवसाला पावणं गरजेचं होऊ लागलं . तासनतास दर्शनाच्या रांगेत राहाण्यापेक्षा, मंडळाच्या एखाद्या कार्यकर्त्याकडे ‘वशिला’ लावून चुटकीसरशी दर्शन घेण्याचं प्रमाण वाढू लागलं. पूर्वी सरिव भक्त असायचे, त्यात आता व्हिआयपी आणि व्हिव्हिआयपी असा नवा उच्चवर्ग तयार झाला. आणखी एक ठळक बदल गेली काही वर्ष जाणवतो आणि तो म्हणजे सध्या सरळ, खट्याळ हसु चेहेऱ्यावर खेळवणाऱ्या ‘गणपतीं’च झालेलं नामकरण. पूर्वीचा गणपतीं, गणपतीच असायचा. त्याला आतासारखी नांव नसायची. तो तो गणपती, त्या त्या मंडळाच्या नांवाने ओळखला जायचा. गणपतींना राजा, महाराजा, युवराज, सम्राट वैगेरे उपाध्या-पदव्या देण्याची सुरुवात अलीकडे, म्हणजे साधारण विसेक वर्षांपूर्वी झाली असावी आणि याची सुरुवात, माझ्या आठवणीप्रमाणे, लालबागच्या राजापासून झाली.\nलालबागच नव्हे तर मुंबईतल्या निरनिराळ्या लहान मोठ्या गल्ल्यांमधील गणपती आता राजा, महाराजा, युवराज, सम्राट अशी नांव धारण करू लागले आणि आपण पुन्हा संस्थांनी युगात पोचल्याच मला उगाचच वाटू लागल. बदलेल्या समाजच प्रतिबिंब, वर म्हटल्याप्रमाणे, अश्या पद्धतीने उत्सवात प्रतिबिंबित होऊ लागल. सार्वजनिक आणि खाजगी जीवनातला चाळीतला खुला मामला फ्लॅटात बंदिस्त झाला आणि गणपती पडद्याआड गेला, माणसं एकटी राहण्यात मोठेपणा मानू लागली तशी पूर्वीच्या गणपतीच्या सोबतची हलती चालती बावली अंतर्धान पावली. तासनतास दर्शनाच्या रांगेत उभं राहाण्यापेक्षा, ‘वशिला’ लावणं अधिक योग्य वाटू लागलं. दलालांना महत्व आलं. तेंव्हा श्र्द्धेला पावणारा गणपतीही ‘नवसा’च्या वशिल्याशिवाय (की लाचेशिवाय) पावेनासा झाला. गणपतीपेक्षा कार्यकर्ता मोठा झाला आणि सार्वजनिक जीवनात सार्वभौम लोकांपेक्षा लोकप्रतिनिधी मोठा झाला.\nआपण सगळेच बदललो. आपलं जगणं बदललं. श्रद्धेच्या शुचितेच्या, प्रामाणिकपणाच्या व्याख्याही बदलल्या आणि मग आपले गणपतीही बदलले त्यात नवल ते काय आपलं खाजगी जगणं उत्सवात प्रतिबिंबीत होतं, ते असं..प्रत्याक्षात काही करण्यापेक्षा केल्यासारखं करणं आणि त्याच्या कैकपटीने त्याचं मार्केटींग करणं महत्वाचं ठरू लागलं. सर्वच मंडळं सामाजिक कार्यात मदत करतात, भाग घेतात परंतू त्य���ची जाहिरात मात्र मोठी करतात. खरं तर उजव्या हाताने केलेलं डाव्या हातालाही कळू नये असं आपली संस्कृती सांगते. आता डावा हातच काय, पायाच्या नखापर्यंत ती बातमी कशी जाईल हे पाहिलं जातं.\nपुढून देखणा दिसणारा नाचरा मोर, मागून तेवढाच किळसवाणा दिसतो हे आपण सारेच विसरत चाललोय याचंच प्रतिबिंबं आपल्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनात दिसतंय..\n(सोबतचे फोटो केवळ त्याकाळातील गणपती कसे असत, ते दाखवण्यासाठी आहेत. फोटो नेटवरून घेतले आहेत.)\nAbout नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\t348 Articles\nश्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nनितीन अनंत साळुंके उर्फ गणेश यांचे साहित्य\nमराठा समाजाला आरक्षण कुणी दिलं \n७० रुपयांचं पुस्तक आणि मी..\n‘जावा’ने घडवलेली आठवणींची सफर – पूर्वार्ध\nदिल्ली डायरी; दिल्लीचं श्री.अरविंद केजरीवाल सरकार..\nनसलं तरी दाखवता आलं पाहिजे\nवरळी कोळीवाड्याची देवता श्री गोलफादेवी..\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीस���ष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/11/3/article-on-Self-defence-.html", "date_download": "2019-01-16T12:22:08Z", "digest": "sha1:4KTY4YVDINECMAUWDTJISBLJGIM4TJD6", "length": 10909, "nlines": 10, "source_domain": "mahamtb.com", "title": " गरज स्वरक्षणाची गरज स्वरक्षणाची", "raw_content": "\n‘प्लॅन इंडिया’ या सामाजिक संस्थेच्या अहवालानुसार, महिलांच्या सुरक्षेत देशभरात महाराष्ट्राचा नववा क्रमांक, तर गोव्याचा पहिला क्रमांक लागतो. गोव्यानंतर मग केरळ, मिझोराम आणि सिक्कीम या राज्यांचा आणि या यादीच्या अखेरीस अपेक्षेप्रमाणे बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीचा. एकूण १७० निकषांवर हा अभ्यास करण्यात आला. निकषांमध्ये सुरक्षेसह शिक्षण, आरोग्य, दारिद्र्य यांचाही समावेश होता.महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत राज्याचा नववा क्रमांक लागणे ही खरंतर तशी समाधानकारक बाब असली तरी वाखाणण्याजोगी नक्कीच नाही. मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक चौथा आहे, पण शाळेतील मुलींचे प्रमाण मात्र अजूनही कमी आहे. महाराष्ट्रात मुलींच्या साक्षरतेचे प्रमाण केवळ ५२ टक्के आहे. ३६.५ टक्के लोकांना शौचालयाची व्यवस्था नाही, तर ‘दारिद्र्य’ या निकषातही राज्याचा नववा क्रमांक लागतो.\nपण सगळ्यात वाईट अवस्था दिल्ली आणि बिहारची. सर्व निकषात अरुणाचल प्रदेशचा क्रमांक २६, झारखंडचा २७, दिल्लीचा २८, उत्तर प्रदेशचा २९ तर बिहारचा ३० वा क्रमांक लागतो. शिक्षण,आरोग्य आणि दारिद्र्याच्या निकषात बिहार अजूनही खूपच मागास आहे. दिल्लीतील महिला सुरक्षेचा प्रश्नही अजून ‘जैसे थे’ आणि ’निर्भया’ हे प्रकरण तर दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेचे धिंडवडे काढणारे हिमनगाचे एक टोक. महाराष्ट्रात कोपर्डीसारखी दुर्दैवी घटना घडली तरी महिला सुरक्षेच्या बाबतीत राज्याची कामगिरी ही समाधानकारक म्हणावी लागेल. यामुळे म्हणा लगेचच अगदी हुरळून जाण्याचे कारणही नाही. दुस-या राज्यापेक्षा आपली स्थिती बरी, असे म्हणून निश्चिंत होऊन कदापि चालणार नाही. महिलांच्या सुरक्षिततसेसाठी सरकारने शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठात मुलींना स्वरक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे. पोलिसांच्या अभ्यासानुसार महिलांवर लैंगिक अत्याचार करणारे विकृत हे बहुधा ओळखीचेच असतात. सरकार फार फार तर योजना रा��वते,निधी मंजूर करेल आणि कायदा पारित करेल. पण आपल्या मानसिकतेत, समाजाच्या महिलांविषयीच्या विचारसरणीत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. मुलींनीही आवर्जून स्वरक्षणाचे धडे गिरवण्याची आजची काळाची गरज आहे. संकटकाळी दुस-याचा भरवशावर न राहता, मदतीची प्रतीक्षा न करता किमान आपली सुरक्षा आपणच करावी, ही मानसिकता महिलांमध्ये अधिकाधिक दृढ करणे गरजेचे आहे.\nइमानदारी का घमंड :\nकेंद्र-राज्य संबंध हे शक्यतो आपल्याकडे तणावाचेच राहिले आहेत. कधी-कधी ते तात्विक होते, तर कधी ते निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित होते. सध्या दिल्ल्लीचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल यांच्यातला वाद अशाच स्वरूपाचा म्हणता येईल. मुळात देशाची राजधानी दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे दिल्लीला तशी पूर्ण स्वायत्तता नाही. दिल्ली विधानसभा ही सार्वजनिक सुव्यवस्था,पोलीस व भूमी या तीन गोष्टींव्यतिरिक्त इतर विषयांवरील कायदा करू शकते आणि हे राज्यघटनेत नमूद करण्यात आले आहे. दिल्लीचा प्रशासक म्हणून नायब राज्यपालाची नेमणूक केली जाते. हे सर्व’आप’च्या केजरीवाल यांना ठाऊक नाही, असे नाही. राजकारणात येण्यापूर्वी केजरीवाल हे खुद्द सरकारी नोकरच होते. तरीही केजरीवाल केंद्र सरकारला लक्ष्य करण्यात धन्यता मानतात.\nजानेवारी २०१४ साली चार पोलिसांच्या निलंबनासाठी मुख्यमंत्री असलेले केजरीवाल चक्क धरणे द्यायला बसले. यामुळे मेट्रोची काही स्टेशन्स तब्बल दोन दिवस बंद ठेवावी लागली. केजरीवाल यांची मागणी मान्य झाली खरी, पण दिल्लीच्या रहिवाशांना जो व्हायचा तो त्रास झालाच नंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, पण काय फायदा नंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, पण काय फायदा कोर्टानेसुद्धा मुख्यमंत्री असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कसा काय निर्माण करू शकता कोर्टानेसुद्धा मुख्यमंत्री असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कसा काय निर्माण करू शकता असे केजरीवालांना खडसावले. पण परिणामशून्यच असे केजरीवालांना खडसावले. पण परिणामशून्यच २०१४ साली आपले औटघटकेचे मुख्यमंत्रिपद आटपून केजरीवाल मोदींच्या विरोधात उभे ठाकले, पण जनतेने त्यांना साफ नाकारले. मग केजरीवाल यांना उपरती झाली आणि ते स्वगृही परतले. पुनश्च ‘हरी ओम’ म्हणत त्यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली आणि ६७ जागा जिंकू�� पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले, पण आता तरी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मूळ स्वभावानुसार खुसपटं काढण्यातच त्यांनी धन्यता मानली. त्यांना दिल्लीची स्वायत्तता हवी आहे. दिल्ली सरकारचे प्रतिनिधी म्हणतात की, “इतर केंद्रशासित प्रदेशापेक्षा दिल्ली अधिक स्वायत्त आहे, पण आम्हाला अधिक स्वायत्तता हवी आहे.’’ आपल्या घटनेत राज्ये जरी स्वायत्त असली तरी केंद्र सरकारला सर्वोच्च अधिकार आहेत. पण आपणच काय ते इमानदार आणि दुसरे ते अप्रामाणिक, असाच केजरींचा तोरा २०१४ साली आपले औटघटकेचे मुख्यमंत्रिपद आटपून केजरीवाल मोदींच्या विरोधात उभे ठाकले, पण जनतेने त्यांना साफ नाकारले. मग केजरीवाल यांना उपरती झाली आणि ते स्वगृही परतले. पुनश्च ‘हरी ओम’ म्हणत त्यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली आणि ६७ जागा जिंकून पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले, पण आता तरी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मूळ स्वभावानुसार खुसपटं काढण्यातच त्यांनी धन्यता मानली. त्यांना दिल्लीची स्वायत्तता हवी आहे. दिल्ली सरकारचे प्रतिनिधी म्हणतात की, “इतर केंद्रशासित प्रदेशापेक्षा दिल्ली अधिक स्वायत्त आहे, पण आम्हाला अधिक स्वायत्तता हवी आहे.’’ आपल्या घटनेत राज्ये जरी स्वायत्त असली तरी केंद्र सरकारला सर्वोच्च अधिकार आहेत. पण आपणच काय ते इमानदार आणि दुसरे ते अप्रामाणिक, असाच केजरींचा तोरा ‘न्यूटन’ चित्रपटात संजय मिश्रा नव्याने दाखल झालेल्या अधिका-याला जाणीव करून देतो की, “तुम्हे इमानदारी का घमंड है,’’ अशीच जाणीव केजरीवाल यांनाही करून देणे गरजेचे आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/marathi-serials/rana-and-anjalis-wedding-on-05-march-2017-photos/", "date_download": "2019-01-16T12:58:33Z", "digest": "sha1:CHR4HZGZPRQGRNOBCC2OL4ZWICVTVSO2", "length": 11436, "nlines": 91, "source_domain": "megamarathi.in", "title": "Rana and Anjalis Wedding on 05 March 2017 Photos Images", "raw_content": "\nHome Marathi Serials Zone राणा-अंजलीच्या लग्नाला यायचं हं \nराणा-अंजलीच्या लग्नाला यायचं हं \nराणा-अंजलीच्या लग्नाला यायचं हं \n५ मार्चला रंगणार दोन तासांचा विवाह विशेष भाग\nझी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजली ही पात्रं आज प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली या दोघांच्या प्रेमकथेने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलेलं आहे. यांच्या प्रेमकथेची सुरुवात, राणाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत, अंजलीला भावलेला त्याचा साधेपणा या सर्व गोष्टींमध्ये प्रेक्षक समरसुन गेला आणि आता सर्वांना वेध लागले आहेत ते या दोघांच्या लग्नाचे. राणाने अंजलीकडे आपलं प्रेम व्यक्त केलं आणि लग्नाची मागणी घातल्यानंतर या गोष्टीने नवं वळण घेतलं आहे. दोघांच्याही घरी लग्नाची तयारी, खरेदीची लगबग सुरु झाली आहे. ही लगीनघाई प्रेक्षकांना सध्याच्या भागांमधून बघायला मिळतेय आणि आता या दोघांचं लग्न बघायला मिळणार आहे दोन तासांच्या विशेष भागामधून. येत्या रविवारी ५ मार्चला सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हा विवाह विशेष भाग झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.\nकोल्हापुरजवळच्या छोट्याशा गावात राहणारा, प्रतिष्ठीत आणि सधन कुटुंबातील असला तरी मातीशी जोडलेला, तालमीतला पहेलवान असला तरी बायकांशी बोलताना घाबरणारा राणादा सर्वांनाच मनापासून भावतोय. राणादा इतकीच लोकप्रिय झालीये ती अंजली. मैत्रीपासून सुरु झालेली दोघांची गोष्ट प्रेमापर्यंत कधी आली ते त्यांनाही कळलं नाही आणि आता या प्रेमाला लग्नाचं कोंदण लागणार आहे. राणादा आणि अंजलीबाईंच्या लग्नासाठी सारं गाव सज्ज झालं आहे. प्रत्येक घरात लग्नाचाच विषय आणि उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अशीच उत्सुकता प्रेक्षकांनाही आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. या दोघांच्या लग्नामुळे सर्व आनंदी असले तरी नंदितावहिनीच्या मनात मात्र वेगळाच कट शिजतोय. घरात थोरली सून आल्यानंतर आपलं महत्त्व कमी होईल आणि सगळी सूत्रं अंजलीकडे जातील याची भीती तिला वाटतेय आणि याचसाठी ती वेगळी खेळी खेळण्याच्या प्रयत्नात आहे. नंदिता वहिनीचे अशा प्रकारचे डावपेच भोळ्या स्वभावाच्या राणाला कळत नाही आणि त्याच्या याच स्वभावाचा फायदा घेण्याचा डाव नंदिताने आखला आहे. या लग्नामध्ये विघ्न आणण्यासाठी ती कोणती नवी खेळी खेळणार यामध्ये ती यशस्वी होईल का यामध्ये ती यशस्वी होईल का राणा आणि अंजलीचं लग्न सुरळीत पार पडेल का राणा आणि अंजलीचं लग्न सुरळीत पार पडेल का हे बघणं उत्सुकतेचं ठरेल.\nलग्नातून देणार साधेपणाचा संदेश\nगावाकडचं लग्न म्हटलं की रंगरंगोटी, रोषणाई, आतषबाजी, मान मरताब या गोष्टी ओघाने येतातच आणि सोबत येतो तो त्यावर होणारा भरमसाठ खर्च. सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी लग्न सोहळ्यावर अमाप खर्च करण्याची पद्धत गावांत, शहरांत सगळीकडेच आहे. हा अवाजवी खर्च खरंच एवढा गरजेचा असतो की साधेपणानेसुद्धा लग्नसमारंभ पार पडू शकतात असाच काहीसा संदेश राणा-अंजलीच्या लग्नातून देण्यात येणार आहे. राणाची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांची सधनता, गावात असलेली प्रतिष्ठा हे सगळं मोठं असलं तरी हे लग्न मात्र ते अत्यंत साध्या पद्धतीने लागणार आहे.\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…\nझी मराठीची नवी मालिका ‘बाजी’ ऑगस्ट महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस \nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nआंतरराष्ट्रीय ख्यातीचे जादूगार पी.सी. सोरकार (ज्यु) आणि मनेका सोरकार घेऊन येतायेत “द अमेझिंग मॅजिक फेस्टिवल”\nदिड महिन्यात या व्हीडिओला मिळालेत 43 लाख पेक्षा जास्त व्ह्यूव, असं आहे तरी काय बघा तुम्हीच हा व्हिडीओ..\nएक मुलगी जी 1 तासात कमावते 9 लाख, वाचा तरी असं काय काम करते ती..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=2006&list=pages&filter=meta&sort=diff_tot", "date_download": "2019-01-16T13:01:22Z", "digest": "sha1:Q6BY4RZNNEXN2RUQ2E47FKCYLBIC6NFF", "length": 15469, "nlines": 168, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "2006 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n50 397 51 k 344 k 50 k विकिपीडिया:चावडी/प्रगती\n2 3 135 k 132 k 132 k विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २\n1 3 58 k 57 k 57 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ६\n1 2 55 k 54 k 54 k विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३\n1 2 46 k 45 k 45 k विकिपीडिया:प्रेस नोट-१\n5 12 2.3 k 32 k 2.2 k विकिपीडिया चर्चा:भाषांतर प्रकल्प/मराठीकरण\n1 2 32 k 31 k 31 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ४\n7 74 31 k 30 k 30 k विकिपीडिया चर्चा:विकिसंज्ञा\n1 3 26 k 27 k 25 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा २\n10 75 25 k 24 k 24 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मराठीकरण\n1 3 23 k 23 k 23 k विकिपीडिय��:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ५\n4 70 23 k 22 k 22 k विकिपीडिया:विकिसंज्ञा\n6 31 22 k 22 k 22 k विकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत\n14 55 21 k 21 k 38 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १\n2 2 0 21 k 0 विकिपीडिया:अपूर्ण लेख विकास\n1 2 17 k 17 k 16 k विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर\n1 1 17 k 16 k 16 k विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी\n1 1 17 k 16 k 16 k विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी\n16 135 13 k 16 k 17 k विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n2 3 16 k 16 k 16 k विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर\n1 1 15 k 15 k 15 k विकिपीडिया:दिनविशेष/मार्च\n10 42 11 k 13 k 11 k विकिपीडिया:प्रकल्प\n4 24 2.7 k 11 k 2.6 k विकिपीडिया:सदर/डिसेंबर ७, २००६\n6 17 11 k 10 k 10 k विकिपीडिया चर्चा:प्रबंधक\n3 8 8.5 k 9.6 k 8.3 k विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१\n1 3 9.6 k 9.4 k 9.4 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ३\n3 15 9.1 k 8.9 k 8.9 k विकिपीडिया चर्चा:विक्शनरी नमुना पत्र१\n5 14 8.8 k 8.6 k 8.6 k विकिपीडिया चर्चा:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\n7 13 7.4 k 7.2 k 7.2 k विकिपीडिया चर्चा:सदर/डिसेंबर ७, २००६\n3 32 6 k 7 k 5.8 k विकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\n5 31 4.2 k 6.1 k 4.1 k विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\n6 14 6.2 k 6 k 6 k विकिपीडिया चर्चा:मुखपृष्ठ/धूळपाटी\n6 13 5.2 k 5.1 k 5.1 k विकिपीडिया चर्चा:वृत्तपत्रीय मासिक आवाहन\n7 35 4 k 5 k 4 k विकिपीडिया:आंतरविकि दूतावास\n3 5 4.8 k 4.7 k 4.7 k विकिपीडिया चर्चा:प्रकल्प\n2 15 4 k 4.7 k 3.9 k विकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी\n3 16 4.7 k 4.6 k 4.6 k विकिपीडिया:सदर/ऑक्टोबर १५, २००६\n1 2 4.3 k 4.2 k 4.2 k विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १\n2 4 4.2 k 4.1 k 4.1 k विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा\n3 7 2.7 k 4 k 2.7 k विकिपीडिया:मासिक सदर/जानेवारी २००७\n4 10 3.9 k 3.8 k 4.3 k विकिपीडिया चर्चा:समाज मुखपृष्ठ\n2 6 3.3 k 3.3 k 3.3 k विकिपीडिया:सदर/जानेवारी १९, २००६\n2 4 3.1 k 3.1 k 3.1 k विकिपीडिया:वृत्तपत्रीय मासिक आवाहन\n1 4 3.1 k 3 k 3 k विकिपीडिया:सदर/मे १०, २००६\n2 2 3.1 k 3 k 3.2 k विकिपीडिया चर्चा:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १\n2 6 1 2 k 2.7 k 3.9 k विकिपीडिया:पारिभाषिक संज्ञा\n3 6 2.5 k 2.6 k 2.5 k विकिपीडिया:आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन - २००६\n1 1 2.5 k 2.4 k 2.4 k विकिपीडिया:वर्ग सुसूत्रीकरण\n6 12 2.3 k 2.3 k 2.5 k विकिपीडिया:कसेकरायचे\n2 3 2.3 k 2.3 k 2.3 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प\n1 3 2.2 k 2.2 k 2.2 k विकिपीडिया:सदर/फेब्रुवारी १, २००६\n4 10 2.1 k 2.1 k 2.1 k विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय\n2 4 2.1 k 2.1 k 2 k विकिपीडिया चर्चा:सांगकाम्या\n4 9 1 618 1.6 k 1.4 k विकिपीडिया:नवीन माहिती/जुलै ४, २००५\n1 3 543 1.6 k 543 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर २०\n1 10 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:सांगकाम्या\n1 1 1.4 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:नवीन माहिती/डिसेंबर २००६\n1 1 1.3 k 1.3 k 1.4 k विकि��ीडिया:दिनविशेष/मे ७\n1 2 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया चर्चा:आंतरविकि दूतावास\n1 2 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी ५\n2 4 67 1.2 k 67 विकिपीडिया:दिनविशेष/जुलै 11\n3 12 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:नवीन माहिती/डिसेंबर ७, २००६\n2 3 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २३\n1 3 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:व्यवसाय\n1 3 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १५\n1 3 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/जुलै ११\n2 3 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी ४\n1 2 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर २१\n9 16 922 1.1 k 2.2 k विकिपीडिया:आवश्यक चित्रे\n1 2 1 k 1016 1016 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २६\n1 3 963 963 963 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ४\n1 2 935 935 935 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर ३\n2 4 906 906 906 विकिपीडिया:विकिपीडियाची वैगुण्ये\n1 3 830 892 830 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १३\n1 2 886 886 886 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ३०\n1 3 871 871 871 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर १९\n2 3 826 826 826 विकिपीडिया चर्चा:सदर/मे ९\n1 1 806 806 806 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर २\n1 1 793 793 793 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २७\n1 3 789 789 789 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ३\n2 2 0 772 0 विकिपीडिया चर्चा:Help\n1 5 687 771 687 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर १२\n1 1 764 764 764 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १०\n1 2 763 763 763 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर ७\n1 4 742 750 742 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर ११\n1 4 740 740 740 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १६\n1 2 719 719 719 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर १८\n1 1 718 718 718 विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर ३१\n1 1 716 716 716 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २४\n1 1 710 710 710 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर ६\n1 2 690 702 690 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १\n2 2 700 700 700 विकिपीडिया चर्चा:प्रेस नोट-१\n1 1 693 693 693 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर २२\n1 4 687 687 687 विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर २१\n1 1 683 683 683 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १४\n1 1 682 682 682 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १७\n1 2 674 674 674 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २८\n1 1 673 673 673 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १९\n1 2 670 670 670 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर ९\n1 1 652 652 652 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर २८\n2 5 646 646 646 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ६\n1 1 639 639 639 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ५\n1 1 636 636 636 विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर २६\n3 3 631 631 3.2 k विकिपीडिया:सफर\n1 1 629 629 629 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ११\n1 1 627 627 627 विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर ३०\n2 3 625 625 625 विकिपीडिया चर्चा:नवीन माहिती/मे ७, २००५\n1 1 622 622 622 विकिपीडिया:दि���विशेष/डिसेंबर ७\n1 3 620 620 620 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २\n1 3 603 613 603 विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर २७\n1 1 599 599 599 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २२\n1 2 -597 597 732 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २१\n2 2 596 596 917 विकिपीडिया चर्चा:चावडी\n1 2 586 586 586 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर १३\n1 2 568 568 568 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २९\n1 4 556 562 556 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर ८\n1 2 521 521 521 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ८\n1 1 378 378 378 विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत\n3 3 306 306 306 विकिपीडिया:आगामी मासिक सदर/फेब्रुवारी २००६\n2 2 250 250 2.8 k विकिपीडिया:आवाहन\n2 5 126 230 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/जून २६\n3 3 228 228 228 विकिपीडिया:ओळख\n1 3 176 188 2.9 k विकिपीडिया:मराठी-इंग्लिश पारिभाषिक संज्ञा\n1 1 170 170 170 विकिपीडिया:निशाण\n2 2 158 158 158 विकिपीडिया:मराठी व्याकरण\n2 4 147 147 304 विकिपीडिया:प्रबंधक\n1 1 129 129 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २०\n1 1 121 121 121 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर 18\n1 1 116 116 116 विकिपीडिया चर्चा:चित्रांसाठी पर्यायी मजकूर\n1 1 114 114 114 विकिपीडिया चर्चा:चावडी/प्रगती\n1 1 110 110 110 विकिपीडिया:वृत्तपत्रिय मासिक आवाहन\n1 1 110 110 110 विकिपीडिया:शिक्षण प्रकल्प\n3 7 30 100 1.3 k विकिपीडिया:निवेदन/जून १२,२००५\n1 1 91 91 8.3 k विकिपीडिया:निर्वाह\n1 3 67 89 67 विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी 4\n2 2 84 84 84 विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट 8\n1 1 81 81 81 विकिपीडिया चर्चा:शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/110-year-old-dead-tree-magical-little-free-library/", "date_download": "2019-01-16T12:53:47Z", "digest": "sha1:26SZ2CDSV2U5W3VW3MFJJKTM2HXPGCRV", "length": 16485, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "Photo : 110 वर्षांपूर्वीच्या झाडाच्या ढोलीत अनोखे ग्रंथालय | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी द��गलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nPhoto : 110 वर्षांपूर्वीच्या झाडाच्या ढोलीत अनोखे ग्रंथालय\nइदाहो शहरात सुमारे 110 वर्षांपूर्वीच्या वृक्षाच्या ढोलीमध्ये बनवण्यात आलेले अनोखे ग्रंथालय.\nया डेरेदार वृक्षाच्या ढोलीचा सुबकपणे वापर करून त्यात एलईडी बल्ब लावून लहानमोठ्यांच्या आवडीची अनेक पुस्तके ठेवण्यात आली आहेत.\nजगभरात अशा प्रकारची छोटी आणि अनोखी 75 हजार मोफत ग्रंथालये आहेत.\nया ग्रंथालयातून आवडीचे पुस्तक घेऊन ते वाचता येते. त्यानंतर पुन्हा ते ग्रंथालयात ठेवले जाते.\nवृक्षाची ढोली अधिक ड��रेदार असती तर या ग्रंथालयातच बसून वाचण्याची सोय करता आली असती, असे सांगण्यात आले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘ठाकरे’ : ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, संपूर्ण गाणे येथे पाहा\nपुढीलकर्जत नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरूवात: महायुतीने विरोधकांना धक्का\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/ind-vs-australia-india-wants-441-runs-win-32363", "date_download": "2019-01-16T13:03:41Z", "digest": "sha1:FFJOE2QDS72XMLYVMSGW7LQADDUSAGO7", "length": 13871, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ind v/s Australia : India wants 441 runs to win भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे 441 धावांचे लक्ष्य | eSakal", "raw_content": "\nभारतासमोर ऑस्ट्रेलियाचे 441 धावांचे लक्ष्य\nशनिवार, 25 फेब्रुवारी 2017\nगहुंजे : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सर्वबाद 285 धावा करत भारतासमोर 441 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे.\nऑस्ट्रेलियाच्यावतीने आज स्टिव्हन स्मिथने 202 चेंडूत 11 चौकारांच्या सहाय्याने १०९ धावा केल्या. मात्र, त्याशिवाय कोणालाही पन्नाशीही गाठता आली नाही. तर भारताच्यावतीने रवीचंद्रन आश्‍विनने 4 बळी, तर रवींद्र जडेजाने तीन आणि उमेश यादवने एक बळी मिळविला.\nगहुंजे : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सर्वबाद 285 धावा करत भारतासमोर 441 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे.\nऑस्ट्रेलियाच्यावतीने आज स्टिव्हन स्मिथने 202 चेंडूत 11 चौकारांच्या सहाय्याने १०९ धावा केल्या. मात्र, त्याशिवाय कोणालाही पन्नाशीही गाठता आली नाही. तर भारताच्यावतीने रवीचंद्रन आश्‍विनने 4 बळी, तर रवींद्र जडेजाने तीन आणि उमेश यादवने एक बळी मिळविला.\nपहिल्याच कसोटी सामन्यात पहिल्या दिवसापासूनच ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. परदेशात हिरव्यागार खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसमोर शरणागती पत्करणाऱ्या भारतीय फलंदाजांची मायदेशात फिरकीस अनुकूल वातावरणात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव ओकीफनामक नवख्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजामुळे घसरगुंडी उडाली. जगातील पहिल्या दोन क्रमांकांच्या संघांमधील या महामुकाबल्यात महाशिवरात्रीच्या दिवशी महाघसरगुंडीमुळे यजमान संघ चार कसोटींच्या मालिकेत बॅकफूटवर गेला आहे. दुसऱ्या दिवशी एकूण 15 विकेट पडल्या. पहिल्या दिवशी फलंदाजीत प्रतिआक्रमण रचलेल्या कांगारूंनी गोलंदाजीत त्याहून मोठा धक्का दिला तो चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. ओकीफने सहा विकेट घेत वर्मी घाव घातला. शुक्रवारी पहिल्या डावात भारताला 105 धावांत गुंडाळला\nस्मिथवर भारतीयांनी तीन जीवदानांची मेहेरनजर केली. 23 धावांवर अश्‍विनच्या चेंडूवर लेग-स्लीपमध्ये विजयने झेल सोडला. मग राहुलऐवजी बदली क्षेत्ररक्षक अभिनव मुकुंदने स्मिथला वैयक्तिक 29 आणि 37 धावांवर अनुक्रमे जडेजा, अश्‍विनच्या गोलंदाजीवर जीवदान दिले. त्यामुळे आज स्मिथ शतकी खेळी करू शकला.\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्य��ष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nनगर-दौंड महामार्गावर अपघात, बाप-लेक ठार\nश्रीगोंदे- नगर-दौंड महामार्गावर आज आणखी दोन बळी गेले. न्यू इंग्लिश स्कुल समोर आज दुपारी दोन दुचाकींची समोरसमोरा धडक झाली. यामध्ये एका दुचाकीवरील...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\n‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nशिवनेरीवर सातवाहनकालीन वस्तू संग्रहालय\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय साकारणार आहे. जुन्नरची सह्याद्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/bsp-corporater-fund-solapur-160814", "date_download": "2019-01-16T13:11:12Z", "digest": "sha1:4QZRBLCZYEFTQHTKTKBPI4EUYMAJ4HKI", "length": 12391, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "BSP corporater fund in Solapur बसपाच्या नगरसेवकाचे तीन लाखांचे मानधन हडप | eSakal", "raw_content": "\nबसपाच्या नगरसेवकाचे तीन लाखांचे मानधन हडप\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nफेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत पराभव झालेल्या नगरसेवकांचे मानधन हडपण्याचा डाव त्यावेळी उघडकीस आला होता. तब्बल 72 पराभूत नगरसेवकांचे धनादेश तयार असूनही ते देण्यास टाळा���ाळ करण्यात आली. मात्र, बातमी प्रसिद्ध झाल्यावर मानधनाचे वाटप झाले.\nसोलापूर : नगरसेवक म्हणून मिळालेल्या गेल्या टर्ममधील मानधनाचे सुमारे तीन लाख रुपये पोस्टाच्या आवर्तक ठेवीच्या नावाखाली हडप करण्यात आली आहे. नगरसचिव कार्यालयाने त्याचा अद्याप हिशेब दिला नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केला.\nअशाच पद्धतीने पराभूत नगरसेवकांचे मानधन हडपण्यात आल्याचा पर्दाफाश \"सकाळ'ने जून 2017 मध्ये केला होता. त्याची चौकशी सुरू झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, सध्या तो कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने लाखो रुपयांची माया \"गायब' झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने याबाबत वेळीच दाखल घेत दोषीवर कारवाई न करता संरक्षण दिले. त्यामुळे भविष्यात अशा अनेक घटना समोर येण्याची शक्यता आहे.\nफेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत पराभव झालेल्या नगरसेवकांचे मानधन हडपण्याचा डाव त्यावेळी उघडकीस आला होता. तब्बल 72 पराभूत नगरसेवकांचे धनादेश तयार असूनही ते देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मात्र, बातमी प्रसिद्ध झाल्यावर मानधनाचे वाटप झाले. मात्र काही ज्येष्ठ नगरसेवकांचे लाखो रुपये \"गायब'झाले. त्यापैकी काही नगरसेवक आता हयातही नाहीत. श्री. चंदनशिवे यांनी केलेल्या आरोपाबाबत प्रशासन प्रमुख आता काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nयंदा समाधानकारक पाऊस; सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक\nसोलापूर : यंदा समाधानकारक पाऊस होईल. शेती व्यवस्था बळकट होईल. तसेच सर्वत्र भयमुक्त वातावरण असेल, अशी भाकणूक मंगळवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत...\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nएसएमटीच्या 58 कोटींच्या बस 'धूळखात'\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील सुमारे 58 कोटींच्या 100 बस धुळखात पडून आहेत. दरम्यान, उत्पन्नवाढीसाठी व्हाल्व्हो भाड्याने देण्याचा प्रस्ताव...\nस्थायी समितीसाठी इच्छुक नगरसेवकांचे देव पाण्यात\nसोलापूर : महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारीपूर्वी सदस्य निवडणे बंधनकारक...\nसोलापूर - उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यास सोमवारपासून (ता. १४) सुरवात झाली आहे. सुरवातीला एक हजार ६०० क्‍युसेकने असलेला विसर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/eka-varshachya-mulacha-ahar--xyz", "date_download": "2019-01-16T13:32:09Z", "digest": "sha1:FRK4UBDOEWCRCU22O2UMRVALWVQXBR23", "length": 12870, "nlines": 261, "source_domain": "www.tinystep.in", "title": "१ वर्षाच्या मुलाला काय आहार द्याल. - Tinystep", "raw_content": "\n१ वर्षाच्या मुलाला काय आहार द्याल.\nलहान मुलांना रोज काय भरवावं. या विचारात असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त आहे मुल १ वर्षाचे झाल्यावर साधरणतः सगळ्या प्रकारचे अन्न जे पचायला हलकं आणि गिळायला सोप्प असे सगळे पदार्थ खाऊ शकतात. फक्त मुलाला कोणत्या पदार्थाची ऍलर्जी नाही ना हे जाणून घ्या.\nपातळ आणि पेजेसारखे पदार्थ कमी करून हळू-हळू सामान्य जेवणाची सवय बाळांना लावायची वेळ आली आहे. पण जर मुलांना अजून चावायला आणि गिळायला त्रास होत असेल किंवा जमत नसेल तर मात्र त्याला जबरदस्ती करू नका\nपुढील आहाराच्या वेळापत्रकाचा आधारे तुम्ही लहान मुलांना सर्व प्रकारची पोषणमूल्ययुक्त आहार देऊ शकता\nसकाळी :स्तनपान / वरचे दूध\nनाश्ता - तुम्ही जे घरात नाश्त्याला कराल त्यातले थोडेसे बिना तिखटाचे किंवा पातळसर किंवा बारीक करून बाळाला भरावा. जर उपमा किंवा सांज केला असेल तर बाळा फक्त कमी हळद आणि मीठ घालून उपमा,सांजा द्यावा,पोहे केले असल्यास तिखट नसलेले पोहे थोडेसे पोहे, घावन केले असल्यास घावन असे पदार्थ भरवावे पावाचे पदार्थ भरवणे टाळावे\nजेवायच्या आधी आणि नाश्त्यानंतर थोड्या वेळाने : चिक्कू सारखे फळाच्या फोडी\nदुपारचे जेवण : वरण किंवा कमी तिखट मुगाची आमटी आणि भात\nरात्रीचे जेवण :एखादी भाजी पोळीचे बारीक तुकडे करून त्याबरोबर कमी मसालेदार भाजी-पोळी भरवावी\nरात्री उशिरा : रात्री उशिरा खूप भूक लागल्यावर स्तनपान किंवा वरचे दूध पाजावे\nसकाळी : स्तनपान /वरचे दूध\nजेवायच्या आधी आणि नाश्त्यानंतर थोड्या वेळाने : एका केळ्याचे तुकडे करून भरवावे\nदुपारचे जेवण : एखाद्या पातळ भाजी बरोबर किंवा उसळीच्या रसाबरोबर भात\nरात्रीचे जेवण : पोळीचा पराठा किंवा आंबोळी,भाजी पोळी\nउशिरा रात्री :स्तनपान किंवा वरचे दूध\nसकाळी : स्तनपान /वरचे दूध\nनाश्ता : पौष्टिक डाळीचा किंवा धान्यांचा डोसा\nनाश्त्यानंतर जेवनाच्याआधी : एखादं फळ\nदुपारचे जेवण : कढी भात, किंवा आमटी भात\nरात्रीचे जेवण : एक किंवा अर्धी पोळी पोळी -भाजी किंवा घावन किंवा डोसा\nरात्री उशिरा : दूध\nनाश्ता : साबुदाण्याची कमी तिखट मीठ घालून केलेली खिचडी किंवा खीर\nजेवायच्या आधी आणि नाश्त्यानंतर थोड्या वेळाने : सिझन नुसार फळ जेव्हढं जाईल तेव्हढं\nदुपारचे जेवण : आज जर अदमोर कमी आंबट दही भात भरवावं\nरात्रीचे जेवण : घरी केलेलं एखादं सूप आणि वर्ण भात\nरात्री उशिरा : दूध\nनाश्ता : एक उकडलेले अंड स्लाइस करून भरवाव\nनाश्त्यानंतर दुपारच्या जेवण आधी : उकडलेल्या बटाट्याच्या छोट्या ३,४ फोडी\nदुपारचे जेवण : एखादी उसळ आणि भात असे खाऊ घालावे\nरात्रीचे जेवण : पोळी आणि फ्लॉवरची भाजी\nरात्री उशिरा : दूध\nनाश्ता : मुगाचे घावन\nनाश्त्यानंतर आणि दुपारच्या जेवणाआधी : काकडीच्या ३,४ चकत्या भरावा\nदुपारचे जेवण : पोळी आणि पालक भाजी\nरात्रीचे जेवण : वरण किंवा आमटी भात\nरात्री उशिरा : दूध\nनाश्ता :रव्याची किंवा गव्हाची खीर\nनाश्त्या नंतर आणि दुपारच्या जेवणाच्या आधी : गाजराच्या चकत्या करून त्या भरवाव्या\nदुपारचे जेवण : कमी तिखट आमटी आणि कमी आंबट रवा इडली\nरात्रीचे जेवण :वरण/आमटी भात\nअसा दर आठवड्याला भाज्या उसळ आणि आमटी वेगवेगळी धान्यांची घावने यांचा आलटून पालटून आहारात समावेश करावा\nरात्री जास्त जड अन्न देऊ नये मांसाहार करत असाल तर त्यातील रस सूप असे कमी तिखट पचायला हलके पदार्थ आहारात असावेत.\nआमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/news/indian-players-can-win-gold-medal-in-asian-games-301103.html", "date_download": "2019-01-16T12:50:41Z", "digest": "sha1:B3WYBXPO6DGYM3IV4MMVM2M544WWKDCI", "length": 8493, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आशियाई क्रीडा स्पर्धेत हे खेळाडू मिळवून देऊ शकतात भारताला सुवर्ण", "raw_content": "\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5/", "date_download": "2019-01-16T12:48:56Z", "digest": "sha1:HPWOEHLQTAPJZNY6ZUJOCP3RWOHIC6DX", "length": 12353, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "योगी आदित्यनाथ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nपुन्हा एका पोलिसाचा जमावाने केली हत्या; पंतप्रधानांच्या कार्यक्रमानंतर उसळला हिंसाचार\nउत्तर प्रदेशात आणखी एका पोलिसाचा जमावानं केलेल्या दगडफेकीत मृत्यू झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या गाझीपूरमधल्या सभेनंतर काही निदर्शकांनी त्या ठिकाणी दगडफेक सुरू क���ली. त्यातच या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. बुलंदशहर हिंसाचारात एका पोलीसावर गोळ्या घालण्यात आल्याचं प्रकरण ताजं असतानाच हा प्रकार उघड झाला आहे.\nबेळगावात पुन्हा मराठी-कन्नड वादाची शक्यता, विमानतळाचं नाव बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं पत्र\n'हनुमान तर मुस्लीम', योगींनंतर 'या' भाजप नेत्याचं वक्तव्य\nराहुल पंतप्रधान पदाचे उमेदवार ममता बॅनर्जी म्हणाल्या, निवडणुकीनंतर पाहू\nकमलनाथ यांच्याविरुद्ध बिहारमध्ये गुन्हा दाखल, वादग्रस्त वक्तव्य भोवलं\nराहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील तर लढाई सोपी - आदित्यनाथ\nमहाराष्ट्र Dec 19, 2018\nमराठा आरक्षणापासून ते योगी सरकारपर्यंतच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या\nमलबार हिलला ‘रामनगरी’ नाव द्या, शिवसेना नेत्याचा प्रस्ताव\nदादर रेल्वे स्टेशनच्या नामांतरासाठी गोंधळ, प्रकाश आंबेडकरांनीच केला विरोध\nऑगस्टा वेस्टलँड : भाजप विरूद्ध काँग्रेस संघर्ष पेटणार, या आहेत आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nVIDEO : गायीला वाचवताय, पण माणसांच काय बळी गेलेल्या पोलिसाच्या बहिणीचा योगीं'ना सवाल\nराम मंदिराच्या मुद्यावरून दंगली घडवण्यासाठी सरकारची ओवेसींशी बोलणी सुरू -राज ठाकरे\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5290", "date_download": "2019-01-16T12:16:40Z", "digest": "sha1:TI5RBEVNLSUK4YHMVAZKBQNXDB4ZGVKB", "length": 9601, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nसीमाप्रश्‍नी मुंबईत ‘वर्षा’समोर धरणे\nमहाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्णय\nबेळगाव : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाखटल्यात महाराष्ट्र सरकारने न्यायालयाच्या गरजांची पूर्तता करावी, महाराष्ट्र सरकारने दिल्लीतील वकिलांशी संपर्क साधून चर्चा करावी, उच्चाधिकार समितीची बैठक घ्यावी, अशी आग्रही मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. तसेच १० फेब्रुवारीपर्यंत या मागण्यांची पूर्तता न झाल्यास ११ पासून मुंबईत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल���यासमोर धरणे आंदोलन करण्याचा ठराव केला.\nमध्यवर्तीची बैठक शुक्रवारी मराठा मंदिरात झाली. अध्यक्षस्थानी दीपक दळवी होते. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात सीमाखटल्याची सुनावणी सुरू झालेली असताना, महाराष्ट्र सरकारकडून आवश्यक प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. खटल्याचा योग्यप्रकारे पाठपुरावा करण्यात येत नाही. उच्चाधिकार समितीची बैठक घेण्यात आलेली नाही. यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. हे टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.\nदळवी पुढे म्हणाले, न्यायालयात खटल्याची सुनावणी कधीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. न्यायालयीन दाव्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची गरज आहे. येत्या महिनाभरात याची पूर्तता महाराष्ट्र सरकारने करावी; अन्यथा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने ११ फेब्रुवारीपासून मुंबईत सीमाबांधवांच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल.\nप्रकाश मरगाळे म्हणाले, न्यायालयात योग्य लढा देण्यासाठी आवश्यक सहकार्य महाराष्ट्राकडून मिळेनासे झाले आहे. सुनावणीवेळी महाराष्ट्राचा प्रतिनिधीच न्यायालयात उपस्थित राहत नाही. आता त्यासाठीही समितीला लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.\nआम्हाला महाराष्ट्र सरकारविरोधात आवाज उठवावा लागणार आहे. ऍड. राजाभाऊ पाटील म्हणाले, न्यायालयीन कामकाजाला गती येण्यासाठी काही बाबींची कमतरता सध्या भासते. त्या दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्यावतीने पुढाकार घेण्याची गरज आहे. माजी आ. मनोहर किणेकर, माजी आ. अरविंद पाटील, सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी सूचना मांडल्या. बैठकीला मध्यवर्ती म. ए. समितीचे सदस्य उपस्थित होते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-16T13:12:00Z", "digest": "sha1:IVFPIKAEYVHD3KB6I6YJRJ6KU6KEU53G", "length": 8629, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिकणे कुटुंबियांना संजय गांधी अर्थसहाय्य योजनेतून मदत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचिकणे कुटुंबियांना संजय गांधी अर्थसहाय्य योजनेतून मदत\nकुसुंबी ः चिकणे कुटुंबियांन मदतीचा धनादेश प्रदान करताना सचिन जवळ, सौ. रोहिणी आखाडे, सतीश बुद्धे व कमिटीचे सदस्य.\nकुसुंबी, दि. 23 (वार्ताहर) – एखाद्या कुटुंबातील कर्ता, कमवता पुरुष अचानक अल्पशा आजाराने गेल्यावर पाठीमागे असणाऱ्या पत्नी, मुलांचा आधार तुटतो. प्रसंगी त्या कुटुंबाची वाताहत होत असते. अशा कुटुंबाला आधार आणि मदतीची गरज असते. त्यांना धीर देणे, मदतीचा आधार देणारे समाजातील कोणीच पुढे येत नाही, त्यावेळी असे कुटुंब खचून जाते. कै.जयसिंगराव चिकणे यांचे गेल्या 4 महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. जयसिंगराव हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहत असत. संजय गांधी निराधार कुटुंब अर्थसहाय्य या कमिटीचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक कुटुंबाना मदतीचा हात दिला होता. जयसिंगराव हे कुटुंबातील एकमेव कर्ते पुरुष गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जयसिंगराव चिकणे यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.\nया कुटुंबात शेती अथवा इतर कोणतेच उत्पन्नाचे साधन नसल्याने या कुटुंबाची वाताहत सुरू झाली. या कुटुंबाला आपल्या मुलांचे शिक्षण आणि इतर खर्चासाठी या कुटुंबाला मदतीची गरज असल्याचे ओळखून आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना व कुटुंब अर्थसहाय योजनेतर्गंत कै. जयसिंगराव चिकणे यांच्या पत्नी श्रीमती मनिषा चिकणे व चिरंजीव निखिल चिकणे यांना अर्थसहाय्य योजनेतून धनादेश प्रदान करण्यात आला. या प्रसंगी कमिटीचे अध्यक्ष सचिन जवळ, तहसिलदार सौ. रोहिणी आखाडे, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे व कमिटी सदस्य उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी मोदींच्या नेतृत्वात बैठक\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t4251/", "date_download": "2019-01-16T12:19:29Z", "digest": "sha1:G2K6TEEDNJRKKJP7MH2HNBF55RVIJLPB", "length": 2427, "nlines": 65, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-नेत्रांच्या या.......", "raw_content": "\nनेत्रांच्या या श्रावण धारेत,\nगाल गुलाबी भिजले गं \nत्या गालांच्या खळीत मोहक,\nसुंदर हास्य रुजले गं \nमन निवांत निजले गं \nतेव्हा ओठांच्या गुलाब पंखुड्या,\nकानी काही कुजबुजले गं \nस्पर्शन्या तो ऊर सोनेरी,\nकंपित कर धजले गं \nशृंगार क्षण सजले गं \nदोन निर्मळ जिवांनी तेव्हा,\nएकमेकांचे जीव पिंजले गं \nमदन कामिनी थिजले गं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://everychildcounts-pune.blogspot.com/2012/02/blog-post_11.html", "date_download": "2019-01-16T12:19:18Z", "digest": "sha1:ADNLTQ736ZMDX66QVFBCWKGEUC4TBJEI", "length": 10453, "nlines": 102, "source_domain": "everychildcounts-pune.blogspot.com", "title": "Every Child Counts: कुणीतरी तुमची वाट पाहतंय...", "raw_content": "\nकुणीतरी तुमची वाट पाहतंय...\nमी 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' या कॅम्पेनसाठी काम करते. या मोहिमेचा उद्देश आहे - पुण्यातील सर्व सहा वर्षे वयाच्या मुलांना जून २०१२ मध्ये म.न.पा.च्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणे. यांपैकी बहुतेक मुले पुण्यातल्या बांधकामांवर, विटभट्ट्यांवर वगैरे काम करणार्‍या विस्थापित मजूरांची असतील. या मु���ांसाठी बालवाडी, नर्सरी सारख्या विशेष सोयी उपलब्ध नसल्याने एव्हरी चाइल्ड काउंट्स (इसीसी) शक्य असेल तिथे शाळा-तयारी वर्ग चालवण्याचा प्रयत्‍न करते.\nमाझ्यासाठी बांधकाम मजुरांच्या मुलांच्या अशा वर्गांना भेट देणे काही नविन नाही. पण इसीसीचा वर्ग सुरु होण्यापूर्वीची ही भेट मात्र धक्कादायक होती. शाळेपासून वंचित असलेल्या मुलांची आकडेवारी कागदोपत्री खूप वेळा वाचली असली तरी अशी मुले प्रत्यक्ष पाहिल्यावर आपल्याला काहीच वाटणार नाही का\nआज ही मुले याठिकाणी सहज जमली नव्हती तर 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' (एक एक मूल मोलाचे) या नागरिक अभियानाच्या प्रयत्‍नामुळे जमली होती. कोंढव्यातील विविध बांधकामांवरील प्राथमिक पाहणीनंतर या बिल्डरने आम्हाला बांधकाम मजुरांना भेटण्याची परवानगी दिली. त्यानंतर आम्ही या मजुरांकडून त्यांच्या व आसपासच्या बांधकाम मजुरांच्या मुलांबद्दल प्राथमिक माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे बिल्डरने 'इसीसी'ला अभ्यासवर्ग चालू करण्याची परवानगी दिली. तो हा पहिला दिवस...आणि ही सारी मुले - मूर्तिमंत उत्साह\nतिथे मुले तरी किती, आणि दृश्य काय एक ४-५ महिन्याचे मूल शांतपणे सिमेंटच्या गोणीवर झोपलेले व ३६ मुलांनी शिक्षिकेभोवती गराडा घातलेला. यातील ६-७ मुले कडेवर लहान भावंडांना घेऊन आलेली. खरे तर ही सर्व मुले शाळेत जायला हवीत. आई-वडिलांच्या कामाच्या स्वरूपामुळे आज इथे तर उद्या तिथे. नवीन भाषा, नवीन जागा, रोज नवे चेहरे यामुळे मुले पार गोंधळून गेलेली. मग या सर्व गोंधळात मुलांची शाळा राहूनच गेलेली.\nयातील बरीच मुले कधीही शाळेत गेली नाहीत. नर्सरी-बालवाडी हे शब्द कानावर पडलेच नाहीत. आता मात्र गाणी, गोष्टी कानावर पडताच चेहरे फुलले. लहान-मोठी मुले गोष्टीची पुस्तके हातात घेऊन चित्रे पाहू लागली. चित्रांचे अर्थ विचारू लागली. शिक्षणाचा गाभा म्हणजे कुतूहल. ते मात्र प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होते. थोड्या वेळात आम्ही “माझ्या आईचं पत्र हरवलं... ते मला सापडलं...” हा खेळ खेळू लागलो. आता लहान-मोठे, शिक्षक-मुले सर्व बंध गळून पडले. पाहता-पाहता दोन मराठी वाक्ये मुले शिकली...अगदी नकळत.\nआमची निघायची वेळ झाली. बिल्डरने मुलांसाठी काही बिस्किट पुड्यांची व्यवस्था केली होती. मुले खाता-खाता निरोप घेऊ लागली. सर्वानी आम्हाला उद्या या... परवा पण या... रोज-रोज या... असे सांगितले.\nआम्हाला हेच हवे आहे, पण त्यासाठी बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागेलः बिल्डरची परवानगी, योग्य शिक्षकाचा शोध, त्यांची नेमणूक व पगार, मुलांसाठी पुस्तके, खेळ, वगैरे वगैरे. या साइटवरच्या वर्गाचा खर्च बिल्डर उचलेल अशी आम्ही आशा करतो. त्याने फक्त याच वर्गाला मदत होईल असे नाही तर खराखुरा विकास साधण्यासाठी पोषक वातावरणही तयार होईल.\nआणि अर्थातच, एक एक मूल मोलाचे आहे, त्या प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा हक्क आहे... यासाठी निरनिराळ्या संधी उपलब्ध करुन द्यायच्या आहेत - आपल्याला\nचला, एकत्र येऊन करुन दाखवूया...\nपरप्रांतीय मुलांचा भाषेचा प्रश्न हाताळताना...\nशिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण कसे मिळणार\nकुणीतरी तुमची वाट पाहतंय...\n'एव्हरी चाइल्ड काउंट्स' कॅम्पेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/yog-guru-baba-ramdev-patanjali-started-vegetarian-postik-restaurant-in-chandigarh/", "date_download": "2019-01-16T12:18:30Z", "digest": "sha1:EW6OSUHV7DC4SAKQVBKT4TL5NCIDCPC4", "length": 8705, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Patanjali Restaurant: आता पतंजलीचे हॉटेल, खवय्यांना देणार ‘पौष्टिक’ पदार्थ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nPatanjali Restaurant: आता पतंजलीचे हॉटेल, खवय्यांना देणार ‘पौष्टिक’ पदार्थ\nहजारो कोटींची उलाढाल असलेला रामदेवबाबा यांचा पतंजली उद्योग समूह आता हॉटेल व्यवसायात उतरला आहे. चंदीगडमध्ये पतंजलीचे शाकाहरी रेस्टॉरंट सुरु झाले असून या रेस्टॉरंटचे नाव ‘पौष्टिक’ असे ठेवण्यात आले आहे.\nचंदीगडमधील जीरकपूर भागात पौष्टीक हे रेस्टॉरंट सुरु करण्यात आले असून या रेस्टॉरंटचे औपचारिक उद्घाटन झालेले नाही. या रेस्टॉरंटमध्ये शुद्ध शाकाहारी पदार्थ खवय्यांची भूक भागवतात. रेस्टॉरंटची अंतर्गत रचनाही आधुनिक असून भिंतींवर योगगुरु बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचे छायाचित्र दिसून येतात. तसेच हॉटेलच्या मेन्यू कार्डवरही या दोघांचे छायाचित्र असून मेन्यू कार्डवर आरोग्यविषयक सल्लेही देण्यात आले आहे. चव आणि ग्राहकांचे आरोग्य लक्षात ठेवूनच इथे खाद्यपदार्थ तयार केले जातात असे हॉटेल व्यवस्थापनाने म्हटले आहे.\nदेशाचा पुढील पंतप्रधान कोण हे कोणीच सांगू शकत नाही –…\nरामदेव बाबांना योगी सरकारचा दिलासा; पतंजली फूड पार्क…\nरेस्टॉरंटचे मेन्यू कार्ड आणि आसन व्यवस्था बाबा रामदेव यांच्या निर्देशानुसार त���ार केल्याचे कर्मचारी सांगतात. हॉटेलमध्ये खाताना तुम्हाला घरात जेवल्याचा अनुभव येईल असे हॉटेलमधील कर्मचारी आवर्जून नमूद करतात. जीरकपूरमधील रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी रामदेवबाबा स्वतः येणार असून लवकरच उद्घाटनाची तारिख ठरवली जाईल असे हॉटेल व्यवस्थापनाने म्हटले आहे. पतंजलीच्या पौष्टिक रेस्टॉरंटला आता कसा प्रतिसाद मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.\nपतंजलीचे साबण, शॅम्पू, फेसवॉश, टूथपेस्टपासून ते नूडल्स, बिस्किट अशी विविध उत्पादन बाजारात उपलब्ध आहेत. कंपनीची उलाढाल पाच हजार कोटींपर्यंत पोहोचली असून आगामी काळात १० हजार कोटींपर्यंत उलाढाल नेण्याचे पंतजली उद्योग समुहाचे ध्येय आहे. येत्या काळात जीन्सही बाजारात आणण्याचा रामदेवबाबांचा विचार आहे. तर देशाच्या काही राज्यांमध्ये पतंजलीचे मॉलही उभे राहणार आहेत.\nदेशाचा पुढील पंतप्रधान कोण हे कोणीच सांगू शकत नाही – बाबा रामदेव\nरामदेव बाबांना योगी सरकारचा दिलासा; पतंजली फूड पार्क उत्तरप्रदेशमध्येचं होणार\n‘अब भारत बोलेगा’,पतंजलीने लॉन्च केलं Kimbho अॅप\nभारताने पाकिस्तानवर आक्रमण करावे- रामदेवबाबा\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nपुणे : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील…\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-municipal-election-result-32023", "date_download": "2019-01-16T13:13:13Z", "digest": "sha1:RNLTQNV7XJYHTXOECYFUDSFVPJWV6FB7", "length": 19485, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai municipal election result मुंबईत 'दिग्गजांना' दाखविली मतदारांनी 'औकात' | eSakal", "raw_content": "\nमुंबईत 'दिग्गजांना' दाखविली मतदारा���नी 'औकात'\nकुणाल जाधव - सकाळ न्यूज नेटवर्क\nगुरुवार, 23 फेब्रुवारी 2017\nमुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक मात्तबरांना मतदारांनी \"औकात' दाखविली आहे. माजी आमदार मंगेश सांगळे, विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा, माजी शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार, खासदार राहुळ शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे अशा अनेक दिग्गजांना पराभवाची \"चव चाखावी' लागली आहे.\nमुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक मात्तबरांना मतदारांनी \"औकात' दाखविली आहे. माजी आमदार मंगेश सांगळे, विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा, माजी शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार, खासदार राहुळ शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे अशा अनेक दिग्गजांना पराभवाची \"चव चाखावी' लागली आहे.\nशिवसेना आणि भाजप युती तोडण्यात भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी महत्वाची भुमिका बजावली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत आशिष शेलारांना पराभूत करण्याचा \"विडा' शिवसैनिकांनी उचलला होता. मात्र यात त्यांना यश आले नाही. आशिष शेलार वांद्रयातून आमदार म्हणून निवडून आले. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शेलारांचा हिशेब चुकता करण्याची आयतीच संधी विनोद शेलरांच्या रुपात शिवसैनिकांना चालून आली. या संधीचा पुरेपुर फायदा घेत शिवसैनिकांनी घेतला. प्रभाग क्रमांक 51 मधून भाजपच्या तिकीटावर लढणारे शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांच्या पराभवाचे हेच कारण आहे. एकूण 13 उमेदवार असलेल्या या प्रभागातून शिवसेनेचे स्वप्नील टेंबवलकर हे विजयी झाले आहेत. पालिकेचे शिक्षण समितीचे अध्यक्षपद उपभोगलेल्या विनोद शेलार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेला \"सोडचिठ्‌ठी' देत \"भाजपवासी' झालेल्या मंगेश सांगळे यांनाही मतदारांनी जागा दाखवून दिली आहे. 2017 च्या निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर सांगळे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत विक्रोळी परिसरातून आमदार म्हणून सांगळे थेट विधानसभेत दाखल झाले. चांगल्या कामामुळे \"आदर्श आमदार' म्हणून त्यांचा गौरवही करण्यात आला. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव पदरी पडल्यावर सांगळेंनी मनसेला \"रामराम' करत भाजपच्या तंबूत \"एन्ट्री' केली. भाजपनेही त्यांचे स्वगत करत त्यांना विक्रोळीच्या 118 क्रमांकाच्या प्रभागातून पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. सत्तेसाठी पक्ष सोडलेल्या सांगळेंना मात्र याही वेळेस पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 15 उमेदवार रिंगणात असलेल्या या प्रभागात शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होती. या लढतीत शिवसेनेचे उपेंद्र सावंत यांनी बाजी मारली. कट्टर शिवसैनिक म्हणून नावाजलेले नगरसेवक नाना आंबोले यांनी ऐन निवडणुकीत भाजपत प्रवेश केला.आंबोले यांच्या पत्नी तेजस्विनी आंबोले यांना 203 क्रमांकाच्या प्रभागातून भाजपने उमेदवारी देऊ केली. मात्र, पक्षांतर करुनही तेजस्विनी आंबोले यांना विजय मिळविता आला नाही. इथून शिवसेनेच्या सिंधु मसुरकर विजयी झाल्या.\nप्रचारादरम्यान भाजपच्या आरोपांना चोख उत्तर देण्यासाठी शिवसेनेने खासदार राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली होती. पालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाचा दांडगा अनुभव गाठीशी असलेल्या शेवाळेंनी भाजपवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र, दुर्दैवाने आपल्या पत्नी कामिनी शेवाळे यांना निवडून आणण्यात शेवाळे अपयशी ठरले. मानखुर्दच्या 144 क्रमांकाच्या प्रभागातून लढणाऱ्या कामिनी शेवाळे यांना भाजपच्या अनिता पांचाळ यांनी पराभूत केले आहे. खासदार राहुल शेवाले यांच्यासाठी हा धक्कादायक निकाल म्हणावा लागेल.\nउच्चपदस्थ सरकारी नोकरी सोडून सौ. स्वप्ना संदीप देशपांडे या प्रभाग क्रमांक 191 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. मनसेचे माजी गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी असलेल्या स्वप्ना देशपांडे यांची दादर प्रभागातील लढत मनसेने प्रतिष्ठेची केली होती. गेल्या निवडणुकांमध्ये मनसेने दादर प्रभागात वर्चस्व राखले होते. मात्र यंदा मनसेला इतिहासाची \"पुनरावृत्ती' करता आली नाही. शिवसेनेच्या माजी महापौर विशाखा राऊत यांनी देशपांडे यांना पराभवाची धूळ चारली. कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांना 132 क्रमांकाच्या प्रभागातून मुंबईतील सर्वांत श्रीमंत उमेदवार पराग शहा यांनी आव्हान दिले होते. निवडणुकांचा दांडगा अनुभव पाठीशी असलेले छेडा या प्रभागातून पराभूत झाले. भाजपच्या पराग शहा यांनी इथे \"जाएंट किलर'ची भुमिका बजावली. शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांना प्रभाग क्रमांक 60 मधून पराभवाला सामोरे जावे लागले. तर प्रभाग क्रमांक 9 मधून माजी उपमहापौर मोहन मिठबावकर यांचा पराभव झा��ा आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांनाही प्रभाग क्रमांक 11 मधून पराभव स्विकारावा लागला.\nअन् बालेवाडीत जय महाराष्ट्रचा गजर\nपुणे - खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केटबॉल स्पर्धेत 21 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 80-74 असा सहा गुणांनी पराभव करुन...\nकर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' होणार यशस्वी\nमागील वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा 104 जागांवर विजय झाला. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या. 225 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/now-just-studying-34018", "date_download": "2019-01-16T13:29:04Z", "digest": "sha1:7RX4PCSOS5LUYYE4ID6DTLTBDJWCTSFQ", "length": 12990, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "now just studying \"आई, आता फक्त अभ्यास कर...' | eSakal", "raw_content": "\n\"आई, आता फक्त अभ्यास कर...'\nबुधवार, 8 मार्च 2017\nएको��चाळिसाव्या वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या लक्ष्मी यांना मुलांचे प्रोत्साहन.\nपुणे - \"अरे परीक्षा आलीय अभ्यास कर...खेळू नकोस, टीव्ही पाहू नकोस...', परीक्षा जवळ आली किंवा परीक्षा सुरू झाली की आई हमखास मुलांना हे सातत्याने सांगत असते; पण कासेवाडीतील मोरे परिवारात चित्र काही वेगळेच आहे. \"आई, आता काम नको, स्वयंपाकघरात पाऊलच ठेवायचं नाही बरं, टीव्हीवरच्या सासू-सुनेच्या मालिकाही बंद...आता काही दिवस फक्त अभ्यास एके अभ्यास', असे सांगणारी मुलं \"आई'ला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.\nमोरे कुटुंबातील लक्ष्मी राजू मोरे या वयाच्या 39 व्या वर्षी दहावीची परीक्षा देत आहेत. त्यांनी ही परीक्षा व्यवस्थित द्यावी, या काळात कामाला सुटी देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, यासाठी त्यांची मुले धडपडत आहेत. सकाळी पाच वाजल्यापासून घरातील कामे, पती आणि मुलांचा डबा, स्वतः:चे आवरून कामाला जाणे, संध्याकाळी पुन्हा घरातली कामे, काही वेळ टीव्हीवरील कार्यक्रम पाहणे, असा लक्ष्मीताईंचा दिनक्रम; परंतु दहावीच्या परीक्षेमुळे त्यात खंड पडला असून, त्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे.\nभवानी पेठेतील स्नेहदीप जनकल्याण फाउंडेशनमध्ये गेल्या दहा वर्षांपासून लक्ष्मीताई फिल्डवर्कर म्हणून काम पाहत आहेत. अवघ्या 15-16 व्या वर्षी त्यांचे लग्न राजू मोरे यांच्याशी झाले. लग्नापूर्वी नववीपर्यंतचे शिक्षण झाले होते; परंतु लग्नानंतर घरातील जबाबदारी सांभाळताना त्यांच्या शिक्षणात खंड पडला. त्यांची मुलगी प्रीती बी.कॉम. आणि मुलगा मयूरचे बी.सी.ए.पर्यंत शिक्षण झाले असून, धाकटी मुलगी पूजा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. \"मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे मी माझे शिक्षणाचे स्वप्नं पूर्ण करायचे ठरवले,' असे लक्ष्मीताई सांगतात.\nआपण शिक्षण घेतले, तर कामाच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. या वयातही चांगले करिअर करता येऊ शकते, असे मला वाटते म्हणूनच मी पुढील शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला आणि पती, मुलांनी त्याला प्रोत्साहन दिले.\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nघराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nकशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास...\nमुलीच्या छेडखानीस विरोध केल्याने आईसह पाहुणे मंडळीसही मारहाण\nजळगाव - तालुक्‍यातील शहापूर येथील तरुणीच्या छेडखानीला विरोध केल्याचा राग येऊन या तरुणीसह तिच्या आईला व घरी आलेल्या पाहुण्यांनाही बेदम मारहाण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-01-16T11:58:13Z", "digest": "sha1:EP6RX56CMTEMU74XWNT4MGMWEOWHY4RJ", "length": 13907, "nlines": 125, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "धार्मिक स्थळे | यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\nश्री. जगदंबा देवी केळापूर\nभक्तांची चिंता हरण करणारा कळंब येथील चिंतामणी गणेश \nश्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास\nकेवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश गणेशोत्सवाच्या कालावधीत ब्रह्मांडातील श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक प्रमाणात पृथ्वीतलावर येत असते. गणेशोत्सवासंदर्भात एक विशेष सूत्र असेही आहे की, हा उत्सव जागतिक स्तरावर सर्वांत मोठा उत्सव म्हणून सुविख्यात आहे.\nमहाराष्ट्रातील २१ गणेश क्षेत्रांपैकी एक आणि विदर्भातील अष्ट गणेशांपैकी एक म्हणजे कळंब येथील श्री चिंतामणी चिंतामणीची ही मूर्ती साक्षात् इंद्रदेवाने स्थापिली आहे. चिंतामणी गणेश मंदिर गावाच्या भू-पातळीपासून ३३ फूट खोल आहे. गाभार्‍यात उतरण्यासाठी चिरेंबदी दगडाच्या २९ पायर्‍या आहेत. खाली उतरल्यावर पाण्याचे एक चिरेबंदी अष्टकोनाकृती कुंड आहे. मुख्य गाभार्‍यात चिंतामणी गणेशाची साडेचार फूट उंचीची विलोभनीय आणि नयनरम्य मूर्ती विराजमान आहे. ती मूर्ती दक्षिणाभिमुखी आहे.\nश्रीगणेशपुराण आणि श्रीमद् मुद्गलपुराण यांत उल्लेखित असा हा चिंतामणी आहे. महर्षि गौतम ऋषींनी इंद्रदेवास शापमुक्त होण्यासाठी विदर्भातील कदंबक्षेत्री जाऊन श्री गणेशाची तपश्‍चर्या करण्यास सांगितलेले ते हेच कळंब, तथा इंद्राच्या घोर तपश्‍चर्येने प्रकट झालेले श्री गणेश येथेच इंद्रास शापमुक्त करणारा चिंतामणी गणेश भक्तांना चिंतामुक्त करणारा होय. देवराज इंद्रानेश्री गणेश पूजनास्तव पृथ्वीजल न वापरता प्रत्यक्ष स्वर्गातून श्री गंगेला आवाहन करून त्या पाण्याने श्री पूजन केले आणि प्रत्येक १२ वर्षांनी श्री गंगेस श्रीचरण धुत रहाण्यास सांगितले. त्यानुसार प्रत्येक १२ वर्षांनी येथील कुंडातील पाण्याची पातळी वाढते आणि श्री चिंतामणीचा पदस्पर्श झाला, की पाण्याची पातळी आपोआप न्यून होऊ लागते. अशा घटना वर्ष १९१८, १९३३, १९४८, १९५८, १९७०, १९८३, १९९५ या वेळी अनुभवास आल्या.\nकदंब ऋषींचा आश्रम येथे होता. श्री मूर्तीची स्थापना कदंब ऋषींनी केली, असे गणेश आणि मुद्गलपुराणात उल्लेखित आहे. रामायण पूर्व काळापासून कदंब हे शहर प्रसिद्ध आहे.\nगाभा-यासमोरील अष्टकोनी कुंडात प्रत्येक १२ वर्षांनी गंगा येते. कुंडातील पाण्याची पातळी वाढते आणि समोर असलेल्या गाभार्‍यातील श्रीचरणांचा स्पर्श झाला, की कुंडातील पाणी आपोआप ओसरू लागते.\nहिंदू-मुस्लीम एकात्मतेचे प्रतिक कंबलपोश बाबाचा दर्गाह \nअरुणावती नदीच्या तीरावर वसलेले हे शहर असून या ठिकाणी बाबा कंबलपोष यांची मोठी यात्रा (उर्स-शरीफ) भरते. मुस्लीम बांधव मोठ्या थाटात हा उत्सव साजरा करतात. तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. ह्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीची उलाढाल होते. विविध ठिकाणाहून आलेले फिरते चित्रपट गृहे, सर्कस, नाना प्रकारचे आकाश पाळणे इत्यादी मनोरंजनाच्या साधनांमुळे अबाल वृद्धा करिता पर्वणीच ठरते. मिठाईचे व खेळण्यांचे बरेच दुकाने येथे थाटल्या जातात. हिंदू-मुस्लीम व इतर धर्मीय या ठिकाणी येवून दर्ग्यावर चादर चढवितात व आशीर्वाद घेतात. राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन आवर्जून या ठिकाणी पहावयास मिळते.\nश्री. जगदंबा देवी केळापूर\nश्री जगदंबा संस्थान केळापूर\nआंध्र महाराष्ट्राच्या सीमेपासून २० कि.मी. अंतरावर व पांढरकवडा या तालुक्याच्या ठीकाणापासून केवळ ४ कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग ७ या महत्वाच्या हैदराबाद – नागपूर रस्त्यावर केळापूर या छोटेखानी गावी मॉ जगदंबेचे अति प्राचीन हेमाडपंथी प्राचीन मंदीर आहे. ही जगदंबा अतिशय जागृत असून आंध्र प्रदेश व विदर्भातील दूरवरुन भाविक मोठ्या संखेने येथे दरवर्षी येत असतात. तरी वर्षानुवर्षे हे मंदिर उपेक्षीत होते.\n१९८८ मध्ये श्री जगदंबा संस्थान केळापूर पब्लिक ट्रस्ट म्हणून घोषीत करण्यात आले व संस्थान्चे परीसरांत अनेक सावलीच्या व शोभिवंत फुलझाडांची लागवड करून मंदीर परिसराचे सौंदर्य वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दुरवरून येणार्या भाविकांसाठी भक्त निवास / मंगलकार्यालय, मुलांसाठी बाल उद्यान आदिंच्या सोयी केल्या आहेत.\n२ ऑक्टो १९८२ रोजी श्री. संत ईस्तारी महाराज (किन्ही) यांचे प्रमुख उपस्थितीत व घाटंजी, पांढरकवडा य दोन्ही तालुक्यातील अनेक भाविक नागरिकांचे उपस्थितीत मॉं. जगदंबेच्या प्रेरणेने मंदीराचे जीर्णोध्दाराच्या भूमीपूजनाचा सोहळा थाटात पार पडला. १९८२ ते १९८७ पर्यंत एकता मंडळ जीर्णोध्दार समीतीच्या वतीने भाविकांकडून सार्वजनिक रुपात वर्गणी गोळा करुन जीर्णोध्दाराचे कार्य करण्यात आले.\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/caste-not-change-after-marriage/", "date_download": "2019-01-16T12:02:08Z", "digest": "sha1:GVSWG3PUK3UWMFW3GMHB6PH4BVMAEZPK", "length": 13103, "nlines": 224, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "जात जन्मावरूनच ठरते, लग्नानंतर बदलत नाही! – सर्वोच्च न्यायालय | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/लाईफ स्टाईल /जात जन्मावरूनच ठरते, लग्नानंतर बदलत नाही\nजात जन्मावरूनच ठरते, लग्नानंतर बदलत नाही\n0 245 एका मिनिटापेक्षा कमी\nमहिलेने आंतरजातीय विवाह केला, तर लग्नानंतर तिची जात बदलते आणि पती ज्या जातीचा आहे, तीही त्याच जातीची होते, असा जर तुम्ही विचार करत असाल, तर तो चुकीचा आहे. कारण, लग्नानंतर महिलेची जात बदलत नाही, असं थेट सर्वोच्च न्यायालयानेच सूचित केलं आहे. तुम्ही ज्या जातीत जन्माला येता, शेवटपर्यंत त्याच जातीचे राहता, असं स्पष्ट मत खंडपीठाने मांडलं आहे.\nजन्माने जी जात तुम्हाला मिळाली आहे, ती अपरिवर्तनीय आहे. लग्नानंतरही त्यात बदल होत नाही, असं खंडपीठाने नमूद केलं. सदर महिला ही अग्रवाल कुटुंबात जन्मली असून ही जात सर्वसाधारण प्रवर्गात मोडते. मात्र, तिचा पती हा मागासवर्गीय समाजातील असल्याने तिला लग्नानंतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र कसे काय मिळू शकते, असा प्रश्न करत खंडपीठाने तिची याचिका फेटाळली.\nबुलंदशहरमधील एक महिला 21 वर्षांपूर्वी मागासवर्गीय कोट्यातून केंद्रीय विद्यालयात शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. परंतु, तिचा जन्म अग्रवाल कुटुंबात – अर्थात सर्वसाधारण प्रवर्गात झाल्याचं लक्षात घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिची नियुक्ती रद्दबातल ठरवली होती. या निर्णयाला तिनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. आपला पती मागासवर्गीय समाजातील असल्यानं लग्नानंतर आपणही त्याच जातीच्या झालो आहोत, असं तिचं म्हणणं होतं. परंतु, न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि एम एम शंतनागौदर यांच्या खंडपीठाने तिचा हा दावा खोडून काढला.\nSupreme Court Caste certificate सर्वोच्च न्यायालयजात प्रमाणपत्र\nसोनई हत्याकांड : सहा दोषींना फाशीची शिक्षा\nभारत पाकला शत्रू मानत नाही: मोहन भागवत\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nसीझर डिलिव्हरी करण्यासाठी हि ४ खोटी कारणे सांगितली जातात\nफक्त 99 रुपयांत करा विमान प्रवास\nआयुर्वेदिक डॉक्टरने आरोग्यासाठी केलेल्या १४० मौलिक सूचना\nआयुर्वेदिक डॉक्टरने आरोग्यासाठी केलेल्या १४० मौलिक सूचना\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/In-Legislature-Convention-Todays-starred-question/", "date_download": "2019-01-16T12:05:42Z", "digest": "sha1:J7F2B2RUPGKONCR45NKZDDWMXT5AILDK", "length": 5007, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विधीमंडळ अधिवेशनात आज तारांकित प्रश्‍न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › विधीमंडळ अधिवेशनात आज तारांकित प्रश्‍न\nविधीमंडळ अधिवेशनात आज तारांकित प्रश्‍न\nअनिकेत कोथळे खूनप्रकरणी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. मंगळवारी होणार्‍या चर्चेत आठव्या क्रमांकावर हा प्रश्‍न आहे. त्यामुळे त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली. अनिकेतच्या पत्नीला शासकीय नोकरी मिळावी यासाठीही या अधिवेशनात आव��ज उठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nबडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांनी अनिकेतचा पोलिस कोठडीत खून करून मृतदेह जाळला होता. ही घटना घडल्यानंतर आमदार गाडगीळ यांनी त्याची तात्काळ दखल घेत शहर पोलिस ठाण्याकडे धाव घेतली होती. राज्यभर हे प्रकरण गाजत असताना याप्रकरणी कोथळे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली असून त्यावर उद्या तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे.\nजत नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बन्‍नेनवर\nलाच घेताना पाटबंधारेचा शाखा अभियंता जाळ्यात\nकर्जमाफीचे १०० कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर\nमाजी नगरसेवकाच्या चौकशीची शक्यता\nविधीमंडळ अधिवेशनात आज तारांकित प्रश्‍न\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangli-Municipal-election-Nitin-Bangude-Patil-expressed-in-a-press-conference/", "date_download": "2019-01-16T12:09:07Z", "digest": "sha1:FFNCOIG43U6U5DOZJVQFCYEGOCNK2LNB", "length": 5050, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिरंगी लढतीत शिवसेनाच बाजी मारणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › तिरंगी लढतीत शिवसेनाच बाजी मारणार\nतिरंगी लढतीत शिवसेनाच बाजी मारणार\nमहापालिकेची निवडणूक काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप यांच्यात होईल, अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेच्या रुपाने एक सक्षम पर्याय पुढे आला . या तिरंगी लढतीत शिवसेनाच बाजी मारेल, असा विश्‍वास खासदार गजानन किर्तीकर आणि उपनेते प्रा. नितीन बानुगडे- पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी जिल्हा प्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, शेखर माने आदी उपस्थित होते.\nदरम्यान विविध ठिकाणी जोरदार रॅलीने शक्तीप्रदर्शन करीत शिवसेनेच्या प्रचाराची सांगता आज झाली. खासदा��� किर्तीकर म्हणाले, शिवसेनेसाठी निवडणूक नवीन नाही. भाजप-शिवसेना युतीमुळे काही ठिकाणी आमचे दुर्लक्ष झाले होते. आता मात्र सर्वच निवडणूका स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घेतला आहे. त्यानुसार मोर्चेबांधणी आणि तयारी आम्ही सुरू केली आहे. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेची निवडणूक शिवसेनेने पहिल्यांदाच मोठ्या\nताकदीने लढवली. येथे आतापर्यंत आमची फार काही ताकद नव्हती. त्यामुळे आम्हाला नगण्य मानले जात होते. मात्र पहिल्याच निवडणुकीतील सभा, प्रचार फेरी यांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. ते म्हणाले, यावेळी मतदार आम्हाला नक्की संधी देतील. आम्ही जनतेला दिलेला वचननामा जनता नक्की स्विकारेल. सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादीला या निवडणुकीत चांगलाच धडा मिळेल. भाजपचाही स्वप्न भंग होईल.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5520/", "date_download": "2019-01-16T11:55:49Z", "digest": "sha1:HMAF32P4IITVM342UXJFY5KHMKUS4PU5", "length": 5265, "nlines": 102, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-हे प्रेम आहे", "raw_content": "\nतुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते,\nतर हे प्रेम नाही हा तर मोह.....\nतुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,\nतर हे प्रेम नाही ही तर वासना....\nतुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल,\nतर हे प्रेम नाही ही तर तडजोड...\nतुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात,\nतर हे प्रेम नाही ही तर मैत्री...\nजर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,\nतर ते आहे प्रेम....\nजर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरी��ी तुम्ही तिच्यासोबत राहता....,\nतर ते आहे प्रेम....\nजरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलनण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता....,\nतर ते आहे प्रेम....\nजर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता\nपण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही\nआणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल....,\nतर ते आहे प्रेम....\nजर ती तुम्हाला सोडून जाते\nआणि तुम्हीही तिला अडवत नाही\nसर्व लोक तूम्हाला समजवतात कि ती आता नाही येणार परत\nपण तुम्ही वाट पहाता तिच्या परतण्याची\nकारण तुम्ही तिच्यावर प्रेम करता..\nजर ती आली तर ते प्रेम सफल झाले\nपण ती आली नाही तर काय ते अ-सफल झाले नाही....\nतर त्याला काय म्हणणार तुम्ही......\nआणि मैत्री म्हणजे FRIENDSHIP\nकाय बरोबर ना मित्रांनो...\nमैत्री ही प्रेमाच्या दुप्पट असते...\nRe: हे प्रेम आहे\nखुपच सुंदर गणित आहे.........\nRe: हे प्रेम आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ideal-female-farmer-award-34351", "date_download": "2019-01-16T12:53:36Z", "digest": "sha1:FB6K47OHLDGU57T7ZU6ZPHQG22J3EEIF", "length": 18185, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "ideal female farmer award कष्टकरी महिलांचे... मन भारावले.... डोळे पाणावले | eSakal", "raw_content": "\nकष्टकरी महिलांचे... मन भारावले.... डोळे पाणावले\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nजत - येथे जागतिक महिला दिन... वेळ सकाळी अकराची... शेतात घाम गाळून मोती पिकविणाऱ्या कष्टकरी महिलांचे पाऊल जगताप ट्रस्टच्या राजमाता भवनाकडे वळत होते.... प्रमुख पाहुण्यांचे आगमन... पुरस्कारासाठी नाव पुकारले गेले... प्रत्येकीचा उर भरून आला... भारावलेल्या मनानी सत्कार स्वीकारताना आनंदआश्रूने डोळे पाणावले... निमित्त होतं जत तनिष्का गटाच्या वतीने आदर्श महिला शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे.\nजत - येथे जागतिक महिला दिन... वेळ सकाळी अकराची... शेतात घाम गाळून मोती पिकविणाऱ्या कष्टकरी महिलांचे पाऊल जगताप ट्रस्टच्या राजमाता भवनाकडे वळत होते.... प्रमुख पाहुण्यांचे आगमन... पुरस्कारासाठी नाव पुकारले गेले... प्रत्येकीचा उर भरून आला... भारावलेल्या मनानी सत्कार स्वीकारताना आनंदआश्रूने डोळे पाणावले... निमित्त होतं जत तनिष्का गटाच्या वतीने आदर्श महिला शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे.\nमहिला शेतातील बहुतेक कामे पार पाडत असतात. शेतीचा डोलारा तिच्या श्रमशक्‍तीवर तोललेला आहे. पण ती शेती निर्णय प्रक्रियेत ���पेक्षित राहिली आहे. समाजप्रती तिचे स्थान दुय्यम राहिले. त्यामुळे घाम घाळून पिकविणऱ्या तिची उपेक्षाचा झाली. या धागा ओळखून येथील तनिष्का गटाच्या अध्यक्षा दीप्ती सावंत यांनी आदर्श महिला शेतकरी पुरस्कार देण्याचा आगळा वेगळा संकल्प केला.\nयेथील राजमाता जिजाऊ सभागृहात या कष्टकरी महिलांचा सत्कार समारंभ झाला.\nपांडोझरी येथील गायत्री पुजारी यांनी दुष्काळाशी सामना करीत ड्रॅगन फ्रूटची शेती पिकविली आहे. हे फळ बहुदा विदेशात पिकतं. पण कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून त्यांनी हे घेतले आहे. ते इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून रोपांची विक्रीही करतात. त्यांचा यथोचित सत्कार करून पुरस्कार देण्यात आला. तसेच पतीचे निधन झाल्यानंतर नुकतीच लावलेली द्राक्ष बागा अनेक संकटांना तोंड देत फुलविणाऱ्या हिवरे येथील संगीता शिंदे यांनाही पुरस्कार देण्यात आला. तसेच विनयशीला डफळे यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याचबरोबर शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध फळबागांची लागवड करणाऱ्या शेतकरी महिलांचा सत्कार करण्यात आला. उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, आमदार विलासराव जगताप यांच्या पत्नी उर्मिला जगताप, \"सकाळ'चे जाहिरात व्यवस्थापक उदय देशपांडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नूतन जिल्हा परिषद सदस्या सौ. मंगल नामद, सौ. रेखा बागेळी व सौ. सुनीता पवार यांचाही सत्कार करण्यात आला.\nसरिता मालाणी यांनी प्रास्ताविक केले. विजयालक्ष्मी बिरादार, उदय देशपांडे, तनिष्काचे ओंकार कोठावळे यांनी मनोगत व्यक्‍त केले. पायल मालाणी, सीमा पट्टणशेट्टी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मीनाक्षी अंकलगी, निशा गडीकर, सिंधुताई माळी, निर्मला इंगोले, व्दारका जाधव, डॉ. सोनल थोरात, रुक्‍मिणी जाधव, रूपाली सावंत, सुरेखा बाबर, कृतिका पट्टणशेट्टी, राजलक्ष्मी लक्ष्मी पाटील, विजया वाघमोडे, संगीता सावंत, तृप्ती जवळेकर, वैष्णवी इंगोले, मालाश्री चव्हाण, विजया बिज्जरगी, अनुराधा संकपाळ, अनिता संकपाळ, पार्वती निडोणी, नीलम थोरात, नयना सोनवणे, भारती तेली, शैला तेली, माधुरी उमराणी, प्राची जोशी उपस्थित होते.\nशेतीतील सर्व कामे महिला करतात. अनेक महिलांनी घाम गाळून कोट्यवधीचे उत्पन्न काढले आहे. अशा समाजापासून दूर राहिलेल्या महिलांना पुरस्कार देऊन तनिष्काने त्यांना बळ दिले आहे.\nउपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे.\nजतसारख्या दुष्काळी भागात फळबागा परवडत नाहीत. पाण्याच्या अभावामुळे बागा करपून जातात. अशा परिस्थितीत कमी पाण्यावरील पिकांच्या शोधात असताना ड्रगन फ्रूटची संकल्पना पटली. त्यानुसार ही शेती मी केली आहे. तनिष्काने पुरस्कार देऊन माझाच नव्हे तर समस्त महिला शेतकऱ्यांचा गौरव केला आहे.\nगायत्री पुजारी, महिला शेतकरी, पांडोझरी\nशेतीचा शोध लावणारी महिलाच आज शेतात राबवून मोती पिकवत असताना तिच्या कर्तृत्वाला समाज नाकारतो आहे. हे थांबले पाहिजे, शेतीविषयक निर्णय प्रक्रियेत तिचा समावेश व्हावा. तिला योग्य सन्मान मिळावा, यासाठी महिला शेतकऱ्यांना पुरस्कार देण्याचा तनिष्काने निर्णय घेतला.\nदीप्ती सावंत, तनिष्का अध्यक्षा\nकर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' होणार यशस्वी\nमागील वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा 104 जागांवर विजय झाला. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या. 225 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nकशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास...\nकाँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार\nबंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष���का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/narendra-modi-and-amit-shah-together-with-shuparnakah-mamta-banerjech-will-cut-the-nose-bjp-mla/", "date_download": "2019-01-16T12:22:02Z", "digest": "sha1:4L7L3RGUZZLGS63QFZMJ6C2VSBP26V4G", "length": 7101, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ममता बॅनर्जी शूर्पणखा; नरेंद्र मोदी आणि अमित शाह मिळून त्याचं नाक कापतील- भाजप आमदार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nममता बॅनर्जी शूर्पणखा; नरेंद्र मोदी आणि अमित शाह मिळून त्याचं नाक कापतील- भाजप आमदार\nटीम महाराष्ट्र देशा: भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने पुन्हा एकदा वादग्रस्त विधानं केले आहे. आमदार सुरेंद्र सिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शूर्पणखा म्हटलं आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंह मंगळवारी जिल्हा पंचायत कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली…\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी…\nआमदार सुरेंद्र सिंह म्हणाले, भाजपा सरकार असलेल्या राज्यामंधून सर्व दहशतवादी पळून बंगालला गेले आहेत, अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस बंगाल देखील जम्मू-काश्मिर बनेल. ममता बॅनर्जी या शूर्पणखा आहेत आणि त्यांचं नाक कापायला लक्ष्मणाने जन्म घेतलाय. नरेंद्र मोदी आणि अमित शाह मिळून शूर्पणखाचं नाक कापतील. तसेच ज्या प्रमाणे काश्मीरमधून हिंदूंना पळवून लावण्यात आलं त्याचप्रमाणे बंगालमधूनही हिंदूंना पळवून लावलं जाईल. नरेंद्र मोदी आणि अमित शाह पश्चिम बंगालमध्ये रामराज्य आणतील आणि बंगालमध्ये बिभिषणाचा राज्याभिषेक होईल.\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल कार्टून\n‘आनंद दिघें��ची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू’\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र…\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nविराट चे शानदार शतक\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ncps-vandana-chavan-is-named-in-the-name-of-rajya-sabha-deputy-chairman/", "date_download": "2019-01-16T12:35:28Z", "digest": "sha1:UMWBWOAPZHGSNUZPSJGGA334ZIIT6HR6", "length": 7707, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्यसभेच्या उपसभापतीसाठी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचे नाव आघाडीवर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज्यसभेच्या उपसभापतीसाठी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचे नाव आघाडीवर\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यसभेचे उपसभापती पी.जे.कुरियन यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात उपसभापती पदासाठी निवडणूक होत आहे. या पदासाठी विरोधी पक्षांमधून वंदना चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे.\nराज्यसभेच्या उपसभापती पदासाठी १२३ मतांची गरज आहे. भाजप ६९ जागांसह सभागृहात सर्वात मोठा पक्ष असला तरी एनडीएचा आकडा बहुमतापासून दूर आहे. आपले काही मित्र पक्ष आणि अपक्ष अशी तोडजोड करून ११५ पर्यंत भाजपचा आकडा पोहोचतो. पण १३ खासदार असलेली AIDMK कुठल्या बाजूने मतदान करणार हे स्पष्ट नाही. दरम्यान, वंदना चव्हाण यांची वर्णी जर राज्यसभेच्या उपसभापती पदी लागली तर पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला जाईल यात शंका नाही.\nदरम्यान, जेडीयु देखील उपसभापती पद मिळवण्यासाठी हालचाली करताना दिसत आहे. या संदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत . त्यामुळे राज्यसभेच्या उपसभापती पदासाठीची निवडणूक मजेदार ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ…\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी…\nविधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता\nफक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nसोलापूर- ( प्रतिनिधी ) - सोलापूर विद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारंभ 19 जानेवारी 2019 रोजी सकाळी साडेदहा वाजता…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\n…तरच अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल : राजू शेट्टी\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nitesh-rane-comment-on-shiv-jayanti-and-dry-day/", "date_download": "2019-01-16T12:38:18Z", "digest": "sha1:TO5SVOB23BPCSHUTC24URRMFWH7CKSCD", "length": 7278, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "19 फेब्रुवारी 'ड्राय डे' घोषित करा : नितेश राणे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n19 फेब्रुवारी ‘ड्राय डे’ घोषित करा : नितेश राणे\nमुंबई – राज्यात शिवजयंती दिनी ड्राय डे घोषित करा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. दारू घरपोच मिळणार, अशा बातम्या माध्यमात आल्या होत्या. त्यानंतर, सरकारविरुद्ध चांगलाच सूर आवळण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी चंद्रकांत बावनकुळे यांना लक्ष्य करत राज्यात शिवजयंती दि��ी ड्राय डे घोषित करा, अशी मागणी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केली आहे.\nयेणाऱ्या शिव जयंती पासून १९ फेब \" dry day” घोषीत करा..\nशिव छत्रपतींचे आशीर्वाद नक्कीच भेटतील बावनकुळे साहेब\nबार्शी तालुक्यातील जय शिवराय प्रतिष्ठानकडून गेल्या 4 वर्षांपासून शिवजयंतीदिनी ड्राय डे घोषित करण्याची मागणी होत आहे. यासाठी जय शिवराय प्रतिष्ठानकडून नितेश राणेंना पत्रही देण्यात आले होते. तसेच हिवाळी अधिवेशनात हा विषय मांडावा आणि मंजूर करुन घ्यावा, असेही प्रतिष्ठानने आपल्या पत्रात म्हटले होते.\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ…\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी…\nकॉंग्रेस मध्ये फुट पाडण्याचा अशोक चव्हाणांचा डाव ; नितेश राणेंनी कॉंग्रेस नेत्यांना झापले\n‘तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आएगा’ – नितेश राणे\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल कार्टून\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/18/padmavati-will-be-release-in-every-state-of-India-SC.html", "date_download": "2019-01-16T12:12:22Z", "digest": "sha1:RN6D7U3RCLQQAB67POAESGINAVNYBZRC", "length": 3676, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " अखेर पद्मावतचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाची साथ अखेर पद्मावतचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाची साथ", "raw_content": "\nअखेर पद्मावतचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाची साथ\nनवी दिल्ली : अनेक दिवसांपासून अडचणींना सामोरे जात असलेला पद्मावत या चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करता येणार आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानी दिली असून ज्या राज्यांमध्ये पद्मावत वर लावण्यात आलेली बंदी त्वरित काढण्यात यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांना आता दिलासा मिळाला आहे.\nज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी या संदर्भात निर्मात्यांची बाजू मांडली. पद्मावत मधील अनेक दृष्यामविषयी आक्षेप घेत करणी सेनेने तसेच इतर काही संघटनांनी यावर बंदी घातली होती. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणा या राज्यांनी या चित्रपटांवर बंदी घातली होती, मात्र आता ही बंदी काढण्यात यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.\nया संपूर्ण प्रकरणामुळे या चित्रपटाचे नाव 'पद्मावती' वरून 'पद्मावत' करण्यात आले होते. तरी देखील या सिनेमा मागे लागलेल्या अडचणी चाही थांबल्या नाहीत.\n४ राज्यांमध्ये या चित्रपटांवर बंदी घातल्यामुळे त्याविरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सिनेमाच्या सर्व निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता हा चित्रपट सर्व राज्यांमध्ये २५ जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5294", "date_download": "2019-01-16T13:06:45Z", "digest": "sha1:ADD5JWZ73U2SOTOUO3RSH54Z26SAPSNR", "length": 10063, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nभारत सरकारजवळ शास्त्रींच्या मृत्यूचा पोस्ट मॉर्टमचा अहवालच नाही\nआरटीआयच्या माध्यमातून धक्कादायक बाब उघड\nनवी दिल्ली : भारत सरकारजवळ माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचा पोस्ट मॉर्टमचा अहवालच नसल्याची धक्कादायक बाब आरटीआयच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. उत्तरप्रदेशमधील चंदौली जिल्ह्यातील रहिवाशी संतोष पाठक या आरटीआय कार्यकर्त्याने शास्त्रींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची खातरजमा करण्य���साठी पोस्ट मॉर्टम अहवाल मागितला होता. यावर प्रधानमंत्री कार्यालयाने अहवाल नसल्याचे सांगितले आहे.\nशास्त्री यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यावर प्रकाश पडावा म्हणून पाठक यांनी पोस्ट मॉर्टमचा अहवाल मागितला होता. पाठक यांनी दाखल केलेल्या मुद्यावर प्रधानमंत्री कार्यालयाने समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लालबहादूर शास्त्री यांना त्या रात्री रशियातील भारताचे राजदूत व नेहरू परिवारानजिक असलेले टी.एन.कौल यांनी जेवण दिले होते असे शिकवण्यात आल्याचे पुस्तकाचा हवाला पाठक यांनी दिला होता. त्यावेळी शास्त्री यांच्याबरोबर घरगुती नोकर व खानसामा बनवणारे कामगारही होते.\nशास्त्री यांच्या मृत्यूनंतर त्यांचे खानसामा जान मुहम्मद यांना रशियाची तपास यंत्रणा केजीबीने विष दिल्याच्या संशयावरून अटक केली होती. परंतु काही कालावधीनंतर चौकशी अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे मला शास्त्री यांच्या हत्येमागे राजकीय षड्यंत्र वाटत आहे. कारण भारत सरकारजवळ शास्त्री यांच्या पोस्ट मॉर्टमचा अहवालच नाही असे पाठक यांनी आरोप केला आहे.\nरशियाच्या ताश्कंदमध्ये दोन देशाचे प्रधानमंत्री समझोत्यासाठी पोहचले. त्यावेळी समझोत्यानंतर ११ जानेवारीच्या रात्री १.३० वाजता ताश्कंदमध्ये शास्त्री यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी हार्ट ऍटॅकने त्यांचा मृत्यू झाला असे सांगितले गेले. त्यांचे पार्थिव भारतात आणले गेले, तेव्हा ते निळा पडले होते. ज्यादिवशी त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी ते एकदम ठिक होते असे सांगितले जाते. त्यावेळी त्यांना विष देऊन मारण्यात आले अशी शंकाही उपस्थित करण्यात आली.\nभारत आणि रशिया या दोन्ही देशामार्फत त्यांच्या पोस्ट मॉर्टम करण्यात आला नाही असे सांगितले जाते. याबाबत एक आरटीआय दाखल करण्यात आला आहे. शास्त्री यांच्या मृत्यूबाबत एक दस्तावेज उपलब्ध आहे, त्याला सार्वजनिक केले जाऊ शकत नाही असे सरकारचे म्हणणे आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थग��ती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=118&s=india", "date_download": "2019-01-16T12:17:08Z", "digest": "sha1:MB25I3V6B7KXFUW5Y5RML2XQUT6ZGKLY", "length": 14864, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nदेशातल्या ११ राज्यांमध्ये चार लोकसभा आणि १० विधानसभांच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला फारशी चमक दाखवता आलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी पोटनिवडणुकांऐवजी राज्यातील निवडणुका जिंकणे महत्त्वाचे असल्याचे अमित शहा म्हणाले होते. परंतु पोटनिवडणुकीतून सत्ताधारी पक्षाची ताकद दिसत असते. या वर्षी मार्च महिन्यात उत्तर प्रदेशातल्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपाला मोठा धक्का बसला होता. याचा अर्थ भाजपचा फुगा फुटला असून हवा गुल झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रभाग गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या अलाहाबाद इथल्या फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपाला बिहारच्या अररिया लोकसभा निवडणुकीतही पराभव स्वीकारावा लागला होता.\nया जागेवर आरजेडीला पुन्हा एकदा विजय मिळाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतल्या ऐतिहासिक विजयानंतर चार वर्षांत भाजपाच्या कामगिरी खालावत चालली आहे. भाजपाला २०१४ पासून मार्च २०१४पर्यंत २३ लोकसभा निवडणुकीतल्या फक्त चार जागांवर विजय मिळवणे शक्य झाले आहे.२०१४ पासून झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाला आतापर्यंत ५ जागांवर विजय मिळाला आहे. कॉंग्रेसने अमृतसर लोकसभा निवडणुकीत भाजपाला टक्कर देत घवघवीत मतांनी विजय मिळवला होता. गेल्या चार वर्षांत झालेल्या पोटनिवडणुकांत इतर पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेसला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला आहे. कॉंग्रेसपाठोपाठ भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेसचा नंबर लागतो. या दोन्ही पक्षांनी गेल्या चार वर्षांतील पोटनिवडणुकांत चार-चार जागांवर विजय मिळवला आहे.\n२०१४ पासून ज्या २३ लोकसभेच्या जागांवर पोटनिवडणुका घेण्यात आल्या, त्यातील १० जागा भाजपाकडे आधीपासून होत्या. त्या १० जागांपैकी ६ जागांवर भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर ४ जागांवर विजय मिळवणं भाजपाला शक्य झाले होते.२०१५, २०१७ आणि मार्च २०१८ मध्ये झालेल्या एकाही पोटनिवडणुकीत भाजपाला विजय मिळवता आलेला नव्हता. परंतु मे २०१८ मध्ये झालेल्या महाराष्ट्रातल्या पालघर पोटनिवडणुकीत भाजपाने विजय मिळवला आहे. भाजपानं बीड लोकसभा पोटनिवडणूक आणि गुजरातमधल्या वडोदराची जागा जिंकली होती. बीजेडीने ओडिशातल्या कंधमालमधली जागा जिंकली होती. तर एसपीने यूपीच्या मैनपुरी जागा स्वतःकडे ठेवली होती. टीआरएसने आंध्र प्रदेशमधल्या मेढक जागेवर कब्जा मिळवला होता. कैराना लोकसभा निवडणुकीत आरएलडीच्या उमेदवार तबस्सूम हुसन यांनी भाजपच्या उमेदवार मृंगांका सिंह यांच्यावर जवळजवळ ५० हजार मतांनी मात केली. गोरखपूर, फुलपूर आणि आता कैराना पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात त्यांची हवा गुल झाली आहे.\nकारण वर्षभरात लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल आणि पुन्हा एकदा निवडणुकीचा आखाडा निर्माण होईल. उत्तर प्रदेशमधून लोकसभेच्या ८० जागा आहेत. त्यासाठी उत्तर प्रदेश हे महत्त्वपूर्ण राज्य आहे. जो उत्तर प्रदेशवर राज्य करतो तो देशावर राज्य करतो असा इतिहास आहे. त्यामुळेच गतनिवडणुकीत भाजपने एकमापी ७४ जागा जिंकून देशाची सत्ता काबीज केली होती. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावीत विजयी झाले आहेत. तर उत्तर प्रदेश नुरपूर विधानसभा क्षेत्रात समाजवादी पार्टीच्या पार्टीचे नईम हसन, केरळ चेंगन्नूर विधानसभा क्षेत्रा���ून सीपीएमचे साजी चेरियन, बिहारमधील जोकीहाट विधानसभा क्षेत्रातून आरजेडीचे शहनवाज, मेघालयातील अंपती विधानसभा क्षेत्रातून कॉंग्रेसचे मियानी शिरा, झारखंडच्या गोमियातून झारखंड मुक्ती मोर्चाच्या सीमादेवी, कर्नाटक राजराजेश्‍वरी नगरमधून कॉंग्रेसचे मुनीरत्न, पश्‍चिम बंगालमधून तृणमूल कॉंग्रेसचे दुलाल चंद्र दास, उत्तराखंडमधील थरालीमधून भाजपच्या मुन्नी देवी शाह, पंजाब शाहकोटमधून कॉंग्रेसचे हरदेव सिंह लाडी, महाराष्ट्राच्या पलूस कडेगावमधून कॉंग्रेसचे विश्‍वजित कदम, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे मधूकर कुकडे आघाडीवर होते. तेच जिंकण्याची शक्यता आहे.\nहे सर्व निकाल पाहता पालघर वगळता सर्वच लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला मतदारांनी धोबीपछाड दिला आहे. तसेच विधानसभेच्या पोटनिवडणुकात भाजपचे कमळ काही फुललेले दिसत नाही. त्यामुळे २०१९ ची लोकसभा निवडणूक लक्षात घेता भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण मोदी सरकारला सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश कारणीभूत आहे. फक्त फेकामफेकी करण्यात मोदी मश्गूल राहिले. त्यामुळेच भाजपला पराभवाचा सामना करावा लागत आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभ���ात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/189-raj-thackeray", "date_download": "2019-01-16T11:44:05Z", "digest": "sha1:JMESNOYAMDXUCVV3CFWJVC2WAJN6PHYW", "length": 4806, "nlines": 113, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "raj thackeray - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...तर सर्व पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा - राज ठाकरे\n...नाही तर मनसेशी गाठ आहे; राज ठाकरेंचे शाळा चालकांना आवाहन\n...म्हणून शरद पवार आणि राज ठाकरेंची मुलाखत झाली रद्द\n'डॉ. काशिनाथ घाणेकर'साठी मनसे आक्रमक, खळ्ळ खट्याकचा इशारा\n'बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, वेळ पडली तर रुळ उखडून फेका' - राज ठाकरें\n'राज'पुत्राच्या साखरपुड्याचे खास फोटो\n'सामना'तून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका\n'हे सरकार फक्त थापाड्यांचं सरकार' – राज ठाकरे\n‘ठाकरे’ सिनेमा सेन्सॉरच्या कचाट्यात\n‘पोलिसांनी कधीतरी आमच्याबद्दल आपुलकी दाखवावी’- राज ठाकरेंचा पोलिसांना कानमंत्र\n“क्या है रे इकडे चलो पलिकडे” राज ठाकरेंचा कुंचल्यातून मोहन भागवतांवर निशाणा\n15 दिवसात फेरीवाले हटवा, अन्यथा आम्ही हटवू : राज ठाकरे\n25 जानेवारीला ‘ठाकरे’च इतर कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nआज राज ठाकरे आणि शरद पवारांची बहुप्रतीक्षित मुलाखत\nआज राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभा\nआता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का\nउत्तर भारतीयांच्या 'या' कार्यक्रमात राज ठाकरे होणार सहभागी\nकरोडो रुपयांची बोली लावून नगरसेवक विकत घेतले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप\nखड्ड्यांविरोधात मनसेचं 'हटके' आंदोलन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/video/", "date_download": "2019-01-16T11:44:27Z", "digest": "sha1:N6OBQ5JB5IV7Q5G76KFFYKRT3POW6TNC", "length": 3917, "nlines": 124, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "व्हिडिओ - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराम मंदिरा कधी उभारणार\nकॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nसरकारचा ओबीसींना 736.50 कोटी रुपयांचा 'तीळगूळ'\nसोशल मीडियावर आता नव्या चॅलेंजची धूम... #10yearchallege मुळे सगळे ठेवतायत 10 वर्षं जुने फोटो… https://t.co/AYmVIz1KsP\nअखेर बेस्टचा संप 'संप'ला\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.liweimetal.com/mr/flexible-wall-angle-hot-dipped-galvanized-t-bar-clamp.html", "date_download": "2019-01-16T12:54:47Z", "digest": "sha1:VMFOJHVS7G32KYURY25NA32U5TSMROTL", "length": 12817, "nlines": 290, "source_domain": "www.liweimetal.com", "title": "", "raw_content": "लवचिक वॉल कोन हॉट बुडवून जस्ताचा थर दिलेला टी-बार पकडीत घट्ट - चीन टिॅंजिन Liwei लोखंड व स्टील\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nलवचिक वॉल कोन हॉट बुडवून जस्ताचा थर दिलेला टी-बार पकडीत घट्ट\nलवचिक वॉल कोन हॉट बुडवून जस्ताचा थर दिलेला टी-बार पकडीत घट्ट\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nलवचिक वॉल कोन हॉट बुडवून जस्ताचा थर दिलेला टी-बार पकडीत घट्ट\nलवचिक वॉल कोन हॉट उत्पादन वर्णन जस्ताचा थर दिलेला टी-बार पकडीत घट्ट बुडवून\nनाव: लवचिक वॉल कोन हॉट बुडवून जस्ताचा थर दिलेला टी-बार पकडीत घट्ट\nघटक: मुख्य उपहासाने, क्रॉस उपहासाने आणि भिंत कोन\nपृष्ठभाग उपचार: हॉट जस्ताचा थर दिलेला बुडवून\nरंग: पांढरा, काळा, चांदी, सोनेरी किंवा इतर Ral रंग.\nकार्य: धूर-पुरावा, पेट न घेणारा, गंज प्रतिकार, इ\nडिलिव्हरी वेळ: 7-20 कामाचे दिवस\nउपलब्धता: पुठ्ठा किंवा ग्राहक गरज म्हणून.\nUseage: कमाल मर्यादा फ्रेमवर्क, सजावट, इत्यादी\nतपशील बुडवून जस्ताचा थर दिलेला टी-बार पकडीत घट्ट लवचिक वॉल कोन हॉट दर्शवा\nआकार आणि लवचिक वॉल कोन हॉट संरचना जस्ताचा थर दिलेला टी-बार पकडीत घट्ट बुडवून\nमहेंद्रसिंग आणि बी (मिमी) तपशील\nमहेंद्रसिंग 24 × 38 × 3600\nमहेंद्रसिंग 24 × 32 × 3600\nमहेंद्रसिंग 24 × 26 × 1200\nमहेंद्रसिंग 24 × 32 × 1200\nमहेंद्रसिंग 24 × 26 × 600\nमहेंद्रसिंग 24 × 32 × 600\nलवचिक वॉल कोन हॉट बांधकाम आकृती जस्ताचा थर दिलेला टी-बार पकडीत घट्ट बुडवून\nलवचिक वॉल कोन गरम पॅकिंग जस्ताचा थर दिलेला टी-बार पकडीत घट्ट बुडवून\nलवचिक वॉल कोन हॉट संबंधित उत्पादने जस्ताचा थर दिलेला टी-बार पकडीत घट्ट बुडवून\nलवचिक वॉल कोन हॉट कंपनी माहिती जस्ताचा थर दिलेला टी-बार पकडीत घट्ट बुडवून\nलवचिक वॉल कोन हॉट आमच्या बाजार बुडवून जस्ताचा थर दिलेला टी-बार पकडीत घट्ट\nलवचिक वॉल कोन हॉट आमच्या प्रदर्शन जस्ताचा थर दिलेला टी-बार पकडीत घट्ट बुडवून\nपुढील: Prepainted अॅल्युमिनियम गुंडाळी\nअॅल्युमिनियम बाजूला न झुकता\nकमाल मर्यादा प्रणाली सी चॅनल\nसी ग्रिड कमाल मर्यादा बाजूला न झुकता\nसी प्रकार बाजूला न झुकता सीडी\nकॅसेट बाजूला न झुकता\nकमाल मर्यादा ग्रिड Vectorworks\nकमाल मर्यादा बाजूला न झुकता\nकमाल मर्यादा टी बार\nकमाल मर्यादा टी ग्रिड\nकमाल मर्यादा टी ग्रिड बाजूला न झुकता\nकमाल मर्यादा टाइल अॅक्सेसरीज\nथेट विक्री स्टील बाजूला न झुकता\ndrywall प्रकाश स्टील बाजूला न झुकता\nअसत्य कमाल मर्यादा टी बार\nफायबर बाजूला न झुकता\nजस्ताचा थर दिलेला कमाल मर्यादा प्रकाश स्टील बाजूला न झुकता\nजस्ताचा थर दिलेला बाजूला न झुकता\nजस्ताचा थर दिलेला प्रकाश स्टील बाजूला न झुकता गेज\nGalvanizing पेंट बाजूला न झुकता\nजिप्सम कमाल मर्यादा फ्रेम\nहँग ख्रिसमस लाइट कमाल मर्यादा\nहॉट Salling स्टील बाजूला न झुकता\nलोह बाजूला न झुकता\nबाजूला न झुकता कमाल मर्यादा\nबाजूला न झुकता सह Varnish बेकिंग\nप्रकाश गेज स्टील बाजूला न झुकता\nप्रकाश बाजूला न झुकता टी ग्रीड\nप्रकाश स्टील बाजूला न झुकता\nप्रकाश स्टील बाजूला न झुकता फ्रेम\nप्रकाश स्टील बाजूला न झुकता जस्ताचा थर दिलेला कमाल मर्यादा\nमुख्य बाजूला न झुकता\nमेटल कमाल मर्यादा टी ग्रिड\nमेटल बाजूला न झुकता\nधातू निलंबित प्रकाश स्टील बाजूला न झुकता\nSlivery रंग कमाल मर्यादा बाजूला न झुकता\nस्टील बाजूला न झुकता\nस्टील बाजूला न झुकता फ्रेम लागत\nसरळ कॅसेट बाजूला न झुकता\nनिलंबन कमाल मर्यादा बाजूला न झुकता\nनिलंबन कमाल मर्यादा टी grids\nटी बार कमाल मर्यादा\nटी ग्रिड कमाल मर्यादा बाजूला न झुकता\nटी ग्रिड बाजूला न झुकता\nटी बाजूला न झुकता कमाल मर्यादा\nटी-ग्रिड स्टील Keels जस्ताचा थर दिलेला\nत्रिकोणी बाजूला न झुकता, कमाल मर्यादा ग्रिड प्रकार\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/60-thousand-toilets-are-to-be-constructed-in-the-state-says-pankaja-munde/", "date_download": "2019-01-16T12:53:58Z", "digest": "sha1:UUSKUD2O473Q5T3GRN5B6IRW7OHSD5GV", "length": 6819, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आता केवळ एक ते दोन जणच बाहेर शौचाला जातात हे आमचं यश - पंकजा मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआता केवळ एक ते दोन जणच बाहेर शौचाला जातात हे आमचं यश – पंकजा मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने हागणदारीमुक्त महाराष्ट्र झाल्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याची टीका या घोषणेवर करण्यात आली. पण, ”हागणदारीमुक्त महाराष्ट्र याचा अर्थ आपण शब्दशः घेत आहोत. पूर्वी गावातील 500 लोक बाहेर शौचाला जात होते, आता केवळ एक ते दोन जण जातात हे यश आहे,” असं वक्तव्य ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केल आहे.\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली…\n”बाहेर जाणारे लोक आढळणार नाहीत असं नाही. मात्र पूर्वी 40 टक्केच शौचालये होती, आम्ही उर्वरित 60 टक्के बांधली. जी शौचालये बांधली ती वापरली जात नाहीत त्याबाबत बीडीओंना सूचना दिल्या जातील,” असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.\nराज्यात 60 हजार शौचालये बांधायची आहेत. 2019 च्या शेवटपर्यंत बेसलाईन सर्व्हेनुसार जेवढी शौचालये बांधायची आहेत, तेवढी शौचालये राज्याने 2018 मध्येच बांधली आहेत, असा दावाही पंकजा मुंडे यांनी केला.\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nसिन्नर : ‘मन की बात’चे अब तक छप्पन एपिसोड झाले. मात्र महत्वाच्या, संवेदनशील विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची…\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\n“आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nमहादेव ज���नकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/12/2/Article-on-Indigenous-Faith-Day-by-Amita-Apte-Joglekar.html", "date_download": "2019-01-16T13:10:26Z", "digest": "sha1:HM3FRNCXN5MP34AL4INJ7WPSD6NAOUUF", "length": 15884, "nlines": 22, "source_domain": "mahamtb.com", "title": " स्वदेशी श्रद्धा दिन - स्वधर्माभिमानाची चळवळ स्वदेशी श्रद्धा दिन - स्वधर्माभिमानाची चळवळ", "raw_content": "\nस्वदेशी श्रद्धा दिन - स्वधर्माभिमानाची चळवळ\nअरुणाचल प्रदेशात १ डिसेंबर हा दिवस Indegenous Faith Day म्हणून साजरा केला जातो. ही चळवळ सुरु करणाऱ्या तालोम रुकबो यांची जयंती काल म्हणजे १ डिसेंबरला संपूर्ण अरूणाचल प्रदेशात साजरी केली जाते. त्यानिमित्त हा लेखन प्रपंच.\nअरुणाचलात प्रमुख म्हणता येतील असे धर्म खालील प्रमाणे-\n१. बौद्ध धर्म :- भूतान ला जोडून असलेल्या तवांग जिल्ह्यात प्रामुख्याने बौद्ध धर्मियांची वस्ती आढळते. तसे ते सगळीकडेच आहेत.\n२. Donyi Poloism :- हे लोक सूर्य माता आणि चंद्र पित्याची आराधना करतात. निसर्गाला देव समजतात. नद्या, जमीन(माती) यांची शपथ खातात. यामागे भावना अशी कि सूर्यापासून पृथ्वी आणि जीव सृष्टी अस्तित्वात आली. सूर्यच जगाचे लालनपालन,पोषण करतो. म्हणून सूर्य- माता. तर चंद्राच्या वेगवेगळ्या कलांनुसार आयुष्यातील विविध गोष्टी हे लोक करतात. कालगणनेसाठी त्याचा खूप उपयोग होतो. शेतीतील विविध टप्पे ठरवण्यासाठी, बांबू कापण्यासाठी, झूम शेती साठी, मोठ्या शिकारीला जाणे इत्यादी अनेक गोष्टी ठरवण्यासाठी ते चंद्रस्थितीची मदत घेतात. म्हणजे चंद्र जीवन प्रवाहित ठेवणारा किंवा कार्याचा कारक आहे म्हणून तो चंद्र पिता ठरतो. एकंदरीत अरुणाचलच्या सर्वच भागांत हे सूर्यचंद्रोपासक पसरलेले आहेत.\n३. Amik Mataism:- निसर्गाच्या शक्तीचे सर्वात उत्तम असे symbol म्हणजे सूर्य. त्याची पूजा करून आम्ही निसर्गाच्या शक्तीची पूजा करतो असे हे लोक मानतात.\n४. Rangfraism :-हे लोक रंगफ्रा बाबाची पूजा करतात. तिराप, चांगलांग इत्यादी नागालँडला खेटून असलेल्या भागात हे लोक राहतात.\n५. नानी इंतान्या - इदु मिश्मि जमातीची हि इष्ट देवता.\n६. तसेच नेझिनो या देवतेची पुजा अका जमातीच लोक करतात.\nशेकडो,हजारो वर्षे चालत असलेल्या या धार्मिक परंपरा आहेत. सर्वदूर, निबिड अरण्यात राहणाऱ्या या लोकांनी त्यांच्या survival ला आवश्यक अशी जीवनपद्धती निर्माण केली.त्यासाठी आवश्यक असणार्या प्रथा, परंपरा, चालीरीती सुरु केल्या. उदाहरणार्थ, तिथे विविध प्राण्यांच्या बळीची प्रथा आहे. आपल्याला हे भयानक वाटते. पण एका विचारवंत अभ्यासकानी यावर अगदी acceptable असे भाष्य केले. ते म्हणाले,'' आम्ही जंगलात राहतो. जंगलाचे काही नियम असतात. ते दया माया जाणत नाही. मला, माझ्या पिढयांना जगायचंय तर शस्त्र चालवण्याची सवय, माहिती हवी. विविध प्राणी हे आमचे अन्न आहे. बळीची भीती ठेवून, भूतदया दाखवून आमचा जीव कसा जगेल असा विचार करून हि प्रथा सुरु झाली असावी. पण यातही ते शुचिता पाळतात. बळीच्या प्राण्याची मनधरणी केली जाते. त्याची क्षमा मागितली जाते. उठसूट, पकडला प्राणी आणि मारला, असे करीत नाहीत. वाघाला मारणे म्हणजे मनुष्य हत्येसारखे पाप समजले जाते. निसर्गाचा balance तेही जाणतात. किंबहुना तेच अधिक चांगला जाणतात.\nआपण plains वर राहणारे,wel connected इशान्येतर भारतीय. त्यांच्या जीवनपद्धतीचा कल्पना करणेही कठीण. एक उदाहरण घेऊ. आपल्याकडे व्यापारीवर्गात असे म्हणण्याची पद्धत आहे, मुलगा हाताशी आला, हे कसे ओळखावे तर, त्यासाठी दोन दिवसांची शिदोरी बांधून त्याला भाषा माहिती नसलेल्या,ओळख पाळख नसलेल्या गावात सोडून यावे. सहा महिन्यांनी जर त्याला तिथे आपले काही स्थान निर्माण करता आले असेल, तर तो व्यवसायात येण्याच्या योग्यतेचा तरुण झाला असे समजावे.तिथेही मला अश्याच प्रकारची म्हण ऐकायला मिळाली. एक काका सांगत होते,''आमच्या पोरांना एक डाव( मोठ्ठा सुरा) देऊन तुम्ही कितीही निबिड जंगलात सोडा. तो तिथे आपले बस्तान बसवून दाखवेल तर, त्यासाठी दोन दिवसांची शिदोरी बांधून त्याला भाषा माहिती नसलेल्या,ओळख पाळख नसलेल्या गावात सोडून यावे. सहा महिन्यांनी जर त्याला तिथे आपले काही स्थान निर्माण करता आले असेल, तर तो व्यवसायात येण्याच्या योग्यतेचा तरुण झाला असे समजावे.तिथेही मला अश्याच प्रकारची म्हण ऐकायला मिळाली. एक काका सांगत होते,''आमच्या पोरांना एक डाव( मोठ्ठा सुरा) देऊन तुम्ही कितीही निबिड जंगलात सोडा. तो तिथे आपले बस्तान बसवून दाखवेल'' ���िचार करा, एखाद्या दुर्गम ,दरीखोर्यात, जंगली श्वापदानी भरलेल्या अरण्यात आपण एकटे पडलो तर आपले काय हाल होतील.\nआता परिस्थिती अनेक स्तरांवर हकारात्मक,नकारात्मक दोनही प्रकारे बदलते आहे. या समाजासमोर असणाऱ्या आव्हानांचा पॅटर्नच बदलला आहे. ख्रिश्चन धर्माचे मोठ्या प्रमाणात आक्रमण तिथली संस्कृती नष्ट करते आहे. ढोंगी मानवातावादाच्या गोष्टी करत churches तिथे आपली दुकाने मांडून बसली आहेत. त्यांना प्रगत देशांतून या कामांसाठी पैसे पुरवला जातो. सुंदर सुंदर,मोठमोठी RCCची प्रार्थनाग्रुहे अगदी रस्त्यालागत, मोक्याच्या जागी, सर्वांच्या नजरेत येईल अश्या जागी बांधली जातात. त्यांच्या धर्मगुरुला नियमित पगार असतो. वेगवेगळे मनोरंजनात्मक कार्यक्रम ठरवून, नाचगाणी करून, लोकांना भुलवलं जातं. आधी थोडे पैसे देऊन, फुकट औषधपाणी देऊन लोकांना कन्व्हर्ट करून घेतात मग वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांच्याच कडून पैसे मागतात. दर महिन्याला आलेल्या उत्पन्नातील १०% रक्कम प्रार्थनास्थळांमधे दान म्हणून देण्याची सर्रास पद्धत आहे.जे देत नाहीत त्यांच्या कडून गोड बोलून, काही वाईट होण्याची भीती दाखवून, किंवा इतर काही कारणानी पैसे उकळले जातात. लोकांच्या अंधश्रद्धेचा पूरेप्पूर वापर करून घेतला जातो. पूर्वांचलातील आतंकवादी, फुटीरतावादी गटांना काही विधर्मी संस्था पैसे पुरवतात. नागालँड मधील जनतेला हे लोक Easy Pray म्हणतात. नुसता बंदुकीचा धाक दाखवला तरी लगेच कन्व्हर्ट होतात असे म्हणतात आणि हसतात.\nसूर्य चंद्र केवळ ग्रहतारे आहेत. त्यांची पूजा बांधणे म्हणजे निव्वळ वेडेपणा असं brainwash केले जाते. स्वधर्मी लोकांच्या धार्मिक भावनांची खिल्ली उडवली जाते. त्या धर्माची सूक्ष्म जाणीव जाणून बुजून नाकारली, अव्हेरली जाते. यांची शिकवणच अशी असते कि त्यामुळे सख्खे भाऊ एकमेकांकडे जायचे बंद होतात. धर्मांतरित लोक वाडवडिलांपासून चालत आलेल्या आपल्याच धर्माला सैतानाचा धर्म म्हणू लागतात.यामुळे या समाजात स्वधर्मी आणि धर्मांतरित यांच्यात फूट पडली आहे. एक मोठी दरी निर्माण झाली आहे. सामान्य followers ना तिथे असे शिकवले जाते कि तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा धर्म पोहोचवला पाहिजे, हे पुण्य कर्म आहे, शेवटी स्वर्ग मिळवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. साधेभोळे लोक अश्या भूलथापांना भुलतात आणि प्रेरित होऊन, अज्ञानाने हे विष पसरवू लागतात.रस्त्यात, बाजारांत, दवाखान्यांत, प्रवासात असे ठिकठिकाणी आपल्याला धर्मांतरित झालेले असे धर्मप्रसारक पाहायला मिळतात. यांचा स्वर्ग तो स्वर्ग; आणि हिंदू किंवा इतरांच्या पाप पुण्य, स्वर्ग या संकल्पना म्हणजे मूर्खपणा. होय कि नाही\nया सगळ्याच्या भयावहतेची जाणीव झालेला एक द्रष्टा म्हणजे अरुणाचलातील श्री. तालोम रुकबोजी. त्यांनी Indegenous Faith Movement प्रथम सुरु केली. या धर्मात असणाऱ्या अनिष्ट रूढी, चालीरीती कमी करण्याच्या दृष्टीने नवीन पर्याय लोकांसमोर ठेवले. रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील, अश्या चांगल्या गोष्टी पुनरुज्जीवित केल्या. काही गोष्टी नव्याने introduce केल्या. तिथे मंदिरे बांधण्याची पद्धत नव्हती. पण आता तिथे कच्ची, बांबूची का होईना पण अनेक गांगिन, नामलो, मेदेर्नेलो इत्यादी प्रार्थनास्थाने आहेत. लोकांना एकत्रितपणे प्रार्थना करण्याची, मंदिरात जाण्याची सवय लागते आहे. स्वधर्माभिमानाची भावना जागृत होते आहे.\nअशा सुखकारक बदलाची सुरुवात करणाऱ्या श्री. तालोम रुकबो यांची जयंती काल म्हणजे १ डिसेंबर ला संपूर्ण राज्यात साजरी केली जाते. त्यांना आदरांजली म्हणून हा लेख प्रपंच. तसेच शेकडो कार्यकर्त्याना सादर प्रणाम.\n- अमिता आपटे जोगळेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/2/28/Mortal-remains-of-Sridevi-to-be-cremated-with-state-honours.html", "date_download": "2019-01-16T12:58:57Z", "digest": "sha1:BLLXTDSADNNKKDH24V3NOF36REHKA5IO", "length": 2498, "nlines": 7, "source_domain": "mahamtb.com", "title": " श्रीदेवी यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप श्रीदेवी यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप", "raw_content": "\nश्रीदेवी यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप\nमुंबई : बॉलीवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला आहे. श्रीदेवी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले असल्याने त्यांना आज भारत सरकारकडून राजकीय सन्मानात अखेरचा निरोप देण्यात आला आहे.\nसध्या सुरु असलेल्या अंतिम यात्रेमध्ये श्रीदेवी यांचे पार्थिव तिरंग्यात ठेवण्यात आले आहे. संपूर्ण राजकीय सन्मानासहित श्रीदेवी यांना अंतिम निरोप देण्यात आला आहे. संपूर्ण सिनेसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री यांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यांच्या अखेरच्या यात्रेला त्यांच्या चाहत्यांची गर्दी देखील सध्या पाहाय���ा मिळत आहे.\nकाही क्षणातच श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येईल. यावेळी त्यांचे पती बोनी कपूर, त्यांच्या दोन्ही मुली, सावत्र पुत्र अर्जुन कपूर, अभिनेता अनिल कपूर आणि संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थित आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5295", "date_download": "2019-01-16T12:14:50Z", "digest": "sha1:ZKDEXFBVYARM2APOAUAOUSCTCDK2P2LX", "length": 9286, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nसिंदखेड राजाला मावळ्यांची अलोट गर्दी\nराजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती\nमुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज ४२१ वी जयंती आहे. त्यानिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे मावळ्यांनी अलोट गर्दी केली आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी इ.स.१५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला होता.\nशिवाजी महाराजांच्या स्वराज्य आणि सुराज्य संकल्पनेला मूर्तरुप देण्यात राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच जिजाऊंचे जन्मस्थळ आज केवळ ऐतिहासिकच नाही तर एक पर्यटन स्थळ बनले असून दरवर्षी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मावळे येथे मॉंसाहेबांच्या दर्शनासाठी गर्दी करतात.\nजिजाऊ मॉंसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेजवळच आहे. याच वस्तूसमोर नगरपालिका निर्मित एक बगीचादेखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण अनेक राज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वस्तू आहे.\nयेथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे, तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे. या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायर्‍यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर ८ व्या ते १० व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिरही आहे.\nराजेराव जगदेवराव जाधवांच्या कार्यकाळात भव्य किल्यांच्या निर्मितीची सुरवात झाली होती त्याचचे एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोठ. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठच्या भिंती २० फुट रुंद आणि तेवढ्याच उंच आहे���. यासोबतच साकरवाडा नावाचा ४० फुट उंच भिंतीचा परकोट येथे बघायला मिळतो, त्या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता, आतमध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=5250", "date_download": "2019-01-16T12:19:34Z", "digest": "sha1:6MCWF33IQ7CI66WOY6ZNCYKCTG66UXHW", "length": 9771, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "१० टक्के सवर्णांच्या (ब्राम्हण) आरक्षणाला विरोधच", "raw_content": "\n१० टक्के सवर्णांच्या (ब्राम्हण) आरक्षणाला विरोधच\n१०० टक्के आरक्षण द्या- बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे स्पष्टीकरण\nपुणे : १० टक्के सवर्णांसाठी (ब्राम्हण) आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी तातडीने विधेयक आणले गेले आहे. परंतु या आरक्षणाला बामसेफसहीत ऑफशूट विंग असलेल्या भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यासह अन्य संघटनांचा विरोध असल्याचे स्पष्टीकरण वामन मेश्राम यांनी दिले. एमएनटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.\nभाजपाने सवर्णांना (ब्राम्हण) आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचे विधेयक आणले आहे. परंतु या आरक्षणाला आमचा ठाम विरोध राहील. यामुळे प्रशासनात ब्राम्हणांची संख्या आणखी वाढेल. आधीच आयएएस, आयपीएस, आयएफएस या प्रशासकीय सेवांमध्ये ७७.०३ टक्के ब्राम्हण आहेत. संविधानाविरोधात जाऊन प्रशासनावर ब्राम्हणांनी मजबूत पकड बनवली आहे.\nआता जर का १० टक्के आणखी आर्थिक आधारावर आरक्षण दिले गेले तर ब्राम्हणांची संख्या ८७.०३ टक्के होईल. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी व धर्मपरीवर्तीत मुस्लिम, शीख, इसाई, जैन या जाती समुहांची मोठी पंचाईत होणार आहे. त्यांची समस्या आणखी वाढेल.\nपरिणामी नीतीवर अंमल करण्यासाठी मोठी समस्या निर्माण होेऊ शकते. जो सवर्ण (ब्राम्हण) आरक्षणविरोधी आहे त्याला आरक्षण दिले जात आहे याला काय म्हणावे असा सवाल मेश्राम यांनी केला.\nआम्ही १०० टक्के आरक्षण देण्याच्या समर्थनात आहोत. सर्व जाती समुहांची जातनिहाय गणती करा व त्यांच्या संख्येनुसार त्यांना आरक्षण द्या. त्यामुळे प्रत्येकाला त्यांच्या लोकसंख्येनुसार न्याय मिळेल. परिणामी प्रशासन लोकतांत्रिक होईल.\n१०० टक्के आरक्षणच राष्ट्रहितात होऊ शकते. परंतु घेण्यात आलेला निर्णय हा राजनैतिक आहे. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले तरी सर्वोच्च न्यायालयात ते टिकणार नाही असा इशारा देतानाच १०० टक्के आरक्षणामुळेच देशात कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल. कायद्याचे राज्य स्थापित होईल. मात्र तसे केले जात नाही. यामुळे केवळ ब्राम्हणांचेच प्रशासनात निरंकुश वर्चस्व निर्माण होईल हा मोठा धोका असल्याचे मेश्राम यांचे म्हणणे आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवा��ची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/mokka-on-58-gang-in-kolhapur/", "date_download": "2019-01-16T12:48:46Z", "digest": "sha1:WZOA737TFANE7SOPK7V4DPWMMXPZHDJN", "length": 4888, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर परिक्षेत्रातील 58 टोळ्यांना ‘मोका’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर परिक्षेत्रातील 58 टोळ्यांना ‘मोका’\nकोल्हापूर परिक्षेत्रातील 58 टोळ्यांना ‘मोका’\nकोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत 58 संघटित टोळ्यांच्या म्होरक्यासह साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवजयंती पार्श्‍वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी कारवाई केली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर ग्रामीण येथील सराईतांचा समावेश आहे.\nगंभीर गुन्ह्याच्या कारनाम्यांचे रेकॉर्ड असलेल्या 155 जणांना तडीपार करण्यात आले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत किमान दोनशेवर तडीपारीची कारवाई शक्य असल्याचेही सांगण्यात आले. काळेधंदे, शस्त्र तस्करी, बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणून गुन्हेगारीला रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही नांगरे-पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. खून, खुनाचा प्रयत्न, सुपारी बहाद्दर, खंडणी वसुलीसह काळ्या धंद्याच्या माध्यमातून दहशत माजविणार्‍या सराईत टोळ्या तसेच खासगी सावकाराविरुद्ध परिक्षेत्रांतर्गत कठोर कारवाईचे पाचही जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांना सुचना दे���्यात आल्या होत्या.त्यानुसार दाखल मोका प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याचेही यावेळी नांगरे-पाटील यांनी सांगितले.\nमाजी आमदार कोकाटे यांना राष्ट्रवादीचे जाहीर आवतन\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Birthday-boy-arrested-because-of-cake-cutting-by-sword/", "date_download": "2019-01-16T12:44:09Z", "digest": "sha1:YURHHDDK7PVWZEHSTKCW43W63Z4ZG3LA", "length": 5360, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बर्थ डे बॉयची वाढदिवसाची रात्र पोलीस कोठडीत! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › बर्थ डे बॉयची वाढदिवसाची रात्र पोलीस कोठडीत\nबर्थ डे बॉयची वाढदिवसाची रात्र पोलीस कोठडीत\nभर रस्त्यात धारदार हत्याराने केक कापल्याप्रकरणी पंचवटीतील एका ‘बर्थडे बॉय’ला वाढदिवशी थेट तुरुंगाची हवा खावी लागली. पंचवटी पोलिसांनी या युवकाकडून हत्यार जप्त केले असून, गुन्हा दाखल केला आहे. सुभाष खंडू सांगळे (21) असे या युवकाचे नाव असून, पेठरोडवरील दत्तनगर येथील हा रहिवासी आहे.\nसुभाषच्या वाढदिवसासाठी काही उत्साही तरुणांनी केक कापण्याचे नियोजन केले. मात्र, केक कापण्यासाठी धारदार शस्त्र वापरले. याबाबतची माहिती काही जागरूक रहिवाशांनी पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना कळविली. यानंतर काही वेळातच गुन्हे शोध पथकाने घटनास्थळावरून बर्थडे बॉयला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एका लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बर्डेकर यांनी केक कापला म्हणून नाही, तर केक हत्याराने कापला म्हणून कारवाई केल्याचे सांगताच या लोकप्रतिनिधीने पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला.\nकाही युवकांकडून भर रस्त्यात वाढदिवस साजरा केला जातो. दुचाकी-चारचाकीवर ठेवलेला केक कापण्यासाठी चक्क धारदार हत्याराचा वापर केला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.\nबर्थ डे बॉयची वाढदिवसाची रात्र पोलीस कोठडीत\nस्त्रियांचे शोषण हा जटिल प्रश्‍न\nनाशिकमधील 60 हजार मालमत्तांवर वाढीव कर\nजिल्ह्यात तब्बल सात लाख व्यसनाधीन\nमाजी आमदार कोकाटे यांना राष्ट्रवादीचे जाहीर आवतन\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/tax-verification-now-one-click-52084", "date_download": "2019-01-16T13:29:55Z", "digest": "sha1:LJGT2WJSZEGUXOWDT4U5SKBSOSFO235Z", "length": 11491, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tax verification is now one click कर पडताळणी आता एका क्‍लिकवर | eSakal", "raw_content": "\nकर पडताळणी आता एका क्‍लिकवर\nसोमवार, 12 जून 2017\nनवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाच्या पडताळणी नोटिशीला आता केवळ एका क्लिकवर उत्तर देता येणार आहे. आवश्‍यक कागदपत्रांच्या साह्याने प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर करदात्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nयाआधी प्राप्तिकर विभागाने सर्व कामकाजाचे संगणकीकरण केल्याने करदात्यांचे काम आणखी सोपे झाले आहे. यामध्ये पडताळणी उत्तरांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासंबंधी करदात्यांना एसएमएसद्वारे पडताळणी नोटिशीसंदर्भातील संकेतस्थळांची माहिती पुरविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.\nनवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाच्या पडताळणी नोटिशीला आता केवळ एका क्लिकवर उत्तर देता येणार आहे. आवश्‍यक कागदपत्रांच्या साह्याने प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर करदात्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nयाआधी प्राप्तिकर विभागाने सर्व कामकाजाचे संगणकीकरण केल्याने करदात्यांचे काम आणखी सोपे झाले आहे. यामध्ये पडताळणी उत्तरांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासंबंधी करदात्यांना एसएमएसद्वारे पडताळणी नोटिशीसंदर्भातील संकेतस्थळांची माहिती पुरविण्यात येणार असल्याचेह�� सांगण्यात आले.\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nजानेवारीतच 29 गावांत टॅंकर\nअमरावती : विभागातील पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. आताच अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील 29 गावांना टॅंकरने पाणी पुरवण्यात येत...\nसर्प तस्करांची आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद\nवर्धा : बुलडाणा व जळगाव येथून मांडोळ प्रजातीचा साप पकडून तो वर्ध्यात विक्रीकरिता आणणाऱ्या चार जणांना वन विभागाने पीपल फॉर ऍनिमल्सच्या मदतीने ताब्यात...\nरोजगार सेवकाला लाच घेताना अटक\nगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचा गोठा मंजूर करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोजगार...\nसांगली-इस्लामपूर रस्त्यावर एसटी पलटी\nसांगली : सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/goa-women-congress-oppose-close-road-160376", "date_download": "2019-01-16T12:36:07Z", "digest": "sha1:OJDFJQPDB2XV4B5JY7B4ITJZB4LWAUL6", "length": 13593, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Goa women congress oppose to close the road रस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसचा विरोध | eSakal", "raw_content": "\nरस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसचा विरोध\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nपणजी : झुआरी नदीवरील आठ पदरी पूल आणि फ्लायओवरच्या बांधकामासाठी कुठ्ठाळी ��े वेर्णा रस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसने विरोध केला आहे. भाववाढीमुळे आधीच वैतागलेल्या जनतेच्या खिशावर डल्ला मारण्याचा हा सरकारी प्रकार असल्याची टीका महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.\nपणजी : झुआरी नदीवरील आठ पदरी पूल आणि फ्लायओवरच्या बांधकामासाठी कुठ्ठाळी ते वेर्णा रस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसने विरोध केला आहे. भाववाढीमुळे आधीच वैतागलेल्या जनतेच्या खिशावर डल्ला मारण्याचा हा सरकारी प्रकार असल्याची टीका महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.\nत्या म्हणाल्या, पुलाच्या कामामुळे आधीच मडगाव ते पणजी या 33 किलोमीटरच्या मार्गावर दररोज ये जा करणाऱ्या्ंचे हाल होत आहेत. उद्या चांगली सेवा मिळावी म्हणून काही प्रमाणात हाल सोसता येतात. महिला कॉंग्रेसने सरकारच्या तेथील गैरव्यवस्थापनाबाबत आवाज उठवला होता. सरकारने आकसाने तेथे जनेतेच्या हितासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. महिला कार्यकर्त्यांना अटक केली. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. तेथे वाहतुकीचे व्यवस्थापन केल्यास पुलाचे काम सुरु असताना कोणालाही त्रास जाणवणार नाही. मात्र सरकारच अस्तित्वात नसल्याने जनतेचे त्रास कोणी समजून घेत नाही.\nकुठ्ठाळी ते वेर्णा हा रस्ता बंद करण्याची गरज नाही. दिलीप बिल्डकॉन या कंपनीला फायदा पोचवण्यासाठीच सरकार हा रस्ता बंद करू पाहत आहे. हा रस्ता सुरु असतानाच कंत्राटदारांने काम करणे अपेक्षित आहे. रस्ता बंद करण्याची करारात तरतूद होती तर त्याची माहिती सरकारने त्याचवेळी जनतेला का दिली नाही. आताच रस्ता बंद करण्याचा विषय़ आला कुठून अशी विचारणा करून त्या म्हणाल्या, चिखलीमार्गे वाहतूक वळवल्याने २१ किलोमीटरचा वऴसा पडणार आहे. सार्वनजिक वाहतूक बे भरवश्याचे असल्याने सर्वजण आपली वाहने घेऊन प्रवास करतात. त्यांना इंधनाचा अतिरीक्त पडणारा भार सरकार उचलणार आहे का. सरकारचा हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न जनता व कॉंग्रेस हाणून पाडेल.\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nशिवस्म��रकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nकाँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार\nबंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार...\nकर्नाटकमधील कुरघोडीचा मुंबईत ‘ड्रामा’...\nमुंबई - कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कमळ’चे राजकीय नाट्य मुंबईत आकाराला येत असताना एका भाजपच्या उत्साही...\nपुणे जिल्हा बॅंक अजूनही देशात पहिल्या क्रमांकावर\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी बॅंक अजूनही...\nफैजलच्या राजकारण प्रवेशाचे गूढ\nआगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5296", "date_download": "2019-01-16T12:17:33Z", "digest": "sha1:JT5ID5BSQ3W6TDT2YPUR2ETX4SIJ3VJ3", "length": 9841, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nआदिवासी विकास महामंडळाला निकृष्ट बारदान्याचा पुरवठा\nअधिकार्‍यांची चुप्पी : संगनमताने शासनाला चुना लावल्याचा आरोप\nदेसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करून भरडाई करण्याकरिता देण्यात आलेल्या धानाच्या मोबदल्यात शासनाला निकृष्ट व हलक्या प्रतीचे तांदूळ पुरवठा प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर संबंधित राईसमिलवर धडक कारवाई करण्यात येते न येते तोच गडचिरोली जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर निकृष्ट बारदान्याचा पुरवठा करून संगनमताने शासनाला कोट्यवधी रूपयाने चुना लावल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nगडचिरोली जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावरील खरेदी केलेल्या धानाची उचल करण्यासाठी नियम व निकषाच्या अधिन राहून नागपूर येथील एका कंत्राटदारास बारदाना पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले. यात प्रामुख्याने बारदाना पुरवठा करीत असल्याबाबतचा करारनामा, छापील शिक्क्यासह बारदाना पुरवठा करणे, एकदा वापरलेला चांगल्या प्रतीचा बारदाना पुरवठा करता येईल. या बाबींचा समावेश आहे.\nमात्र संबंधित कंत्राटदाराने आदिवासी विकास महामंडळ गडचिरोली यांना खरीप हंगाम २०१८-१९ करिता सर्व नियम व निकष धाब्यावर बसवून निकृष्ट दर्जाचा, ठिगळ लावलेला व अनेकदा वापरात आणल्या गेलेला बारदाना पुरवठा केला असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.\nसंबंधित कंत्राटदाराने जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावरील संबंधित संचालक, अधिकार्‍यांना हाताशी धरून पुरवठा करण्यात आलेल्या प्रत्येकी बारदान्याप्रमाणे पाच रूपयांचे कमिशन देऊन व याआधी सतत तीन हंगामात मोठ्या प्रमाणात बारदाना पुरवठा केला असल्याचे दस्तावेजही सादर केले असल्याचे सांगण्यात येत आहे.\nजिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर सदर निकृष्ट व ठिगळ लावलेले हलक्या प्रतिचा बारदाना पुरवठा केल्यामुळे खरेदी केलेल्या धानाचा पुरवठा करताना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. यामुळे शासनाला बारदाना पुरवठ्याची रक्कम व होत असलेले नुकसान, अशा दुहेरी नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शासनाला कोट्यवधींचा फटका बसू लागला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष यशवंत डिसूजा यांनी केले आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्��� करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-01-16T12:56:07Z", "digest": "sha1:DMEBIBSBBVJHQFIRMNSC3Z5CKM2C7VB5", "length": 8895, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हनुमान हे खेळाडू होते; भाजप मंत्र्यांचा दावा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहनुमान हे खेळाडू होते; भाजप मंत्र्यांचा दावा\nलखनऊ – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाचा दलित आणि वंचित असा उल्लेख केल्यानंतर यावर अनेक नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली. यामध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे. हनुमान हे खेळाडू होते, असा दावा माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांनी केला आहे. एका चर्चासत्रात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.\nहनुमान कोण होते, याबाबत बोलताना चेतन चौहान यांनी कोणत्याही जातीचा उल्लेख न करता म्हणाले कि, हनुमान कुस्ती खेळत होते म्हणून ते खेळाडू होते. सर्व पैलवान हनुमानाची करतात. माझ्यासाठीही ते पूजनीय आहेत. देवाची कुठलीही जात-पात नसते, त्यामुळे मी त्यांना कुठल्याही जातीच्या चौकटीत बांधू इच्छित नाही, असेही चौहान यांनी आवर्जून सांगितले.\nदरम्यान, भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान मुसलमान असल्याचा दावा केला होता. तर भाजपाचे कॅबिनेट मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी हनुमान जाट असल्याचा द���वा केला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\nआठवीतील ५६ टक्के विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nभीतीने एकत्र आलेली महाआघाडी टिकणार नाही- जेटली\nलोकसभा निवडणुकांसाठी भाजपाचे घोषणापत्र तयार करण्याचे काम सुरू\n‘खाण’ बचाव कार्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर\nवाराणसीसाठी संजय सिंह यांचे खासगी विधेयक\nदेशात न्यायमूर्तींची संख्या गरजेपेक्षा बरीच कमी\nआपच्या आमदारांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी\nमहागाई घटल्याने सरकारला दिलासा\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/satara-news-80/", "date_download": "2019-01-16T13:01:34Z", "digest": "sha1:HVMM6MAFJEFTAYOJLBJ2GGPFYKWT45BN", "length": 7607, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जमीन विकण्याच्या वादातून एकाला मारहाण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजमीन विकण्याच्या वादातून एकाला मारहाण\nनीरा – जमीन विक्रीच्या व्यवहारातून चौधरवाडी येथील एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन जणांवर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नाव अभय शिवाजी निगडे व विजय सदाशिव निगडे (रा. गुळुंचे, ता. पुरंदर) आहे.\nयाबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुळुंचे नजीकच्या जमिनीच्या व्यवहारात अभय निगडे व विजय निगडे या दोघांनी हस्तक्षेप केला.\nगावातील जमिनी आम्हाला न विचारता परस्पर विकायच्या नाहीत असे म्हणत पांडुरंग दगडे यांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, अभय शिवाजी निगडे व विजय सदाशिव निगडे यांनी सहा महिन्यांपूर्वी गावातील महिला पत्रकाराच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसाताऱ्यातील बामणोली येथील 2018 वर्षेअखेरचा सूर्यास्त..\nमाॅर्निंग वाॅकवेळी वाहनाची धडक, विवाहिता ठार\nलोणंदमध्ये पादचाऱ्याला ट्रकने चिरडले\nचोरट्या मटक्‍या प्रकरणी एक ताब्यात\nवाई येथे विनयभंगप्रकरणी एकास अटक\nविक्रांत देशमुख यांना नॅशनल ऍवॉर्ड प्रदान\nअल्पवयीन तरुणीचा गळा चिरणाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/124-vidarbha-nagpur/2532-nagpur-savkar", "date_download": "2019-01-16T11:43:38Z", "digest": "sha1:PO3ZRWBSP6HTKCT7GYZY4HZPHBX7DXTN", "length": 6131, "nlines": 133, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नागपूरमध्ये भूमाफियांचा हैदोस; अवैध सावकारीनं पंचाहत्तरी गाठलेल्या दाम्पत्यावर आत्महत्येची वेळ - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनागपूरमध्ये भूमाफियांचा हैदोस; अवैध सावकारीनं पंचाहत्तरी गाठलेल्या दाम्पत्यावर आत्महत्येची वेळ\nजय महाराष्ट्र न्यूज, नागपुर\nनागपूरच्या ग्रामीण भागात भूमाफियाच्या काळ्या कारनाम्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढावली आहे.\nअवैध सावकारी आणि धाक दपटशाहीचा वापर करत डझनावार शेतकऱ्यांची भूमाफियानं फसवणूक केली.\nनागपूर पोलिसांनीही या भूमाफियाला संरक्षण देत शेतकऱ्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली. इसापूर गावात राहणाऱ्या आणि पंचाहत्तरी ओलांडलेल्या वानखेडे दाम्पत्यावर आत्महत्या करण्याची वेळ ओढावली.\nशेतीच्या एका तुकड्याचे गहाणपत्र तयार करण्याच्या नावाखाली खेमराज वानखेडे या शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली. शेतात राबणाऱ्या या शेतकऱ्याच्या अंध मुलावर आता एसटी बस स्थानकावर चॉकलेट आणि बिस्किट विकण्याची वेळ ओढावलीय.\nहे कुटुंब जिल्हाधि���ारी आणि तसंच पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पायऱ्या झिजवतंय. पण, तिथूनही त्यांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे.\nकॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nसरकारचा ओबीसींना 736.50 कोटी रुपयांचा 'तीळगूळ'\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/9/Articale-on-RuPay-card-by-yamaji-malkar.html", "date_download": "2019-01-16T12:33:53Z", "digest": "sha1:FNXGT7PNN7EPIHMC6HQGW4HI6GB47W5I", "length": 18510, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " 'रुपे' कार्डने दिला भारतीयांना समर्थ पर्याय 'रुपे' कार्डने दिला भारतीयांना समर्थ पर्याय", "raw_content": "\n'रुपे' कार्डने दिला भारतीयांना समर्थ पर्याय\nविदेशी सेवा किंवा वस्तू वापरण्याची सर्वच भारतीयांना हौस नाही. त्यांना त्या सेवा किंवा वस्तूंसाठी चांगला देशी पर्याय दिला, तर ते किती चांगल्या पद्धतीने स्वीकारतात, हे 'रुपे’ कार्डच्या वापराने सिद्ध केले आहे. तसेच डिजिटल चळवळ पुढे घेऊन जाण्यात आपले हित आहे, हेही भारतीय समाजाने ओळखले आहे. त्यामुळेच डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढतच चालले आहे.\nडिजिटल व्यवहार करण्यासाठीची साधने तुलनेने कमी असताना आणि नेटवर्कचे काही प्रश्न अजूनही अनिर्णित असताना जेथे जेथे शक्य आहे, तेथे भारतीय नागरिक डिजिटल व्यवहाराचा स्वीकार करताना दिसत आहेत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण, सर्व घडून येण्याला एक पार्श्वभूमी असून, तीही समजून घेतली पाहिजे.\nसत्तावीस वर्षांपूर्वी आपल्याला जागतिकीकरण स्वीकारावे लागले, त्या वेळी खासगीकरण आणि परदेशी वस्तूंच्या विरोधात आंदोलने झाली. पण, खासगीकरण थांबले नाही आणि विदेशी वस्तूंचा वापरही कमी झाला नाही. देशाभिमान आणि देशातील उद्योग चालावेत यासाठी देशी उत्पादने नागरिकांनी स्वीकारावीत, हे प्रयत्न तेव्हाही स्वागतार्ह होते आणि आजही, पण जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर हे प्रयत्न पुरेसा प्रभाव दाखवू श���ले नाहीत. त्याचे कारण परदेशी वस्तू जेवढ्या (विशेषत: चिनी) स्वस्त मिळतात, तेवढ्या स्वस्त भारतीय उद्योग देऊ शकत नाहीत. दुसरे म्हणजे त्या अधिक चांगल्या आहेत, ही वस्तुस्थिती म्हणा किंवा मानसिक पगडा म्हणा, त्यावर आपण मात करू शकत नाही, हेही स्पष्ट झाले आहे. तिसरे म्हणजे देशातील खासगी उद्योजक आणि बहुराष्ट्रीय कंपन्या यामध्ये कशाची निवड करावी, हे ठरविणे आता शक्य नाही. कारण, वरवर उद्योग स्वदेशी दिसत असले तरी त्यांच्या कंपनीतील शेअरचा विदेशी वाटा आता मोठा झाला आहे. गेल्या तीन दशकात इतकी सरमिसळ तर झालीच आहे. खुल्या आर्थिक धोरणाचे जनतेने विशेषत: मध्यमवर्गाने स्वागत करण्याचे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे सरकारची मक्तेदारी असताना आणि देशी उद्योगांना विदेशातील स्पर्धा नसताना सरकार आणि या उद्योजकांनी जनतेला सतत रांगेत तर उभे केलेच, पण कमी प्रतीची आणि महाग उत्पादने वापरणे भाग पाडले. अर्थात, असे सर्व असले तरी देशातील बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारची भूमिका महत्त्वाची असून, काही सेवा सरकारने देत राहिल्या पाहिजेत. कोणा एकाची मक्तेदारी निर्माण होता कामा नये आणि त्यातून जनतेचे हित साधले गेले पाहिजे, याचा अर्थ या पुढील काळात सरकारी, खासगी आणि परदेशी वस्तू आणि सेवा स्वीकारणे, हाच राजमार्ग ठरणार आहे.\nअशा या परिस्थितीत नागरिकांना त्या वस्तू किंवा सेवेचा चांगला भारतीय पर्याय दिला गेला, तर भारतीय नागरिक तो किती चांगल्या पद्धतीने आणि वेगाने स्वीकारतात, याचे आदर्श उदाहरण म्हणजे आजचे 'रुपे’ कार्ड. डिजिटल व्यवहार हा मोठा बदल आहे, त्यामुळे त्याचे अनेक त्रास सहन करत, भारतीय समाजाने हे वळण स्वीकारले आहे, पण यापुढील काळात त्यासंबंधीच्या दर्जेदार पायाभूत सुविधा उभ्या राहतील आणि डिजिटल व्यवहार फार वेगाने पुढे जातील, असे बदल सध्या होत आहेत. 'रुपे’ कार्ड हा असा स्वदेशी पर्याय आहे. 'रुपे’ कार्डचे व्यवस्थापन करणाऱ्या 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आसबे यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१८ या आर्थिक वर्षांत पॉईंट ऑफ सेल मशीनवर रुपे कार्डचा वापर गेल्या वर्षाच्या तुलनेत १३५ टक्के वाढला आहे. (१९.५ कोटी व्यवहार ४५.९ कोटी इतके झाले.) २०१७ मध्ये एकूण ३६.५ कोटी 'रुपे’ कार्ड वापरात होते, जी संख्या २०१८ मध्ये ४९.४ कोटीवर पोहोचली आहे. (३५ टक्के वाढ) 'मास्टरकार्ड’ आणि 'व्हिसा’ या कंपन्या कार्ड वापरणाऱ्यांना सवलती जाहीर करतात, तशा योजना 'रुपे’ कार्डवर आता जाहीर होऊ लागल्या आहेत. त्यात लोकप्रिय अशा कॅशबॅकचाही समावेश आहे. 'बिग बझार’शी अशी एक योजना नुकतीच करण्यात आली. 'बुक माय शो’, 'रेड बस’, 'मेक माय ट्रिप’, 'बिग बास्केट’ अशा अनेक ई-कॉमर्स पोर्टलवर व्यवहार करताना 'रुपे’ कार्डचा जास्तीत जास्त वापर केला जावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले, ज्यामुळे २०१७ मधील व्यवहारांच्या तुलनेत (८.७५ कोटी) २०१८ मध्ये १३७ टक्के वाढ म्हणजे २०.८ कोटी व्यवहार झाले आहेत. किती मूल्याचे व्यवहार झाले, हे पाहिले, तरी ते १८० टक्के वाढले आहेत. (पाच हजार ९३४ कोटींवरून १६ हजार सहाशे कोटी रुपये.)\n'रुपे’ कार्ड पुढील काळात यापेक्षाही मोठी झेप घेणार आहे. कारण ते एटीएम, पॉईंट ऑफ सेल मशीनसोबतच नॅशनल कॉमन मोबिलिटी प्रोग्रामसाठीही वापरता येणार आहे. या योजनेत 'रुपे’ कार्ड देशातील सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी सहजपणे वापरता येईल. याची सुरुवात अर्थातच मेट्रोची तिकिटे काढण्यापासून केली जाईल. आज या योजनेशी आठच बँक जोडलेल्या आहेत, मात्र पुढील सहा महिन्यांत ही संख्या ४० च्या घरात जाईल. 'जनधन’ खातेधारकांना जेव्हा 'रुपे’ कार्ड देण्यात आले, तेव्हा त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता, तशीच वाढ पेटीएम पेमेंट बँक 'रुपे’ कार्ड देत असल्याने दिसू लागली आहे. 'रुपे’ कार्ड एका सरकारी नियंत्रण असलेल्या व्यवस्थेचे तर पेटीएम पेमेंट बँक ही खासगी बँक. सरकारी आणि खासगी क्षेत्राचा असा समन्वय या पुढील काळात मोठ्या प्रमाणावर होणार असून, डिजिटल क्रांती पुढे नेण्यासाठी तो उपयुक्त ठरणार आहे. महत्त्वाचा मुद्दा हा की, केवळ स्वदेशी वस्तू वापरा, असा केवळ नारा देऊन, आता उपयोग नाही. त्यावरून देशाभिमान जोखण्याची काही गरज नाही. ज्याला देशाच्या अर्थव्यवस्थेची काळजी आहे, अशा सर्वसामान्य नागरिकांना तेवढा समर्थ भारतीय पर्याय दिला जातो का, हे जास्त महत्त्वाचे आहे. 'रुपे’ कार्ड हा विदेशी कार्ड कंपन्यांना एक समर्थ पर्याय उभा राहिला आणि तो नागरिक स्वीकारत आहेत, हे गेल्या दोन वर्षांत दिसून येते आहे.\nडिजिटल व्यवहार खरोखरच वाढतील का, अशी एक साशंकता काही जण अजूनही व्यक्त करताना दिसतात. ते वेगाने वाढत जाणार, याची तीन कारणे आहेत. पहिले, ��े सरकारचे धोरण आहे. दुसरे ते सोपे आहे आणि तिसरे त्यामुळे तसे व्यवहार करणाऱ्याची पत वाढते. जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार पारदर्शी व्हावेत आणि त्या माध्यमातून कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढावी, करांचे जाळे अधिक व्यापक होऊन, सरकारच्या तिजोरीत चांगला महसूल जमा व्हावा, हेच कोणत्याही सरकारचे धोरण असायला हवे. त्यामुळे सरकार त्याला प्रोत्साहन देत राहील. त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. डिजिटल व्यवहार हे सोपे आणि सुटसुटीत आहेत, या कारणाचे फार स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. रेल्वे, बस, सिनेमा, विमान, मेट्रोची तिकिटे ऑनलाईन काढण्याऐवजी पुन्हा रांग लावून काढण्याची कल्पना मध्यमवर्ग आणि तरुण आता करू शकत नाहीत. २०२० पर्यंत ऑनलाईन प्रवास क्षेत्र ४८ अब्ज डॉलरचे होईल, असा अंदाज म्हणूनच व्यक्त केला जाऊ लागला आहे. पेटीएमवर दर महिन्याला ४० लाख तिकिटे काढली जात आहेत, यातून या वाढीची प्रचीती येते. आता येथे सुद्धा सरकारी व्यवस्था आणि खासगी कंपन्यांचा समन्वय पाहायला मिळणार असून, आंध्र, राजस्थान, ओडिशा आणि उत्तरप्रदेश राज्य परिवहन महामंडळाशी पेटीएम आणि इतर कंपन्या करार करत आहेत.\nडिजिटल व्यवहार वाढण्याचे तिसरे कारण आहे, ते म्हणजे त्यामुळे पत वाढते. ज्याची पत चांगली (कर्ज फेडण्याचा इतिहास) त्याला कर्ज फार लवकर आणि कमी व्याजाने मिळते, अशी जगभर पद्धत आहे, पण आपल्या देशात अजूनही कर्जासाठी काहीतरी गहाण ठेवावे लागते, पण जेव्हा डिजिटल व्यवहार करणार्याला कर्ज सुलभरीत्या आणि प्राधान्याने मिळू लागेल, तेव्हा आपली पत वाढण्यासाठी डिजिटल व्यवहार करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढेल. त्याची सुरुवात काही कंपन्यांनी केली आहे. जे व्यावसायिक पॉईंट ऑफ सेल मशीनवर जास्त रक्कम स्वीकारतात, त्याचे प्रमाण पाहून, त्यांना केवळ त्या व्यवहारांच्या निकषांवर कर्ज देण्यास सुरुवात झाली आहे. बंगळुरू भागात एमएसवाइप या कंपनीने असे ७१ कोटी रुपयांचे कर्ज छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना दिले आहे. तात्पर्य, या पुढील काळात सरकारी की खासगी, विदेशी की स्वदेशी अशा दुराग्रहातून बाहेर पडून याचा समन्वय सर्वच क्षेत्रात स्वीकारावा लागणार आहे आणि डिजिटल व्यवहार भारतीय नागरिक याच वेगाने आत्मसात करणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=5253", "date_download": "2019-01-16T12:14:45Z", "digest": "sha1:F6ME3ILMYIVM5NDECKF3TLX3OKQGR5QK", "length": 8438, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "बनावट चकमकींचा अहवाल पक्षकारांना देण्याचा आदेश", "raw_content": "\nबनावट चकमकींचा अहवाल पक्षकारांना देण्याचा आदेश\nनवी दिल्ली : गुजरातमध्ये २००२ ते २००६ या काळात झालेल्या कथित बनावट चकमकींच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या न्या. एच. एस. बेदी समितीचा अंतिम अहवाल संबंधित याचिकेतील पक्षकारांना देण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.\nचकमक प्रकरणांबाबत न्या. बेदी समितीचा अंतिम अहमवाल स्वीकारायचा की नाकारायचा, याबाबत आम्ही नंतर विचार करू, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले. या प्रकरणातील सत्य उघड व्हावे, यासाठी या प्रकरणाचा तपास एखाद्या स्वायत्त यंत्रणेमार्फत किंवा सीबीआयमार्फत करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणार्‍या दोन याचिका पत्रकार बी. जी. वर्गिस आणि कवी व गीतकार जावेद अख्तर यांनी २००७ साली केल्या होत्या. त्यांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला. दरम्यानच्या काळात वर्गिस हे २०१४ साली मरण पावले.\nहा अहवाल जाहीर करण्यात यावा, या विनंतीवर न्यायालय बुधवारी सुनावणी करीत होते. समितीचा अंतिम अहवाल अख्तर आणि वर्गिस यांच्या वकिलांनी देऊ नये, कारण त्यामुळे अहवालात नामोल्लेेख करण्यात आलेल्या व्यक्तींबाबत पूर्वग्रह तयार होऊ शकतो, असे गुजरात सरकारने म्हटले होते.\nमात्र हे म्हणणे न्यायालयाने मान्य केले नाही. बेदी समितीने सादर केलेल्या अहवालावर चार आठवड्यात उत्तर सादर करावे, असे निर्देश न्या. एल. नागेश्वर राव व न्या. एस. के. कौल यांचाही समावेश असलेल्या खंडपीठाने गुजरात सरकारसह अख्तर आणि वर्गिस यांच्या वकिलांना दिले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; ���ायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2059/", "date_download": "2019-01-16T12:10:10Z", "digest": "sha1:LLRGEZS6J2U5W4NDHUHZITRRJFWLQ47W", "length": 3144, "nlines": 84, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-न तुला कळले,न मला उमगले...", "raw_content": "\nन तुला कळले,न मला उमगले...\nन तुला कळले,न मला उमगले...\nन तुला कळले,न मला उमगले...\nडोळ्यात तुझ्या माझे हरवने,\nआणि मग तुझ्या हसण्या-बोलण्यात सापडने,\nन तुला कळले,न मला उमगले...\nमाझ्या शब्दात तुझे मिसळने,\nआणि मग उगी स्वतहाला सावराने,\nन तुला कळले,न मला उमगले...\nमाझ्या शब्दात तुझे मिसळने,\nआणि मग उगी स्वतहाला सावराने,\nन तुला कळले,न मला उमगले...\nछंद हा आहेच निराळा,\nएक-मेकांशिवाय न कोना करमले,\nन तुला कळले,न मला उमगले...\nन तुला कळले,न मला उमगले...\nRe: न तुला कळले,न मला उमगले...\nRe: न तुला कळले,न मला उमगले...\nRe: न तुला कळले,न मला उमगले...\nन तुला कळले,न मला उमगले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5299", "date_download": "2019-01-16T12:54:06Z", "digest": "sha1:6UN4HP3QXPAXLCO7Y4PWAPNW7PVNFOQP", "length": 14046, "nlines": 85, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nपेशव्यांची पगडी गुलामीचे प्रतिक\nराष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुलेंची पगडी आणि पेशव्यांची पगडी यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीदान सोहळ्यात काळा घोळदार गाऊन आणि टोपी या ‘कॉन्व्होकेशन ड्रेस’ची जागा नवीन पोशाखाने घेतली. शुक्रवारी विद्यापीठात पदवीदान समारंभ पार पडला. याप्रसंगी कुडता, पायजमा,उपरणे आणि पगडी असा पोशाख होता.\nया समारंभाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी खेचराला पुणेरी पगडी घालून विद्यापीठात आणले. पेशव्यांची पगडी नको फुले पगडी हवी, अशी मागणी त्यांनी केली. मुद्दामहून पेशव्यांची पगडी घालून पेशवाईचे राज चालेल असे त्यांना दाखवायचे आहे. तर ही पेशव्यांची पगडी म्हणजे गुलामीचे प्रतिक आहे.\nमध्यंतरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यापुढे आपल्या कार्यक्रमात पेशव्यांची पगडी न वापरता राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांची पगडी वापरण्याचा निर्णय घेतला होता. तसा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेशच दिला होता. यावरून ब्राम्हण-बनियांच्या टॉयलेट मीडियाकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती.\nत्यावेळी हिंदुत्वाचा टेंभा मिरवणार्‍या ‘सा(बा)मना’ सारख्या दैनिकाने एक ‘पगडी’ राजकारण असा टुकार आणि भिकार असा अग्रलेख नव्हे भटीलेख लिहून भडाभडा ओकारी केली होती. तर त्याच जातकुळीचा असलेल्या ‘लोकसत्ता’ नव्हे ‘फेकसत्ता’ ने फेकामफेक करत मानसिक विकृतीचे व्यंग असल्याचे दाखवत व्यंगचित्राची पिचकारी मारण्याचा प्रयत्न केला होता.\nराष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुलेंची पगडी आणि पेशव्यांची पगडी यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. राष्ट्रपिता फुलेंची पगडी ही न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाचे प्रतिक मानली जाते, तर पेशव्यांची पगडी ही जातिव्यवस्था, अस्पृश्यता, अन्याय-अत्याचाराचा कळस म्हणून संबंध महाराष्ट्रात ओळखली जाते. राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुलेंच्या पगडीने सर्वांना न्याय दिला तर पेशव्यांच्या पगडीने अन्यायच केला आहे. त्यामुळे न्याय देणारी फुलेंची पगडी चांगली की अन्याय करणारी पेशव्यांची पगडी चांगली याचा विचार निदान विद्यापीठाने करायला हवा होता.\nज्या सावित्रीबाईंच्या नावाने पुणे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठातील कुलगुरूंना राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुरोगामी विचार माहित नाहीत का जर माहित असतील तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पेशव्यांची पगडी घालण्याचा अट्टहास का केला जर माहित असतील तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पेशव्यांची पगडी घालण्याचा अट्टहास का केला विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पेशवा ब्राम्हणां��ी पगडी घालून विद्यार्थी ब्राम्हण होणार नाहीत. तर या पगडीचा अर्थ असा आहे की, विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ३.५ टक्के विदेशी ब्राम्हणचांचेच राज्य असेल. केवळ विद्यार्थीच नव्हे गेल्या एका सभारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावरही पेशव्यांची पगडी घालण्यात आली होती.\nयाचा अर्थ तुम्ही प्रधानमंत्री असलात तरी ब्राम्हणी व्यवस्थेचे गुलाम आहात हे त्यांना दाखवायचे आहे. शिक्षणासारख्या क्षेत्रात गुलामी लादली जात आहे तर या व्यवस्थेने काय धुमाकूळ घातला आहे हे लक्षात आल्यावाचून राहणार नाही. याचा अर्थ तुम्हांला गुलामच बनवून ठेवायचे आहे.\nब्राम्हणांनी फुले दाम्त्यांना त्यांच्या हयातीतच इतका त्रास दिला आणि आताही अशाप्रकारे ते त्यांचा अपमान करीत आहेत. ज्या राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुलेंनी शेठजी,भटजी,लाटजी असे बहुजन समाजाचे शत्रू आहेत असे सांगितले. त्यांनी शेतकर्‍यांचा आसूड, गुलामगिरी, ब्राम्हणांचे कसब असे ग्रंथ लिहून बहुजन समाजाची जागृती केली.\nसर्वसामान्यांना शिक्षण मिळावे म्हणून शाळा उघडल्या, त्या क्रांतीसूर्य फुले दाम्पत्यावर थुंकण्याचा प्रयत्न पुणे विद्यापीठाने केला आहे. यावरून पुणे विद्यापीठाची ब्राम्हणी मानसिकता दिसून येते. त्यामुळे असा निर्णय घेणार्‍या कुलगुरूंवर कारवाई करण्याची गरज आहे. कारण सुंभ जळला तरी त्याचा पीळ काही जात नाही. म्हणून तो पेशवाईचा पीळ ब्राम्हणी अवलाद दाखवताना दिसत आहे. परिणामी मूलनिवासी बहुजनांच्या मुळावर आलेल्या या पिलावळीला मुळासकट उखडून काढण्याची वेळ येऊन ठेपली आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवाना���ची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=5254", "date_download": "2019-01-16T12:33:43Z", "digest": "sha1:MG2HYBC4XH3DB4POVZB2V7CDPWNJQUR7", "length": 13502, "nlines": 84, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "बेस्ट संपाचा शॉक मुंबईला अन् शिवसेनेलाही", "raw_content": "\nबेस्ट संपाचा शॉक मुंबईला अन् शिवसेनेलाही\nमुंबईकरांच्या हालाला पारावार उरला नाही\nमुंबई : बेस्ट बेमुदत संप दुसर्‍याच दिवसापासून चिघळण्यास सुरुवात झाली असून, या संपाचा झटका मुंबईकरांप्रमाणेच शिवसेनेलाही बसला. शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेतल्यानंतर मुंबईत किमान ३० ते ४० टक्के बस धावू लागतील, हा अंदाज चुकीचा ठरला. शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेल्या चालक व वाहकांनीच सेनेला साथ न दिल्यामुळे दिवसभरात जेमतेम १२ ते १३ बस आगाराबाहेर पडल्या. परिणामी, बुधवारीही बसवर अवलंबून असलेल्या सामान्य मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला.\nसुमारे ११ हजार सदस्य असलेल्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी संपातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. बुधवारी ५०० हून जास्त बस रस्त्यावर धावतील, असा दावाही त्यांनी केला होता. पण शिवसेनेच्या या निर्णयाला कट्टर शिवसैनिक असलेल्या त्यांच्या सदस्यांनीच विरोध करीत संपाला पाठिंबा कायम ठेवला. परिणामी, प्रत्यक्षात तीन बसदेखील रस्त्यावर आल्या नाहीत. त्यामुळे आमच्यामुळे संप यशस्वी होतो, असे छातीठोकपणे सांगणार्‍या शिवसेनेची नाचक्की झाली.\nएवढेच नाही तर या संपामुळे बेस्टमध्ये गेल्या ४० वषार्ंपासून असलेल्या शिवसेनेच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. बेस्टचा हा संप शिवसेनेच्या हातातून निसटला असून, एवढेच नाही तर, बेस्टमधील अस्तित्वही ��ोक्यात आले. सकाळी एसटी व खाजगी बस उपनगरांतील काही भागात सुरू होत्या. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. शेअर रिक्षा व टॅक्सी चालकांची लुटमारी बुधवारीही सुरूच होती. ओला व उबर टॅक्सीही वेळेत उपलब्ध होत नव्हत्या. पश्‍चिम व मध्य रेल्वेने बुधवारीही विशेष लोकल चालवल्यामुळे प्रवाशांना काहीअंशी दिलासा मिळाला.\nनिवासस्थाने खाली करा : बेस्टची नोटीस\nसंपामुळे बेस्टचे होणारे आर्थिक नुकसान तर दुसरीकडे मुंबईकरांना होणारा त्रास लक्षात घेऊन, बेस्ट प्रशासनाने दबावतंत्राचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे बुधवारी कर्मचार्‍यांना बेस्टचे निवासस्थान खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीमुळे कर्मचार्‍यांचे कुटुंब रस्त्यावर आल्यामुळे भोईवाडा व परळ येथे काहीकाळ नोटीस बजावण्यात आलेल्या अधिकार्‍यांसमवेत कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी वाद घातला. त्यामुळे पोलीसांना पाचारण करण्यात आले.\nबेस्टचा संप कोर्टाने बेकायदेशीर ठरवला आहे. त्यामुले संपावर जाणार्‍या कर्मचार्‍यांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. यात कर्मचार्‍यांना निलंबित करण्यासह बडतर्फ करण्याचा विचारही प्रशासनाने केला आहे. तशसा नोटीसाही देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्याअगोदर जे कर्मचारी बेस्ट वसाहतीत राहत आहेत. अशा कर्मचार्‍यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहे. अन्यथा आपले निवासस्थान खाली करा, अशी नोटीसच बजावली आहे.\nया नोटीसा सुमारे २ हजाराहून जास्त कामगारांच्या हाती पडल्याचे बोलले जात आहे. भोईवाडा व परळ येथील बेस्ट वसाहतीमधील कर्मचार्‍यांना बजावण्यात आलेल्या नोटीसनंतर येथील वातावरण चांगलेच तापले. कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी वसाहतीखाली उतरून प्रशासनाच्या या कृतीचा निषेध केला.\nआमच्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारणे हा आमचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हाला बेघर करण्याची धमकी देऊन, संप हाणून पाडण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा यावेळी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी दिला. नागरिकांच्या विशेषत: महिलांच्या आक्रमक पावित्र्यामुळे अखेर पोलीसांना पाचारण करण्यात आले.\nत्यामुळे या वादावर पडला पडला असला तरी, नोटीस बजावण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या एका अधिकार्‍याने सांगितले. संप बेकायद��शीर असल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असून लवकर कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-news-490981-2/", "date_download": "2019-01-16T12:36:22Z", "digest": "sha1:LKEFMGLUCKOKQNDPB5HWBTSBOWQKYJL3", "length": 9950, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सांगवीत दोन टोळक्‍यांमध्ये राडा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसांगवीत दोन टोळक्‍यांमध्ये राडा\nस्कॉर्पिओची काच फोडल्याचा वाद : परस्परविरोधी गुन्हा दाखल\nपिंपरी – स्कॉर्पिओ गाडीची काच फोडली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर दोन टोळक्‍यांमध्ये भांडण झाले. एकमेकांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 8) रात्री साडेनऊच्या सुमारास गणेश नगर, पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसचिन लक्ष्मण धोत्रे (वय-32, रा. धोत्रे चाळ, गणेश नगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोहीत जाधव, विशाल जाधव, जनार्दन जाधव, योगेश बनपट्टे, रुपेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि आणखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांच्या स्कॉर्पिओ कार (एमएच 12/ जीआर 7558) ची आरोपींनी काच फोडली. त्याबाबत सचिन आणि त्यांचे मित्र निलेश मंगळवेढेकर आरोपींकडे विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळेची आरोपींनी बेकायदा जमाव जमवून दोघांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nविशाल विजय जाधव (वय-22, रा. भैरवनाथ नगर, पिंपळे गुरव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निलेश शंकर मंगळवेढेकर (वय-22), सतीश लक्ष्मण धोत्रे (वय-30), सोमनाथ मच्छिंद्र धोत्रे (वय-40), सुरज लक्ष्मण धोत्रे (वय-25), राहुल अनिल धोत्रे (वय-21), शंकर मच्छिंद्र धोत्रे (वय-32, सर्व रा. धोत्रे चाळ, गणेशनगर, पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन धोत्रे याने बेकायदा जमाव जमवून विशाल जाधव व त्यांचे मित्र रोहीत जाधव, रुपेश सोनकडे यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण केली. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेसकडून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टो��णा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/madan-maral-pawar-palwanan-talk-of-sambhaji-bhide-guruji/", "date_download": "2019-01-16T12:19:19Z", "digest": "sha1:WAM2UIMS3QNWAHDP44BZFLCBQS4PXZJO", "length": 8673, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मैदान मारल पवारांच्या पैलवानानं, चर्चा मात्र संभाजी भिडे गुरुजींची!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमैदान मारल पवारांच्या पैलवानानं, चर्चा मात्र संभाजी भिडे गुरुजींची\nदेशात ७० वर्षांनंतर प्रथमच डॉ. आंबेडकर स्टेडियममध्ये लोखंडी पिंजऱ्यात कुस्ती\nसांगली : कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर संपूर्ण राज्यभर चर्चेत असलेले संभाजी भिडे गुरुजी चांगलेच चर्चेत आले. तसेच धार्मिक राजकारणाला वेगळ वळण लागल होत. आत पुन्हा गुरुजी चर्चेत आले पण ते कुस्तीच्या मैदानावर. त्यांची सांगलीत पिंजऱ्यातील कुस्तीच्या मैदानावरील उपस्थिती चांगलीच चर्चेची ठरली. त्यामुळे मैदानावर फक्त संभाजी भिडे व हिंदू धर्माच्या घोषणा होत्या.\nसांगलीत प्रथमच लोखंडी पिंजऱ्यात उपमहाराष्ट्र केसरी साताऱ्याच्या किरण भगत विरुद्ध साडेसहा फूट उंच डब्लूडब्ल्यूई चॅंपियन भारत केसरी मनजितसिंग यांच्यात काटाजोड लढत रंगली. किरणने अवघ्या सहाव्या मिनिटाला मनजितला दम दिला. पण या कुस्ती पेक्षा मैदानावर संभाजी भिडे उपस्थितीची चर्चा रंगली.\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nसाताऱ्याच्या किरण भगत हा पवारांनी दत्तक घेतलेला पैलवान आहे. तब्बल ७० वर्षांनंतर देशात प्रथमच सांगलीत डॉ. आंबेडकर स्टेडियममध्ये लोखंडी पिंजऱ्यात कुस्ती झाली. या संदर्भात गेले आठवडाभर शहरभर डिजिटल फलक झळकले होते. या फलकावर खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबतच संभाजी भिडे यांचे छायाचित्र होते.\nपैलवान कुस्तीप्रेमी संस्थेचे संस्थापक मारुती जाधव यांनी मैदानासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनीच संभाजीरावांना मैदानातून फिरवून आणले. कुस्तीरसिकांनी त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी मोठा जल्लोष झाला. त्यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन झाले. मुख्य एकमेव कुस्ती रात्री ८.३८ मिनिटांनी सुरु झाली आणि त्यानंतर अवघ्या सहा मिनिटात म्हणजे ८ वाजून ४४ मिनिटांनी कुस्ती निकाली झाली. किरण भगतने बलाढ्य देहाच्या मनजितला एकलंगी पलटी डावावर चित केले. विजेत्याला चार लाखांचे तर उपविजेत्याला दोन लाखांचे पारितोषक देण्यात आले.\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी शिवसेना-भाजपची युती केली,त्यामुळेच आम्ही…\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nवेटलिफ्टिंगमध्ये भाजीविक्रेत्याची पोर लई हुशार\nशाकंभरी नवराञोत्सवास उत्साहात प्रारंभ\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/ca-visit-bank-account-34146", "date_download": "2019-01-16T13:21:15Z", "digest": "sha1:2L7L2EJ55642LUCWBTWSPIKQBJNCP4GU", "length": 15148, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "ca visit for bank account बॅंक खाते सुरळीत करण्यासाठी \"सीए'कडे धाव | eSakal", "raw_content": "\nबॅंक खाते सुरळीत करण्यासाठी \"सीए'कडे धाव\nगुरुवार, 9 मार्च 2017\nचाळीस हजार खाती गोठविल्याची शक्‍यता\nऔरंगाबाद - नोटाबंदीपासून बचत व चालू खात्यांवर प्राप्तिकर विभागाची करडी नजर आहे. तंत्रज्ञान व पॅनकार्डचा पुरेपूर वापर करून बॅंक खाती थेट प्राप्तिकर विभागाच्या सर्व्हरशी जोडण्यात आले. त्यामुळे बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्या बॅंक खात्यांकडून हिशेब मागविण्यात आला आहे.\nचाळीस हजार खाती गोठविल्याची शक्‍यता\nऔरंगाबाद - नोटाबंदीपासून बचत व चालू खात्यांवर प्राप्तिकर विभागाची करडी नजर आहे. तंत्रज्ञान व पॅनकार्डचा पुरेपूर वापर करून बॅंक खाती थेट प्राप्तिकर विभागाच्या सर्व्हरशी जोडण्यात आले. त्यामुळे बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्या बॅंक खात्यांकडून हिशेब मागविण्यात आला आहे.\nत्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांमुळे राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांतील तब्बल 40 हज���रांच्या आसपास बॅंक खाती गोठविल्याचा अंदाज आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खात्यांना गोठविणे, नोटीस येणे, खुलासे करणे आदी प्रकार सुरू झाले आहेत. आपापल्या खात्यांची चौकशी न होता ती पुनर्व्यवहारीत कसे होईल यासाठी खातेदार सीएंकडे धाव घेत आहेत.\nसध्या शहरातील एकूण बॅंक खातेदारांपैकी 10 ते 20 टक्के खाती गोठविल्याचा अंदाज आहे. त्यासाठी बंद झालेली खाती बिनदिक्‍कत पूर्ववत होण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटकडे खातेधारकांचा ओघ वाढलेला आहे. त्याचबरोबर ऑपरेशन क्‍लीन मनीअंतर्गत प्राप्तिकर विभागाद्वारे शहरातील विविध आस्थापने रडारवर आली आहेत. यात कोचिंग क्‍लास, ज्वेलर्स, छोटे-मोठे उद्योजक आणि व्यावसायिकांचा समावेश आहे.\nगेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले छापासत्र आणि कारवाई बुधवारीही सुरू होती.\nविश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने मंगळवारी शहरात तीन ठिकाणी आणि बुधवारी पाच ठिकाणी छापे टाकून आता कारवाईचा फास आवळण्यास सुरवात केली आहे. याआधी परभणी, हिंगोली, बीड या भागातही प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांत जबरदस्त खळबळ निर्माण झाली होती. या कारवाईत सुमारे 13 कोटी 50 लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली. यापैकी साडेनऊ कोटी रुपये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत वळविण्यात आले. उर्वरित साडेचार कोटी रुपयांवर दंडात्मक कारवाई करून कर वसूल करण्यात आला. सोमवारी हिंगोलीतील पाच व्यापाऱ्यांवर छापे टाकले होते. त्यात हळद व्यापारी, पेट्रोलपंपचालक, साखर व्यापारी, किराणा होलसेलर्स, भुसार व्यापाऱ्यांचा समावेश आहे.\nवीस कोटींहून अधिकची वसुली\nदरम्यान, मराठवाड्यातील सुमारे 400 बॅंक खातेदार प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. गेल्या चार-पाच दिवसांत सुमारे 20 कोटींहून अधिक वसुली झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. एक मार्चपासून प्राप्तिकर विभागाकडून कारवाईला सुरवात करण्यात आली आहे. येत्या मार्च एंडपर्यंत ही कारवाई अशीच सुरू राहण्याची शक्‍यता आहे.\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nएकाच अधिकाऱ्याकडे आता सातवा पदभार\nऔरंगाबाद - महापालिकेत अधिकाऱ्यांची वानवा असल्याचे सांगत अनेक अधिकाऱ्यांकडे विविध पदभार दिले जात आहेत; तर दुसरीकडे अनेकांना कामच नसल्याचे चित्र आहे....\n\"त्या' मायलेकरांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार\nअंबाजोगाई - औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले उपअभियंता दिलीप सोपान घाडगे (वय 52) यांचे सोमवारी (ता. 14) एरंडोलजवळ कारअपघातात निधन झाले. काही कालावधीत...\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\n'या' शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या: जयंत पाटील\nमुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/sumedha-shroti-write-article-muktapeeth-32245", "date_download": "2019-01-16T12:37:01Z", "digest": "sha1:GF5GUWCPECWLPG6F4VTFRWYIXRI7OWEI", "length": 20179, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "sumedha shroti write article in muktapeeth फुलले मैत्रीफूल | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 25 फेब्रुवारी 2017\nआपल्यातील उणिवा स्वीकारून, समजून घेणारा मित्र प्रत्येकालाच हवा असतो. अशा परिपूर्ण मैत्रीचे गुण \"स्नेहचौफुला'त पुरेपूर आहेत. मित्र म्हणून ते सदैव स्वतःला घडवीत राहिले आहेत. म्हणून ही अगाध मैत्री त्यांना लाभलीय. ही मैत्री केवळ एकत्रता नाही, तर मिलाफ आहे, हे मैत्रीचे मधुर गुंजन आहे.\nआपल्यातील उणिवा स्वीकारून, समजून घेणारा मित्र प्रत्येक���लाच हवा असतो. अशा परिपूर्ण मैत्रीचे गुण \"स्नेहचौफुला'त पुरेपूर आहेत. मित्र म्हणून ते सदैव स्वतःला घडवीत राहिले आहेत. म्हणून ही अगाध मैत्री त्यांना लाभलीय. ही मैत्री केवळ एकत्रता नाही, तर मिलाफ आहे, हे मैत्रीचे मधुर गुंजन आहे.\nसदैव मन जाणणारी, हृदयात वसणारी अन्‌ जिवाला जीव देणारी ती सच्ची मैत्री अशी मैत्री प्रत्यक्ष घरातच अनुभवायचं भाग्य लाभलं. त्या खऱ्या मित्रांना मी \"स्नेहचौफुला' म्हणते. हेमंत श्रोत्री, सुरेश शिंत्रे, शिरीष घाटपांडे आणि सुधीर मुकावार हे ते जीवलग मित्र. त्यांच्या सुंदर मैत्रीला नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली.\nबृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आजतागायतची प्रेम व विश्‍वासाच्या बळावरील \"अखंड मैत्री.' कॉलेजच्या पहिल्या दिवशी अनोळखी असे चौघे जवळच्या दोन बाकांवर बसतात काय अन्‌ पुढे कायम एकत्र असतात काय या चौघा मित्रांचे एकत्र जाणे-येणे, अभ्यास करणे, ट्रेकिंग व इतर उपक्रमांतला सहभाग सुरू झाला. कॉलेजमध्ये चौघांची मैत्री फार \"फेमस' झाली. एखादे वेळी तिघेच एकत्र दिसले, की जो तो विचारी, \"\"आज चौथा कुठे विसरलात रे या चौघा मित्रांचे एकत्र जाणे-येणे, अभ्यास करणे, ट्रेकिंग व इतर उपक्रमांतला सहभाग सुरू झाला. कॉलेजमध्ये चौघांची मैत्री फार \"फेमस' झाली. एखादे वेळी तिघेच एकत्र दिसले, की जो तो विचारी, \"\"आज चौथा कुठे विसरलात रे'' एवढेच कशाला, त्यानंतरच्याही चाळीस-पंचेचाळीस वर्षांत कोणाचा मित्र भेटो, अगदी फोनवरही, तो विचारणारच, \"\"काय रे, तुझे कॉलेजमधले तिघे मित्र कुठे असतात'' एवढेच कशाला, त्यानंतरच्याही चाळीस-पंचेचाळीस वर्षांत कोणाचा मित्र भेटो, अगदी फोनवरही, तो विचारणारच, \"\"काय रे, तुझे कॉलेजमधले तिघे मित्र कुठे असतात'' यावर चौघांचे एकच दणदणीत उत्तर असते, \"\"दर रविवारी सकाळी सात ते दहा पर्वतीवर एकत्र असतो.''\nकॉलेजात असताना एकदा असा पाठ मिळाला, की व्यावहारिक जगाचे ज्ञान होण्यासाठी, आपल्या हिमतीवर उभे राहण्यासाठी सुटीमध्ये छोटे-मोठे काम करावे. घाटपांडेंच्या वडिलांनी स्वतःच्या पुस्तक-दुकानात काम करण्याची संधी मोठ्या प्रेमाने व कौतुकाने दिली. त्यांचे मार्गदर्शन पुढे आयुष्यभर मोलाचे ठरले. एन.सी.सी.मध्ये असताना नसरापूरला दहा दिवस चौघेही एकत्र होते. तेव्हा त्यांना एकमेकांचा खूप आधार वाटला. कुठ���्याही कामाची भीती किंवा बाऊ वाटला नाही. कारण मित्रांचे हात व आश्‍वासक साथ सोबत होती. यातूनच त्यांच्यातील विश्‍वास अन्‌ आत्मविश्‍वासही वाढत होता.\nआणि त्यांची दोस्ती घट्ट करणारा, मनाने कायमसाठी एकत्र आणणारा तो प्रसंग घडला राजगडचे ट्रेकिंग पहाटे साडेचारला चढायला सुरवात केलेली, अर्धा रस्ता चढून गेल्यावर श्रोत्री पाय घसरून पडले व हातातील बॅग पंचवीस-तीस फूट खोल एका झाडाला लटकली. कोणाला काही सुचेना. पण सुधीर यांनी (खरेच, धीर न सोडता) हळूहळू उतरायला सुरवात केली. ते कधी दिसायचे, तर कधी गायब व्हायचे. मध्येच काही तरी पडल्याचा आवाज झाला, तसे सगळे जाम घाबरले. देवाची प्रार्थना सुरू झाली. मग त्यांनी झाडावरून बॅग घेतल्याचे दिसले. कसेबसे ते वर चढले, पण खूप खरचटले होते त्यांना. ते सुखरूप वर आले आणि सर्वांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली चौघांचे असे एकमेकांशी स्वभाव जुळल्याने सर्वांच्या घरी भावंडांसारखे प्रेम मिळाले; अन्‌ ते प्रेम सर्व नातेवाइकांच्या डोळ्यांत झळकताना दिसते. त्यामुळे आजपर्यंत कायमच कार्यक्रमप्रसंगी घरच्या आप्तांच्या यादीत मित्रांच्या कुटुंबीयांचा मान असतोच.\nप्रसंगपरत्वे नंतर चौघा मित्रांपैकी कोणी नोकरीतील बदलीमुळे बाहेरगावी गेले तरी संपर्क सततच असे. अन्‌ पुण्यात पाऊल टाकल्यावर लगेचच या मित्र चौफुल्याची भेट नक्की ठरलेलीच चौघांचा नेमच, की दर रविवारी सकाळी पर्वतीवर फिरायला जाणे. वर्षानुवर्षे त्यात खंड पडला नाही. नंतरच्या काळात आम्ही चार मैत्रिणीही त्यात सामील होतोच. आता सर्वांच्या साठीनंतर अधूनमधून बागांतही फिरतात. पण सर्वांचे आवडते ठिकाण \"पर्वती'च चौघांचा नेमच, की दर रविवारी सकाळी पर्वतीवर फिरायला जाणे. वर्षानुवर्षे त्यात खंड पडला नाही. नंतरच्या काळात आम्ही चार मैत्रिणीही त्यात सामील होतोच. आता सर्वांच्या साठीनंतर अधूनमधून बागांतही फिरतात. पण सर्वांचे आवडते ठिकाण \"पर्वती'च याबरोबर गाण्यांचे कार्यक्रम, नाटके, भाषणे यालाही एकत्र जाणे असतेच.\nइतक्‍या वर्षांतले एकमेकांच्या सोबतीने अनुभवलेले अनेकानेक प्रसंग आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय आहेत. गेट टु गेदरचे कार्यक्रम ठरवण्यात सुनंदा मुकावारांचा पुढाकार. शिंत्र्यांच्या आंब्याच्या बागेत बच्चे कंपनीची पार्टी असली, की रंजना शिंत्र्यांच्या उत्साहाला उधाण येत���. आमच्या छोट्या-मोठ्या सहली ठरवणार त्या शर्वरी घाटपांडे. कितीतरी धमाल संध्याकाळच्या खूप आनंदी आठवणी आहेत.\nएक दिवस तर गंमतच झाली. मी ह्यांना अगदी जरुरीचे काम सांगितले. हे म्हणाले, \"\"आत्ता नाही. मग बघू.'' लगेचच माझ्या सासूबाई म्हणाल्या, \"\"आत्ता सुरेशचा फोन येऊ दे. अस्सा ताडकन्‌ उठेल बघ'' त्यावर हे सुद्धा हसू लागले. खरं तर, चौघां मित्रांचे व्यवसाय वेगवेगळे. पण चौघेही स्वभावाने शांत, श्रद्धाळू, एकदम \"पाक'दिल, अन्‌ स्वच्छ आरस्पानी मनाचे. मैत्रीचे जाणिक म्हणूनच \"अहं'रहित. म्हणूनच हे जुळलेले रेशीमगाठी स्नेहबंध मौलिक आहेत. जीवनातल्या सुख-दुःखाच्या प्रसंगी मित्र आधारवडच असतात. आजारपण, अडचण असली की जबाबदारी घेऊन सर्व प्रकारे खंबीर आधार देणारे मित्रांचे हात \"देवाचा वरदहस्त' वाटला तर नवल नाही\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nबास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी\nपुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा...\nराजकीय शेवट; म्हणूनच बिनबुडाचे आरोप\nठाणे - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांची राजकीय कारकीर्द शेवटच्या टप्प्यात आली असून, या राजकीय शेवटातूनच...\nभाषातज्ज्ञ परांजपे यांच्या पत्नीचे नागपुरात निधन\nनागपूर - ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्र. ना. परांजपे यांच्या पत्नी वसुधा परांजपे (७६) यांचे मंगळवारी (ता. १५) नागपुरात हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍...\nमातृलिंग गणपती परिसर विकास करण्यासाठी प्रयत्न करणार - विजयकुमार देशमुख\nमंगळवेढा - कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न...\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्���ा स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/64-cheating-online-frauds-nashik-year-159585", "date_download": "2019-01-16T13:06:26Z", "digest": "sha1:NKA3XNXQSCNE4U4JCKLVQ6UX2J2ZSA7Y", "length": 16304, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "64 cheating online frauds in Nashik this year नाशिकमध्ये वर्षभरात 64 जणांची ऑनलाईन फसवणूक | eSakal", "raw_content": "\nनाशिकमध्ये वर्षभरात 64 जणांची ऑनलाईन फसवणूक\nरविवार, 9 डिसेंबर 2018\nबँकेचा ओटीपी व एटीएमकार्डवरील नंबर मिळवून पैशांची फसवणूक केली जाते़. ग्राहकांनी अशा कोणतेही फोनकॉल्सला बळी पडू नये. ऑनलाईन खरेदी करताना संबंधित कंपनीची विश्वासार्हता तपासूनच व्यवहार करावा. सोशल माध्यमाचा काळजीपूर्वक वापर करावा.\n- निलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण सायबर सेल.\nखामखेडा (नाशिक) : बँक खातेदारांना फोन करून तसेच ऑनलाईन खरेदीच्या ऑफर्स देऊन वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील 64 जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो रूपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे़. नाशिक जिल्ह्यातील ४० व शहरी भागातील ३ पोलिस स्थानकातील सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसवणूक झालेल्या ६४ गुन्ह्यातील चार तक्रारदारांना ९५ लाख ४५ हजार रुपये परत मिळाले आहेत.\nसायबर सेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनअंतर्गत सायबर सेल विभाग कार्यरत आहे. या विभागात सायबर गुन्ह्यांबाबत तक्रारी घेतल्या जातात. मागील वर्षभरात जिल्ह्यात ६४ गुन्हे घडले. बँक फसवणूक, सोशल माध्यमातून फेसबुक,व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरुण-तरुणीना अश्लील, बदनामीकारक लिखाण, ठकबाजी, विनयभंग यांसारखे गुन्हे घडले.\nसर्वाधिक गुन्हे बँक फसवणुकीचे झाले आहेत. यामध्ये बँक फसवणुकीत सामान्य ग्राहकांना बँकेसंबंधी सर्व माहिती घेतात. अगदी खाते क्रमांकही सांगितला जातो़. त्यामुळे बहुतांशी जणांचा यावर विश्वास बसून हा कॉल बँकेमधून आला आहे, असा समज होतो़. तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडावयाचे आहे़.एटीएम कार्ड अपडेटस् करावयाचे आहे.तुम्हाला लोन मंजूर झाले.आदी कार��े सांगून सदर ग्राहकांकडून त्याचा एटीएम क्रमांक, ओटीपी विचारून घेतला जातो़.\nत्याचबरोबर स्वस्तात वस्तू खरेदीचे आमिष,इंटरनेटवरील विविध संकेतस्थळावर तसेच व्हाटसअॅजप व फेसबुकवर ब्रॅण्डेड वस्तू स्वस्तात खरेदी करतायेत असल्याच्या ऑफर्स दिल्या जातात़.या ऑफरवर क्लिक केल्यानंतर ऑर्डर बुक केली जाते़.त्यासाठी ऑनलाईन पेमेंट करावे लागते़.हे पेमेंट अदा करताना सदर साईटवर आपला एटीएम कार्डवरील क्रमांक व ओटीपी टाकावा लागतो़.हा ओटीपी सायबर गुन्हेगार नोट करून घेतात़ त्यानंतर ग्राहकाच्या बँक खात्यातून गुन्हेगार त्यांच्या वॉलेटवर रक्कम वर्ग करून मोठ्याप्रमाणावर फसवणूक करतात.\nबँक खातेदार ग्राहकांचा डेटा मिळवत राज्यभरात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येत आहेत.नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पोलिस स्थानकातील बँक खातेदाराला ४७ लाख त्याचबरोबर दुसऱ्या खातेदारास ४५ लाख २५ हजार व चांदवड तालुक्यात २ लाख ७५ हजारांची फसवणूक झालेली होती. जिल्ह्यातील मोठ्या तिघेही गुन्ह्यात तक्रारदाराना रकमेचा परतावा मिळवून देण्यात यश आले आहे. दहा ते अकरा महिन्यांत जिल्ह्यात फसवूणक झालेल्या चार तक्रारदारांना सायबर सेलच्या माध्यमातून ९५ लाख ४५ हजार रुपये परत मिळवून दिले आहेत़.\nसोशल माध्यमातील मानहानिकार लिखाण,बँक फसवणूक संदर्भात फसवणूक झाल्याबरोबर तक्रारदारांनी सायबर सेल पोलिसांशी संपर्क साधावा. बँकेशी निगडित कुठलाही पासवर्ड,खातेनंबर अनोळखी व्यक्तीबरोबर शेअर करू नये.\n- एस.एस.अनमोलवार, पोलिस उपनिरीक्षक, सायबर पोलिस ठाणे नाशिक.\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\nजेंटिल सरदारसह टोळीला अटक; साठा जप्त\nनागपूर- उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड जेंटील सरदार आणि त्याच्या टोळीला पाचपावली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतूस, तलवारी, चाकू असा...\nसंगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू\nयेरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल��यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nएमआयएमच्या 'त्या' नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा\nऔरंगाबाद - श्रद्धांजली प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेला व एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटी चौक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/13/article-on-babasaheb-ambedkar-by-mahesh-aaherao.html", "date_download": "2019-01-16T12:22:34Z", "digest": "sha1:D4QK2B6GFFVIWJPCFF3QSCTBS7P6WDCW", "length": 11810, "nlines": 17, "source_domain": "mahamtb.com", "title": " बाबासाहेबांवरचे ‘प्रेम’ हे नक्षलवाद्यांचे ‘ढोंग’ बाबासाहेबांवरचे ‘प्रेम’ हे नक्षलवाद्यांचे ‘ढोंग’", "raw_content": "\nबाबासाहेबांवरचे ‘प्रेम’ हे नक्षलवाद्यांचे ‘ढोंग’\nनक्षलवाद्यांबद्दल रंगवले गेले उदात्त चित्र\nजनतेच्या सहानुभूतीचा ठेवतात फायदा\nसंविधानासमोर माओवादी चळवळीचे आव्हान\nसाम्यवादाचा मार्ग अत्याचारी, मार्क्सचा हिंसेवर आधारित\nमाओवादी नक्षलवादाला, त्यांच्या विध्वंसक वृत्तीला चालना देणारे अनेक कार्यकर्ते सतत डॉ.आंबेडकरांचा जयजयकार करीत असतात. त्यामुळे बाबासाहेबांवर नितांत प्रेम करणार्‍या, त्यांना दैवत मानणार्‍यांना असे वाटते की, हे माओवादी, नक्षलवादी मंडळीच आपली माणसं आहेत. ‘जय भीम - लाल सलाम’ या घोषणेला ते प्रतिसाद देतात. पण माओवादी, नक्षलवादी राष्ट्रविरोधी कारवाया करीत आहेत आणि ते डॉ.बाबासाहेब आंबेेडकरांच्या विचारांच्या आणि आदर्शांच्या किती विरोधी आहेत हे समजून घेणे महत्त्वा��े आहे.\nजंगलात राहणारे आदिवासी, अल्पभूधारक, गरीब मजूर यांची शासकीय कर्मचारी, व्यापारी ठेकेदार आणि नेते मंडळी वर्षानुवर्षे पिळवणूक करीत होते. त्यामुळे सततच्या अत्याचार आणि अन्यायामुळे दबून राहिलेला संताप कधीतरी उफाळून येणार यात आश्‍चर्य नाही, असा सर्वसाधारण माणसाच्या मनात विचार येतो आणि तो नक्षलवादाचे समर्थन करू लागतो. नक्षलवादी म्हणजे दीनदुबळ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शस्त्रसज्ज संघटना असा सातत्याने सर्वांंचाच समज करून देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाची सहानुभूती नेहमीच नक्षलवाद्यांच्या पाठीशी राहिली आहे. चित्रपट, दूरचित्रवाहिन्या आदींच्या माध्यमातून तसेच माध्यमांमधून सतत होणार्‍या अन्याय आणि त्यासाठी हातात शस्त्र घेऊन विरोधात उभ्या ठाकणार्‍या नायकाचे चित्र रंगवण्यात आल्यामुळे तो नेहमीच आदरास पात्र ठरला आहे. असे उदात्त चित्र नक्षलवाद्यांबद्दल रंगवले गेल्यामुळे नक्षलवादी आज जे प्रकार करीत आहेत त्यामागे नेमके काय षड्यंत्र आहे आणि ते किती भयंकर वा धोकादायक आहेत आणि ते किती भयंकर वा धोकादायक आहेत हे लक्षात येत नाही.\nज्यावेळी नक्षलवादाची चळवळ सुरू झाली त्यावेळी पीडितांवर होणार्‍या अन्यायाविरुध्द लढण्याची त्यांची इच्छा प्रामाणिक होती. पण आता ही चळवळ संपलेली आहे. आज त्या नक्षलवादी चळवळीचा बुरखा घालून माओवाद्यांनी नव्याने चळवळ उभी केली आहे. सामान्य जनतेच्या मनातील सहानुभूतीचा फायदा उठवत हे माओवादी आपल्या मनातील दुष्ट विचार वास्तवात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा माओवाद्यांचा नक्षलवादाच्या बुरख्यामागील विद्रूप चेहरा जगासमोर आणणे ही काळाची गरज आहे.\nभारतीय संविधानासमोर माओवादी चळवळीचे एक फार मोठे आव्हान अनेक दशकांपासून आहे. परंतु आजची माओवादी चळवळ खूप वेगळ्या धोरणाने त्यांचे कार्य वाढवत आहे. चळवळीला माणसे मिळावित म्हणून आणि यांना अपेक्षित असलेल्या क्रांतिसाठी व्यापक जनाधार प्राप्त व्हावा याकरिता आता माओवादी शहरी भागात कार्य वाढविण्यासाठी सक्रिय होत आहेत. शहरी भागात यांना बंदुका घेवून हल्ले करायचे नाहीत तर मार्क्स, माओच्या विचारांचे समर्थक, कार्यकर्ते निर्माण करावयाचे आहेत. समाजात अनेक गटांमध्ये फूट पाडायची, बुध्दिभेद करायचा, राज्यव्यवस्थेवर जोरदार टीका करायची आणि मोठया प्रमाणावर असंतोष निर्माण करायचा असा प्रयत्न या शहरी चळवळी करताना दिसतात.\nबोधिसत्त्च डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे की, साम्यवादाचा मार्ग अत्याचारी आहे. मार्क्सचा मार्ग हा हिंसेवर आधारित आहे (धनंजय कीर, पृ.क्र ५६४) शहरी भागात सक्रिय असलेल्या जहाल गटाला मात्र बुध्दाचा विचार सांगणारे बाबासाहेब पसंत नाहीत. लोकशाहीवादी, संविधान निर्माते, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना नको आहेत. दलित चळवळींना बदनाम करण्याचे आणि लोकशाहीत विचारंाशी प्रतारणा करीत अराजकता माजविण्याचेे काम काही गट करतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि भारतीय लोकशाहीपुढे या माओवाद्यांची हिंसक क्रांती कधीही सफल होऊ शकत नाही.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेतील शेवटच्या भाषणात म्हणतात, हे सहज शक्य आहे की, नव्यानेच जन्माला आलेली लोकशाही आपले बाह्य स्वरुप सांभाळेल. परंतु, प्रत्यक्षात ती हुकूमशाहीला स्थान देईल. जर प्रचंड बहुमत असेल तर दुसरी शक्यता वास्तवात येण्याचा मोठा धोका आहे. केवळ बाह्य स्वरूपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवे आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे. याचा अर्थ हाच की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारुन सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला पाहिजे.\nआर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग अन्य काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे. जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारु तेवढे ते आपल्या हिताचे होईल.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण नोव्हेंबर, २५, १९४९ (स्त्रोत : १ डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३, पान नं. १७१-१७२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=5255", "date_download": "2019-01-16T12:16:36Z", "digest": "sha1:YE57QCQVSNH5NC3XG7OFZQEJSFDIVPEB", "length": 9984, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "पॅनकार्ड क्लब घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टाचा ‘सेब���’ला दणका", "raw_content": "\nपॅनकार्ड क्लब घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टाचा ‘सेबी’ला दणका\n५२ लाख गुंतवणूकदारांचे पैसे अडकले\nमुंबई : पंचतारांकित हॉटेलमधे निवासाचीही सोय आणि आकर्षक परतावा असे आमिष दाखवून देशातील लाखो ग्राहकांचे पैसे गुंतवणुकीच्या माध्यमातून गडप करणार्‍या पॅनकार्ड क्लब घोटाळयाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज ‘सेबी’ला चांगलाच दणका दिला. आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तेची सविस्तर माहिती लपवणार्‍या ‘सेबी’ला हायकोर्टाने खडसावले. तसेच ही माहिती दोन आठवड्यात न्यायालयात सादर करा असे आदेश देत जप्त मालमत्तेचा लिलाव करण्यासही बंदी घातली आहे.\nगुंतवणुकीद्वारे जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून पॅनकार्ड क्लब लिमिटेड या कंपनीने देशभरातल्या ५२ लाख ग्राहकांकडून पैसे उकळले. कंपनीच्या संचालकांनी विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केली, परंतु गुंतवणूकदारांचे पैसे परत न करताच कंपनीने हे पैसे गडप केले. सुमारे ७ हजार ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी ‘सेबी’कडे धाव घेतली व काहींनी ‘सॅट’कडे आपले गार्‍हाणे मांडले.\n‘सॅट’ने ‘सेबी’ला पॅनकार्ड क्लबची मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. ‘सेबी’नेही ‘सॅट’च्या आदेशानुसार मालमत्तेचा लिलाव सुरू केला. मात्र त्या लिलावादरम्यान ‘सेबी’ने जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव रेडीरेकनरपेक्षाही कमी दरात केला असल्याचे काही गुंतवणूकदारांच्या लक्षात येताच राघवेंद्र मोघावेरा व इतर गुंतवणूकदारांनी ‘सेबी’विरोधात ऍॅड. राघवेंद्र सारथी यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली.\nन्यायाधीश भूषण धर्माधिकारी आणि न्यायाधीश रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर आज पार पडलेल्या सुनावणीवेळी ‘सेबी’ने आतापर्यंत जप्त केलेल्या १५ मालमत्तांचा लिलाव केला व ठाण्यातील आणि गोव्यातील मालमत्तेचा लिलाव रेडीरेकनरपेक्षाही कमी किमतीत केल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली.\nपरदेशातील मालमत्तेची ‘सेबी’ने माहिती लपवली\nपॅनकार्ड क्लब लिमिटेडच्या एकूण ६८ मालमत्ता होत्या. त्यापैकी १५ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या परदेशातही काही मालमत्ता आहेत, मात्र या मालमत्तांची माहिती ‘सेबी’ लपवत आहे असा आरोप याचिकाकर्त्यांन��� केला आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1", "date_download": "2019-01-16T12:50:16Z", "digest": "sha1:OO6GBKSNYUBKAUBDYWZD2DKD6X2DLXS7", "length": 26997, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (55) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (100) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (10) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\nसिटिझन जर्नालिझम (4) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nकाही सुखद (3) Apply काही सुखद filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nऔरंगाबाद (181) Apply औरंगाबाद filter\nमहाराष्ट्र (173) Apply महाराष्ट्र filter\nसोलापूर (94) Apply सोलापूर filter\nप्रशासन (80) Apply प्रशासन filter\nउस्मानाबाद (78) Apply उस्मानाबाद filter\nजिल्हा परिषद (71) Apply जिल्हा परिषद filter\nकोल्हापूर (65) Apply कोल्हापूर filter\nअमरावती (64) Apply अमरावती filter\nमुख्यमंत्री (64) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (55) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमहापालिका (51) Apply महापालिका filter\nचंद्रपूर (48) Apply चंद्रपूर filter\nनिवडणूक (48) Apply निवडणूक filter\n'थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करणार'\nनांदेड: एप्रिल 2018 पासून आजपर्यंत एकही वीजबील न भरलेल्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कुठलेही कारण न ऐकता त्यांचा वीजपुरवठा खंडीत केला जाणार आहे. नांदेड परिमंडळामध्ये (नांदेड, परभणी आणि हिंगोली) एक लाख 74 हजार 646...\nअनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून\nमंगळवेढा - पत्नीचे इतर पुरूषाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा सशंय मनात धरून पतीने ऊसाच्या खांडाने मारल्याचे समोर आले आहे. संतोष बाळू मासाळ (रा.तपकिरी, ता पंढरपूर) याने दुचाकीवर जात असताना गाडीवरून पडल्याचा बनाव करून पत्नीची हत्या लपविण्याच्या प्रयत्न केला. परंतु, पोलिसांच्या दक्षतेने त्याचा पर्दाफाश...\nएका 'यूथ आयकॉन'चा प्रवास (सतीश देशपांडे)\n\"सागर रेड्डी नाम तो सुना होगा' या सुनीता तांबे यांच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर एक वाक्‍य आहे : \"सैराट चित्रपटाची कहाणी जिथं संपते, तिथून सागरच्या आयुष्याची सुरूवात होते.' पुस्तक वाचत गेल्यावर याच्या सत्यतेची आणि आपल्या आजूबाजूलाच असणाऱ्या; पण सहज न दिसणाऱ्या वास्तवाची प्रकर्षानं जाणीव होते....\n'चोर-पोलिस' खेळ बंद करा\nलातूर : गेल्या काही महिन्यांपासून शहर व जिल्ह्यात चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. आठवड्यातून किमान दोन-तीन चोरीच्या घटना घडत आहेत; पण पोलिसांच्या हाती अद्याप चोरटे लागत नाहीत. याची दखल नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी घेतली. चोर-पोलिसांचा खेळ...\nसहा हजारांची लाच घेताना वनपाल जाळ्यात\nनांदेड : नुकसान भरपाईचे बिल मंजूर करण्यासाठी सहा हजारांची लाच स्विकारण्याचे पडताळणी सापळ्यात निष्पन्न झाले. यावरून वनपाल शिवप्रसाद मठवाले याच्याविरूध्द इस्लापूर ठाण्यात लाचेचा गुन्हा गुरूवारी (ता. दहा) दाखल झाला आहे. किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत...\nनांदेड ते चंदीगड विमानसेवा सुरू\nनांदेड : एअर इंडियाच्या वतीने नांदेड ते चंदीगड विमान सेवेचा शुभारंभ मंगळवारी (ता. आठ) सकाळी अकरा वाजता करण्यात आला. चंदीगडहून आलेल्या विमानाचे व प्रवाशांचे सचखंड गुरूद्वाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी एअर इंडियाचे कमरशियअल डायरेक्टर ओबेराय यां���ी नांदेडच्या महापौर...\nमनुष्यबळ पुनर्रचना आराखडा सर्वसंमतीनेच कर्मचारी संपात सहभागी\nनांदेड : महावितरण अंतर्गत मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा हा सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन आणि चर्चा करूनच तयार करण्यात आला आहे. या पुनर्रचनेत कोणतेही पद किंवा कर्मचारी कपात होणार नाही उलट नवीन कार्यालयांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे महावितरण प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात...\nश्रीगोंदे पोलिस ठाण्यातील तात्कालिन पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा\nश्रीगोंदे (नगर) - श्रीगोंदे पोलिस ठाण्यात २००९ ते २०११ या कालावधीत उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे तत्कालिक पोलिस उपनिरीक्षक ए.बी. तथा अनिल जाधव राहणार नांदेड यांनी त्यांच्याकडील अकरा गुन्ह्यांमध्ये आरोपींना मदत करीत कागदपत्रे व पुरावे न्यायालयात सादर न केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द...\nगुरूद्वारा बोर्डातर्फे शहा यांचा विमानतळावरच सत्कार\nनांदेड : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा नियोजित कार्यक्रम रद्द झाल्याने त्यांचा गुरूद्वारा बोर्डातर्फे विमानतळावरच सोमवारी (ता. 7) सत्कार केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अमित शहा लातूर येथील पक्षाच्या कार्यक्रमासाठी नांदेड मार्गे लातूरला रविवारी...\nनांदेड-चंदीगड विमानसेवा उद्यापासून सुरू\nनांदेड : एअर इंडियाच्या वतीने नांदेड ते चंदीगड विमान सेवेचा शुभारभ होणार आहे. येथील सिख संगत व अन्य भाविकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. मंगळवारी 8 जानेवारी रोजी या सेवेचा शुभारंभ होणार असून विमान प्रवासी बुकिंग पूर्ण झाली आहे. अशी माहिती नांदेड विमानतळ स्टेशन...\nयुती झाली नाही तर ‘पटक देंगे’ - अमित शहा\nलातूर - लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली तर सहकाऱ्यांना विजयी करू; पण युती झाली नाही तर त्याच सहकाऱ्याला इतर विरोधकांप्रमाणे आपटू (पटक देंगे), अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज शिवसेनेवर हल्ला चढविला, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वबळावर लोकसभेच्या सर्व जागा...\nराज्यात एक हाती सत्ता आणू : मुख्यमंत्री\nलातूर : राज्यात आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती होईल की नाही याचा निर्णय पक्षाध्यक्ष घेतील. पण केंद्र व राज्य शासनाने राबवलेल्या योजनांच्या बळावर व कार्यकर्त्यांच्��ा मेहनतीने राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा तर जिंकूच. पण विधानसभेत देखील एक हाती सत्ता आणू, असा विश्वास मुख्यमंत्री...\nनांदेड जिल्ह्यात खून, बलात्कार, घरफोडीत घट\nनांदेड : जिल्ह्यात सन २०१७ पेक्षा सन २०१८ मध्ये खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, घरफोडी, वाहनचोरी या गंभीर गुन्ह्यात घट झाली. तर विनयभंग, दरोडा, वाटमारी, दंगल आणि जुगार या गुन्ह्यात वाढ झाल्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी माहिती दिली. पोलिस स्थापना दिन आणि पत्रकार...\nपोलिस अधिक्षक कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी\nनांदेड : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उध्दार करी ' या उक्तीला पुढे करत नव्यानेच पोलिस दलात रूजु झालेल्या महिला सिमा साखरवाड यांनी पुढे येऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. विशेष म्हणजे त्यांना पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी एक हजाराचे बक्षिस...\nकृषी सहायकाच्या लग्नाला जिल्हाधिकारी वऱ्हाडी\nतिवटघ्याळ (लातूर) : लातूर जिल्ह्याला दुष्काळातून मुक्त करण्याचा विडा सर्वांनीच उचलला आहे. यातूनच गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियान व विविध माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली. कामे पूर्ण करणाऱ्या जबाबदारी पेलताना हडोळती (ता. अहमदपूर) येथील महिला कृषी सहायक सुनिता चात्रे यांनी त्यांचा विवाहही पुढे...\nअमित शहा यांच्या उपस्थितीत होणार विजयी संकल्प बैठक\nलातूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 6) येथे लातूर, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली या चार जिल्ह्यातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. संघटनात्मक तयारीसोबतच आगामी निवडणुकीसंदर्भात विजयाचा संकल्प करणारी ही बैठक आहे. या...\n...अन् मुलगा चार दिवसांनी घरी परतला\nलातूर : शिक्षणासाठी लातुरात आलेल्या विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची बातमी शहरात वेगाने पसरत असतानाच हे अपहरण नसून अभ्यासाच्या ताणामुळे मुलगा घरातून पळून गेल्याची आश्‍चर्यकारक माहिती पुढे आली आहे. चार दिवसांनी तो परत आल्याचेही कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी स्पष्ट केले. नांदेड जिल्ह्यातील...\nस्कॉर्पियो व दुचाकीच्या अपघातात तीन ठार; एक जखमी\nसेलू : परभणी रस्त्यावरील कवडधन पाटीजवळ स्कार्पियो व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तीन तरूण जागीच मृत्यु झाला तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (ता.३०) रात्री दिडच्या सुमारास घडली. परभणीकडून येणारी स्कार्पियो (गाडी क्रमांक एम. एच. २२ यु ८२२२) व सेलूहून ढेंगळी...\nलाच मागणारा तलाठी जाळ्यात; भोकर ठाण्यात गुन्हा दाखल\nनांदेड : आई- वडिलाच्या नावे असलेली शेती भाऊ व बहीणीच्या नावे करून ती सातबारावर घेण्यासाठी लाच मागणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला. मागणी निष्पन्न झाल्याने तलाठी व्ही. एस. गलंडे याच्याविरूध्द शनिवारी (ता. २९) गुन्हा दाखल झाला. भोकर तालुक्यातील रहाटी सज्जाचे लाचखोर तलाठी व्ही. एस....\nभुसावळ विभाग मध्य रेल्वेचे हृदय : देवेंद्रकुमार शर्मा\nभुसावळ ः संपुर्ण रेल्वेचे मध्य रेल्वे हृदय आहे तर मध्य रेल्वेचे हृदय भुसावळ विभाग आहे. रेल्वे वाहतुकीत महत्वाची भुमिका निभावणाऱ्या या विभागाचे विविध क्षेत्रातील काम कौतुकास्पद असल्याचे मत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. बडनेरा-भुसावळ दरम्यान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/10/article-on-homeopathy-by-bhawana-.html", "date_download": "2019-01-16T11:41:11Z", "digest": "sha1:MRMJLRH7TWWYY46ZZX3X52U6YUI5YXKM", "length": 6424, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " आम्ही आहोत पुन्हा विद्यार्थी झालेले डॉक्टर आम्ही आहोत पुन्हा विद्यार्थी झालेले डॉक्टर", "raw_content": "\nआम्ही आहोत पुन्हा विद्यार्थी झालेले डॉक्टर\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री गिरीश महाजन, डॉ. उल्हास पाटील व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला ‘मॉडर्न फार्माकॉलॉजी’ हा एक वर्षाचा कोर्स आहे. वैद्यकीय सेवा करणार्‍या डॉक्टरांसाठी आणि रुग्णांसाठी तो उपयुक्त ठरत आहे.\nवय वर्ष ३० ते ७०, सर्व विद्यार्थी सकाळी ९ वाजता वर्गात शिरतात. संध्याकाळी ५ वाजता ब��हेर पडतात. लेक्चर, प्रॅक्टीकल, हॉस्पिटल व्हिजिट. सर्व काही शिस्तीत पण हे विद्यार्थी कोण हे विद्यार्थी आहेत - जळगाव, विदर्भ, मुंबई, मराठवाडा या भागांमधील प्रथितयश डॉक्टर आणि हा वर्ग भरतो जळगावच्या नामांकित डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये. आठवड्यातून दोन दिवस, शुक्रवार आणि शनिवार.\nशहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्यासाठी शासनाचे विविध उपक्रम सुरू असतात. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने यात पुढाकार घेतला. खेड्यापाड्यातील गरीब रूग्णांसाठी आधुनिक उपचार पध्दतीचा वापर होण्यासाठी विद्यापीठाने ‘आधुनिक वैद्यकीय औषधी शास्त्र (मॉडर्न फार्माकॉलॉजी)’ या कोर्सची सुरूवात केली. जळगावला आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा नेहमीच आग्रह धरणारे डॉ. उल्हास पाटील व डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांनी तत्काळ कार्यवाही केली आणि ‘मॉडर्न फार्माकॉलॉजी’ हा कोर्स जळगावात नोव्हेंबर २०१७ पासून सुरू झाला.\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री गिरीश महाजन, डॉ. उल्हास पाटील व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला हा एक वर्षाचा कोर्स आहे. आमच्यासारख्या वैद्यकीय सेवा करणार्‍या डॉक्टरांसाठी आणि रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. या बॅचमध्ये नियमित प्रवेशप्रक्रिया होऊन विविध वयोगटांतील ५० डॉक्टरांनी प्रवेश घेतला आहे.\nकितीतरी वर्षानंतर पुन्हा एकदा कॉलेजमध्ये, वर्गामध्ये विद्यार्थ्यांसारखे बसून शिकायचे या कल्पनेने सुरूवातीला आमच्यासारख्या डॉक्टरांना नवलाई आणि थोडी भीतीही वाटली. मात्र डॉ. उल्हास पाटील यांनी पहिल्या दिवशी स्वतः उपस्थित राहून आम्हाला धीरही दिला आणि प्रोत्साहनही दिले. आम्हाला शिकवणारे सर्व डॉक्टर आणि शिक्षकवृंद अवघड विषयही सोप्या व साध्या भाषेत, न कंटाळता समजावून सांगतात. आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आमचे त्यांच्याशी अतूट नाते तयार झालेले आहे.\nआम्ही सर्व डॉक्टर आपापली प्रॅक्टीस सांभाळून मॉडर्न फार्माकॉलॉजीचे शिक्षण घेत आहोत. पुन्हा एकदा कॉलेजचे दिवस एन्जॉय करीत आहोत. अर्थात या सर्व ज्ञानाचा उपयोग सर्व स्तरातील रूग्णांसाठी मोठ्या प्रमाणात आहे. हा कोर्स जळगावला सुरू करून आम्हाला ज्ञानार्जनाची संधी दिली. त्याबद्दल डॉ. उल्हास पाटील यांचे आभारी आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=5256", "date_download": "2019-01-16T12:45:43Z", "digest": "sha1:LHYQKGUQ4LZY3TDF2CIGWIKLLYFRKSDM", "length": 9899, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "दुष्काळ जाहीर झाला आणि सूट मिळाली ८३ पैशांची!", "raw_content": "\nदुष्काळ जाहीर झाला आणि सूट मिळाली ८३ पैशांची\nऔरंगाबाद : दुष्काळ जाहीर झाला आणि शेतसारा माफ झाला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील शेतसार्‍याची रक्कम केवळ २८ लाख ९५ हजार ८२४ एवढी. एकूण शेतकर्‍यांची संख्या ३४ लाख ८२ हजार ६६३. त्यामुळे शेतसारा भरण्यातून मिळालेली प्रतिशेतकरी सूट किती असेल- फक्त ८३ पैसे. एवढा अट्टाहास करून दुष्काळ घोषित केल्यानंतर प्रत्यक्षात मिळालेला आत्तापर्यंतचा लाभ एवढाच.\nकेंद्र सरकारला मदतीसाठी ७ हजार ९०० कोटींची मागणी सरकारने केली आहे, पण ती कधी मिळणार हे अद्यापि अस्पष्टच आहे. अर्थात, शेतसारा असा फारसा नसतोच. पण तो सरकार दरबारी सूट या श्रेणी गणला मात्र जातो.\nदुष्काळ जाहीर झाल्यानंतर विविध प्रकारच्या सवलती जाहीर केल्या जातात. त्यात शेतसारा, चालू वीजदेयकात ३३ टक्के सूट, तसेच कर्ज पुनर्गठनाचीही मुभा दिली जाते. मात्र, कर्ज पुनर्गठनानंतर पहिल्या वर्षांत मिळणारा व्याजाचा लाभ दुसर्‍या वर्षांत हप्ता चुकला तर मिळत नाही. त्यामुळे पुनर्गठन केलेले शेतकरी अधिक कर्जबाजारी होतात. त्यामुळे मराठवाड्यात पुनर्गठन करा, अशी मागणीसुध्दा होत नाही. पण दुष्काळात ही सवलत मात्र असते.\n३१ मार्चनंतर शेतकर्‍यांच्या परवानगीने पुनर्गठन करण्याची मुभा आहे. पण त्याचाही उपयोग होणार नाही. सक्तीची वसुली केली जात नसल्याचा सरकारचा दावा असला तरी लागणारी पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी आधीच मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. त्यांची वसुली सुरूच असते. धरणांमध्ये पाणीसाठा नाही. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे वीजवापराचे प्रमाण कमी आहे. त्यात ३३ टक्के सूट दिली जात असली तरी थकबाकीची रक्कम खूपच आहे.\nमराठवाड्यातील कृषिपंपाची थकबाकीची रक्कम ९ हजार १८६ कोटी एवढी आहे. विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क शाळांना परत केली जाणार आहे. रोजगार हमीची काही कामे सुरू आहेत आणि तब्बल ९११ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.\nया दोन योजना दुष्काळ जाहीर न करताही सुरूच होत्या. त्यामुळे दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या पदरी काय पडले तर फक्त ८३ पैशाची सूट. बाकी मदत करणे केंद्र सरकारच्या हाती आहे. पाणीपुरवठ्याच्या योजनांची कामे आणि टँकर प्रशासकीय अधिकारात मात्र बदल झाले आहेत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_838.html", "date_download": "2019-01-16T11:42:35Z", "digest": "sha1:2S4TGU2UAXOYDSBCWKPGTYI5HYEUUVGN", "length": 13356, "nlines": 101, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "महाआरोग्य शिबीराचा ७ हजार ७९१ रूग्णांनी घेतला लाभ | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nल���कमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमहाआरोग्य शिबीराचा ७ हजार ७९१ रूग्णांनी घेतला लाभ\nपरळी,(प्रतिनिधी):गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य यज्ञाने आज राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांना हजारो गोरगरीब रूग्णांच्या आशीर्वादाचे बळ मिळाले.\nमहाआरोग्य शिबिराचा ७ हजार ७९१ रूग्णांनी लाभ घेतला तर ४१४ रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. जिल्हयाच्या खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांनी अन्य डॉक्टरांसोबत स्वतः दोन दिवस शिबीरात बसून रूग्णांची तपासणी केली हे या शिबीराचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.\nलोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर काल महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले होते. आज या शिबीराचा समारोप झाला. या शिबिराला परळी, अंबाजोगाई व परिसरातील रूग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. नितीन चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी व खासगी असे दोनशेहून अधिक डॉक्टर्स आरोग्य यज्ञात सहभागी झाले होते. शिबीरात ७ हजार ७९१ स्त्री- पुरूष रूग्णांसाठीच्या ४२ विविध स्टॉल्समधून कॅन्सर, किडनी यासह ५० हून अधिक रोगांच्या तपासण्या डॉक्टरांनी केल्या. सोनोग्राफी, इसीजी, रक्त, लघवी तपासणी, औषधी वाटप याबरोबरच शेतक-यांना आत्महत्ये पासून परावृत्त करण्याबाबत मार्गदर्शन तसेच तंबाखू व्यसनमुक्ती नियंत्रण, एड्स, मलेरिया, क्षयरोग याविषयी जनजागृती, किशोरवयीन मुला मुलींना मार्गदर्शन, महात्मा फुले जीवनदायी योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजनेविषयी रूग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. जयपूर फुट व अपंगाना विविध साहित्याचे वितरणही यावेळी करण्यात आले.\nआरोग्य यज्ञ झाला सफल\nना. पंकजाताई मुंडे यांनी सुरू केलेल्या आरोग्य यज्ञाचा दुष्काळात सापडलेल्या गोरगरीब रूग्णांना ख-य�� अर्थाने फायदा झाला. आर्थिक परिस्थिती अभावी अनेकांना आजारांवर उपचार घेणे शक्य नव्हते ते या शिबीरामुळे शक्य झाले. शिबीरात रूग्णांची केवळ तपासणीच नव्हे तर औषधोपचार आणि शस्त्रक्रियाही मोफत उपलब्ध झाल्याने गोरगरीब रूग्णांनी मुंडे भगिनींना मनापासून आशीर्वाद दिले.\nखा.डॉ. प्रितमताई मुंडेंनी केली तपासणी खासदार डॉ प्रितमताई मुंडे हया स्वतः त्वचारोग तज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनी खासदार म्हणून या शिबीराचे उत्कृष्ट नियोजन तर केलेच शिवाय डॉक्टर म्हणून स्वतः दोन्ही दिवस इतर डॉक्टरांच्या बरोबरीने शिबीरात बसून रूग्णांच्या तपासण्या केल्या. डॉक्टर व खासदार अशा दोन्ही भुमिका अगदी सहजपणे पार पाडत असतांना त्यांच्याविषयी रूग्णांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते.\nडॉक्टरांची बजावली महत्वपूर्ण भूमिका या शिबीरात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी व खासगी डॉक्टरांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली. परळी उप जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर लटपटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे, डॉ. हरदास, डॉ. हरिश्चद्र वंगे, डॉ. सुर्यकांत मुंडे, डॉ. राजाराम मुंडे, डॉ. मधूसुदन काळे, डॉ. बालासाहेब कराड, डॉ. ज्ञानेश्वर घुगे, डॉ. सतीश गुठे, डॉ. लक्ष्मीनारायण लोहिया, डॉ. अर्शद शेख, डॉ. सचिन भावठाणकर, डॉ. अनिल घुगे, डॉ. शीतल गायकवाड, डॉ. पवार, डॉ. मुकूंद सोळंके, डॉ. अजय मुंडे, डॉ. अजित केंद्रे, डॉ. गुरूप्रसाद देशपांडे, डॉ. विजय रांदड, डॉ. शालिनी कराड, डॉ. वैशाली गंजेवार, डॉ. दैवशाला घुगे, डॉ. रंजना घुगे, डॉ. नेहा अर्शद, डॉ. सुनिता झंवर यांनी यासाठी परिश्रम घेतले.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्��� राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/congress-protest-for-karlekhind-rewas-road/", "date_download": "2019-01-16T12:51:02Z", "digest": "sha1:QHN56OAW7QNCTZI7WJAKGAECDHQEPPBT", "length": 19869, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "कार्लेखिंड-रेवस रस्त्यासाठी काँग्रेसने वाजविली ‘घंटा’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली ���ोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nकार्लेखिंड-रेवस रस्त्यासाठी काँग्रेसने वाजविली ‘घंटा’\nतीन वर्षात रस्ता गेला खड्ड्यात, अशा दर्जाहीन कामामुळे प्रवाशांना पाठीचे, मणक्यांचे विकार जडत आहेत. त्यामुळे खड्ड्यांच्या रस्त्यातून प्रवाशांना बाहेर काढावे आणि दर्जेदार रस्ता तयार करावा, या मागणीसाठी अलिबाग तालुका युवक काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाशिवरे गावच्या नाक्यावर घंटा वाजवून उपस्थित अधिकार्‍यांचे लक्ष वेधून घेतले.\nअलिबाग, सारळ, सारळ-रेवस, शिरवली, मानकुले या रस्त्यासाठी रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. प्रथमेश पाटील आणि अलिबाग, मुरूड युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. कौस्तुभ पुनकर यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या घंटानाद आंदोलनाला महिला काँग्रेसच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर, राजाभाऊ ठाकूर, अलिबाग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष योगेश मगर, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nकार्लेखिंड-रेवस आणि शिरवली-मानकुले रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. तीन वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले. मात्र रस्ता पुन्हा खड्ड्यात गेला. 13 कि.मी.च्या रस्त्यावर जागोजागे खड्डे पडले आहेत. प्रवासी, खाजगी वाहनांची मोठ्या संख्येने वाहतूक या रस्त्यावर होत असते. त्यामुळे हा रस्ता सुसज्ज असणे आवश्यक होते. अ‍ॅड. प्रथमेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे प्रवाशांना होणार्‍या वेदना आणि आंदोलनाची गरज या संदर्भात माहिती दिली.\nआणि रस्त्याच्या कामाला सुरूवात\nअलिबाग युवक काँग्रेसच्या वतीने रस्त्याच्या कामासाठी करण्यात येणार्‍या आंदोलनासंदर्भात 8 जानेवारी रोजी बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता अंकुश चव्हाण यांना निवेदन दिल��� होते. आंदोलनाच्या एक दिवस अगोदरच खड्डे भरण्याच्या कामाला सुरूवात झाली. त्यामुळे काँग्रेसच्या निवेदनाची आणि आंदोलनाची उशिरा का होईना दखल घेण्यात आल्याचे दिसून आले.\nरस्त्याच्या कामासाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज कार्यकारी अभियंता कांबळे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन अलिबाग-सारळ, शिरवली-मानकुले रस्त्याचे काम मंजूर झाले असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न राहतील, अशी ग्वाही आंदोलनकर्त्यांना दिली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअन्यथा वर्षा बंगल्यासमोर बेमुदत घरणे, महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा\nपुढीलवीज वाहिनीला चिकटून कामगाराचा मृत्यू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-charolya/t3741/", "date_download": "2019-01-16T12:56:59Z", "digest": "sha1:IHGDEFBVTLYEKFAMVKBEW5BKYVVKOVGN", "length": 5721, "nlines": 144, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Charolya-चारोळी ला चारोळीने उत्तर.-1", "raw_content": "\nचारोळी ला चारोळीने उत्तर.\nचारोळी ला चारोळीने उत्तर.\nह्या पोस्ट मध्ये एका चारोळीचे उत्तर चारोळीने द्याची... चला तर करुया सुरु...कोण पहिल सुरु करेल..\nचारोळी ला चारोळीने उत्तर.\nRe: चारोळी ला चारोळीने उत्तर.\nबहरून आले ऋतू सुगंधी,\nका तू अशी मग दूर सखे,\nRe: चारोळी ला चारोळीने उत्तर.\nआठवण बनून मनात येतेस तू,\nमनालाही व्याकूळ करतेस तू,\nअन् प्रेमाने पुन्हा तृप्त करतेसही तू,\nअशी कशी ग तू.... अशी कशी ग तू....\nRe: चारोळी ला चारोळीने उत्तर.\nतू कशीही असलीस तरी,\nसदा प्रेम करीं मी,\nतुझे नामस्मरण नेहमी होवो,\nअसे जीवन जगेन मी\nRe: चारोळी ला चारोळीने उत्तर.\nतुझ्या नावानेच सुरु होते विश्व माझे\nतुझ्या नावातच सामावते जग माझे\nअसेन मी तुझाच गं नेहमी\nजरी असेल आता, विश्व अलग माझे\nRe: चारोळी ला चारोळीने उत्तर.\nस्वतःच्या परिनं जिवन जगण्याची\nइथे प्रत्येकास संधी नसते.\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: चारोळी ला चारोळीने उत्तर.\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: चारोळी ला चारोळीने उत्तर.\nहसत रहावे, फुलत रहावे,\nचारोळीला चारोळीने उत्तर देत रहावे........\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: चारोळी ला चारोळीने उत्तर.\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: चारोळी ला चारोळीने उत्तर.\nचारोळी ला चारोळीने उत्तर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/gurudev-dutta-as-i-understood-him/?vpage=5", "date_download": "2019-01-16T12:06:42Z", "digest": "sha1:LURTGPTFCOFCSMN4TFFUS7ZH3KSMEJ5Y", "length": 16074, "nlines": 146, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मला कळलेले श्री गुरूदेव दत्त – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeअध्यात्मिक / धार्मिकमला कळलेले श्री गुरूदेव दत्त\nमला कळलेले श्री गुरूदेव दत्त\nDecember 5, 2017 नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश अध्यात्मिक / धार्मिक, वैचारिक लेखन, संस्कृती\nमी जेव्हा आपल्या दैवतांचं चार हस्ती शंख-पद्म-चक्र-गदा किंवा तत्सम काहीतरी धारण केलेल्या पारंपारीक रुपाचा अर्थ शोधायचा जेंव्हा प्रयत्न करतो, तेंव्हा बरंच काहीतरी सापडतंय किंवा ती मुर्ती सांगू पाहातेय असं मला नेहेमी वाटतं. कारण ती केवळ एक ठराविक स्वरुपातली मुर्ती किंवा साचेबद्ध प्रतिमा नसून, आपल्या प्राचिन पुर्वजांनी आपल्यासाठी जपून ठेवलेला त्यांचा काहीतरी महत्वाचा संदेश आहे, असं मला नेहेमी वाटतं.\nश्री अक्कलकोट स्वामींच्या ओवीरुप चरित्रात श्री दत्त महाराजांचं वर्णन,\n“चार वेद होउनी श्वान वसती समीप रात्रंदिन ” असं केलंय. या श्लोकातील पहिल्या दोन ओळी दत्तगुरुंच्या तसबिरीत प्रत्यक्ष पाहाता येतात. आणि या दोन ओळीच मला ‘श्री दत्तां’चा खरा अर्थ सांगतात असं वाटतं.\nचार वेद म्हणजे ग्रंथ. ग्रंथ हे ज्ञानाचं प्रतिक. पुस्तकांचं वाचन आपल्याला जगभराचंच कशाला, तर ब्रम्हांडाचंही ज्ञान देतं हे मी काही नव्यानं सांगायला नको. आधुनिक काळात कुणाचंच वाचन थांबलेलं नाही, मात्र त्याचं स्वरुप बदललंय. पुस्तकांच्या ऐवजी जनांना ‘डिजिटल’ वाचनाची सवय वाढलीय.\n‘डिजिटल’ हा शब्द आला, की त्याला जोडून ‘डाटा’ हा शब्द येतोच. ‘डिजिटल’ पद्धतीने साठा केलेल्या ज्ञानाला किंवा माहितीला ‘डाटा’ म्हणतात हे आता बहुतेक सर्वांनाच कळतं. ह्या ‘DATA’तच मला ‘DAT(T)A’ दिसतो. Data आणि Datta यातील साम्य मला हेच सांगते, की ‘दत्त’ म्हणजे ‘ज्ञान’..\nजेंव्हा आपण कंप्युटरसमोर बसून काही विषयांची माहिती घ्यायचा प्रयत्न करतो, तेंव्हा तो एका क्षणात, विषय परस्पर विरोधी असले तरी, तो जगभरातून आपल्यासमोर आणून उभं करतो. या लेखाच्या दुसऱ्या परिच्छेदातील श्लोकातील नंतरच्या दोन ओळी, ‘ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो ’ हेच तर सांगतात. मनासारखा प्रचंड वेग आणि मनासारखं त्रिखंडात विहरणं, हे संगणकाला Dat(t)a मुळे आणि आपल्याला Datta’मुळे शक्य होतं.\nदत्तांचं वर्णन करणाऱ्या श्लेकातील आणखी काही ओळी,\nहाती धरिली असे झोळी \nजो पहाता एका स्थळी \nअशा आहेत. कामधेनू इच्छापूर्तीचं प्रतिक. ग्रंथ आपल्याला मनोवांछित विषयाचं ज्ञान करून देतात. जो ज्ञानाचा उपासक असतो, तो झोळी पसरूनच असतो. तो ज्ञानाचा याचक असतो. ‘याचक’ आणि ‘वाचक’ यातील साम्यही मला हेच सांगते. आणि ज्ञान कोणत्याही एका स्थळी कसं असेल, ते तर यत्र तत्र सर्वत्र पसरलेलं असतं. असं असुनही ते दिसत नाही, शोधावं लागतं, दत्तगुरूंची आळवणी ती हिच..\nएकदा का ज्ञान प्राप्तीचं ध्यान लागलं, की मग आपण आपण उरत नाही. तना-मनाचं भान हरपतं. अवघ विश्व एकच होऊन, मी तू पणा लोप होतो. श्री दत्तांच्या आरतीत उगाच नाही म्हटलंय, की “दत्त दत्त ऐसें लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन ॥ मी तू पणाची झाली बोळवण हरपले मन झाले उन्मन ॥ मी तू पणाची झाली बोळवण \nथोडक्यात मला समजलेला दत्तांचा अर्थ म्हणजे ज्ञान.\nआजच्या कंम्प्युटर युगात,’Datta’ म्हणजे ‘Data’ म्हणजे पुन्हा ‘ज्ञान..\nलौकिक पातळीवर Data मदतीला येतो..\nअध्यात्मीक पातळीवर Datta तारून नेतो. ‘दत्त’ या एकमेंवं दैवताच्या पुढे ‘गुरू’ ही उपाधी लागते, ती काही उगाच नाही. गुरू म्हणजे पुन्हा ज्ञानच..\nमला जाणवलेले श्री दत्तगुरू असे आहेत असं मी मानतो, तुम्ही मानावं असा माझा आग्रह नाही. शेवटी देव कुठल्या रुपात मानावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला तो या रुपात दिसतो.. दत्तगुरू मला देत असलेला प्राचिन पूर्वजांचा संदेश ‘ज्ञानाला पर्याय नाही, ज्ञान म्हणजेच मी’ हाच असावा अशी माझी खातरी आहे..\nजय जय गुरुदेव dat(t)a..\nAbout नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\t348 Articles\nश्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nनितीन अनंत साळुंके उर्फ गणेश यांचे साहित्य\nमराठा समाजाला आरक्षण कुणी दिलं \n७० रुपयांचं पुस्तक आणि मी..\n‘जावा’ने घडवलेली आठवणींची सफर – पूर्वार्ध\nदिल्ली डायरी; दिल्लीचं श्री.अरविंद केजरीवाल सरकार..\nनसलं तरी दाखवता आलं पाहिजे\nवरळी कोळीवाड्याची देवता श्री गोलफादेवी..\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/nakaratmak-vicharanchi-changli-manase/", "date_download": "2019-01-16T12:08:22Z", "digest": "sha1:5MIWKW6TNHRRI5BT2KABYW2FFVJVES3H", "length": 12473, "nlines": 148, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "नकारात्मक विचारांची चांगली माणसं !!! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeवैचारिक लेखननकारात्मक विचारांची चांगली माणसं \nनकारात्मक विचारांची चांगली माणसं \nSeptember 10, 2018 विनोद डावरे वैचारिक लेखन, शैक्षणिक\nआपण सगळेच जगासाठी तरी सकारात्मक विचारांचे पाईक असतो. याचा अर्थ आपण फक्त सकारात्मकच विचार करतो, असं नाही. आपल्याही मनात नाकारात्मक विचार ठाण मांडून बसलेले असतातच. ते खूप चिवट असतात, लवकर निघत नाहीत, हाकलून दिले तर पुन्हा पुन्हा येतच राहतात मग या वर उपाय म्हणून आपण नाईलाजाने सकारात्मक विचार सुरू करतो, त्या वेळी आपलेच नकारात्मक विचार आपल्या कडे पाहून छद्मी हसत असतात…..\nमग सकारात्मक विचारांचे खोटे मुखवटे घातल्या पेक्षा नकारात्मक विचारांचे खरे चेहरे मुलूल दिसत असले तरी ते खरे वाटतात \nमला नाकरात्मक विचारांची माणसे आवडतात \nनकारत्मक विचारांची माणसे आपल्या विचारांवर खूप ठाम असतात \n“डोळ्यांनी अधू असलेला अलेक्सझांडर जग जिंकायला निघाला, अर्ध्याच्या वर त्याने जग जिंकले सुद्धा, त्याला 10 फुटांच्या पुढचे दिसत नव्हते \nहे वाक्य वाचून तुमचे डोळे नक्कीच विस्फारले असतील आणि मनोमन तुम्ही त्याच कोतुक केले असेल न \nपण नकारात्मक विचसरांचा माणूस मात्र लगेच म्हणतो, “म्हणूनच जग जिंकायला निघाला.”\nमी विचारलं म्हणजे रे काय\nतर म्ह���े, “अरे ज्या माणसाला 10 फुटांच्या पलीकडचे दिसत नाही, त्याला वाटतं जग तेवढंच आहे, आपण जिंकू असं 10 – 10 फूट करत करत तो अर्ध्या जगापर्यंत पोचला, मग त्यात काय एवढं असं 10 – 10 फूट करत करत तो अर्ध्या जगापर्यंत पोचला, मग त्यात काय एवढं\nमी मनोमन हात जोडले, लॉजीकली त्याचं म्हणणं पटलं मला \nएक मित्र आहे, कधीही भेटलं तर त्याची आयुष्य, नियती, परिस्थिती, राजकारण, सिस्टीम, घर, मुलं, मित्र, दुकानातले नोकर, MSEB, Net, मनपा यांच्या विषयी तकारारीच तक्रारी असतात. गेल्या 20 वर्षात त्याला एकदाही, एकाही गोष्टी बद्दल ‘चांगलं’ बोललेलं मला आठवत नाही \nया मित्राला आठवड्यातून किमान एकदा तरी मी आवर्जून भेटतोय भेटतो कारण याला भेटलं की “मी खूप सुखात” असल्याची जाणीव मला होते.\nकाही काही लोकं सतत काळजीत असतात, त्यांना सतत काही ना काहीतरी काळजी असतेच असते. त्यात अशी माणसं वयस्कर असतील तर विचारूच नका. या जगाचं काय होणार पासून ते आज वरच्या टाकीतलं पाणी संपलं तर उद्या कश्याने ‘धु’ इथपर्यंत सगळी काळजी असते त्यांना \nया सगळ्या काळज्या मिटल्याच तर, “आता कशाची काळजी करू” याची काळजी त्यांना लागून राहिलेली असते \nतळ टीप :- “नकारात्मक विचारांची माणसं मला आवडतात” हे वाक्य वाचून जर तुम्हाला मी विचित्र/विक्षिप्त वाटलो तर थोडं थांबा……\nआता असा विचार करा, नकारात्मक विचारांचा सुद्धा कित्ती सकारात्मक पद्धतीने विचार केलाय या अवलीयाने…..\n— विनोद डावरे, परभणी.\n●● सहजच सुचलं – 70 ●●\nमुक्काम परभणी. विविध विषयांवर लेखन. सहजच सुचलेले विषय आणि त्यांची मांडणी\n1 Comment on नकारात्मक विचारांची चांगली माणसं \nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक ��सं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=5257", "date_download": "2019-01-16T12:17:37Z", "digest": "sha1:OXXGXCJQM6ED7VIBQ4OPLTFHVFSHIEBB", "length": 7763, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "मुख्य संशयित भाजयुमोच्या सदस्याला अटक", "raw_content": "\nमुख्य संशयित भाजयुमोच्या सदस्याला अटक\nनवी दिल्ली : बुलंदशहर हिंसाचार प्रकरणातील मुख्य संशयिताला पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. शिखर अग्रवाल असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, तो भारतीय जनता युवा मोर्चाचा सदस्य आहे.\nउत्तर प्रदेशमधील हापूर जिल्ह्यातून अग्रवाल याला ताब्यात घेतले आहे. पोलिस त्याची चौकशी करीत असून, त्याला आजच स्थानिक कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (बुलंदशहर शहर) अतुल कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले.\nबुलंदशहर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी या आधी मुख्य तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक सिंह यांच्यावर कुर्‍हाडीने वार करणारा कलुआ, कॅब चालक प्रशांत नत्त, स्थानिक बजरंग दलचा नेता योगेश राज आणि पोलिस निरीक्षकावर गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप असलेल्या जितेंद्र मलिक यांनी पोलिसांनी अटक केली आहे. अग्रवालसह या चौघांच्या अटकेमुळे हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या संशयितांचा आकडा आता ३५ वर पोहचला आहे.\nबुलंदशहरमध्ये ३ डिसेंबर रोजी गोहत्येवरून हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारादरम्यान चिंगरावटी पोलिस ठाण्यावर जमावाने हल्ला केला. यात पोलिस निरीक्षक सुबोध कुमार सिंह आणि सुमित कुमार या स्थानिक तरूणाचा मृत्यू झाला आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_629.html", "date_download": "2019-01-16T12:20:17Z", "digest": "sha1:TTRIETAQH2BTL22DHT3VMX7AIWQAOXTF", "length": 8217, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "विटी-दांडू विश्‍वकरंडकात आदिवासी खेळाडूंनी पटकावले विजेतेपद | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News क्रीडा देश ब्रेकिंग\nविटी-दांडू विश्‍वकरंडकात आदिवासी खेळाडूंनी पटकावले विजेतेपद\nकाठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडु येथे पार पडलेल्या विटी-दांडू (टिप- कॅट) विश्‍वकरंडक स्पर्धेत अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील पुरुष व महिला संघातील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करताना विजेतेपद पटक��वले आहे. काठमांडु येथे जागतिक विटी-दांडू स्पर्धेचे 31 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले होते.\nस्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, जर्मनी, श्रीलंका या 8 देशांनी सहभाग घेतला होता. यात भारतीय पुरुष आणि महिला संघाने यजमान नेपाळ संघाला अंतिम सामन्यात पराभूत करून सुवर्ण पदक पटकावले. भारतीय पुरुष संघाकडून खेळणारे संदीप घाणे (कर्णधार), गणेश पवार, दिलीप बांबळे, अमोल सोनवणे, तानाजी अस्वले हे 5 खेळाडू आणि महिला संघाच्या वेणू सारुक्ते , ललिता झोले, ज्योती इदे, रोहिणी लोटे, प्रियंका उभे ह्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या आदिवासी भागातील खेळाडू आहेत. या खेळाडूंना अहमदनगर असोसिएशनचे सचिव संतोष उंबरे व प्रशिक्षक वसंत उंबरे, राहुल पिचड, डॉ.अशोक धिंदळे यांचे मार्गदर्शन लाभले.\nभाजपचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, जि.प. सदस्या सुनिताताई भांगरे, शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, प्राचार्य सुनिल मालुंजकर, प्राचार्य दिलीप रोंगटे, युवा नेते अमित भांगरे, संदीप डगळे, बाबुराव अस्वले यांनी संघाचे अभिनंदन केले.\nLabels: Latest News क्रीडा देश ब्रेकिंग\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2019/01/blog-post_9.html", "date_download": "2019-01-16T12:42:52Z", "digest": "sha1:OX7XJBP7ELMM7I2OJNQOIVWZ6ZBPT6AT", "length": 6031, "nlines": 34, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: राज भवनतर्फे जीटीडीसीच्या सहकार्याने ऐतिहासिक राज भवनदर्शन आज", "raw_content": "\nराज भवनतर्फे जीटीडीसीच्या सहकार्याने ऐतिहासिक राज भवनदर्शन आज\n• 5 जानेवारीपासून राज भवनाचे दरवाजे स्थानिक आणि पर्यटकांसाठी खुले\n• आठवड्यातून तीनदा केले जाणार सहलींचे आयोजन\n• ऑनलाइन आणि आगाऊ नोंदणी बंधनकारक\nपणजी, जानेवारी – गोव्याच्या माननीय राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी आज ऐतिहासिक राज भवन सहलीचे राजभवन दर्शन या नावाने डोना पावला येथील राज भवनच्या प्रेक्षकांसाठी उद्घाटन केले.\nउद्घाटनाच्या मोठ्या शानदार सोहळ्यासाठी माननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर, माननीय अध्यक्ष, श्री. दयानंदसोप्टे आणि इतर मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.\nउद्घाटनानंतर राज भवन सहल पर्यटकांसाठी 5 जानेवारी 2019 पासून सुरू होईल. पर्यटक तसेच स्थानिक प्रेक्षकांना आताराज भवनाचा वारसा आणि इतिहास, त्याचा निसर्गरम्य परिसर, हिरवेगार बगिचे पाहाता येणार आहेत तसेच त्याचबरोबरराज्यपालांनी हाती घेतलेले विविध उपक्रमही अनुभवता येतील. त्यात घन कचरा व्यवस्थापन, जल संवर्धन, सौर उर्जा यांचासमावेश असेल. ही सहल सामान्य पर्यटकांसाठी केवळ शुक्रवार, शनीवार आणि रविवारी खुली असेल.\nसहलींचे आयोजन दोन बॅचेसमध्ये केले जाणार असून प्रत्येक बॅचमध्ये 50 पर्यटकांचा समावेश असेल. सहलीची पहिली 50पर्यटकांची बॅच दुपारी 2.30 ते 4.00 या दरम्यान आणि दुसरी 50 पर्यटकांची बॅच दुपारी 4.30 ते संध्याकाळी 6.00 दरम्यानआयोजित केली जाईल. संपूर्ण सहलीचे आयोजन गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे केले जाईल. राज भवन दर्शनाचीआगाऊ नोंदणी केवळ ऑनलाइन केली जाईल. https://bookings.rajbhavan.goa.gov.in.\nभेटीच्या आधी किमान तीन दिवस आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असून पोलिस पडताळणीनुसार प्रवेश दिला जाईल.नोंदणी केल्यानतंर पर्यटकांना सहल नक्की झाल्याचे एसएमएस/ईमेलद्वारे कळवले जाईल. प्रवेश शुल्क प्रती व्यक्ती 300रुपये असे निश्चित करण्यात आले असून ते सहल आरक्षणावेळेस ऑनलाइन भरावे लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.datemypet.com/mr/10-ways-to-create-a-bodacious-bachelorette-pad", "date_download": "2019-01-16T12:28:29Z", "digest": "sha1:3ZRJ3YQEVRGEEROIGOOYTVDR6E6SBDCW", "length": 12033, "nlines": 75, "source_domain": "www.datemypet.com", "title": "10 एक Bodacious Bachelorette पॅड तयार मार्ग!", "raw_content": "\nप्रेम & लिंग प्रौढ जिव्हाळ्याचा संबंध साठी सल्ला.\nसुचालनमुख्यपृष्ठसल्लाप्रेम आणि लिंगप्रथम तारीखऑनलाइन टिपापाळीव प्राणी अनुकूल\nद्वारे जेनिफर ब्राऊन बँका\nशेवटचे अद्यावत: जानेवारी. 11 2019 | 2 मि वाचा\n\"पान, असे नाही स्थान आहे.\"—ऑस्ट्रेलियातील च्या सहाय्यक\nआपण तारीख ���हे किंवा नाही ऑनलाइन, लांब अंतर, किंवा गुप्तपणे एक कार्यालय प्रणयरम्य मध्ये विसर्जन आहेत, तुमचे प्रेम कथा अंतिम \"सेटिंग\" आपल्या ठिकाणी होणार आहे.\nआणि तो नाही, आपल्या अपार्टमेंट, घर, किंवा ओबडधोबड स्वरुपाची झोपडी, आपण आपली ओळख आणि तो खूप म्हणतो. फक्त आपल्या कपडे सारखे, तो आपल्या व्यक्तिमत्वाचा व जीवनशैली खंड संवाद.\nआपलेच आपण काय म्हणू शकतो\nतुम्हाला हवे असल्यास, जर तुमच्या लग्नाला साहित्य आहोत म्हणायचे, किंवा हँग आउट करत आणि चांगले काय ते मिळत कमीतकमी कोणीतरी योग्य, या वेळेवर टिपा विचार.\n1. आपले स्थान एक अद्वितीय करू, आपण कोण आहात मनोरंजक प्रतिबिंब.\nतो लहरी आहे की नाही, जुन्या पद्धतीचा, ठळक आणि bodacious किंवा, तो आपल्या स्वत: च्या फिरकी ठेवले.\nआपल्या स्वत: च्या स्पॉट येत सौंदर्य आहे: आपल्या जागा, आपल्या चव\nआपण अप येऊ शकता काय पहा. विविध रंग एकत्र प्रयत्न करा, शैली, पोत, आणि अगदी कालखंडातील. प्रारंभीच्या टप्प्यात, आपण आपले व्यक्तिमत्व आणि जीवनशैली दावे काय खात्री होईपर्यंत पैसा भरपूर गुंतवणूक केली नाही,.\n3. रंग मानसशास्त्र विचार करा.\nआपण विशिष्ट रंगछटांनी आपल्याला कसे वाटते ते वर परिणाम आहे आणि एका विशिष्ट खोली किंवा सेटिंग विचार माहित आहे काय की उदाहरणार्थ, कोरे आणि पृथ्वी टोन रंग calming आहेत; लाल आणि नारिंगी रंग invigorating असताना. व्यवसाय काही इच्छित प्रतिसाद उत्पादन रंग थेरपी सर्व वेळ वापर. आपण खूप.\n4. छान आणि व्यवस्थित आपल्या मात्रेत ठेवा.\nआपल्या आईने योग्य होते. नाही फक्त या सराव उलट लिंग एक अनुकूल ठसा निर्माण योगदान नाही, तो आपण वेळ आणि पैसा जतन दिशेने एक लांब मार्ग नाही.\n5. \"फूल आपण लागवड करत असलेल्या.\"\nघरामध्ये निसर्ग एक बिट आणणे नेहमी एक स्मार्ट हलवा आहे. वनस्पती कळकळ आणि सोई एक वातावरण तयार. ते देखील चांगला हवा गुणवत्ता प्रदान मदत. आपण एक \"ग्रीन थंब घेऊन जन्माला येत नाही आले जरी,आपल्या पाळीव प्राणी पेक्षा \"grooming\" कमी करणे आवश्यक आहे असे वनस्पती विविध प्रकार आहेत \". मुर्ख गूगल \"सोपे वाढत वनस्पती\" किंवा मदतीसाठी आपल्या स्थानिक होम डेपो च्या गार्डन विभाग भेट द्या.\n6. टोपल्या च्या अष्टपैलुत्व विचार करा.\n आपण खूप उत्साह. ते स्वस्त आहोत, आकर्षक, आणि शोधणे सोपे.\nस्टोरेज त्यांना वापरा: पाळीव प्राण्यांचे खेळणी ठेवण्यासाठी, towels, सीडी, flavored कप चहा, किंवा सजावटीच्या कला तुकडे भिंती वर योजनाबद्ध. मिक्स करावे आणि विविध रंग जुळत, जास्तीत जास्त परिणाम आकार आणि विणणे नमुन्यांची.\n7. आपण प्रेम गोष्टी तो घेरणे.\nआपण संगीत आवडत असल्यास, तो एक गिटार किंवा ड्रम असू शकते. हे खूपच असू शकते, सजावटीच्या ठरवतात आपल्या कुटुंब किंवा पाळीव प्राणी \"घर\" फोटो. आपण प्रवास प्रेम असेल तर, कदाचित आपण आतापर्यंत-दूर ठिकाणी आणि एक पृथ्वी किंवा दोन प्रतिमा प्रदर्शित शकते. या जोडा, काही सुगंधी मेणबत्त्या, किंवा एक शांतता कारंजे, एक छान पूर्ण स्पर्श.\n8. बेडरूममध्ये आणि स्वयंपाकघर विसरु नका.\nअनेक जोडप्यांना अन्न सामायिक वेळ खूप खर्च कुठे आहे, मजा, आणि चिरस्थायी आठवणी तयार.\n9. विमान ठिकाणे अॅरे येथे खरेदी.\nआपण आपल्या स्थानिक कौटुंबिक डॉलर सारख्या ठिकाणी काही महान आयटम स्कोअर करू शकता, गुणवत्ता काटकसर स्टोअर्स, मालमत्ता विक्रीचा आणि पिसू मार्केट, आणि अगदी Craigslist.\n10. आधी आणि नंतर चित्रे घेणे खात्री करा.\nतुम्ही म्हणता ते सिद्धी आणि सुख एक महान अर्थ देईल, भविष्यात सुधारणा आणि उपयुक्त कल्पना.\nक्षितीज वर वसंत ऋतु स्वच्छता, तेही आपल्या जागा स्वच्छ आणि चांगले वेळ आहे\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nReddit वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nGoogle+ वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\n5 क्रिएटिव्ह मार्ग मी प्रेम म्हणायचे\n“मी तुला प्रेम करतो”, म्हणून शुद्ध आणि अर्थपूर्ण आहे की इतर काही वाक्य आहेत…\nथोडे आपल्या जीवनात प्रेम मिळवा मार्ग ज्ञात\nआम्ही प्राक्तन प्रेमात घसरण एक अविभाज्य भूमिका सर्व प्रतिमा करताना, आमच्या…\n5 मार्ग टेक गरजू जाणार नाही\nकॉलर आयडी दिवस करण्यापूर्वी, मजकूर पाठवणे आणि सामाजिक मीडिया सुरक्षितपणे डायल शकते पाठलाग…\nपाळीव प्राण्यांचे प्रेमी केवळ निर्माण अग्रगण्य ऑनलाइन डेटिंगचा वेबसाइट. आपण एक जोडीदार शोधत आहात की नाही, आपल्या पाळीव प्राण्याचे किंवा फक्त कोणी मित्रासह फिरायला, स्वत: ला आवडत पाळीव प्राणी प्रेमी - येथे आपण शोधत आहेत नक्की शोधण्यात सक्षम व्हाल.\n+ प्रेम & लिंग\n+ ऑनलाइन डेटिंगचा टिपा\n+ पाळीव प्राणी अनुकूल\nप्रेम शेअर करत आहे\n© कॉपीराईट 2019 तारीख माझ्या पाळीव प्राण्याचे. बनवलेला द्वारे 8celerate स्टुडिओ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=5258", "date_download": "2019-01-16T12:58:13Z", "digest": "sha1:NEG2BJZ2XS7H5AXRDTN3FHDVVPFYSNEB", "length": 7483, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "बेस्ट कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयाचा वडाळा आगारावर धडक मोर्चा", "raw_content": "\nबेस्ट कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयाचा वडाळा आगारावर धडक मोर्चा\nसंपाचा आज तिसरा दिवस\nमुंबई : बेस्ट कर्मचार्‍यांचा संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. बेस्ट प्रशासनाने मेस्मांतर्गत कारवाई तसेच कामगार वसाहती खाली करण्यास सुरुवात केली आहे. कामगार संघटना ठाम राहिल्यामुळे संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. परिणामी, मुंबईकरांचे सलग तिसर्‍या दिवशीही हाल सुरू आहेत. कारवाईमुळे बेस्ट कर्मचारी अधिक आक्रमक झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी वडाळा आगारावर धडक मोर्चा काढत कारवाईचा जाबा विचारला.\nबेस्ट उपक्रम ही अत्यावश्यक सेवा असल्याने प्रशासनाने औद्योगिक न्यायालयातून संपावर बंदी आणून हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. त्यामुळे तीनशे कामगारांवर मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस तसेच भोईवाडा, परळ, वडाळा, कैलास पर्वत येथील बेस्ट वसाहतीतील दोन हजार कामगारांकडून घरे खाली करून घेण्यास सुरुवात झाली.\nया कारवाईला कामगारांनी विरोध केल्याने संप चिघळला आहे. वेतन करार, बोनस, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण या मुद्यांवर बेस्ट कामगार संघटनांच्या कृती समितीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://kalpataroo.in/4715-2/", "date_download": "2019-01-16T13:09:44Z", "digest": "sha1:HL7GJV4G64QJQXBBG5QJMZVUKX7XNLOO", "length": 10163, "nlines": 75, "source_domain": "kalpataroo.in", "title": "गुगल एक आविष्कार …. how google was invented ? | kalpataroo.in", "raw_content": "\nगुगल एक आविष्कार ….\nलॉरेंस उर्फ लॅरी पेज आणि सर्जे ब्रेन, गुगलचे संस्थापक \nतर गोष्टीला सुरुवात होते अगदी वीसेक वर्षांपूर्वी, सन १९९६ मध्ये, ज्यावेळी आपल्या कथेतील दोन्ही मध्यवर्ती पात्रे कॅलिफोर्नियातील स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करत होते.\nलॅरी पेज त्याच्या रिसर्च पेपरसाठी विषय शोधत होता, तेव्हा ‘वर्ल्ड वाईड वेबच्या गणितीय गुणधर्मांचे अन्वेषण आणि वेबच्या लिंक स्ट्रक्चरचा एक प्रचंड आलेखस्वरुपात अभ्यास’ हा विषय घ्यावा असं त्याला वाटलं.\nत्याच्या या विचाराला त्यांचे पर्यवेक्षक सर टेरी विनोग्रॅड यांनी प्रोत्साहन दिलं आणि ह्याच विषयावर रिसर्च करण्याच्या त्यांच्या या सल्ल्याला पेज ‘आजवर त्याला मिळालेला सर्वोत्तम सल्ला’ म्हणतो, कारण याच रिसर्च पेपरची फलश्रुती ‘गुगल’ नावाच्या जादूगारात झाली.\nपेजने सरांचा सल्ला योग्य मानून नानाविध पेजेसच्या लिंक्स, त्यांची संख्या आणि त्यांचे गुणधर्म या आधारावर, दिलेल्या/होमपेजशी जोडण्याच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित केले. या त्याच्या रिसर्च पेपरला त्याने ‘बॅकरब’ असं नाव दिलं आणि या बॅकरब च्याच प्रक्रियेमध्ये लॅरी पेजला आपलं दुसरं मुख्य, सर्जे ब्रिन जॉईन झाला.\nखरंतर सर्जे ब्रिन हा पेजचा आधीपासूनचा, १९९५ पासूनचा, फार जवळचा असलेला एक हुशार मित्र होता आणि त्याला नॅशनल सायन्स फाउंडेशन ग्रॅज्युएट फेलोशिप मिळालेली होती. ते दोघेही स्टँडफोर्ड डिजिटल लायब्ररी प्रोजेक्ट(SDLP) वर सोबत काम करत होते.\nएक, एकत्रित आणि सार्वत्रिक लायब्ररी स्थापन करण्यासाठी आणि चालवण्यासाठी सॉ���्टवेअर निर्माण करणे हे SDLP चे मुख्य उद्दिष्टे होते.\nह्या प्रोजेक्टला नॅशनल सायन्स फाउंडेशनकडून निधी मिळाला होता. या प्रोजेक्टमध्ये पेज आणि ब्रिन सोबतच इतर काही हुशार विद्यार्थी काम करत होते. आणि या प्रोजेक्टचा गुगलच्या संकल्पनेमागे सिंहाचा वाटा आहे.\nमार्च १९९६ मध्ये, लॅरी पेजने स्टँडफोर्डच्या होमपेज ला स्टार्टिंग पॉईंट धरून त्याच्या वेब क्रॉलरने वेबच्या अन्वेषणाला सुरुवात केली. दिलेल्या पेजेससाठी संग्रहित केलेल्या बॅकलिंक्सवरील डेटाला महत्त्वपूर्ण स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी पेज आणि ब्रिन यांनी पेजरँक अल्गोरिदम निर्माण केला.\nत्यानंतर दिलेली URL आणि महत्त्वानुसार क्रमित केलेली बॅकलिंक्सची यादी यांच्या आधारावर ‘बॅकरब’ या सर्च इंजिनचे आऊटपुट चेक करताना पेजरँक अल्गोरिदमवर आधारित सर्च इंजिन हे त्याकाळातील कुठल्याही इतर सर्च इंजिनपेक्षा उत्तम काम करू शकते, असे एक निरीक्षण निघाले.\nयानंतर पेज आणि ब्रिन यांचे लक्ष या निरीक्षणावर केंद्रित झाले आणि इतर मुख्य पाने संग्रहाला जोडून आणखी काही चाचण्या घेतल्या गेल्या. या सगळ्या चाचण्यांतून पूर्वी केलेले निरीक्षण सत्य असल्याचाच निष्कर्ष आला आणि पेज-ब्रिन नव्या सर्च इंजिनच्या निर्मितीकडे वळले.\nया सर्च इंजिनचे नाव ‘गुगोल’ या फार मोठ्या संख्येच्या अपभ्रंशावरून ‘गुगल’ असे ठेवले गेले.\n‘पेजरँक’ या आपल्या रिसर्चपेपरमध्ये या नावाबद्दल सांगताना पेज आणि ब्रिन म्हणतात-\n“आम्ही, आमच्या सिस्टमसाठी ‘Google’ हे नाव निवडले आहे; कारण Google हा गूगोल( googol/10100 / १ पुढे १००० शून्य) चा एक सामान्य अपभ्रंश आहे, आणि फार मोठ्या प्रमाणावर कार्यरत असणाऱ्या सर्च इंजिनाची निर्मिती करण्याच्या आमच्या ध्येयाशीच निगडित आहे.”\nटेस्‍ला मोटर्सच्‍या यशाचे रहस्‍य..\nगुगल मध्ये नोकरीची संधी..\nGOOGLE ADSENSE च्या माध्यमातुन कमवा पैसे….\nBonte santosh on गुगल मध्ये नोकरीची संधी..\nBonte santosh on गुगल मध्ये नोकरीची संधी..\nVikas jadhav on टेस्‍ला मोटर्सच्‍या यशाचे रहस्‍य..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/11/20/ashi-pakhre-yeti-artical-on-MES-anniversary-.html", "date_download": "2019-01-16T12:28:18Z", "digest": "sha1:O7UDN27YPQU4IRRJQ74DUUFPWAIWTNN3", "length": 7090, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " अशी पाखरे येती ... अशी पाखरे येती ...", "raw_content": "\nअशी पाखरे येती ...\n‘हसा खेळा पण शिस्त पाळा’ अशीच सगळ्यांच्या जीवनात ���ाळेची भूमिका असते. शाळेत मिळालेल्या शिक्षणाचं, संस्काराचं प्रतिबिंब आज आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या आवारात बघायला मिळालं. आपल्या शाळा-कॉलेजातल्या मित्र-मैत्रिणींच्या सोबत घालवलेल्या क्षणांना उजाळा देण्यासाठी, आपल्या गुरुजनांना भेटण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा-महाविद्यालयातले विद्यार्थी कर्वे रस्त्यावरच्या गरवारे महाविद्यालयात जमा झाले होते. निमित्त होते ‘मएसो’च्या १५८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याचे.\nया स्नेहीजनांमध्ये कोण नव्हते. कला, क्रीडा, वैद्यकीय, सामाजिक, राजकीय अशा जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या माजी विद्यार्थ्यांची मांदियाळीच आज आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर जमली होती. त्यांच्या सहज वावरानं या स्नेहमेळाव्याला आनंदाचं जणू उधाणच आलं होतं. ऋषितुल्य प्रा. डॉ. प्र.ल. गावडे सर वयाच्या ९४ व्या वर्षी अंथरुणावरून न उठण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलेला बाजूला ठेऊन आपल्या या सुहृदांना भेटण्यासाठी व्हीलचेअरवरून आले होते. त्यांच्याशी संवाद साधताना अनेकजण आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवून त्यांच्यासमोर अक्षरशः नतमस्तक झाले. गीत-संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी माजी विद्यार्थ्यांना बोलतं करताना आपल्या जुन्या आठवणीत हरवून जात होते. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योति चांदेकरांना आपल्या शाळेबद्दल भरभरून बोलताना पाहण्याचा दुर्मिळ क्षण अनेकांनी अनुभवला. मधुरा दातारच्या जय शारदे वागेश्वरी... या गोड आवाजातील चार ओळी मंत्रमुग्द्ध करून गेल्या. अशा अनेक क्षणांचे साक्षी होण्याची संधी या स्नेहमेळाव्यानं उपस्थितांना मिळाली. या सोहळ्यात प्रत्यक्षपणे सहभागी होण्याची संधी ज्यांना मिळणार नव्हती अशा देशविदेशात राहणारे माजी विद्यार्थी ‘स्काईप’च्या माध्यमातून आपल्या वर्गमित्रांना, आपल्या सरांना, आपल्या बाईंना भेटले. जगाच्या पाठीवर कोठेही असलो तरी मनाच्या कुपीत असलेलं शाळेचं स्थान अबाधित असल्याचं प्रत्येकाच्याच बोलण्यातून दिसत होतं.\nआबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात संस्थेच्या प्रत्येक शाखेचा स्टॉल उभारण्यात आला होता. आपल्या शाळेच्या स्टॉलला भेट देऊन प्रत्येकजण आपल्या शाळेच्या प्रगतीची माहिती घेत होता आणि आपल्या शाळेला मनोमन प्रणाम करत होता. या आनंदोत्सवाला वयाची मर्यादा अजिबात नव्हती. वर्षा-दोन वर्षापूर्वी कॉलेजातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांपासून कोणाचातरी आधार घेत आपल्या विद्यार्थी दशेतल्या स्मृतिंना उजाळा देण्यासाठी येणाऱ्या वयोवृद्धांपर्यंत तितक्याच उत्साहानं या सोहळ्यात सहभागी झाले होते. वयान थकलो असलो तरी शाळा-कॉलेजातल्या वयात जगण्याची जी लय सापडली ती मात्र आजही कायम आहे असंच त्यांच्या चेहऱ्यावरच्या स्मितहास्याचं सांगणं होतं.\nशाळा-कॉलेजातले आनंदाचे, प्रेमाचे, आपुलकीचे, आनंदाचे ते क्षण पुन्हा अनुभवण्यासाठी आलेले हे माजी विद्यार्थी आपल्या मनात आजच्या स्मृती साठवूनच बाहेर पडत होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/manachya-nadeene-vahatach-rahava/", "date_download": "2019-01-16T12:38:46Z", "digest": "sha1:6TZ5VLEKGGBVDOQ3DH46MP6TIBKKGSS4", "length": 9168, "nlines": 153, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मनाच्या नदीने वाहतच रहावं – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeकविता - गझलमनाच्या नदीने वाहतच रहावं\nमनाच्या नदीने वाहतच रहावं\nSeptember 6, 2018 डॉ. सुभाष कटकदौंड कविता - गझल\nAbout डॉ. सुभाष कटकदौंड\t25 Articles\nडॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. \"भिंतींना ही कान नाहीत\" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/shabd-bhale-vegvegale/", "date_download": "2019-01-16T12:58:03Z", "digest": "sha1:WB2RFFAFTJW24OB5AYB4AOONLYGOEZZU", "length": 20220, "nlines": 124, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "शब्द भले वेगवेगळे.. – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeसाहित्य/ललितललित लेखनशब्द भले वेगवेगळे..\nAugust 16, 2018 रजनीकान्त महादेव शेंबडे ललित लेखन, शैक्षणिक, साहित्य/ललित\nआपण सगळेच स्वत:शीच आयुष्यभर Hide & Seek चा गमतीशीर खेळ खेळत असतो. कालानुरूप वा व्यक्तिनिहाय त्या खेळाचे स्वरूप बदलत असले तरी त्या खेळाचा आत्मा मात्र आयुष्यभर आपल्यातला माणूस शेवटपर्यंत जागा ठेवत असतो. आपल्याला पावलोपावली नात्याच्या गुंत्यातून मोकळा श्वास घ्यायला उसंत हवी असते.कधी आपल्या पाऊलखुणा मागे रेंगाळाव्या वाटत रहातात, तर कधी पादत्राणाचे ठसे देखील पुसून जावेसे वाटतात.प्रत्येक नात्याचा आपला असा एक वकूब असतो.प्रत्येक नात्यात आपली अशी एक आदब असते.अर्थात हे सगळं एक तर समजायला कठीण आणि उमजायला तर अवघड असते.आपण निसर्गाचा साधा नियम पचनी पडून घेत नाही तो हा कि – आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या..अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी आपल्याला आपला जसा मानस आहे तश्याच दिसतात.आपण पहिल्यांदा ठरवित असतो कि त्यात काय पाहायचे आहे..आणि आपण ते जे काही पहात असतो..ते पहाताना आपण त्या गोष्टीचे आणि त्या गोष्टीच्या गुणावगुणाचे आपल्याला रुचलेले रूप डोळ्यात साठवून त्याच्या दिसण्यावर आपल्यात ठसलेल्या त्या गोष्टीच्��ा प्रतिमेचे आरोपण करीत असतो,नि साक्षात्कार झाला म्हणून कृतकृत्य होऊन जातो.आपण आधीच फैसला केला असल्याने कसल्या कैफियतीला आपण आपल्या सदरी पाय ठेऊन देत नाही.म्हणून एका ठराविक गोष्टीचे अनेक व्यक्तीकडून होणारे रसग्रहण व्यक्तींच्या प्रकृतीस साजेसे होत असते.कधी कुणा सज्जनाच्या हातून एकाद्या गोष्टीची नैसर्गिक ओळख पुसून जावी इतपत उद्दातीकरण होत जाते ..तर कधी एकाद्या गोष्टीला काव्यात्मक न्यायाच्या बुरख्याआडून नैसर्गिक न्याय नाकारला जातो.\nइथे कुठलेही तत्वज्ञान ..कुठलाही विचार वा आचार त्याच्या मूळ सिद्धांताना शेवटपर्यंत खांद्यावर डोके ठेवण्यास मुभा देणारा नसतो.आणि तो तसा नसणे ही देखील एक नैसर्गिक न्यायाची आगळीवेगळी व्यवस्था असते.आपले असे होते कि आपण सगळ्या ठिकाणी एकच मोजपट्टी घेऊन ..एकच मापदंड लावून कुठल्याही तत्वाचे ..विचाराचे वा आचाराचे पातिव्रत्य तपासून पहात असतो.आपल्याला हे ठाऊक नसते असे नाही कि इथल्या सृष्टीतील सर्व घटकांना असणारी ओळख आणि अस्तित्व हे कुठल्या न कुठल्या संदर्भाच्या मर्जीवर बेतलेले असते.संदर्भाच्या दिशा नि त्या दिशांचे संदर्भ बदलत जाताना त्या घटकांना त्या त्या वेळी नव्या क्षितीजांची चौकट लाभत असते.आपणही जर का अशावेळी चार पावलं मागे सरून..अंमळ डोळे मिटून उसंत खाऊन आपल्या स्पर्शाला थोडीशी त्याच्या कलाने जगण्याची मुभा द्यायला शिकलं पाहिजे..प्रत्येकाला अशा वेळी नाजूक प्रहरातून जावे लागते.ही वाटचाल फारच जीवघेणी असते बरं..अशा मोक्याच्या क्षणांना आपण आपल्यात दोन्ही हात उंचावून सामावून जाणं ही त्या वेळेची साद असते.आणि या वेळी ओठातून निसटणारी शीळ ही खरंतर आपली आणि परमेश्वराची गळाभेट असते.\nआपल्या आयुष्यात कुठलीही घटना अकारण..उगीचच ..अशीच म्हणून जन्म घेत नसते.प्रत्येक घटनेचा गर्भ खूप खूप दिवस आधी अंकुरला गेला असतो..आपल्या नकळत त्याची वाढ होत असते..आणि ठरलेल्या वेळी..ठरलेल्या ठिकाणी ..ठरलेल्या रंग_रुपात तो अवतरत असतो.आपले याच्याशी असणारे ऋणानुबंध केवळ आपल्या पुण्याईच्या बळावर बेतलेले नसतात तर आपल्या बऱ्याच हितचिंतकांचा त्यात खारीचा वाटा असतो.आणि हो काही प्रमाणात आपल्या हातून कळत_नकळत झालेल्या प्रमादांचा त्यात सिंहाचा वाटा असतो.\nआपल्या आयुष्यातील सुख_दु:खाच्या अनुभवांना आपण आपली प्रतिमा म्हणू��� स्वीकारण्यास कधीच तयार नसतो. आपली आरश्यातील प्रतिमा आपल्या खऱ्या असण्याला लपवून समाजात मान्य अशा बेगडी बहुरूप्याच्या भूमिकेला शरण जाणारी दिसावी असा आपला दुराग्रह असतो.असे आपल्याशी प्रतारणा करणारे रूप आणि स्वरूप मिरविताना आपण कुणाचे जगणे जगत रहातो याची न आपल्याला खबर असते ना त्याबद्दल खंत वा खेद असतो.आपल्याला अशी काही भुरळ पडलेली असलेली असते कि आपल्या पावलोपावलीच्या मरणाचे मातम आपण उत्सव म्हणून साजरे करीत असतो.आपण अशा दुराग्रहाच्या समोर गुडघे टेकून तहातील सर्व अटी मान्य करीत असतो.\nआपण आपले आयुष्य जगताना आपल्या ओळखीसाठी दात वेंगाडून इतरांच्या शिफारशीवर भर देऊन असतो.आपल्याला आपण सोडवलेली प्रश्नपत्रिका कितपत गुण देणार याची पूर्ण खात्री असताना आपण कुणा परीक्षकाच्या हातून होणाऱ्या मूल्यांकनावर आपले यश _अपयश वेठीस ठेऊन दे दान ..सुटू दे गिरान म्हणून हताश नजरेने आभाळाकडे तोंड फिरवून दिवस ढकलीत जात असतो. यात आणखी गंभीर गोष्ट अशी कि आपण मंदावत जाणाऱ्या सुख_दु:खाच्या लाटांवर उभे राहून जाणूनबुजून आकाश चुंबावयास पहात असतो..नि वेडेपणात पाण्याला टेकलेल्या आभाळाच्या दिशेने धाव घेत असतो..आभाळ कधीच हाती लागत नाही..अशा अवाजवी महत्वाकांक्षाना आपल्या जगण्याचे निरुपण करताना दमशाक होऊन आपला कपाळमोक्ष होऊन जातो.\nआपल्यासमोर प्रत्येकवेळी पर्याय असतात..प्रसंगी कुपोषणाचा धोका पत्करून आत्मसन्मान जपावायाचा कि उष्ट्या खरकट्या पत्रावळीतील मेहेरबानीवर सुधृढ व्हायचे ..आपला नेहमी कमीकष्टाचा खुष्कीचा शॉर्टकट चोखाळण्याकडे कल असतो.त्याकामी आपण सतत कुठल्या न कुठल्या चरणावर डोके ठेऊन अशा मार्गाची वाट दाखव म्हणून कौल लावून बसत असतो.आपण आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या सगळ्याच पाऊलात असणारा देव आपण ओळखत नाही..आणि आपल्या पावलात असणारा देव तर आपण कधीच नाकारलेला असतो.या नाकारण्यामुळेच आपल्या हातून आपल्या माणूसपणास काळिमा फासणारी कृत्ये होत रहातात..जर का आपण आपल्यातील परमेश्वर ओळखला तर आपल्या हातून कदापिही पाप_पुण्याच्या सीमारेषाना जिवंत ठेवणाऱ्या विवेकाचे सर कलम होणार नाही.. जगल्या आयुष्यात कृतार्थ होताना कुठल्याही क्षणास येणाऱ्या मृत्यूच्या मिठीत सामावताना जीवाची घालमेल होणार नाही.चिरंजीव आयुष्यासाठी साकडे घालण्याऐवजी जगलेला ..जगणारा प्रत्येक श्वास चिरंजीव होऊन ध्यानात ठेवावासा वाटावा असे जगणे लाभावे अशी आपल्यासाठी नि सर्वासाठी प्रार्थना करताना दोन्ही हात सहज जुळावेत आणि अशा स्वर्गीय अभिषेकात आकंठ बुडताना अवघी काया आणि काळीजमाया एकरूप व्हावी एवढाच प्रत्येकाच्या गाण्याचा सूर असावा\nAbout रजनीकान्त महादेव शेंबडे\t11 Articles\nरजनीकान्त महादेव शेंबडे..वास्तव्य कराड…अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून महावितरण इस्लाम्पूर विभागीय कार्यालयात कार्यरत.. लेखन कविता…ललित…स्फुट ..\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1730", "date_download": "2019-01-16T12:18:19Z", "digest": "sha1:MP7KBWYF3PYBUGEWHFE6UD5MGZDK56KX", "length": 7840, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\n‘ताजमहालचे नाव बदलून राममहाल करा’\nभाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांचे वादग्रस्त विधान\nलखनऊ : वादग्रस्त विधाने करून नेहमीच चर्चेच्या प्रकाशझोतात राहणारे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी आता ताजमहालचे नाव बदलण्यात यावे, असे विवादास्पद वक्तव्य केले आहे. ताजमहालाचे नाव बदलून राममहाल किंवा कृष्णमहाल केले जावे असे, उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील बैरिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिंह यांनी म्हटले आहे.\n‘जर कोणी भारतातील साधन संसाधनांचा, इथल्या मातीचा वापर करुन स्मारक उभारले असेल, तर ते देशाचे आहे. त्या स्मारकाला कोणी स्वत:च नाव देत असेल, तर ते योग्य नाही,’ असे सुरेंद्र सिंह यांनी म्हटले. यावेळी त्यांना ताजमहालचे नाव बदलण्यात यावे का असा प्रश्‍न विचारण्यात आला.\nया प्रश्‍नाला उत्तर देताना, ताजमहालचे नाव बदलून ते राममहाल किंवा कृष्णमहाल करायला पाहिजे. माझ्या हातात असते तर मी ताजमहालचे नाव बदलून राष्ट्रभक्त महाल केले असते,असेही सिंह म्हणाले.\nसुरेंद्र सिंह नेहमीच विवादास्पद वक्तव्ये करून कायम चर्चेत असतात. अधिकार्‍यांपेक्षा देहविक्रय करणार्‍या महिला जास्त चारित्र्यवान असतात, असे वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.\n‘वेश्या पैसे घेऊन किमान काम तरी करतात, त्यांना पैसे दिल्यावर त्या स्टेजवर नाचतात. मात्र अधिकारी पैसे घेऊनही काम करतील, याची हमी देता येत नाही’, असेही ते म्हणाले होते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/paushtik-gavhacha-chivda/", "date_download": "2019-01-16T12:50:50Z", "digest": "sha1:KJEEDZNDWQX4TFYNHDZMRFOIOEPTE3HQ", "length": 7528, "nlines": 81, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पौष्टिक गव्हाचा चिवडा – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ January 16, 2019 ] मटण मसाला\tजेवणातील पदार्थ\n[ January 16, 2019 ] अंड्याची करी\tजेवणातील पदार्थ\n[ January 16, 2019 ] पिवळ्या मुगडाळीची बालुशाही\tगोड पदार्थ\n[ January 14, 2019 ] संक्रांत स्पेशल गावरान गुजराथी स्टाईल उंधियो\n[ November 29, 2018 ] शेवयाचे लाडू\tगोड पदार्थ\nHomeनाश्त्याचे पदार्थपौष्टिक गव्हाचा चिवडा\nAugust 17, 2018 मराठी पदार्थ व्हॉटसअॅप ग्रुप नाश्त्याचे पदार्थ\nलागणारे जिन्नस: स्वच्छ निवडलेले गहु: १ किलो, मीठः रुचेल तेवढे, पापडखारः मीठाच्या प्रमाणात, शेंगदाणे: मुठभर, कढीपत्ता\nफोडणीसाठी: हळद,चिवडा मसाला , लाल तिखट/ हिरवी मिरचीआवडीप्रमाणे.\nकृती: प्रथम १ किलो स्वच्छ निवडलेला गहु एक रात्रभर भिजवावा. दुसर्‍या दिवशी सकाळी, तो गहु उपसुन कुकरमधे पाण्यात ४-५ शिट्ट्या घेउन शिजवावा. यात काळजी एकच घ्यायचीये की गहु जास्त शिजवायचा नाही. फक्त त्याची तोंडं उलुन येइपर्यंत शिजवायचा आहे. कुकर थंड झाला की गहु १/२ वेळेस थंड पाण्यातुन काढावा म्हणजे एकेक दाणा मोकळा होईल. नंतर गव्हातील उरले सुरले पाणी काढुन टाकावे व त्याला आपल्याला रुचेल इतके मीठ व पापडखार चोळुन ठेवावा. नंतर हे गहु कपड्यावर पसरवुन कडक उन्हात वाळवावे. वाळवल्यावर कोरड्या केलेल्या स्वच्छ डब्यात भरुन ठेवावेत. हे असे वर्षभर राहु शकतात. नंतर लागेल तेव्हा, थोडे थोडे काढुन कोरड्या कढईत (तेलात नाही) भाजुन घ्यावेत. आख्खे शेंगदाणे थोडे लालसर तळुन घ्यावेत. आवडत असल्यास लसूण बारीक चिरुन पण तोही खरपुस तळुन घ्यावा.\nहिरवी मिरची बारीक चिरुन तळुन घ्यावी. यानंतर एका कढईत फोडणी साठी तेल ठेउन त्यात कढीपत्ता, थोडे हिंग, हळद, लाल तिखट चिवडा मसाला व चवीनुसार मीठ टाकुन त्यात हे भाजलेले गहु परतुन घ्यावेत. झाला गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा तयार हा चिवडा लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडतो. हा चिवडा मी माझ्या गुजराती मैत्रिणी कडे खाल्ला होता. तेव्हा अतिशय आवडला याला कोणत्याही प्रकारचा बुटका गहु वापरावा , साधारण एप्रिल मे मधे गव्हा वर प्रक्रीया करून ठेवावी पुढे वर्षभर जेव्हा हवा तेव्हा भाजून चिवडा तयार क���ता येतो , अतिशय कमी तेलावर होणारा रूचकर व पौष्टीक पदार्थ आहे\nसॅन्डविच फुल ऑफ हेल्थ\nभारतीय खाद्यसंस्कृती – भाग १० – मोगल आक्रमणानंतरचे बदल\nभारतीय खाद्यसंस्कृती – भाग ९ – परकीय आक्रमणांचा परिणाम\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/lalbaughchi-rani-soon-theators/", "date_download": "2019-01-16T11:50:01Z", "digest": "sha1:GWH4A2BJ63YYUMQOAI2QNFW45DX2XHA4", "length": 11339, "nlines": 87, "source_domain": "megamarathi.in", "title": "जगण्याला नवी दिशा देणारी 'लालबागची राणी'", "raw_content": "\nHome News जगण्याला नवी दिशा देणारी ‘लालबागची राणी’\nजगण्याला नवी दिशा देणारी ‘लालबागची राणी’\nजगण्याला नवी दिशा देणारी ‘लालबागची राणी’\n‘टपाल’ या सिनेमातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण करणारे लक्ष्मण उतेकर यांचा आगामी ‘लालबागची राणी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे त्यांच्या पहिल्या चित्रपटात काम करणा-या वीणा जामकरची यात मध्यवर्ती मुख्य भूमिका असून, जगण्याला नवी दिशा देणा-या ‘लालबागची राणी’ या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. आपल्या कुटुंबापासून हरवलेल्या एका असाधारण मुलीचा मनोरंजक प्रवास यात ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. यापूर्वी ‘लालबाग परळ’, ‘टपाल’, ‘कुटुंब’ ‘बायोस्कोप’ या सिनेमातून आपल्या अभिनयाचं वेगळपण नेहमीचं जपणाऱ्या वीणाचा लूकही आपल्याला ट्रेलरमध्ये दिसून येतोय. या सिनेमात वीणा ‘संध्या नितीन परुळेकर’ या स्पेशल चाईल्ड असलेल्या मुलीची भूमिका साकारते आहे. लालबागमध्ये राहणारी संध्या सगळ्यांचीच लाडकी असल्यामुळे तीला सर्वांनी ‘लालबागची राणी’ हे नाव दिले. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विणाने उत्कृष्ट अभिनयाची घट्ट विण बांधलेली दिसत असून तिच्या अभिनय कारकिर्दीसाठी हा चित्रपट महत्वाचा ठरेल यात शंका नाही.\nगेली १६ वर्ष हिंदी सिनेसृष्टीत सिनेमॅटोग्राफर म्हणून कार्यरत असणा-या लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन देखील वाखाण्याजोगेच आहे. ‘लालबागची राणी’ या सिनेमाच्या दिग्दर्शनासोबतच त्यांनी सिनेमाच्या सहनिर्मितीतही भाग घेतला आहे. ‘माझ्या अवतीभोवती घडलेल्या आणि मी अनुभवलेल्या अशा काही घटना या चित्रपटात असून, हा सि���ेमा माझा जिव्हाळ्याचा विषय असल्याचे लक्ष्मण उतेकर यांनी सांगितले. तर वीणाने या चित्रपटातील ‘संध्याची प्रमुख व्यक्तिरेखा दिल्याबद्दल दिग्दर्शकांचे आभार मानले. ‘लालबागची राणी’ मधून मी वेगळ्या रुपात लोकांसमोर येणार असून, या रुपात प्रेक्षक मला पसंत करतील अशी अशा बाळगते’ असे विणाने सांगितले. रोहन घुगे यांनी या सिनेमाची कथा,पटकथा तसेच संवाद लिहिले असून रोहित नागभिडे यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. अंजुषा चौगुले, स्वरांजली भरडे, लक्ष्मण उतेकर आणि वैभव देशमुख यांनी सिनेमाची गीते लिहिली आहेत. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला लावणाऱ्या या सिनेमाचे संकलन देवराव जाधव यांनी केले आहे. दिव्या कुमार, कीर्ती सागठिया, वैशाली माडे, जान्हवी प्रभू अरोरा या गायकांनी आपल्या सुरेल आवाजाने सिनेमातल्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. मॅड एंटरटेनमेंट या बॅनरखाली सुनील मनचंदा यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे, तर बोनी कपूर हे सिनेमाचे प्रस्तुतकर्ता आहेत.या सिनेमाची खासियत म्हणजे सिनेमाचे साउंड डिझायनर निहार राजन समल तसेच कोरिओग्राफर अमित बाईंग हे दोघेही हिंदी सिनेसृष्टीतले असून निहार समल यांचा पहिलाच मराठी सिनेमा आहे. लालबागच्या राणीसोबतच म्हणजेच वीणासोबत या सिनेमात अशोक शिंदे, प्रथमेश परब, पार्थ भालेराव, नेहा जोशी, नंदिता धुरी, रेश्मा चौगुले, सुब्रत दत्ता, जयवंत वाडकर, प्रतिमा जोशी, सुयश जोशी, जगन्नाथ निवगुणे या कलाकारांचा अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे. कलाकार, तंत्रज्ञ, गायक, दिग्दर्शन, निर्मिती या सगळ्या बाजूने उत्तम असलेला हा सिनेमा ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n‘किंगफिशर कॅलेंडर गर्ल’ सोनाली मराठीत\n‘शो मस्ट गो ऑन’ – राकेश बापट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_768.html", "date_download": "2019-01-16T11:43:24Z", "digest": "sha1:6UH57QG5FHZU5LPCBA5YD5ZKTNTXXCQ2", "length": 8861, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राष्ट्रवादीकडून मुख्याधिकार्‍यांना काळ्या रंगाचा आकाश कंदील भेट | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nराष्ट्रवादीकडून मुख्याधिकार्‍यांना काळ्या रंगाचा आकाश कंदील भेट\nबुलडाणा,(प्रतिनिधी): बुलडाणा शहरातील पथदिवे, स्मशानभूमी, पाणी पुरवठा व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यात नगर पालिका प्रशासन अपयशी ठरली आहे. या निषेधार्थ 6 नोव्हेंबर रोजी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकार्‍यांना काळ्या रंगाचा आकाश कंदील भेट देण्यात आला आहे. सणासुदीच्या दिवसात शहराच्या मुख्य मार्गावरील पथ दिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील जुनगाव, भिलवाडा, मिल्ट्री प्लॉट, भडेच ले आऊट, डॉ. आंबेडकर नगर, जुने ग्रेन मार्केट परिसर, भिम नगर, सुवर्ण नगर, गणपती परिसर, इंदिरा नगर यासह इतर प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक दिवसापासून नाल्याची साफसफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.\nशहरातील नागरिकांना आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे धरणात पाणी असूनही नागरिकांना ���ृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. इकबाल चौकातील स्मशानभुमीची दुरवस्था झाली आहे. या समस्यांचा निपटारा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. परंतु पालिका प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. याचा निषेध म्हणून आज दिवाळी सणाचे औचित्य साधून मुख्याधिकार्‍यांना काळ्या रंगाचा आकाश कंदील भेट देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर, नाजीमाताई खान, सुरेंद्र जवरे, संदीप घुले, महेश देवरे, मनोज चंदन, बबलू कुरेशी, नईम कुरेशी, आशिष खरात, किशोर सुरडकर, प्रशांत जाधव व राजेश गवई यांची उपस्थिती होती.\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/old-man-killed-in-vasai/", "date_download": "2019-01-16T12:15:09Z", "digest": "sha1:ZPLFRNQS75CS2NQKR6VIF5KSPGAY6B53", "length": 17224, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "वसईत कबुतर चोरल्याच्या संशयावरून वृद्धाची हत्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टी���रएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nवसईत कबुतर चोरल्याच्या संशयावरून वृद्धाची हत्या\nकबुतर चोरल्याच्या संशयावरून वसईत 70 वर्षीय इसमाची हत्या करण्यात आली आहे. वसईच्या रानगाव परिसरातील लव पाड्यात काल शुक्रवारी 8 वाजता ही घटना घडली. याबाबत वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.\n70 वर्षाचे रामचंद्र राऊत, वसई रानगाव परिसरातील लवपाडा य��थे ते आपल्या कुटुबींयांसोबत राहत होते. कबुतर चोरल्याच्या संशयावरून, रात्री 8 च्या सुमारास 8 ते 10 जणांच्या घोळका त्यांना जाब विचारण्यासाठी आला होता. या विचारण्यावरून त्यांच्यात वादविवाद झाला आणि याच विवादातून या जमावाने वृद्धाची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वसई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. मागच्या एक वर्षांपासून काबूतरावरून यांच्यात वादही सुरू होता आणि रात्री याच वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका 70 वर्षाच्या वयोवृद्ध ला आपला जीव गमवावा लागला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललाखो रुपये खर्चूनही गुडसुरकर अंधारातच\nपुढील‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे’, संपूर्ण गाणे येथे पाहा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/632087", "date_download": "2019-01-16T12:40:38Z", "digest": "sha1:LFKDOMFSKRQTLLJOBTC5EOPI7STR5MGH", "length": 7636, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऍपलकडून iPod Pro प्रदर्शित - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nऍपलकडून iPod Pro प्रदर्शित\nऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :\nऍपलने मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये आयोजित शानदार सोहळय़ात आयपॅड प्रोचे दोन व्हेरिअंट प्रदर्शित केले. आतापर्यंतचे सर्वात कमी जाडीचे iPad Pro 11 इंच आणि iPad Pro 12.9 हे दोन आयपॅड लाँच केले असून विशेष बाब म्हणजे यात कंपनीने फेस आयडी टेक्नॉलॉजीचा सपोर्ट दिला आहे. सोबतच बेजल, एनिमोजी, ए12एक्स प्रोसेसर, यूएसबी टाईप सी पोर्ट देखील दिला आहे.\nआयपॅड प्रो 11 आणि 12.9 इंच अशा दोन व्हेरिअंटमध्ये लिक्विड रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच ऍपलची अद्ययावत प्रोसेसर A12X बायोनिक चिप देण्यात आली आहे. अमेरिकेसह अन्य देशांमध्ये या आयपॅडची विक्री 7 नोव्हेंबर पासून सुरु होईल. भारतामध्ये हा आयपॅड येण्यासाठी या वर्षाच्या शेवटाची वाट बघावी लागणार आहे. 11 इंचाच्या आयपॅडची किंमत 71,900 रूपये आणि 12.9 इंचच्या आयपॅड प्रो ची किंमत 89,900 रुपये आहे. आयपॅडमध्ये पहिल्यांदाच होम बटन हटविण्यात आले आहे. स्क्रीन साईज वाढविण्यासाठी हे करण्यात आले आहे. या आयपॅडची जाडी केवळ 5.9mm आहे. सोबतच आयपॅड प्रो मध्ये पहिल्यांदाच ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये आयफोन Xs सारखेच एक नॅनो सिम आणि दुसरे eSIM देण्यात आले आहे. भारतात सुरुवातीला रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडून ही सुविधा दिली जाणार आहेत. आयपॅड प्रोमध्ये 12 मेगापिक्सल चा रेयर कॅमेरा दिला आहे. ज्यामध्ये 4के व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट आहे. यामध्ये 7 मेगापिक्सलचा प्रंट कॅमेरा दिला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये कंपनीने 10 तास बॅटरी बॅकअपचा दावा केला आहे. यासोबत 18 वॉटचा चार्जर दिला असून पॅडमध्ये 4 स्पीकर्स आहेत. या आयपॅडसोबत iPad Pro ची वेगळी पेन्सिल-2 असून पेन्सिलची किंमत 10,900 रुपये ठेवण्यात आली आहे.\niPad Pro ची वैशिष्टये\n– 12 मेगापिक्सलचा रेयर कॅमेरा, 7 मेगापिक्सलचा प्रंट कॅमेरा\n– आयपॅडमध्ये पहिल्यांदाच होम बटन हटविले\n– अद्ययावत प्रोसेसर A12X बायोनिक चिप\n– 8 वॉटचा चार्जर, 4 स्पीकर्स\n-फेस आयडी टेक्नॉलॉजीचा सपोर्ट\n– 10 तास बॅटरी बॅकअपचा दावा\n– पहिल्यांदाच ड्युअल सिम सपोर्ट\nबह��प्रतिक्षित नोकिया 3310 रिलिज\nउद्धव ठाकरे घेणार राष्ट्रपतींची भेट\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली\nबाळासाहेबांच्या स्मारकाला भूखंड नाही हे दुदैव – राज ठाकरे\nPosted in: Top News, माहिती / तंत्रज्ञान\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C/", "date_download": "2019-01-16T11:56:36Z", "digest": "sha1:WMOTS2BJHETKTUBJG7JFNQWBPCY7MKZ6", "length": 9691, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इन्स्टाग्राम स्टोरीज- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्���ी फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nव्हॉट्सअॅपचं 'हे' नवीन फीचर तुम्ही पाहिलंत का\nसध्या व्हॉट्सअॅप काही नवीन फीचरवर काम करत आहे. जी फीचर यूजर्सना लवकरच वापरायला मिळणार आहे. तुम्हाला चॅटिंग करताना नवीन गोष्टींचा अनुभव घेता येईल.\nटेक्नोलाॅजी Dec 31, 2017\n#फ्लॅशबॅक2017 : 'सोशल मीडिया'चाच बोलबाला\nटेक्नोलाॅजी Dec 13, 2017\nचोवीस तासांपेक्षा जास्त वेळ राहणार इन्स्टाग्राम स्टोरीज\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले श���ांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/blog/news/page-3/", "date_download": "2019-01-16T13:08:43Z", "digest": "sha1:JZGVWJPHLUGJM2KDRTZFFCJQPUXJBTFY", "length": 10002, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Blog- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उ��वली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nब्लॉग स्पेसMar 23, 2017\nमराठी भाषा 'वाचणार' कशी \nब्लॉग स्पेस Mar 23, 2017\nराहुल गांधींना देशाची पुन्हा फाळणी हवी आहे का \nब्लॉग स्पेस Sep 25, 2015\nचला करूया सकारात्मकतेचा श्रीगणेशा...\nब्लॉग स्पेस Sep 12, 2015\nथांबणे... 'एकला चलो रे'चे\nब्लॉग स्पेस Sep 3, 2015\nब्लॉग स्पेस Aug 19, 2015\nब्लॉग स्पेस Jul 21, 2015\nब्लॉग स्पेस Jul 9, 2015\nब्लॉग स्पेस Mar 20, 2015\n आनंद वाढवा... तरुणाई घडवा\nब्लॉग स्पेस Mar 23, 2017\nएवढ्या जगात माय मानतो मराठी\nब्लॉग स्पेस Feb 25, 2015\nमायबोलीला श्रीमंत करणारा अमृतपुत्र\nब्लॉग स्पेस Mar 23, 2017\nअसा नेता होणे नाही...\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ibn-lokmat-news/all/page-5/", "date_download": "2019-01-16T11:53:27Z", "digest": "sha1:T353NPOPEO54FRK6I4GA4FA5O4NF36J6", "length": 10337, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ibn Lokmat News- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आ��ि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\n'सामाजिक सलोख उसवला गेलाय'\nगावाकडच्या बातम्या (20 सप्टेंबर)\nगावाकडच्या बातम्या (19 सप्टेंबर)\nगावाकडच्या बातम्या (02 सप्टेंबर)\nगावाकडच्या बातम्या Sep 2, 2016\nगावाकडच्या बातम्या (01 सप्टेंबर)\nगावाकडच्या बातम्या (12 आॅगस्ट)\nगावाकडच्या बातम्या (11 ऑगस्ट)\nगावाकडच्या बातम्या (10 ऑगस्ट)\nगावाकडच्या बातम्या Aug 9, 2016\nगावाकडच्या बातम्या (09 आॅगस्ट)\nगावाकडच्या बातम्या (08 आॅगस्ट)\nगावाकडच्या बातम्या (05 आॅगस्ट)\nगावाकडच्या बातम्या (02 ऑगस्ट)\nगावाकडच्या बातम्या (01 ऑगस्ट)\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/salil-kulkarni/videos/", "date_download": "2019-01-16T11:57:05Z", "digest": "sha1:4BV5652JW5OT2ISL5Y44DO7EN2JZT7HP", "length": 9133, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Salil Kulkarni- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली '���ी' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nसलील कुलकर्णींसोबत बोलू काही...\n'शहाण्या माणसांची फॅक्टरी' प्रकाशित\nसलील कुलकर्णीशी दिलखुलास गप्पा\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/world/all/page-7/", "date_download": "2019-01-16T12:21:05Z", "digest": "sha1:JMQH3Y3CYBEUNIKRIYOCHCFMTIRNULBV", "length": 10820, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "World- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nफोटो गॅलरीJul 14, 2018\nही आहे जगातली सगळ्यात लांब बाईक, वजन आहे 450 किलो\nरशियात अवतरली 'पूनम पांडे',न्यूड होण्याची केली होती घोषणा पण...\nFIFA WC 2018 : बेल्जियमकडून बलाढ्य ब्राझीलचा पराभव\nFIFA WC 2018 : उपान्य फेरीत फ्रान्सचा दिमाखदार प्रवेश\nनवाजुद्द���न सिद्दीकी येतोय भारतीय क्रिकेट कोच बनून\nभारत- इंग्लंड सामन्यात 'या' 7 विक्रमांची नोंद, विराटच्या नावे दोन विक्रम\nने'मार' खेळीने ब्राझिलची क्वार्टर फायनलमध्ये धडक, मेक्सिको बाहेर\nफ्रान्सनं अर्जेंटिनाला केलं 'आऊट', मेस्सीचं स्वप्न भंगलं\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (30 जून)\nFIFA WC 2018 : गतविजेत्या जर्मनीचा खेळ खल्लास \nछगन भुजबळ पुन्हा एकदा अडचणीत, ईडी कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nFIFA World Cup 2018 : मेसीच्या खेळीनं टळली अर्जेंटिनावरची पराभवाची नामुष्की\nहिंगोलीमध्ये स्त्रीरोग रुग्णालयात 36 तासांपासून वीज नाही, बाळंतिणी झोपल्या रस्त्यावर\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/'-'-5890/", "date_download": "2019-01-16T12:19:40Z", "digest": "sha1:XEJTKA2VF4JKTWZIEJYVGH5MERW7ALG4", "length": 3715, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-\"तुझ्या आठवणीं...\"", "raw_content": "\nतुझ्या आठवणींना गोंजारतो मी,\nतुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण परत परत येवो हेच निसर्गाकडे मागतो मी.\nतुझ्या प्रेमात अखंड बुडून जावू असे कयास बांधतो मी,\nपण वेळेचे बंधन आड आल्याने फक्त त्यावेळेची वाट पाहतो मी.\nतुझ्या चेहऱ्याकडे बघून सगळे दुख व संकटे विसरतो मी,\nकदाचित त्यामुळेच त्या संकटाना समर्थ लढा देण्याची अंगात ताकद बाळगतो मी.\nतुझ्या मनाचा ठाव घेणे खूप अवघड आहे हे नक्की जाणतो मी,\nपण काय करणार मन हे बावरे परत परत तुझाच विचार करतो मी.\nतुझ्या प्रेमाचा अथांग सागर पोहणे शक्य नाही हे जाणतो मी,\nपण त्या सागरात नक्की डुबणार नाही हे पक्के मानतो मी.\nतुझ्या सहवासातील शक्य त्या आठवणी पुन्हा पुन्हा उलगडून बघतो मी,\nकाहीच लक्षात आले नाहीतर उगीचच तुझा विचार करून जगतो मी.\nतुझ्या विचारांचे मनात काहूर मांडून राहतो मी,\nतूच येशील ते दूर करण्यासाठी हे नक्की नक्की जाणतो मी.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cook-n-serve/cheap-cook-n-serve-price-list.html", "date_download": "2019-01-16T13:07:31Z", "digest": "sha1:LKUI4VVMZORLZUAH6IJQAEIEMECRS47K", "length": 10572, "nlines": 219, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये कूक न सर्वे | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap कूक न सर्वे Indiaकिंमत\nस्वस्त कूक न सर्वे\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त कूक न सर्वे India मध्ये Rs.1,399 येथे सुरू म्हणून 16 Jan 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. पन ड्युअल युटिलिटी अलुमिनिम कूकवरे कॉम्बो Rs. 1,399 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये कूक न सर्वे आहे.\nकिंमत श्रेणी कूक न सर्वे < / strong>\n0 कूक न सर्वे रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 349. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,399 येथे आपल्याला पन ड्युअल युटिलिटी अलुमिनिम कूकवरे कॉम्बो उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 1 उत्पादने\nशीर्ष 10 कूक न सर्वे\nताज्या कूक न सर्वे\nपन ड्युअल युटिलिटी अलुमिनिम कूकवरे कॉम्बो\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/1/22/Praful-Bhalerao-death-news-.html", "date_download": "2019-01-16T12:49:17Z", "digest": "sha1:PGZ6RGBKWL23PKD7OQXJYGY4SGP4WWZW", "length": 2603, "nlines": 7, "source_domain": "mahamtb.com", "title": " प्रसिद्ध बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचे निधन प्रसिद्ध बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचे निधन", "raw_content": "\nप्रसिद्ध बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचे निधन\nमुंबई : कुंकू या मराठी मालिकेतून उदयाला आलेल्या अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे रेल्वे अपघातात निधन झाले. या बातमीने मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीत खळबळ माजली. इतक्या कमी वयाच्या अभिनेत्याच्या या दु:खद निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. पहाटे ४.३० वाजता हा अपघात घडला.\nनुकत्याच आलेल्या बारायण या चित्रपटात देखील प्रफुल्लने भूमिका साकारली होती. त्याशिवाय कलर्स वाहिनीवरील 'तू माझा सांगती', आवाज- ज्योतिबा फुले, 'स्टार प्रवाह'वरील नकुशी या मालिकांमधील त्याच्या व्यक्तिरेखा देखील खूप प्रसिद्ध झाल्या होत्या.\nत्याच्या अकाली मृत्यूने अभिनय क्षेत्राने एक मोठा कलाकार गमावला अशा भावना कुंकू या चित्रपटातील त्याची सहकलाकार मृण्मयी देशपांडे हिने व्यक्त केल्या आहेत. त्याच्या अभिनयाची वाटचाल आता कुठे सुरु झाली असताना त्याचे अचानक जाणे अत्यंत दु:खद आहे. मात्र हा अपघात कसा झाला या बाबत अद्याप माहिती मिळाली नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-16T12:09:51Z", "digest": "sha1:6Y2UX77LA4E5NAYJDUR6SDBMUYH4LFE4", "length": 9031, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वेळेत बदल करून एसटी सेवा सुरू करण्याची मागणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवेळेत बदल करून एसटी सेवा सुरू करण्याची मागणी\nडोणी व घाटेवाडी ग्रामस्थांच्यावतीने सातारा आगारप्रमुखांना निवेदन\nठोसेघर – पाटण तालुक्‍यातील दुर्गम भागातील बंद केलेली डोणी, घाटेवाडी, एसटी सेवा वेळेत बदल करून त्वरित पूर्ववत सुरू करण्याची मागणी रासपचे तालुका अध्यक्ष नवनाथ जरग यांनी डोणी व घाटेवाडी ग्रामस्थांच्यावतीने राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातील अधिकाऱ्यांना केली आहे. सातारा-पाटण तालुक्‍यांच्या सीमेवर पाटण तालुक्‍यातील दुर्गम भागात असणाऱ्या डोणी, घाटेवाडी या गावापर्यंतची एसटी सेवा गेल्या काही महिन्यांपासून बंद केली आहे.\nसध्या एसटी बस ही मोरेवाडी पर्यंतच येत असल्यामुळे त्याचबरोबर इतर कोणतेही दळणवळणाचे साधन उपलब्ध होत नसल्यामुळे आजारी रुग्ण, वृद्ध, विद्यार्थी दैनंदिन प्रवास करणाऱ्या डोणी, घाटेवाडीतील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तर येणाऱ्या एसटीची वेळीही नागरिकांसाठी सोयीची नसल्यामुळे एसटीच्या वेळापत्रकात बदल करून डोणी, घाटेवाडीपर्यंत एसटी सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संजय कदम सरपंच घाटेवाडी, अनिल जाधव, काशिनाथ जरग, बाळू खरात, गौरव खरात, प्रज्ञा पंडित, विद्या गाढवे, विकास खरात, सचिन पवार उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/486063", "date_download": "2019-01-16T12:42:51Z", "digest": "sha1:Z576V2NO3FBN3LBYQQ62OMXUYTH3KGBA", "length": 7951, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "फोंडा शहरासाठी गॅसवाहिनी योजना - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा शहरासाठी गॅसवाहिनी योजना\nफोंडा शहरासाठी गॅसवाहिनी योजना\nखासदार सावईकर यांच्याहस्ते कामाला प्रारंभ\nफोंडा पालिका क्षेत्रात घरगुती सरोईच्या गॅस पुरवठय़ासाठी यापुढे सिलिंडर ऐवजी थेट गॅस वाहिनीद्वारे पुरवठा करण्यात येणार असून या महत्त्वपूर्ण योजनेच्या कामाला नुकताच शुभारंभ करण्यात आला. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम खात्यामार्फत गोवा राज्यात प्रथम फोंडा शहरातून ही योजना हाती घेण्यात आली आहे. दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांच्याहस्ते काल सोमवारी सकाळी तिस्क-फोंडा येथे गॅस जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला.\nगोवा नॅच्युरल गॅस प्रा. लि. या आस्थापनाच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले आहे. गोव्यासाठी साधारण रु. 120 कोटींचा हा भू गॅसवाहिनीचा प्रकल्प असून पहिल्या टप्प्यात पणजी आणि फोंडा शहरात हे काम होणार असल्याची माहिती खासदार सावईकर यांनी यावेळी बोलताना दिली. फोंडा आणि तिसवाडी तालुक्यांसह पेडणे, बार्देश, डिचोली, आणि सत्तरी या भागात येणाऱया काळात ही योजना हाती घेण्यात येणार आहे. फोंडा शहरातील गॅसवाहिनीचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणार असल्याची माहिती आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकुमार सचदेवा यांनी दिली. गॅसवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर ग्राहकांना गॅस सिलिंडरची आवश्यकता भासणार नाही. नळ व वीज जोडणीच्या तत्त्वावर मिटरद्वारे मासिक भाडे भरावे लागणार आहे. केंद्र सरकारचा हा महत्त्वाचा प्रकल्प असून देशभरातील पन्नास शहरांमध्ये ही योजना कार्यान्वित होत असल्याची माहिती सचदेवा यांनी दिली. गॅसवाहिनी योजना ही सुरक्षित व आर्थिकदृष्टय़ा सुलभ अशी असून घरगुती रसोयीच्या गॅस पुरवठय़ाबरोबरच, व्यावसायिक आणि आद्योगिक क्षेत्रात या योजनेचा लाभ होणार आहे.\nखासदार सावईकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी फोंडा पालिकेचे उपनगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, नगरसेवक सुनिल देसाई, विश्वनाथ दळवी, व्यंकटेश उर्फ दादा नाईक, शिवानंद सावंत, आस्थापनाचे अधिकारी उद्देश सांगोडकर आदी उपस्थित होते.\nमनपाच्या मिळकती हडपणाऱया दोघा महिलांची चौकशी\nचांगले कथानक असल्यास कोकणी चित्रपटही करु\nरायबंदर पठारावरील लोकांचा मुख्य वीज अभियंत्याला घेराव\nडिचोली बसस्थानकावर स्लॅबचा तुकडा कोसळून महिला जखमी\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून ��ेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/592092", "date_download": "2019-01-16T12:42:41Z", "digest": "sha1:MLEBDUTM6G5U6WEZDL5YBJLIY25EUCF6", "length": 10075, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शस्त्रसंधी वाढवू नका : सैन्याची मागणी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शस्त्रसंधी वाढवू नका : सैन्याची मागणी\nशस्त्रसंधी वाढवू नका : सैन्याची मागणी\nकाश्मीरमधील एकतर्फी शस्त्रसंधीचा मुद्दा सरकारला दिला इशारा : तीन कारणे केली स्पष्ट\nजम्मू-काश्मीरमध्ये एकतर्फी शस्त्रसंधी वाढविण्याच्या प्रस्तावावर सैन्याने केंद्र सरकारला सतर्कतेचा इशारा दिला आहे. शस्त्रसंधी वाढविण्याच्या निर्णयावर आपण केंद्र सरकारसोबत आहोत, परंतु अशाप्रकारचे पाऊल उचलणे राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य नसल्याचे सैन्याने म्हटले आहे. सैन्याच्या एकीकृत कमांडच्या कोअर कमांडर्सनी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबतच्या बैठकीत स्वतःच्या सुरक्षा विषयक चिंता मांडल्या आहेत.\nशस्त्रसंधीला मुदतवाढ तीन कारणांसाठी दिली जाऊ नये, अशी भूमिका सैन्याने गृहमंत्र्यांसमोर मांडली आहे. शस्त्रसंधी वाढविली जावी असे पाकिस्तानला वाटत नाही, याचमुळे तो मोठय़ा संख्येत दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणत आहे, आतापर्यंत दोन ते तीन दहशतवाद्यांची घुसखोरी व्हायची, परंतु आता 5-6 दहशतवादी पाकिस्तानातून शिरत आहेत. काश्मीरमध्ये हिंसाचार तीव्र व्हावा अशी पाकिस्तानची इच्छा आहे.\nस्थानिक दहशतवाद्यांचा शस्त्रास्त्र तसेच दारूगोळा पुरवठा कमी होत असल्याने ते सुरक्षा दलांकडून शस्त्रs हिसकावून नेत आहेत. शस्त्रसंधी वाढल्याने त्यांना पुन्हा शस्त्रास्त्रs जमविण्यास अवधी मिळेल. सैन्याच्या कारवाईत मोठय़ा संख्य��त दहशतवादी मारले गेल्याने दहशतवादी संघटना दबावात आहेत. अशा स्थितीत शस्त्रसंधी वाढविण्यात आल्यास दहशतवाद्यांना एकजूट होण्यास संधी मिळेल, असा युक्तिवाद सैन्याने सरकारसमोर मांडला आहे.\nरमझानकाळात शस्त्रसंधी घोषित करण्यात आली असून केवळ 26 दिवसांमध्ये आतापर्यंत 20 दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये एकूण 50 नागरिक आणि 64 जवान जखमी झाले आहेत. मागील काही दिवसांमध्ये 45 युवक दहशतवादी संघटनांमध्ये दाखल झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग लवकरच शस्त्रसंधीबद्दल निर्णय घेणार आहेत.\n2018 च्या प्रारंभी खोऱयात दहशतवादी कारवाया वाढल्याचा दाखला देत केंद्र सरकारने तेथे नव्याने शोधमोहीम राबविली होती. अशी मोहीम 15 वर्षांनंतर राबविण्यात आल्याचे म्हटले जाते. परंतु काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी रमझान आणि अमरनाथ यात्रेदरम्यान शस्त्रसंधी लागू करण्याची विनंती केली होती. राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्राने रमझानकाळात शांतता राखण्याच्या उद्देशाने सशर्त शस्त्रसंधीची घोषणा केली होती.\nसुरक्षा दलांना कोणतीही नवी मोहीम सुरू करता येणार नसली तरीही त्यांच्यावर हल्ला झाल्यास त्याचे प्रत्युत्तर देण्याचे स्वातंत्र्य असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. दहशतवादी संघटनांशी जोडले जाणाऱया युवकांमध्ये पाकिस्तान आणि जिहादबद्दलचे आकर्षण वाढविले जाते, यामुळे रमझानकाळात शांतता राखण्याच्या प्रयत्नाचा त्यांच्यावर कोणताच परिणाम होत नसल्याचे एका पोलीस अधिकाऱयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.\nयूपीत भाजपचे कमळ कोमजले ; दोन्ही जागांवर सपा अघाडीवर\nभारत, दक्षिण कोरियात 11 करार\nपेट्रोल, डिझेल दरात वाढीचे सत्र सुरूच\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/628425", "date_download": "2019-01-16T12:37:00Z", "digest": "sha1:XUMI4HN74EA7NSOZM65KQYTBY6VLJMDC", "length": 7071, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपातून 8 जण निर्दोष - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपातून 8 जण निर्दोष\nपोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपातून 8 जण निर्दोष\nपोलिसांवर दगडफेक करून त्यांना मारहाण केल्याच्या आरोपातून 8 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अन्वर लालासाब मनियार (वय 35, रा. आझादनगर), उमर अब्दुलहमीद दळवाई (वय 32, रा. कोतवाल गल्ली), महम्मदफजल महम्मदगौस पटेल (वय 38), कयुम असीम किल्लेदार (वय 32), इबादुल्ला अब्दुलगणी गवस (वय 24), इजाज जमशेद खान (वय 33, सर्व रा. बागवान गल्ली), शहाबाज बशीरबेग तोडेवाले (वय 24, रा. कोतवाल गल्ली), मुजम्मील इक्बाल डोणी (वय 31, रा. खंजर गल्ली) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.\nखडक गल्ली, घी गल्ली येथे 28 सप्टेंबर 2015 रोजी रात्री 11.55 वाजता दोन गटांमध्ये वादावादी झाली होती. यावेळी हे सर्व जण हातामध्ये काठय़ा, दगड घेऊन अनेकांच्या घरावर दगडफेक करत होते. यावेळी मार्केटचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांनी त्यांना अडविले. मात्र, त्यांनी त्यांच्यावरही दगडफेक करून त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी या सर्वांवर भा.दं.वि. 143, 147, 148, 109, 353, 332, 307, 504 सहकलम 149 आणि केपीडीपी ऍक्ट अन्वये गुन्हा नोंदविला होता.\nया खटल्याची सुनावणी पहिले अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयात झाली. त्या ठिकाणी साक्षीदार आणि मुद्देमाल व कागदपत्रे तपासण्यात आली. मात्र, सरकारी पक्षाला त्यांच्यावर गुन्हा साबीत करता आला नाही. महत्त्वाचे म्हणजे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात हजर करण्यात आले नाहीत. या कारणामुळे या सर्वांची न्यायाधीश मरळू सिद्धराधय्या यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. या तरुणांच्यावतीने ऍड. शामसुंदर पत्तार, ऍ���. हेमराज बेंचण्णावर, ऍड. एस. आर. बाळनाईक आणि ऍड. चिदंबर होनगेकर यांनी काम पाहिले.\nपहिल्याच दिवशी 15 घटस्फोटाचे खटले दाखल\nशहरात दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ\nविद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करणाऱया तोतया पत्रकारांना अटक\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/5/7/Article-on-rabindranath-tagore-by-Deepa-Wakade-.html", "date_download": "2019-01-16T12:26:42Z", "digest": "sha1:A2YWMMSLWKL2GFVPBDOPP2HB7XZFBZIZ", "length": 12556, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " रविंद्रनाथ टागोर नावाचा कॅलिडोस्कोप रविंद्रनाथ टागोर नावाचा कॅलिडोस्कोप", "raw_content": "\nरविंद्रनाथ टागोर नावाचा कॅलिडोस्कोप\nआज दीडशे वर्ष उलटून गेल्यावरही ज्यांचे विचार, काव्य, नाटके, कथा जुने वाटत नाही. नित्य नेमाने त्यांचे विषयी काहीही वाचले, अनुभवले की ते अगदी आजचे किंवा कधी कधी तर आजच्या काळाच्याही पुढचे भासते, त्या गुरुदेवांबद्दल माझ्यासारख्या पामराने काय बोलावे खरेतर पण आज असे वाटतेय की, त्या अफाट ब्रम्हांडातून जे काही चांदणे माझ्या छोट्या आकाशात मी अनुभवले त्याबद्दल बोलावे.\nटागोर पहिल्यांदा भेटले ते शालेय वयात काबुलीवाला आणि डाकघरच्या नाट्य प्रयोगातून. मिनीचे निरागस मैत्री करणे आणि काबुलीवाल्याने तिला लावलेली माया; माणुसकीचा एक छोटा निर्झर माझ्या अंतकरणात प्रवाहीत करती झाले. तर डाकघर मधला अमल त्याचे ते आपला आजार विसरून खिडकीतून दिसणाऱ्या जगाशी संवाद स���धणे, मुक्त स्वछंद आयुष्याची स्वप्ने पहाणे. ते मुलांच्या भावविश्वाचे सहज प्रकटीकरण त्या बालवयात सुद्धा खोल कोरले गेले आणि सहज, नकळत टागोरांविषयी एक आत्मियतेचे एक नाते तयार झाले.\nदहावी झाले तेव्हा एका शालेय स्पर्धेत बक्षिस म्हणून पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले व्यंगचित्र मिळाले. वाचनाची प्रचंड आवड होती त्यामुळे सुट्टी लागताच वाचून काढले. त्यांनी गुरुदेवांच्या ओढीनेच शांतिनिकेतनमध्ये बंगाली शिकण्यासाठी घालवलेल्या दिवसांचे ते अतिशय सुरेख वर्णन वाचताना तर टागोर पदोपदी भेटत गेले नव्हे ते खोल खोल झिरपत गेले. त्या वयात माझ्या स्वभावानुसार जी मूल्ये, जे आदर्श मला हवेसे वाटत होते त्याला मूर्त रूप मिळाले ते टागोर वाचून. मग ते वेड, ते प्रेम उत्तरोत्तर वाढत गेले. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी लिहिलेले वाचणे, त्यावरील चित्रपट पहाणे ह्या गोष्टी आवर्जून होत गेल्या.\nपु. ल. नी लिहिलेले रविंद्रनाथ: तीन व्याख्याने असो, की मामा वरेरकरांनी त्यांच्या एकवीस कथांचा केलेला “एक विशन्ती” हा अनुवाद असो, हिन्दीमध्ये मिळालेले गीतांजली आणि इतर कवितांचे अनुवाद असोत. गुरुदेव भेटत गेले आणि प्रत्येक वेळी त्यांच्या जादुई व्यक्तित्वाची अमिट छाप सोडत गेले. चारुलता (नष्ट नीड), मृणाल (स्त्रीर पत्र), मृण्मयी (समाप्ती), विनोदिनी (चोखेर बाली) ह्या आणि अश्या अनेक नायिका त्यांच्या साहित्यातून माझ्या स्त्री मनावर संस्कार करत्या झाल्या. स्त्रीचे सत्व, ममत्व, त्याग, परम्परांनी तिची केलेली घुसमट आणि त्यातूनही झळाळणारी तिची जीवनसक्ती, तिचा अवखळपणा याचे चित्रण जसे टागोरांनी केले तसे क्वचितच कुणा पुरुष साहित्यिकांनी केलेले मला आढळले आहे. त्यांच्या नायिका हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो इतके स्त्री मनाचे रंग त्यांनी रेखाटले आहेत.\nअतिशय प्रश्न पडायचे वेळोवेळी, वाटायचे रोजच्या निसर्ग चक्रातले बदल दवबिन्दु टिपावेत इतका हळुवार टिपणारा हा भावुक कवी समाजातील पाखंडावर प्रभावी पणे वार करताना किती करारी भासतो. शांतिनिकेतन मध्ये वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग करून एक प्रभावी तंत्र प्रत्यक्षात आणणारे गुरुदेव, श्री निकेतन मध्ये कृषि क्षेत्रात ही विज्ञान आणि पारंपरिक शेती व्यवसाय यांची सांगड घालून आपल्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांचे हाल कसे कमी होतील ह्या साठी अविश्रांत मेहनत घेत होते. देशोदेशी वैचारिक, शैक्षणिक देवाण घेवाणी साठी फिरताना हा विद्वान आपल्या देशातील गरीब अशिक्षित शेतकरी बांधवांसाठी पण ज्ञान आणि तंत्रज्ञान गोळा करीत होता. इंग्रज राजवटीमध्ये, श्रीमंत जमीनदार घराण्यातील ह्या राजपुत्राने आपल्या मुलाला बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला न पाठवता अमेरिकेत शेती तंत्रज्ञान शिकायला पाठवले. पद्मा नदीवर जमीनदारीची व्यावहारिक कामे करतानाच ते लोक जीवनात डोकावत होते आणि निसर्गाचे गीतही तन्मयतेने ऐकत होते. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी वाल्मिकी प्रतिभा हे नाटक लिहिताना त्यांनी त्यात पाश्चात्य लोक संगीत आणि अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत यांचा उत्तम मेळ साधला. त्यांची कविता एकीकडे निसर्गाचे हळुवार गोजिरे चित्र उभारते तर दुसरीकडे प्रेमाचे, मुक्तिचे आणि पर्यायाने जीवनाचे गहन भाष्य करते. ब्रिटिश जुलमी राजवटीवर कोरडे ओढताना, त्यांच्या हुकुमशाहीला विरोध करतानाच त्यांचे साहित्य, विज्ञान यांचा अभ्यास करण्यात ते मग्न होते. उत्तम संस्कृत आणि इंग्रजी साहित्य अनुवाद करताना ते मुलासाठी सहज पाठ लिहीत होते. मुलात मूल होऊन त्यांना घडवत होते वैद्यांनीक, आधुनिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करतानाच ते आपल्या प्राचीन संस्कृतीचा तिच्या महानतेचा प्रसार जगभर करतात. तर आपल्या तत्कालीन समाजबांधवांचे पाखंडी, कर्मठ धर्मवर्तन कसे चुकीचे आणि हास्यास्पद आहे हे ठासून मांडत होते. त्यात त्यांनी स्वत: अंगिकारलेल्या ब्राम्हो समाजालाही सोडले नाही. हे अद्भुत होते पण आश्चर्य कारक मुळीच नाही. कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आविष्कार होता. माणुसकी, मुक्ति, कैवल्य आणि नवउन्मेष ह्या चार वेदांचे आचरण त्यांनी आयुष्य भर केले. ‘जे जे उत्तम, उददात्त, उन्नत, मह्न्मधुर ते ते’ आत्मसात करत, आणि भरभरून देता देता हा आनंदयात्री वाटचाल करत गेला. त्यांनी चित्रे काढली, गीते लिहिली, नृत्य केले, नाटक केले, ते गाईले त्यांनी वादन केले. त्यांनी निबंध लिहिले आणि पत्रे पण. आयुष्याचे कुठलेही अंग त्यांनी अस्पर्श ठेवले नाही. टागोर नावाचा कॅलिडोस्कोप तुमच्या हाती लागला की तुम्हाला वेड लागावे इतकी असंख्य चित्रे ते आपल्याला दाखवतात. ती अनुभवताना आणि त्यानंतरही ती चित्रे तुमच्या अंतर्मनावर आपला ठसा उमटवतात तो कायमचाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://centrallanguageschool.com/mr/courses/part-time-courses", "date_download": "2019-01-16T12:39:26Z", "digest": "sha1:TW4ETNYRW2XQTHXNG5ZR236W56FO33FN", "length": 7357, "nlines": 67, "source_domain": "centrallanguageschool.com", "title": "अंशकालिक अभ्यासक्रम- सेंट्रल लॅंग्वेज स्कूल, केंब्रिज", "raw_content": "\nक्रियाकलाप आणि सामाजिक कार्यक्रम\nआपल्या इंग्रजी स्तराची चाचणी घ्या\nशुल्क भरा किंवा जमा करा\nआपण प्लेसमेंट चाचणी घेतल्यानंतर कोणत्याही दुपारनंतर आपल्या पुढील दुपारी कोर्स सुरू करू शकता. दुपारी दर शुक्रवारी मंगळवारी, बुधवार आणि 6 आणि 14.00 दरम्यान गुरुवारी प्रति सप्ताह 16.00 तासांसाठी आहे.\nदुपारी वर्ग विविध भाषा कौशल्यांवर लक्ष केंद्रित करतात:\nबोलणे, ऐकणे आणि उच्चारण\nइंग्रजी वाचन आणि वापर\nएक विशिष्ट आठवड्यात हे समाविष्ट होऊ शकते:\nविविध ग्रंथांमध्ये माहिती कशी शोधावी\nएक औपचारिक आणि अनौपचारिक ईमेल कसा लिहावा\nपीईटी, एफसीई, सीएई आणि सीपीईसाठी परीक्षा कौशल्ये\nदररोजच्या जीवनासाठी उपयुक्त भाषा\nजोड्या आणि गटांमध्ये चर्चेसाठीही संधी आहे.\nदुपारी विद्यार्थ्यांना काही दुपारी आणि संध्याकाळी सामाजिक उपक्रमांसाठी इतर विद्यार्थ्यांना सामील करण्यास सक्षम असतील.\nमागणीनुसार, वेळोवेळी हा कोर्स देण्यात येतो. अभ्यासक्रम केवळ नवशिक्या पातळ्यांसाठी उपयुक्त आहे आणि ऐकण्यासारखे व बोलण्यावर जोर देऊन शब्दसंग्रह आणि व्याकरणाचा समावेश आहे. टाइमनेबल 09.30-11.00 मंगलवार, बुधवार आणि गुरुवारी आहे.\nपुढील कोर्सची तारीख: तारख सुरू करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nजनरल इंग्लिश कोर्स दर आठवड्यास 15 तास दर दिवशी सकाळी 09: 30 वरून आणि 13 वर समाप्त होऊन: 00 सह...\tपुढे वाचा\nइंग्रजी शिकण्यासाठी अधिक वेळ घालवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी गहन इंग्रजी अभ्यासक्रम (आठवड्यातून 21 तास) वर नावनोंदणी करु शकता....\tपुढे वाचा\nदुपारी कोर्स आपण प्लेसमेंट चाचणी घेतल्यानंतर कोणत्याही दुपारी कोर्स प्रारंभ करू शकता. दुपार...\tपुढे वाचा\nआम्ही संपूर्ण वर्षभर परीक्षांसाठी विविध स्तरांवर विद्यार्थ्यांना तयार करतो. या परीक्षा केंब्रिज इंग्रजी द्वारे सेट आहेत...\tपुढे वाचा\nसेंट्रल लँग्वेज स्कूल, केंब्रिज\nद स्टोन यर्ड सेंटर\n41B सेंट अॅन्ड्रयूज स्ट्रीट\nहा ई-मेल पत्ता स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा आवश्यक आहे.\nटेलिफोन: + 44 (एक्��एक्सएक्स) 01223\n© 2017 सेंट्रल लॅंग्वेज स्कूल, केंब्रिज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/death-student-drowned-dam-43060", "date_download": "2019-01-16T12:56:17Z", "digest": "sha1:L6OPW5VZ3HFGEFICJGBTA2DCJ4YVZWPT", "length": 11998, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "The death of the student drowned in a dam धोम धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nधोम धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू\nबुधवार, 3 मे 2017\nवाई - मोरजीवाडा-चिखली (ता. वाई) येथे ओमकार ज्ञानेश्‍वर वाडकर या पंधरा वर्षीय मुलाचा धोम जलायशयात बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या स्वयंसेवकांनी व ग्रामस्थांनी बोटी व जाळीच्या साह्याने जलाशयात त्याचा शोध घेतला. तब्बल सोळा तासांनंतर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याचा मृतदेह जलाशयातून बाहेर काढण्यात यश आले. ओमकार काल दुपारी चारच्या सुमारास दोन मित्रांसमवेत बैल धुण्यासाठी धोम जलाशयावर गेला होता. पाय घसरून तो जलशयात पडला. पोहता येत नसल्याने तो बुडाला. ग्रामस्थांनी व महाबळेश्‍वर ट्रेकर्सनी रात्रभर शोध घेतला.\nवाई - मोरजीवाडा-चिखली (ता. वाई) येथे ओमकार ज्ञानेश्‍वर वाडकर या पंधरा वर्षीय मुलाचा धोम जलायशयात बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या स्वयंसेवकांनी व ग्रामस्थांनी बोटी व जाळीच्या साह्याने जलाशयात त्याचा शोध घेतला. तब्बल सोळा तासांनंतर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याचा मृतदेह जलाशयातून बाहेर काढण्यात यश आले. ओमकार काल दुपारी चारच्या सुमारास दोन मित्रांसमवेत बैल धुण्यासाठी धोम जलाशयावर गेला होता. पाय घसरून तो जलशयात पडला. पोहता येत नसल्याने तो बुडाला. ग्रामस्थांनी व महाबळेश्‍वर ट्रेकर्सनी रात्रभर शोध घेतला. आज सकाळी साडेनऊ वाजता त्याचा मृतदेह आढळला. ओमकार नुकताच दहावीत गेला होता. कुटुंबातील एकुलता मुलगा गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\nसंगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू\nयेरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डो��्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nकशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास...\nबस आणि ट्रकच्या अपघातात पाच जण ठार\nगडचिरोली: आज बुधवारी सकाळच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीपासून पाच किमीवरील गुरुपल्ली गावाजवळ अहेरी डेपोच्या बस आणि ट्रकची समोरासमोर भीषण...\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nकल्याणमध्ये समाजकंटकानी 7 दुचाकी पेटविल्या\nकल्याण - ठाण्यामध्ये दुचाकी जळीतकांड गाजत असताना कल्याण पूर्व मधील चक्कीनाका हाजीमलंग रस्त्यावरील आडवली ढोकली परिसरात गणेश चौकातील श्री. साई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://upscmantra.com/videos/upsc-general-question-paper-analysis", "date_download": "2019-01-16T13:28:59Z", "digest": "sha1:2R2KSRIC4CFBZGSW5Q3LHITWNWT6XZ3C", "length": 5840, "nlines": 81, "source_domain": "upscmantra.com", "title": "यूपीएससी सिव्हील सर्व्हीसेस : - प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nस्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nस्पर्धा परीक्षांचा आभ्यास करताना, मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे अतिशय महत्वाचे आहे. आपला आभ्यास योग्य दिशेने चालला आहे की नाही आणि जर नसेल तर आपण कुठे चुकतो आहोत, अश्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या विश्लेषणातून मिळू शकतात. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे काय आणि ते कसे करावे या बद्दल सिनर्जी स्टडी पॉईंट, पुणे चे संचालक श्री. अतुल लांडे, यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला हा ��ंवाद.\nस्पर्धा परीक्षांची तयारी बरेच जण करत असतात आणि दिवसेंदिवस ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. असे असले तरी परीक्षा देणारे सगळेच पास होत नाहीत. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ इच्छाशक्ती आणि ध्येय असून चालत नाही तर सुयोग्य दृष्टीकोन म्हणजेच Approach आणि डोळसपणे केलेली तयारी अत्यंत गरजेची असते. अभ्यास चालू करताना जर काही मुद्द्यांचा आपण विशेष विचार केला तर सुरुवातीलाच होणाऱ्या काही चुका टाळता येतील. त्या दृष्टीने सिनार्जीचा हा प्रयत्न.\nपूर्वपरीक्षेची तयारी - Prelims Strategy\nटेस्ट सिरीजचे महत्त्व आणि नियोजन\nभारतीय अर्थव्यवस्थेचा आभ्यास कसा करावा\nदहावी/बारावी नंतरअभ्यास करावा का\nपदवीचा अभ्यास की स्पर्धा परीक्षांची तयारी\nयूपीएससी - उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षा.\nसामान्य अध्ययनाचे (G.S.) महत्त्व\nवृत्तपत्रांचे वाचन (News Papers Reading)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/532694", "date_download": "2019-01-16T12:43:35Z", "digest": "sha1:IDKNAGB5B3WTNVNQL6CNHCYXZNQ54BCC", "length": 5859, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महिला आघाडीतर्फे महामेळाव्याला पाठिंबा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महिला आघाडीतर्फे महामेळाव्याला पाठिंबा\nमहिला आघाडीतर्फे महामेळाव्याला पाठिंबा\nमहाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीची बैठक नुकतीच पार पडली. सदर बैठकीत महामेळाव्याला पाठिंबा दर्शवत मोठय़ा संख्येने महामेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्षा माजी उपमहापौर रेणु किल्लेकर यांनी केले. बेळगाव व सीमाभागावर कर्नाटक सरकार आपला हक्क सांगण्यासाठी म्हणून गेल्या काही वर्षांपासून हिवाळी अधिवेशन काही दिवस बैळगावमध्ये घेत आहे. आणि सीमाभाग कर्नाटक राज्यात असल्याचे भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.\nसीमाभागातील मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठीपण टिकवून ठेवण्यासाठी 61 वर्षे आपण झगडत आहोत. हा लढा यशस्वी करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. यासाठी महामेळावा भरविण्यात येणार आहे. यामुळे सर्वांनी महामेळाव्याला हजर राहून सरकारला चोख प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. या बैठकीला प्रिया कुडची, अर्चना कावळे, कांचन भातकांडे, अर्चना देसाई, अनुपमा कोकणे, आशा सुपली, भाग्यश्री जाधव, प्रभावती सांबरेकर, मंजुश्री कोलेकर, रेखा गोजगेकर उपस्थित होत्या.\nसंवेदनशील भागात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे\nतीन अपघातात एक ठार, 11 जखमी\nबिशप पीटर मचाडो यांचा आज निरोप समारंभ\nकर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेतर्फे पंच कार्यशाळा उत्साहात\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/629714", "date_download": "2019-01-16T12:41:40Z", "digest": "sha1:EDKBS7F6LNPM244FP6JRTZCY4JEOL53Z", "length": 5413, "nlines": 54, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "देशाच्या उत्पन्न करातील अर्धा हिस्सा महाराष्ट्र-दिल्लीचा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » देशाच्या उत्पन्न करातील अर्धा हिस्सा महाराष्ट्र-दिल्लीचा\nदेशाच्या उत्पन्न करातील अर्धा हिस्सा महाराष्ट्र-दिल्लीचा\nसर्वात जास्त उत्पन्न कर भरणा करणाऱया राज्यांच्या यादीत महाराष्ट्र उच्च स्थानी आहे. तसेच देशाचे अर्धे उत्पन्न कर महाराष्ट्राबरोबर दिल्ली सुद्धा मिळून देत आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) उत्पन्न कर आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर ज्या राज्यात जितक्या जास्त कंपन्या आहेत त्याठिकाणाहून जास्त कर जमा होत आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये उत्पन्न कर जमा करण्यात आलेल्या वाढीत पूर्वोत्तर राज्यांनी भारतात बाजी मारली आहे.\nपुढे असलेली पूर्वोत्तर राज्ये\nलष्कराकडून ‘एल ऍण्ड टी’ला 4,500 कोटीचे कंत्राट\nएप्रिल-जूनमध्ये वित्ती�� तूट 4.41 लाख कोटीवर\nईईएसएलकडून ‘ईडीन’ 493 कोटीना खरेदी\nयड्रावकर उद्योग व शिक्षण समूह वनश्री, वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/social-service/?vpage=9", "date_download": "2019-01-16T12:50:40Z", "digest": "sha1:NZEEO7NCIPC7FVS2CMS6DEHBWVBQR6EQ", "length": 9807, "nlines": 124, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "समाजकार्य – profiles", "raw_content": "\nरचनात्मक कार्य कारणार्‍या संस्था उभारुन भरीव सामाजिक कार्य करणारे मोहन सदाशिव हळबे हे ठाण्यातील एक ... >>>\nनोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून सामाजिक कार्यात झोकून देणारं ठाण्यातील एक व्यक्तीमत्व म्हणजे श्रीमती संपदा वागळे. बी.एस्.सी. पर्यंत ... >>>\nसुरेंद्र दिघे हे जिज्ञासा ट्रस्टचे संस्थापक आहेत. जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे ही संस्था १९९२ साली स्थापन ... >>>\nपौरोहित्य विषयात संपूर्ण operations असणारी www.oPandit.com च्या संचालिका ... >>>\nलंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला ... >>>\nआपल्या पणजी रमाबाई रानडे यांचा वारसा पुढे नेणार्‍या डॉ. आपटे या न्यायवैद्यक क्षेत्रातील एकमेव महिला ... >>>\nव्यवसायाने वकील असलेले सुभाष काळे हे ठाणे शहराचे माजी उपमहापौर आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते ... >>>\nमहिला सक्षमीकरणाचा नवा व समर्थ चेहरा म्हणून नमिता राऊत यांच्याकडे पाहिले जाते. महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी ... >>>\nसोन्या पा��ील यांचे नाव आज तळागाळातील लोकांच्या तोंडावर चांगलेच रुळलेले दिसते, कारण आदिवासी वस्त्यांमध्ये काम ... >>>\nठाणे महापालिकेचे नगरसेवक असलेले पांडुरंग पाटील. सामान्य करदात्यांना दैनंदिन आयुष्यात वाहतूकींच्या व पायाभूत सुविधांच्या निर्मीतीबाबत भेडसावणार्‍या समस्यांच्या बाबतीत पांडुरंग पाटील यांनी ... >>>\nरेगे, (अ‍ॅड.) प्र. वा.\nअ‍ॅड. श्री प्र. वा. रेगे यांनी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे शाखेचे कार्यकारी विश्वस्त म्हणून गेली ... >>>\nलहानपणापासून समाजकारणाची आवड असणार्‍या महेश्वरी तरे या ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ मधून शिवसेनेच्या तिकीटावर ... >>>\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्‍या ...\nश्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, ...\nआत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)\nआत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते ...\nप्रा. रावसाहेब रंगराव बोराडे\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/ishara-tujha-romantic-song-by-nikhil-ranade/", "date_download": "2019-01-16T12:23:01Z", "digest": "sha1:TE7MMA6RQ4RL5TNRRKUNX5U6SPBIFPCW", "length": 8799, "nlines": 87, "source_domain": "megamarathi.in", "title": "Ishara Tujha Romantic Single Song By Nikhil Ranade", "raw_content": "\nHome News प्रेमात पाडणारा ‘इशारा’\nमराठीतल्या पहिल्या सिंगल सॉंगचे परदेशात चित्रीकरण\nमराठी सिनेसृष्टीत होणारे असंख्य बदल आपण पाहत आहोत. असाच एक नवीन बदल आपलयाला एका मराठी सिंगल सॉंगमध्ये पाहायला मिळणार आहे. बॉलिवुडमध्ये आपल्याला अनेक सिंगल सॉंग पाहायला मिळाले आहेत. या सिंगल सॉंगची क्रेझ आजच्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. ही क्रेझ लक्षात घेता निखिल रानडे हा गायक रोमॅंटिक सिंगल सॉंग प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या निखिल रानडे यांनी ‘यार’ तसेच सावनी रवींद्र यांच्या ‘झोका तुझा’ या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. पार्श्वगायनाचा छंद जोपासणाऱ्या निखिल यांचा ‘इशारा तुझा’ हा मराठी म्युझिक सिंगल प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘इशारा तुझा’ या सिंगल सॉंगची खासियत म्हणजे हा संपूर्ण अल्बम लंडन येथे चित्रित करण्यात आला आहे. परदेशात चित्रित करण्यात आलेला हा पहिलाच मराठी म्युझिक सिंगल आहे. या सिंगल सॉंगमध्ये आपल्याला निखिल रानडे आणि प्रियांका ठाकरे- पाटील असे नवीन चेहरे दिसणार आहेत. ऋषिकेश नेरे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला रश्मीम महागावकर यांनी संगीत दिले असून खुद्द निखिल रानडे यांनी गायलं आहे. राजीव रानडे यांनी आपल्या दिग्दर्शकीय नजरेतून हे गाणं साकारलं आहे. राजीव रानडे हे निखिल रानडे यांचे वडील बंधू असून या गाण्याची सिनेमॅटोग्राफी राजीव यांनी केली आहे. प्रेमात पडल्यानंतरच्या पहिल्या भावनेवर आधारित असलेल्या या सिंगल सॉंगमध्ये पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचा या जोडीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे. निखिल रानडे या गाण्याविषयी खूप उत्सुक असून प्रेक्षक ‘यार’ इतकंच या गाण्यावरसुद्धा प्रेम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्या निर्मितीसंस्थेअंतर्गत अजून काही चांगल्या कलाकृती सादर करण्याचा त्यांचा मानस असून या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे हा मुख्य उद्देश निखिल रानडे यांचा आहे.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n‘गोष्ट तशी गमतीची पार्ट- २’ ची घोषणा\nया गाण्याला ऐकताच लोक करतात आत्महत्या 62 वर्षांपासून आहे बॅन..\nजर तुमच्या नावात यांपैकी एक अक्षर डबल आहे, तर मग अवश्य वाचा हा लेख..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/maharashtra-baby-care-kit-news-474290-2/", "date_download": "2019-01-16T11:43:37Z", "digest": "sha1:26WFAMGDQ5XQL2GCQMK7MPO4ELSV7LGS", "length": 8922, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना ‘बेबी केअर किट’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना ‘बेबी केअर किट’\nमुंबई – आंध्र प्रदेश, तामिळनाडू व तेलंगणा या राज्यांपाठोपाठ आता महाराष्ट्रातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना दोन हजार रूपये किमतीचे “बेबी केअर कीट’ दिले जाणार आहे.\nराज्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ही एक उपाययोजना असून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली. या योजनेचा लाभ पहिल्या प्रसूतीसाठीच मिळणार आहे.\nबालमृत्यू रोखण्यासाठी विविध विकसित देश अनेकविध उपाययोजना करीत असून त्यामध्ये बेबी केअर कीटचाही समावेश आहे. राज्यात सर्वसाधारणपणे वर्षाला वीस लाख महिला प्रसूत होत असतात. त्यापैकी आठ लाख महिला शहरी भागात व बारा लाख महिला आदिवासी-ग्रामीण भागातील असतात.\nशासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयात प्रसुती होणाऱ्या महिलांची संख्या दहा लाखाच्या आसपास आहे. पहिल्या प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या सर्वसाधारणपणे चार लाखाच्या आसपास आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्र��ातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nइतर मागासवर्गातील मुला-मुलींसाठी 36 वसतिगृहे\nओबीसींसाठी 736 कोटी रूपयांचे “पॅकेज’ : मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब\nपानसरे हत्या प्रकरणी अमित देगवेकरला 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nबेस्टच्या संपासंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nहर्षवर्धन पाटील यांना मातृशोक\nपानसरे हत्या प्रकरण: संशयित देगवेकरला पोलीस कोठडी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-maval-pawana-nagar-news/", "date_download": "2019-01-16T13:00:55Z", "digest": "sha1:KHJ24PXLFI2R4ZGPCWCJ3HTNBRJBK3TV", "length": 9851, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘त्या’ जमिनी मूळ मालकांना परत द्या! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘त्या’ जमिनी मूळ मालकांना परत द्या\nपवनानगर : उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांना मागण्यांचे निवेदन देताना धरणग्रस्त कृती समितीचे सदस्य.\nउपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन: पवना धरणग्रस्त समितीची मागणी\nपवनानगर – पवना धरणगस्तांनी आमचे पुनर्वसन करुन नोकरी द्यावी, 1995 च्या आदेशाने संपादन केलेल्या जमिनीपैकी 328 एकर जमीन मूळ मालकांना परत करण्यात आल्या, त्याच धर्तीवरच अतिरिक्त संपादन केलेल्या जमिनी मूळ मालकांना द्यावी, अशी मागणी पवना धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने पवना धरण परिसरात कृषी पर्यटन केंद्र चालकांनी आज मावळचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांना निवेदनाद्वारे केली. याबाबत, शासनानी आमची दखल लवकरत-लवकर न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिला.\nपवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, सचिव दत्तात्रय ठाकर, सरपंच नारायण बोडके, माजी सरपंच किसन खैरे, माजी सरपंच अनंता घरदाळे, बबन कालेकर, शंकर घरदाळे, सुधीर घरदाळे, उपसरपंच अनंता वर्वे, रवी ठाकर व कार्यकर्ते उपस्थित होते.\nकाऊर म्हणाले की, धरणग्रस्तांचे उर्वरित खातेदांराचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. या ठिकाणी मुळ मालकांच्या अतिरिक्त संपादन जागेत मुळ मालकांचे वारस उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीपुरक व्यावसाय म्हणुन कृषी पर्यटनांच्या माध्यमातुन या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना एक दिवस जेवण व राहण्याची व्यवस्था करत असल्याने पर्यटन व्यावसायामुळे स्थांनिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. परंतु, मागील आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या ठिकाणच्या कृषी केंद्रावर जाऊन महसुल विभागाने पंचनामे केले असून याला तीव्र विरोध आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमावळ : कामशेतमध्ये युवा शक्‍तीचा अनोखा उपक्रम\nमावळ : टाकवेत बिबट्याच्या हल्ल्यात बकरीचा मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी करा : खासदार बारणे\nमावळ : कार्ल्यात दीपोत्सवाने इतिहासाला उजाळा\nवणव्यात होरपळलेल्या झाडांना संजीवनी\nमावळ : चिंचोलीमध्ये शनैश्‍वर मंदिरात भाविकांची गर्दी\nमावळ : ‘डिझाईन’ आणि ‘फॅशन’मधील सबंधींविषयी मार्गदर्शन शिबिर\nआळंदीतील अंध शाळेला 24 लाखांची मदत\n‘मावळ लीग टी-20’ स्पर्धेत “ड्रीम ट्रीम’ला विजेतेपद\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_480.html", "date_download": "2019-01-16T11:42:05Z", "digest": "sha1:4BOA3SOYI227P3A3S7CILXI53HKCUBPD", "length": 10946, "nlines": 100, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "रोजगाराच्या संधींसाठी नगर-पारनेरच्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले नाही : लंके | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nरोजगाराच्या संधींसाठी नगर-पारनेरच्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले नाही : लंके\nनगर आणि पारनेर दोन्ही तालुके दुष्काळी आहेत. यामध्ये शिक्षित तरुणांचे प्रमाण नगर तालुक्यात मोठे आहे. पण तरुणांच्या हाताला रोजगार नाही. रोजगार उपलब्ध होण्यासाठी नगर-पारनेरच्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले नाहीत. नगरच्या कितीतरी नंतर सुपा एमआयडीसी झाली. तेथे आठ हजारपेक्षा अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नगर तालुक्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे मत नीलेश लंके प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख नीलेश लंके यांनी व्यक्त केला.\nनगर तालुक्यातील देहरे येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या शाखेचे उद्घाटन नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादा शिंदे , डॉ. अनिल डोंगरे, शाहरुख शेख, विठ्ठल पठारे, साहेबराव काळे, भानुदास भगत, हरिदास जाधव, योगेश कटारिया, गणेश साठे, बाळासाहेब पानसरे, एकनाथ झावरे, सनी लांडगे, महेश काळे, ठकाराम लंके, दत्त खताळ आदींसह मोठ्या संख्येने महिला व तरुण वर्ग उपस्थित होता.\nलंके पुढे म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून देहरे येथेही भुयारी मार्गचा प्रश्‍न रखडला आहे. भुयारी मार्ग तयार होऊनही, जनतेच्या वापरासाठी रस्ता चालू नाही. हा रस्ता चालू करण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच सरकारी जमिनीत ज्या गोरगरीब जनतेने पक्के घरे बांधली आहेत. यांना त्या जागेचा उतारा मिळवून देण्यासाठी सरकार दरब���री प्रयत्न करणार आहोत.\nनगर तालुक्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी हव्या आहेत. नगर नंतर औरंगाबाद, रांजणगाव, सुपा, औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या. मात्र नगरची औद्योगिक वसाहतीची वाताहात होत चालली आहे. या भागातील लोकप्रतिनिधींनी तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्‍नाकडे कधीही लक्ष दिले नाही. आपण सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये तरुणांना रोजगार मिळावा म्हणून हक्काने भांडतो. त्यामुळे तरुणांना मी त्यांच्यातला वाटतो. मी सर्वसामान्य जनतेच्या सुख दु:खात सहभागी होतो, तर याचा काही लोकांना पोटसुळ उठतो. मात्र आपण आपले काम सुरूच ठेवणार आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून शासकीय योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्न करणार आहे.\nशिवसेनेत मी प्रामणिक पणे काम केले. मात्र नगर-पारनेर मतदार संघाच्या लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून मला शिवसेनेमधून काढण्यात आले. जनतेला खरी स्थिती माहीत आहे. त्यामुळे जनता पाठीशी खंबीरपणे उभी आहे. असेही लंके यावेळी म्हणाले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_11.html", "date_download": "2019-01-16T11:48:35Z", "digest": "sha1:D5K6N4MI3ZTX4MDFDSPQ23XBJI2B4XXM", "length": 13373, "nlines": 112, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "...तर शहरात राष्ट्रवादीची गत काँग्रेससारखी होईल | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला ���र्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\n...तर शहरात राष्ट्रवादीची गत काँग्रेससारखी होईल\nगेल्या काही दिवसांपुर्वी मनपात काँग्रेसचा महापौर होता. तसेच कोतकरांच्या काळात काँग्रेसचा दबदबाही होता. आता मात्र, शहरातून काँग्रेस नामशेष होत चालली आहे. केवळ कोतकरांच्या फितुरीनंतर पक्ष संपण्याची नामुष्की काँग्रेसवर आली. जर जगताप पिता-पुत्रांनी राष्ट्रवादी सोडली, तर राष्ट्रवादीचे काँग्रेसपेक्षा वेगळे काय होणार आहे त्यामुळे शहरात राष्ट्रवादी जिवंत ठेवायची असेल तर, किंवा राष्ट्रवादीचा काँग्रेस करायचा नसेल तर पिता-पुत्रांची बंडखोरी पवारांना काय तर नाराज नेत्यांनाही सहन करावी लागणार आहे. हे चित्र उघड-उघड आहे.\nपुर्वी ग्रामीण भागात इंदिरा गांधींच्या नावाला मतदारांचा कौल होता. काँग्रेस आणि हाताचा पंजा हे समिकरण अटूट होते. कारण मोफत जमीनींसह अनेक योजना प्रॉपर नगरिकांपर्यंत पोहचल्या होत्या. आता मात्र मतदारांची मागणी वाढली, जागरूकता वाढली, नातेगोते वाढले. त्यामुळे पक्षीय राजकारण संपून नात्यागोत्याचे राजकारण सुरू झाले. असेच काहीसे नगरच्या बाबतीत झाले आहे. पक्ष म्हणून नाही ती व्यक्ती म्हणून पक्षाला किंमत आहे. हे स्पष्ट दिसते आहे. खूप जूना काळ नाही. पण काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भानुदास कोतकर हे काँग्रेसमध्ये असताना पक्षाचे स्थान किमान शहरात किंगमेकरच्या भूमिकेत असत होते. महापौर, उपमहापौर पदापासून तर कृषीउत्पन्न बाजार समिती व नगर तालुक्याचे राजकारण यात काँग्रेसचा झेंडा बेशक दिमाखात फडकत होता. कोतकरांना अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेप झाली, तरी काँग्रेस केडगावमुळे जिवंत होती. 12 ते 15 नगरसेवक निवडून आणण्याची कुवत कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र, कोतकरांनी एका रात्रीत काँग्रेसच्या डोक्यावरील हात काढला आणि अचानक केडगावात कमळ फुलले. एक व्यक्तीच्या आदेशाने काँग्रेस पुरती संपून केली. जे पाच नगरसेवक आले त्यांना अलिप्त राहण्यावाचून पर्या�� शिल्लक राहिला नाही. काँग्रेसच्या तुलनेत बसपा पक्ष कित्तेक पटीने मोठा ठरला. यातून एक लक्षात आले की, येथे पक्षीय राजकारण नाही. तर वैयक्तीक व नात्यागोत्याचे राजकारण आहे.\nकाँग्रेसचा अधुनिक इतिहास पाहिला तर राष्ट्रवादीची सद्यस्थिती यापेक्षा वेगळी काही होईल असे वाटत नाही. कारण, राष्ट्रवादी पक्षापेक्षा येथे आमदार पिता-पुत्रांवर प्रेम करणारा वर्ग जास्त आहे. विशेष कोणी पक्षप्रेमी आहे. असे चित्र दिसत नाही. जगताप ज्या दिशेने जातील, त्या दिशेने नगरच्या राष्ट्रवादीची वाटचाल आहे. हे भाजप युतीने दाखवून दिले आहे. जर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जगतापांवर कारवाईची कुर्‍हाड चालविली तर त्यांना राष्ट्रवादीमुक्त नगर पहावयाचे घाव सोसावे लागतील. यात काही शंका नाही. कारण, दादा कळमकर यांच्यामागे किती जनाधार आहे. हे देखील सर्वश्रृत आहे. फळके किंवा तालुक्यातील कोणता नेता जगतापांना संताप आणू शकतो इतके प्रबळ कोणी नाही. शहराध्यक्ष माणिक विधाते यांची मजल पिता-पुत्रांच्या पुढे नाही. त्यामुळे जर कारवाईचा बडगा उठला, तर त्याचे परिणाम काय होतील. याचा विचार देखील पवारांना करावा लागणार आहे.\nत्यामुळे जर जगताप यांच्यावर कारवाई झाली तर ऐन लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात पुन्हा एखादा ऐतिहासिक निर्णय पहावयास मिळू शकतो. आज राष्ट्रवादी लोकसभेच्या जाग्यावर आपला दावा दाखवत आहे. तर आमदारकीला देखील प्रबळ उमेदवार कोण असा पहिला प्रश्‍न सोडवावा लागणार आहे. उमेदवार भरपूर मिळतील. मात्र, विजयाचा शिलेदार जगतापांशीवाय अशक्य आहे. हे देखील तितकेच खरे आहे. त्यामुळे येणार्‍या पाच तारखेस पवार काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लगाले आहे.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग संपादकीय\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/kuslamb-khandoba-yatra-patoda/", "date_download": "2019-01-16T12:32:46Z", "digest": "sha1:BIH4LMQPWZMHKIFEPNGRPKBX575W7XES", "length": 18146, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रति जेजुरीत ‘जय मल्हार’चा जयघोष, बेल भंडाऱ्याची उधळण | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फ��ड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nप्रति जेजुरीत ‘जय मल्हार’चा जयघोष, बेल भंडाऱ्याची उधळण\nपाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखले जाणारे कुळदैवत खंडोबा यात्रे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने कुसळंब परिसर अक्षरशः दुमदुमून निघाल होता.\nकुसळंब येथील खंडेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रात प्रति जेजुरी म्हणून ओळखले जाते. चंपाषष्ठी निमित्त कुळदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी ग्रामस्थांच्या वतिने करण्यात येते भाविक भक्तासाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. वर्षातून तीन वेळेस खंडेश्वराचा उत्सव साजरा होते. या उत्साहाने परिसर दुमदुमतो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक भक्त खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे जागृत खंडोबा देवस्थान असल्यामुळे परिसरातील भाविक भक्त वर्षातून तीन वेळा हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी येतात. खंडोबा यात्रेची सुरुवात तळी उचलल्या नंतर महाआरती करुन होते. चंपाषष्ठी निमित्त महाआरती करुन संपुर्ण गावामध्ये खंडोबाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. बेल भंडाऱ्याची उधळण करत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करत पालखी मिरवणूक मंदिरामध्ये घेऊन भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांकडून भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलप्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा\nपुढीलमहापालिका निवडणूक निकालाचे गॅझेट प्रसिद्ध; राजकीय पक्षांच्या गटनोंदणीचा मार्ग मोकळा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/mns-corporator-sanjay-turde-arrested-by-kurla-police-300453.html", "date_download": "2019-01-16T12:04:28Z", "digest": "sha1:75YZ3AQLU5S5N4BNXE34DWYDTREW7B4Y", "length": 11914, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक", "raw_content": "\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनत��ने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nमनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक\nमुंबई मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक करण्यात आली.\nमुंबई, 14 ऑगस्ट : मुंबई मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक करण्यात आली. कुर्ला पोलिसांनी ही कारवाई केली आहे. स्वच्छ भारत अभियानाचे मनपाचे कंत्राटदार स्वप्नील दाते यांना मारहाण केल्या प्रकरणी अटक मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक करण्यात आली आहे.\nसंजय तुर्डे यांनी स्वप्नील दाते यांना मारहाण केली आहे. सध्या त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात घाटकोपर इथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, स्वच्छ भारत अभियानावरून या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यात तुर्डे यांनी दाते यांना मारहाण केली. त्यानंतर यासंदर्भात कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. आणि आता पोलिसांनी तुर्डे यांना अटक केली आहे.\nवाढदिवसाला प्रेयसी दुसऱ्याशी बोलली, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80/all/page-6/", "date_download": "2019-01-16T12:15:55Z", "digest": "sha1:ECFIR5H2MH4XYSALHSE2F33VYZTTGE4B", "length": 10401, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अतिरेकी- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nमुंबईकर अलर्ट रहा, आणि हे कराच\nपाकसोबत युद्धअभ्यास नको, रशियाचा पाकला दणका\nतुम्हीच हस्तक्षेप करा, शरीफ यांची अमेरिकेकडे धाव\n'मोदींचं परराष्ट्र धोरण फसलंय'\nकाश्मीर तो होगा पर पाकिस्तान नाहीं होगा\nउरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पुन्हा उच्चस्तरीय बैठक\nअमेरिकेसारखी हिंमत दाखवणार नसाल तर तुमचा काय फायदा \nउरी हल्ल्यात महाराष्ट्रातील 3 सुपुत्रांना वीरमरण\nउरी हल्ल्यामागे प���कचा हात - लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह\nउरीच्या हल्लेखोरांना सोडणार नाही\nकाश्मीरमध्ये लष्करी मुख्यालयावर अतिरेकी हल्ला, 17 जवान शहीद\nकाश्मीरमध्ये चकमकीत चौथ्या अतिरेक्याचाही खात्मा\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80/all/page-3/", "date_download": "2019-01-16T12:04:05Z", "digest": "sha1:3YY63HEY4EHIXYAUS3W47WKUJXQJ6PC2", "length": 11674, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिल्ली- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझ��ंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nयुतीसाठी आता थेट पंतप्रधान मोदी घेणार पुढाकार, दिल्लीत हालचालींना वेग\nभाजपकडून शिवसेनेला सोबत घेण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारीला मुंबईत येण्याची शक्यता आहे.\nमोदी सरकारचा झटका, CBI चे प्रमुख झाले अग्निशमन दलाचे महासंचालक\nVIDEO : दिल्ली सरकारच्या निर्णयाने दारू होणार स्वस्त, हा आहे फॉर्म्युला\n'युवा जोश'चा नारा देणाऱ्या राहुल गांधींनी 80 वर्षांच्या महिला नेत्याला दिलं नवं पद\nकाँग्रेसला उत्तर देण्यासाठी मोदी सरकारकडून नव्याने कर्जमाफीची तयारी, हा पॅटर्न वापरणार\nमहात्मा, सावित्रीबाई फुले आणि कांशीराम यांना 'भारतरत्न' मोदींची 'सर्जिकल स्ट्राईक'ची तयारी\nनिवडणुकीच्या तोंडावर छोट्या व्यापाऱ्यांना GSTमध्ये सूट, हे आहेत 4 महत्त्वाचे बदल\nनिवडणुकीच्या तोंडावर छोट्या व्यापाऱ्यांना GSTमध्ये सूट, हे आहेत महत्त्वाचे बदल\nसवर्ण आरक्षण विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान, निर्णय घटनाविरोधी असल्याचा दावा\nभारतीय सैन्यात 'गे' नकोत; लष्करप्रमुख म्हणतात, समलैंगिकांना परवानगी नाही\nSpecial Report : शरद पवारांना पंतप्रधानपद खुणावतंय का\nभीमा कोरेगाव : सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, आरोपींना जामीन मिळणार\n'मोदीजी, महिलांचा सन्मान घरापासून सुरू होतो', राहुल गांधींचा पलटवार\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षे��� केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/doctor-beat-case-36651", "date_download": "2019-01-16T13:25:21Z", "digest": "sha1:7SMNM7GVKWJHP32LVW4ZSVSOHYXDILAO", "length": 14850, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Doctor beat case किरकोळ शस्त्रक्रियांना ब्रेक | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nनागपूर - निवासी डॉक्‍टरांच्या सामूहिक रजा आंदोलनानंतर शासनाने निलंबनाचे हत्यार उपसले. मेडिकल-मेयोतील 440 डॉक्‍टरांना निलंबनाचे इंजेक्‍शन दिल्यानंतरही परिणाम झाला नाही. तर उपचारासाठी येणाऱ्या जनतेचे आरोग्यच धोक्‍यात आले असून, भरतींना सुटी देण्याचा सपाटा सुरू आहे. गुरुवारी 23 मार्च रोजी एकही किरकोळ शस्त्रक्रिया झाली नाही. गंभीर स्वरूपाच्या 9 शस्त्रक्रिया मेडिकलमधील वरिष्ठ डॉक्‍टरांनी केल्यात.\nनागपूर - निवासी डॉक्‍टरांच्या सामूहिक रजा आंदोलनानंतर शासनाने निलंबनाचे हत्यार उपसले. मेडिकल-मेयोतील 440 डॉक्‍टरांना निलंबनाचे इंजेक्‍शन दिल्यानंतरही परिणाम झाला नाही. तर उपचारासाठी येणाऱ्या जनतेचे आरोग्यच धोक्‍यात आले असून, भरतींना सुटी देण्याचा सपाटा सुरू आहे. गुरुवारी 23 मार्च रोजी एकही किरकोळ शस्त्रक्रिया झाली नाही. गंभीर स्वरूपाच्या 9 शस्त्रक्रिया मेडिकलमधील वरिष्ठ डॉक्‍टरांनी केल्यात.\nडॉक्‍टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्‍टर सामूहिक रजेवर गेले. मेडिकल प्रशासनातर्फे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा पाढा वाचण्यात आला. 2,339 रुग्ण बाह्यरुग्ण विभागात आले खरे. परंतु त्यापैकी केवळ 135 रुग्णांना भरती केले आहेत. एक हजार 554 रक्त तपासणी, 84 एक्‍स रे, 44 सीटी स्कॅन, 18 एमआरआय करण्यात आल्याची माहिती अधिष्ठात्यांनी दिली. मात्र, ही सर्व कामे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि एक्‍स-रे तंत्रज्ञांनी केलीत. एक्‍स रे, रक्त तपासणी, सीटी स्कॅन, एमआरआय काढण्याचे काम तंत्रज्ञ करतात. मेयोच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे या खासगी कामानिमित्त विदेश दौऱ्यावर जात आहेत. अधिष्ठाता पदाचा प्रभार न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्���दीप दीक्षित यांच्याकडे राहील.\n300 इंटन्‌र्स आंदोलनात उतरले\nमारहाण सहन करत राहा, अशी शासनाची डॉक्‍टरांप्रति भूमिका आहे. यावेळी आंदोलन काळात निवासी डॉक्‍टरांना गृहीत धरले गेले. यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले, अशी टीका करीत मेडिकलमधील 200 आणि मेयोतील 100 असे एकूण 300 इंटनर्स्‌ संपामध्ये सामील झाले आहेत.\nसरकारी डॉक्‍टरांचा आज मोर्चा\nडॉक्‍टरांवर होणाऱ्या घटनेचा निषेध व्यक्त करीत महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनच्या मेडिकल शाखेतर्फे 370 प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक शुक्रवारी सकाळी 11 वाजता मेडिकल आवारात मोर्चा काढणार आहेत. यापूर्वी एपीआय सभागृहात सभा घेणार आहेत. शासनाने डॉक्‍टरांच्या सुरक्षेसंदर्भात योग्य ते पाऊल न उचलल्यास प्रत्यक्ष आंदोलन करण्याचा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. समीर गोलावार आणि सचिव डॉ. अमित दिसावाल यांनी दिला आहे. मेयोत 35 वरिष्ठ निवासी डॉक्‍टर आंदोलनात उतरले. सोबतच प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांनी निवासी डॉक्‍टरांना पाठिंबा जाहीर केला.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nअन् बालेवाडीत जय महाराष्ट्रचा गजर\nपुणे - खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केटबॉल स्पर्धेत 21 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 80-74 असा सहा गुणांनी पराभव करुन...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nइंडिकेटरचे वाजले की बारा\nदिवा - मध्य रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वेस्थानकातील इंडिकेटर अधूनमधून बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत काही दक्ष प्रवाशांनी...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) य�� भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A5%AB/", "date_download": "2019-01-16T13:13:19Z", "digest": "sha1:MAJBJNJWRDEINQYQM4A2VWE5ZBF7Q7GF", "length": 11958, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजाराहून अधिक वाढविणार- कौशल्य विकासमंत्री | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजाराहून अधिक वाढविणार- कौशल्य विकासमंत्री\nमुंबई: राज्यातील आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये दिले जाणारे प्रशिक्षण हे कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी मदतीचे ठरते. यावर्षी आयटीआय प्रवेशासाठी प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी उत्सुकता दाखविल्याने पुढील शैक्षणिक वर्षात जवळपास पन्नास हजारहून अधिक प्रवेश क्षमता वाढविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी दिली.\nकौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे ‘सीएसआर मीट 2019’ (CSR Meet2019) आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य ‍विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विरेंद्र सिंह, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित होते.\nसामाजिक उत्तरदायित्व निधीतून विद्यार्थी आणि कामगार वर्गाला आवश्यक आणि सुसंगत प्रशिक्षण देणे हा कौशल्य ‍विकास विभागाचा मुख्य हेतू असून आजच्या सीएसआर मीट 2019 (CSR Meet 2019)ला ७५ हून अधिक कंपनीचे CSRप्रतिनिधी उपस्थित होते.\nसंभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले, राज्यातील शासकीय आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येत असून शासकीय आयटीआयचा कायापालट सामाजिक उत्तरदायित्व निधीतू�� करण्यात आला आहे. बदलत्या काळात रोजगाराबाबत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिस्थितीत कौशल्य विकासावर अधिक भर देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन कौशल्य विकास व उद्योजकतेस अधिक प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.\nआज देशभरात अंदाजे अडीच कोटी इतक्या व्यावसायिक प्रशिक्षण जागा (वोकेशनल सीट्स) उपलब्ध आहेत. दरवर्षी सुमारे १२.८ दशलक्ष कामगार या वर्गात समाविष्ट होतात. या आकड्यातील अंतरावरून असे लक्षात येते की रोजगार मिळविण्यासाठी आणि कौशल्य विकसित होण्यासाठी ही पिढी वंचित आहे.\nमहाराष्ट्र राज्य कौशल्य ‍विकास सोसायटीचे मुख्य कार्य :\nप्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करणे.\nसल्लामसलत, जागरूकता आणि मार्गदर्शन कार्यक्रमाची व्यवस्था करणे.\nराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीसोबत भागीदारी करणे.\nमुख्य भागीदारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करणे.\nकौशल्य विकास योजना तयार करून त्यांची सुरळीत अंमलबजावणी करणे.\nराष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करणे.\nसार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, खाजगी क्षेत्र आणि नागरी समाज सक्रिय सहभागास प्रोत्साहन देणे.\nअभिनव कौशल्य विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबेस्टच्या संपासंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nदेशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली- छगन भुजबळ\nभाजप निवडणूक आली की हनुमानाची जात शोधते- अजित पवार\nयुनायटेड किंगडमचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nअनुदानित आश्रमशाळांच्या परिरक्षण अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव \nबेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता\nथापाड्या सरकारला आत्मसन्मान आहे की नाही \nसीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी मोदींच्या नेतृत्वात बैठक\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल ���ोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-16T13:12:08Z", "digest": "sha1:LGPMVIKFN2UFVNZZ25WYE2DETLF5Q2YS", "length": 7821, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेंगडेवाडीत शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमेंगडेवाडीत शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला\nअवसरी-मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथील रणपिसे वस्तीवरील शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करत एक शेळी ठार केली तर एक जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. गेल्या महिन्यापूर्वी मेंगडेवाडी परिसरात पाळीव प्राण्यावर बिबट्याने हल्ला झाल्याच्या दोन तीन घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.\nमेंगडेवाडी येथील रणपिसेवस्ती वरील शेतकरी देवराम रणपिसे यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करत एक शेळी ठार केली, तर एक जखमी केले असल्याची घटना घडली आहे. बिबट्याने गोठ्यात प्रवेश करत शेळीचे करडू ठार केले. नंतर दुसऱ्या शेळीवर हल्ला केला. गोठ्यात बांधलेल्या गाय-म्हशीचा ओरडण्याचा आवाज आल्यामुळे घरच्यांनी आवाज का येतो, हे जाऊन पाहीले असता बिबट्याने शेळीचे करडू फस्त करून दुसऱ्या शेळीवर हल्ला करीत होता. त्यावेळेस पार्वताबाई रणपिसे यांनी मोठ्याने आरडाओरड केल्याने बिबट्या तेथून निघून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील नीतिन मेंगडे व वनरक्षक मुंडकर यांनी घटनेची पाहणी करून पंचनामा केला आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी मेंगडेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी मोदींच्या नेतृत्वात बैठक\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/325-crores-loan-to-the-social-justice-department-corporations/", "date_download": "2019-01-16T13:14:19Z", "digest": "sha1:2QOUNMHWM7WTFEGQGT6QOFI7LIDZPN3N", "length": 10548, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सामाजिक न्याय विभागाच्या महामंडळांना 325 कोटींचे कर्ज | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसामाजिक न्याय विभागाच्या महामंडळांना 325 कोटींचे कर्ज\nराज्य सरकारने घेतली हमी ः मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता\nमुंबई: सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ या चार महामंडळाना राष्ट्रीय महामंडळाकडून कर्ज स्वरुपात निधी मिळावा यासाठी राज्य सरकारने हमी देण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाने चारही महामंडळाना एनएसएफडीसीकडून एकूण 325 कोटींचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच झालेल्या बैठकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अधिपत्याखालील महामंडळांना राष्ट्रीय महामंडळाकडून कर्ज स्वरुपात निधी मिळण्यासाठी शासन हमी देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळास 70 कोटी, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळास 50 कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास 70 कोटी आणि महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास 135 कोटी या प्रमाणे शासन हमी देण्यात आली आहे.\nया हमी शुल्काचा दर प्रतिशेकडा प्रतिवर्ष दोन रुपयांऐवजी 50 पैसे करण्यासही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे दिव्यांग, चर्मकार व्यावसायिक यासह वंचित, उपेक्षित घटकांच्या कर्जासाठी निधी उपलब्ध होणार असून सामाजिक न्यायासाठीच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीस यामुळे गती मिळणार आहे. यासोबतच या महामंडळांकडून विविध सामाजिक घटकांसाठी कर्ज वितरण केले जाते. त्यासही आता महत्त्वाची मदत होऊ शकणार असून 19 हजार 224 प्रस्ताव मार्गी लागणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nइतर मागासवर्गातील मुला-मुलींसाठी 36 वसतिगृहे\nओबीसींसाठी 736 कोटी रूपयांचे “पॅकेज’ : मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब\nपानसरे हत्या प्रकरणी अमित देगवेकरला 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nबेस्टच्या संपासंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nहर्षवर्धन पाटील यांना मातृशोक\nसीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी मोदींच्या नेतृत्वात बैठक\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/11/20/artical-about-a-success-story-of-maharashtra-education-story-.html", "date_download": "2019-01-16T12:40:59Z", "digest": "sha1:XR62GWAGALXPXPQJFA5I2JO3RO3BBH6I", "length": 11392, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची कालसुसंगत वाटचाल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची कालसुसंगत वाटचाल", "raw_content": "\nमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची कालसुसंगत वाटचाल\n१९६३ मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीत माझी आजीव सेवक म्हणून शिक्षकपदी निवड झाली. १९६३ ते १९८५ पर्यंत बावीस वर्ष मी संस्थेच्या विविध शाखांमधून विविध पदांवर कामे केली. संस्थेतील माझी १९ वर्षांची सेवा डेक्कन जिमखाना भावे हायस्कूल म्हणजे आजच्या विमलाबाई गरवारे प्रशालेत झाली. प्रारंभी शिक्षक, नंतर उपमुख्याध्यापक व शेवटची दहा वर्ष मुख्याध्यापक म्हणून मी सेवा केली. माझ्या आधीचे मुख्याध्यापक श्री. म. बा. शाळिग्राम हे १९७२ मध्ये जरी निवृत्त झाले, तरी १९७० पासूनच त्यांनी मला मुख्याध्यापकाच्या खुर्चीत बसविले आणि आपण दूर राहून सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपव��ी. आपल्या निवृत्तीनंतर गावडे यांच्या हाती शाळा सुरक्षित राहील असा विश्वासही त्यांनी निरोपाच्या समारंभात व्यक्त केला होता.\nम.ए.सो. ला प्रदीर्घ अशी शिक्षकपरंपरा स्थापनेच्या वेळचे शिक्षक संस्थापक श्री.महागावकर (१८६०) व त्याचे नंतर या वर्गाचे ‘पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूट’ या नोंदणीकृत संस्थेत १८७४ मध्ये रुपांतर करणारे वामन प्रभाकर भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांचेपासून लाभली. स्थापनेचे वेळी पहिले खजिनदार व कार्यवाह म्हणून आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा परीसस्पर्श लाभला.\nस्वातंत्र्यपूर्व काळात संस्थेने सासवड व बारामती येथे १९०६ व १९११ साली शाळा सुरु केला. त्या काळापासून आजपर्यंत संस्था सतत वर्धिष्णू राहिली. आज संस्थेच्या ११ पूर्व प्राथमिक, ११ प्राथमिक, १४ माध्यमिक शाळा, १० कनिष्ठ महाविद्यालये व ७ उच्च शिक्षणसंस्था व पाच व्यावसायिक व उपयोजित शिक्षण देणाऱ्या शाखा असून यातून चाळीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.\nया वाटचालीत संस्थेच्या सतत संपर्कात राहण्याचे भाग्य मला लाभले. संस्थेच्या आधुनिक काळातील कालसुसंगत वाटचाल मला प्रशंसनीय वाटते. पारंपारिक विषयांबरोबरच जैवविविधता, जैवतंत्रज्ञान, पत्रकारिता, व संगणक विज्ञानातील अत्याधुनिक विषयांचे शिक्षण देणारे अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी करार करून चालविलेले वाणिज्य शाखेचे अभ्यासक्रम व विद्यार्थी देवाण-घेवाण, व्यवस्थापन प्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग शिक्षण, कोकणातील ग्रामीण भागासाठी रुग्णसेवा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन इ. अनेक उपक्रम संस्थेने चालू केले आहेत. ‘नॅक’ चे उत्तम मानांकन महाविद्यालयांनी प्राप्त केले आहे. नीती आयोगातर्फे ‘अटल एनोव्हिटिव्ह मिशन’ तर्फे विद्यार्थ्यामधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी ‘अटल टिंकरींग लॅबोरेटरीज’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.\nशिक्षणामधील कालसुसंगत बदलांमुळे शिक्षकांना सतत प्रशिक्षणाची गरज भासते. विशेषतः ग्रामीण भागातही चालणाऱ्या इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांना सातत्याने सक्षम बनवावे लागते. यासाठी संस्थेने स्वतःची ‘शिक्षण प्रबोधनी’ चालविली आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘व्यक्तिमत्व विकास केंद्र’ संस्था चालवत आहे.\nमुलींचे सैनिकी शिक्षण करून त्यातून देशांला सक्षम, आत्मविश्वासू व नेतृत्वक्षमता प्राप्त असणाऱ्या महिला मिळाव्यात यासाठी ‘राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा’ संस्था १९९७ पासून चालवत आहे. नुकतीच शाळेतील विद्यार्थिनीनी ४१५ कि.मी .ची ‘निर्भय भारत’ अश्वारोहण मोहीम पूर्ण केली. या सर्व समाधानाच्या व कौतुकाच्या बाबी आहेत. या शाळेतील ‘म.ए.सो. शूटींग रेंज’ आता राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजपटू घडवीत आहे.\n२०११ मध्ये संस्थेने उपयोजित अनौपचारिक शिक्षण देण्यासाठी कम्युनिटी महाविद्यालय ही शाखा सुरु केली आहे. कुशल मनुष्यबळ बनविण्यासाठी व स्वतःच्या पायावर तरुण-तरुणींना उभे करण्यासाठी कौशल्याधारित अभ्यासक्रमही संस्था चालवित आहे. खेळाची आवड व खिलाडूवृत्ती जोपासण्यासाठी संस्था ‘क्रीडा प्रबोधिनी’ चालवत असून तेथे विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. आंतरशालेय ‘म.ए.सो करंडक’ स्पर्धाही होतात.\nसंस्थेने आजपर्यंत अगणित विद्यार्थी घडविले असून समाजाच्या विविध क्षेत्रात आज ते नेतृत्व करीत आहेत. बोर्डात व विद्यापीठात शेकडो विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केली आहे. हे विद्यार्थी व उत्तमोत्तम शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी संस्थेची संपदाच होत. सध्याचे संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हेही माजी विद्यार्थीच आहेत ही अभिमानाची बाब आहे. संस्थेने MES Alumni Association (MAA) नावाचा माजी विद्यार्थी-शिक्षक-सेवक संघ सुरु केल्याचे समजले. त्याचा मेळावा १९ नोव्हेंबर २०१७ ला गरवारे महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित केला होता. या मेळाव्याला उपस्थित राहणे ही माझ्यासाठी भाग्याची बाब ठरली.\nम.ए.सो. ची वाटचाल आता शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे चालू आहे. या वाटचालीचा एक सहभागी व साक्षीदार मीही आहे याचा मला अभिमान वाटतो. या वाटचालीस माझ्या शुभेच्छा \n- डॉ. प्र. ल. गावडे\nदूरध्वनी क्रमांक – (020) 24339346\nमोबाईल क्रमांक – 9850557615", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-lonavala-double-murder-case-two-arrested-51829", "date_download": "2019-01-16T13:21:41Z", "digest": "sha1:J7F4WVL76IMGBZWXRUUORDAN2LSV6ZCR", "length": 12822, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune news Lonavala double murder case two arrested लोणावळ्यातील दुहेरी खून चोरीच्या उद्देशाने; दोघांना अटक | eSakal", "raw_content": "\nलोणावळ्यातील दुहेरी खून चोरीच्या उद्देशाने; दोघांना अटक\nरविवार, 11 जून 2017\nलोणावळ्यातील आयएनएस शिवाजी केंद्राजवळ सिंहगड महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या सार्थक वाकचौरे व श्रुती डुंबरे यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.\nलोणावळा - लोणावळा शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हालवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन युवक युवतीच्या दुहेरी खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे समोर आले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, या दुहेरी खूनाचा छडा लावण्यात अखेर सव्वादोन महिन्यांनी पोलिसांना यश आले. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी दोघांना आज (रविवार) ताब्यात घेतले आहे. असिफ शेख व सलिम शेख उर्फ सँन्डी (दोघेही रा. लोणावळा) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. आरोपी हे नशेखोर असून किरकोळ पैशासाठी हा खून झाल्याचे समजते\nलोणावळ्यातील आयएनएस शिवाजी केंद्राजवळ सिंहगड महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या सार्थक वाकचौरे व श्रुती डुंबरे यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -\nस्वामिनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी\nअंबाबाईच्या घागरा-चोली रुपातील पुजेमुळे शिवसेनेचे आंदोलन​\nबीड: धानोराजवळ खासगी बसला अपघात; 12 ठार\nगेवराई: बोअरवेलची गाडी पलटी होऊन दोन जण चिरडले\nराजू शेट्टींवर सोडलेले सदाभाऊ अस्त्र मुख्यमंत्र्यांवर बुमरॅंग झाले \nइंग्लंडच्या विजयाने बांगलादेश उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियाचे पॅकअप​\nआले ट्रम्प यांच्या मना...\nशेतकरी आंदोलनाचं आक्रीत (आदिनाथ चव्हाण)​\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nधारदार शस्त्राने भोसकून युवकाचा खून\nनागपूर - अपघातात दुचाकीला झालेल��� नुकसानभरपाई देण्याच्या वादातून तिघांनी एका युवकाचा तलवार आणि चाकूने सपासप वार करून खून केला. ही थरारक घटना...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nपुणे - जनता वसाहतीमध्ये सराईत गुन्हेगाराच्या खूनप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रहिवाशांकडून...\nआर्थिक वादातून पुण्यात मित्राचा खून\nपुणे : हडपसर येथे सोमवारी रात्री साडेदहा वाजता एका तरुणावर त्याच्या मित्राने चाकूने वार करुन खून केला. राहुल पाटील व ( रा. हडपसर, मूळ जळगाव) असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/security-cameras/ipro+security-cameras-price-list.html", "date_download": "2019-01-16T12:13:55Z", "digest": "sha1:GNGMEA2LUCZC3D2FTG4P35NWZOYTA5EL", "length": 12870, "nlines": 287, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ईपरो सेंचुरीत्या कॅमेरास किंमत India मध्ये 16 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nईपरो सेंचुरीत्या कॅमेरास Indiaकिंमत\nIndia 2019 ईपरो सेंचुरीत्या कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nईपरो सेंचुरीत्या कॅमेरास दर India मध्य�� 16 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण ईपरो सेंचुरीत्या कॅमेरास समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन ईपरो 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 2 टब आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Naaptol सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी ईपरो सेंचुरीत्या कॅमेरास\nकिंमत ईपरो सेंचुरीत्या कॅमेरास आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन ईपरो 4 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 2000 गब Rs. 6,000 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.890 येथे आपल्याला ईपरो 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 2 टब उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nऍक्टिव्ह फील फ्री लिफे\nशीर्ष 10ईपरो सेंचुरीत्या कॅमेरास\nईपरो 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 2 टब\nईपरो 4 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 2000 गब\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/mumbai-thane-dahihandi-one-govinda-death-60-govinda-injured-303532.html", "date_download": "2019-01-16T12:48:28Z", "digest": "sha1:5LZMV6L4IA5WDBUJCOJBRZ7FOXFSQEQN", "length": 5619, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - उंच थरावरून पडल्याने एका गोविंदाचा मृत्यू, 60 जण जखमी–News18 Lokmat", "raw_content": "\nउंच थरावरून पडल्याने एका गोविंदाचा मृत्यू, 60 जण जखमी\nउंच थराच्या प्रयत्नांमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झालाय. अंकुश खंदारे असं या गोविंदाचं नाव असून तो धारावीत राहणारा होत. 27 वर्षांचा अंकुश थरांवर चढत असताना खाली कोसळला आणि जखमी झाला.\nमुंबई, ता. 3 सप्टेंबर : मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. विविध गोविंदा पथकं थर लावून हंडी फोडण्याचा प्रयत्न करताहेत. अशा प्रयत्नांमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झालाय. अंकुश खंदारे असं या गोविंदाचं नाव असून तो धारावीत राहणारा होत. 27 वर्षांचा अंकुश थरांवर चढत असताना खाली कोसळला आणि जखमी झाला. त्यातच त्याला फिट आल्याची माहिती आहे.त्याला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. तिथेच त्याचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत 60 गोविंदा जखमी झालेत. या सर्व गोविंदांवर विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत. 20 गोविदांना उपचारानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आलीय. तर 40 गोविंदा विविध हॉस्पिटल्समध्ये भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.या हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत उपचार सायन हॉस्पिटल -2, केईम हॉस्पिटल-4, नायर-7, एस.एल.रहेजा-01, पोद्दार-2, सेंट जॉर्ज हॉस्पिटल-01, एम.टी. अग्रवाल-2,राजावाडी-7, महात्मा फुले, व्ही.एन. देसाई-4, भाभा हॉस्पिटल -5, ट्रॉमॉ केअर-04 (सर्वांची प्रकृती स्थिर)\nत्यामुळे संध्याकाळीही वातावरणात जल्लोष असतो. पोलीस आणि प्रशासनाने सर्व गोविंदा पथकांना काळजीपूर्वक खेळण्याचं आवाहन केलंय. थोडी काळजी घेतली तर आनंदावर विरजण पडणार नाही आणि उत्तमपणे खेळही खेळता येईल. या आधीच सुप्रीम कोर्टानं उंच थर लावण्याला चाप लावल्याने आता फार उंच थर लावता येत नाहीत. त्यामुळेही मोठं अपघात टळणार आहेत. गोविंदा पथकं, आयोजक आणि प्रत्यक्ष खेळणाऱ्या गोविंदांनी काळजी घेतली तर या खेळाचं आनंद वाढू शकतो असं पोलिसांनी म्हटलं आहे. VIDEO : मुंबई, ठाण्यात 36 गोविंदा जखमी, दहीहंडीचा उत्साह शिगेला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-152119.html", "date_download": "2019-01-16T12:04:50Z", "digest": "sha1:S3O2CCOHOSOCIHKCMSFRN22VTNMV74I3", "length": 4720, "nlines": 29, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'त्या' जेरबंद बिबट्याचा मृत्यू–News18 Lokmat", "raw_content": "\n'त्या' जेरबंद बिबट्याचा मृत्यू\n01 जानेवारी : कोल्हापूर शहरातील रुईकर कॉलनीत पकडण्यात आलेल्या बिबट्याचा दुर्देवी मृत्यू झालाय. आज (गुरुवारी) सकाळी या बिबट्याला पकडण्यात आलं होतं. त्याला चांदोली अभयारण्यात नेताना वाट��त मृत्यू झाला. बिबट्याचा मृत्यू का झाला याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.\nशहरातील रुईकर कॉलनीच मध्यवर्ती भागात अचानक बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली होती. खासदार धनंजय महाडीक यांच्या बंगल्याच्या बाजुच्या बंगल्यात बिबट्या शिरला होता. सकाळी 7 वाजता फिरायला जाणार्‍या नागरिकांना या बिबट्याचं दर्शन झालं होतं. घटनास्थळी पोलीस आणि वनधिकार्‍यांनी पाचारण केलं. मात्र, बघ्यांच्या गर्दीमुळे बिबट्याला पकडण्यात अनेक अडथळे आले. पण वनविभाग आणि पोलीस कर्मचार्‍यांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. पण या बिबट्याला जेरबंद केल्यानंतर चांदोली अभयारण्यात नेण्यात येणार होतं. वनअधिकार्‍यांच्या बेशुद्ध बिबट्याला अभयारणाकडे जात असतांना अचानक वाटेतच बिबट्याचा मृत्यू झाला. हा बिबट्या बर्‍याच दिवसांपासून उपाशी होता. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधला जात आहे. मात्र याबाबत वनअधिकार्‍यांनी अजून कोणताही खुलासा केलेला नाही.\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA/videos/", "date_download": "2019-01-16T12:47:45Z", "digest": "sha1:GRQULTZ45ZDIFKZN6ZKT7N6PDV4GCWLN", "length": 11225, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डोनाल्ड ट्रम्प- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात न���वृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nट्रम्प यांची वादग्रस्त ट्वीट छापली चपलांवर, गड्याने महिन्याला कमावले 20 लाख\nअमेरिका, 13 जानेवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायमच त्यांच्या वादग्रस्त कामकाजावरून चर्चेत असतात. त्याचप्रमाणे त्यांचे ट्विट्सही अनेक वेळा वादाचा विषय ठरतात. त्यांच्या अशाच वादग्रस्त ट्विट्सचा वापर करत अमे���िकेतील एका व्यावसायिकानं एका महिन्यात 20 लाख रुपये कमावले. लॉसएंजल्समधील 27 वर्षीय छायाचित्रकार आणि कलाकार सॅम मॉरिसन यांनी 2017 मधल्या ट्रम्पच्या सर्व विवादास्पद ट्विट्सचा वापर त्यांच्या नव्या फ्लिप फ्लॅॉप चपल्सवर प्रिंट म्हणून वापरला. सुरूवातीला मॉरिसनने 1000 जोड्या चप्पल तयार केल्या आणि त्या वेबसाईटवर विकायला ठेवल्या. वेबसाईटला नावंही PresidentFlipFlops.com असं ठेवलं. आणि महिना भराच्या आतच त्यांच्या सर्व हजार चपला विकल्या गेल्या आणि आता त्यांनी चपलांचं प्रॉडक्शनही वाढवलं आहे.\nVIDEO : अमेरिकेत प्रार्थनास्थळाबाहेर गोळीबार; 11 ठार, 6 जण जखमी\n'आशियासाठी एकत्र काम करणार'\nस्पेशल रिपोर्ट : ट्रम्प हे करून दाखवतील का \nबराक ओबामांच्या कारकिर्दीचा खास आढावा...\n'ट्रम्प सरकार'मुळे भारताला ताकही फुंकून प्यावं लागणार \nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8/all/", "date_download": "2019-01-16T12:29:16Z", "digest": "sha1:GQJB26YVAWWRHX4S3W46YTHSUH3JYT6I", "length": 12376, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फोन- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्क�� टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nVIDEO : SBI म्हणते 'आम्ही विचारत नाही, तुम्ही सांगू नका' तुम्हालाही आलाय का असा मेसेज\nमुंबई, 15 जानेवारी : भारतीय स्टेट बँक (SBI) आपल्या ग्राहकांना चांगल्या सेवा पुरवण्यासाठी आणि त्यांचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी सतत प्रयत्न करत आहे. ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी बँक सातत्यानं जनजागृती करत असते.SBI ने ट्विट करुन म्हटलं आहे की, बँक ग्राहकांना कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाही. युजर आयडी, पिन, पासवर्ड, सीव्हीव्ही, ओटीपी, युपीआय पीन याची माहिती बँकेकडून मागितली जात नाही. त्यामुळे यापैकी माहिती विचारणारा फोन कॉल किंवा मेसेज आल्यास माहिती देऊ नका असं बँकेनं ग्राहकांना सांगितलं आहे.\nटेक्नोलाॅजी Jan 14, 2019\nकमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी ���रताय या कंपनीचा फोन झाला स्वस्त\n100 चॅनेल्स निवडलेत तर महिन्याला द्यावे लागतील 153 रुपये, वाचा TRAIचे नियम\nयुती नाही, 'या' कारणासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना केला फोन\nपाकिस्तानच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकले 50 लष्करी जवान\nचोरीच्या Mobile वर हॅकर्स करतात हे काम, म्हणून फोन होत नाही ट्रेस\n या App मुळे जास्त वापरली जाते तुमच्या फोनची बॅटरी\nमहाराष्ट्र Jan 9, 2019\nVIDEO : हाच 'तो' शेतकरी, उद्धव ठाकरेंच्या दणक्यानंतर सरकारने 5 तासात जमा केले बँकेत पैसे\nVIDEO : Samsungचे 'हे' स्मार्टफोन झाले स्वस्त, ही आहे किंमत\nएक घर आणि 44 दिवसांत 4 मृतदेह, हत्या आणि आत्महत्येची संशयास्पद घटना\nकपिलच्या शोमध्ये सलमाननं 'भारत'चं सांगितलं मोठं गुपित\nटेक्नोलाॅजी Jan 6, 2019\nजगातील पहिला 48 मेगापिक्सलचा कॅमेरा फोन भारतात होणार लाँच, 'ही' असणार किंमत\nटेक्नोलाॅजी Jan 5, 2019\nVIDEO : जगातील पहिला 7 कॅमेरा असलेला फोन लवकरच होणार लाँच, 'ही' असणार किंमत\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98/all/", "date_download": "2019-01-16T12:07:23Z", "digest": "sha1:H3AGM2HJ3346AUUDPFKW4QNJBBPOZ3I3", "length": 12135, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाघ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nVIDEO व्याघ्र गणना सुरू असतानाच आला वाघ, मग काय झालं पाहा...\nहोशंगाबाद - मध्य प्रदेशातल्या होशंगाबादमधल्या व्याघ्र प्रकल्पात वाघांची गणना सुरू असतानाच अचानक वाघ आल्याने मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातातलं सर्व सानान टाकून झाडावर चढून आपला जीव वाचवावा लागला. दोनही बाजूंनी वाघ आल्याने कर्मचारी थोडक्यात बचावले. वनकर्मचाऱ्यांच्या दोन्ही कॅमेऱ्यात वाघ कैद झाला आहे. झाडावर चढलेल्या वन कर्मचाऱ्यानं वाघाचं शूटिंग केलंय. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये वाघ झाडातल्या कॅमेऱ्याशी छेडछाड करताना स्पष्ट दिसतोय.\nमहाराष्ट्र Jan 7, 2019\nVIDEO : 'देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे खरा व��घ कोण हे निवडणुकीतच कळेल'\nबीडमधील सुमित वाघमारे हत्येप्रकरणी 2 प्रमुख आरोपींना अटक\nVIDEO : तीन वर्षांचा तरणाबांड होता तो; कुंपणाच्या विजप्रवाहाला स्पर्श झाला आणि...\nमहाराष्ट्र Dec 8, 2018\nवर्दीवर उचलला भाजप पदाधिकाऱ्यांनी हात, अटक करणाऱ्या पोलिसाची बदली\nIPL 2019- दिल्ली डेअरडेविल्सचं बदललं नाव, श्रेयस अय्यर असेल कर्णधार\nअवनीच्या बछड्यांनी 'अशी' भागवली भूक\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nमहाराष्ट्र Nov 13, 2018\nनागपूरच्या वेशीवर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, VIDEO व्हायरल\nमहाराष्ट्र Nov 12, 2018\nVIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल\nमुनगंटीवार काय स्वत: 'अवनी'ला गोळ्या घालायला गेले नव्हते - मुख्यमंत्री\nमुनगंटीवार काय स्वत: 'अवनी'ला गोळ्या घालायला गेले नव्हते - मुख्यमंत्री\nमहाराष्ट्र Nov 6, 2018\n यवतमाळमध्ये पट्टेदार वाघाचं पुन्हा 'असं' दर्शन\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/fitness-challenge/", "date_download": "2019-01-16T11:56:08Z", "digest": "sha1:DARXLAVXW65GRQ653633PMCGL5U6PM3G", "length": 10612, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Fitness Challenge- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nरितेश देशमुखच्या मुलानं पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, VIDEO व्हायरल\nरितेशला दाक्षिणात्य सुपरस्टार किचा सुदीपनं फिटनेस चॅलेंज दिलं होतं. रितेशनं ते पूर्ण केलंही. मग पाळी होती ती रितेशची नाॅमिनेट करायची. त्यानं आपल्या मुलालाच नाॅमिनेट केलंय.\nहम फिट तो इंडिया फिट, सचिन तेंडुलकरनं दिलं फिटनेस चॅलेंज\n58 वर्षांच्या IPS ऑफिसरने स्वीकारलं मोदींचं चॅलेंज, कसरती पाहून व्हाल थक्क \nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या फिटनेस चॅलेंजला 'या' टेनिस स्टारने दिलं असं उत्तर...\nVIDEO : मोदींनी पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, पहा हा व्हिडिओ\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/12/adane-bhinar-road-work-is-low-quality.html", "date_download": "2019-01-16T11:58:33Z", "digest": "sha1:JN2OXEDFH6PWLSOJ5HVTJBTAMMB4KCBF", "length": 3596, "nlines": 15, "source_domain": "mahamtb.com", "title": " आडणे भिनार मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे आडणे भिनार मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे", "raw_content": "\nआडणे भिनार मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे\nखानिवडे : वसई तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत खराब स्थितीत असलेल्या रस्त्याचे काम चालू झाले असून खडीकरण झाल्यानंतर डांबरीकरण करणे चालू आहे. मात्र, रस्त्याचे झालेले हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्याला कारणही तसेच आहे. या मार्गावरून वाहतूक करणारा एक ट्रक डांबरीकरणाच्या कडेचा रस्ता खचल्याने उलटला. ही घटना ताजी असताना काही तासांच्या अंतराने सदर रस्त्यावरून जाणारा दुसरा एक ट्रक रोडवरच रुतल्याने येथील नागरिक रस्त्याच्या कामाबद्दल करत असलेल्या आरोपाला पुष्टी मिळत आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या भालिवली निंबवली मार्गातील सदर रस्ता मागील दोन वर्षांपासून खराबच होता. त्या मार्गाची मलमपट्टी करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, होत असलेले हे काम सुमार दर्जाचे असल्याचा येथील नागरिक आरोप करत आहेत.\nरस्त्याचे काम कुठेही खराब किंवा निकृष्ट दर्जाचे झाले नसून येथून वाहतूक करणारी भारयुक्त वाहने ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून म्हणजेच क्षमतेपेक्षा कैक पट अधिक भार घेऊन वाहतूक करत असल्याने व रस्त्याला साईड पट्टी नसल्याने सदर हायवा उलटला. सदर अंतर्गत रस्त्याची क्षमता १० ते १५ टन वजनी वाहतुकीची असताना ३० ते ५० टन भार घेऊन वाहने चालत असती�� तर रस्ता टिकेल कसा\n-पोट ठेकेदार, चेतन नाईक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/10/2/Baapjanm-Review.html", "date_download": "2019-01-16T11:45:45Z", "digest": "sha1:BKPSF2Y4QB6CUA72DGSB362DF4O5HOYN", "length": 10828, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " 'बाप' नसला तरी या 'जन्मात' एकदा तरी बघा! 'बाप' नसला तरी या 'जन्मात' एकदा तरी बघा!", "raw_content": "\n'बाप' नसला तरी या 'जन्मात' एकदा तरी बघा\nयंदाच्या वर्षातला आता दहावा महिना चालू आहे. ' ती सध्या काय करते ने' सुरवात झालेल्या या वर्षात अजून हाताच्या दोन्ही बोटांची संख्या पूर्ण व्हावीत एवढे देखील चांगले चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. पण अशातही 'ती सध्या...', 'रिंगण', ' मुरंबा', ' कच्चा लिंबू' अशा काही उत्तम कलाकृती आपल्यासमोर आल्या. यातल्या शेवटच्या दोन चित्रपटात सचिन खेडेकरने 'बाप' काम केले होते, साहजिकच त्यामुळे त्याच्या सलग तिसऱ्या 'बापजन्म' या चित्रपटाकडून नेहमीपेक्षा अधिक अपेक्षा होत्या. कदाचित अपेक्षा जास्त ठेवल्यामुळे असेल, पण हा चित्रपट तितकासा प्रभाव पाडू शकला नाही. त्यातल्या त्यात 'मुरंबा' मधून वरुण नार्वेकर असेल किंवा 'बापजन्म'मधून निपुण धर्माधिकारी असेल हे तरुण लेखक, दिग्दर्शक मराठीमध्ये वेगळे प्रयोग करू पाहतायतात याच समाधान मात्र तुम्हाला नक्कीच मिळेल.\nप्रशासकीय जबाबदारीतून निवृत्त झालेल्या व मृत्युच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपलेल्या पुण्यातील भास्कर पंडीत याची ही गोष्ट आहे. आयुष्यातील काही चुकांमुळे त्याची एक मुलगी व एक मुलगा त्याच्यापासून इतकी दुरावली आहेत की बाप मेल्याशिवाय ती त्याला भेटायला येण्याची काही चिन्ह दिसत नाहीत. आपल्या मुलांना भेटण्यासाठी एका 'बापाने' आखलेले हे आगळे वेगळे मिशन आहे. आता अखेर बापाला भेटायला मुलं परत येतात का, त्यासाठी बाप काय-काय करतो आणि पुढे बापाचं होत काय हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला एकदा तरी 'बापजन्म' बघावाच लागेल.\nनव माध्यमाची उत्तम जाण असणाऱ्या निपुण धर्माधिकारीसारख्या तरुणाने हा चित्रपट दिग्दर्शित केला असल्याने 'टेक्नीकली' हा चित्रपट जास्तच 'साउंड' आहे. भास्कर पंडीतच्या नोकराच्या रूपात असलेल्या माऊलीच्या व्यक्तिरेखेमुळे मधे-मधे चित्रपटाला विनोदाची झालर प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी विशेषतः मध्यंतरानंतर चित्रपट जरा जास्तच भावनिक होतो. या चित्रपटाचे संगीत व पार्श्वसं��ीत हि आणखी एक जमेची बाजू ठरलेली आहे. गंधार सांगोरामने 'बापजन्म'सारख्या भावनिक चित्रपटाला आवश्यक असणारं हळुवार संगीत अगदी योग्य प्रकारे दिलं आहे.\n'बापजन्म'मधून निपुणने वेगळा प्रयत्न नक्कीच केलाय, पण काही चित्रपटातील काही 'प्लॉट' आपल्याला पटत नाहीत. मध्यंतरानंतर पुढच्या अर्ध्या तासातील गोष्टीमध्ये अनेक 'लूप होल्स' आढळून येतात. त्याचबरोबर काही प्रश्नांची उकल करायला कदाचित निपुण विसरला असणार किंवा तस जाणूनबूजूनच त्याने केलं असावं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर बाप मुलांमध्ये का दुरावा येतो ते त्याने स्पष्ट केलं पण भावा-बहिणीचं दूर जाण्याचं कारण काय असू शकतं याची उकल मात्र होत नाही. अर्थात आता मूळ विषय 'बाप' हा असल्याने त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं असेल, पण ते कुठेतरी एका वाक्यात का होईना नमूद करणं गरजेचं होतं. असे काही प्रश्न तुम्हालाही चित्रपट बघितल्यावर पडू शकतील. याशिवाय चित्रपटाचा शेवटही प्रत्येक प्रेक्षकाला रूचेलच याची खात्री नाही. एवढा सगळा आटा-पिटा करून जर बापाच्या नशिबी हेच येणार होतं तर त्या सगळ्याचा काय उपयोग असाही काही प्रेक्षकांना वाटू शकेल. पण शेवटी काय दाखवायचं आणि चित्रपट कुठे संपवायचा याचे सर्व अधिकार दिग्दर्शकाकडे असतात व निपुणने ते तसेच वापरले आहेत.\nहे वर्ष सचिन खेडेकरसाठी अतिशय चांगलं आहे असच म्हणावं लागेल. आत्तापर्यंत आलेल्या त्याच्या तीनही चित्रपटात त्याला नवख्या दिग्दर्शकांबरोबर काम करता आलं आणि प्रत्येक चित्रपटात त्यानी चांगलाच अभिनय केलाय. पण गेल्या दोन चित्रपट जो दर्जा दिसला होता, त्याची थोडी कमतरता 'बापजन्म' मधून दिसून आली. सत्यजीत पटवर्धन हा एक नवा कलाकार या चित्रपटाने आपल्याला दिलाय पण तो फार काही वेगळा ठसा वैगेरे यातून उमटवू शकला नाहीये. दुसऱ्या बाजूला शर्वरी लोहकरेला सुद्धा मोठ्या पडद्यावर चांगली संधी मिळाली होती पण तिचाही काम ठीकच झालं आहे. पण या सर्वांमध्ये आपल्या अभिनयाने व संवादफेक कौशल्याने अनेक वेळा टाळ्या मिळवणारा पुष्कराज चिरपुटकर आपल्या चांगलाच लक्षात राहतो. निपुणनेही दिग्दर्शनाच्या त्याच्या पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली आहे. बहीण-भावांमधले काही दृश्य किंवा मुलगा आणि बापामधला अखेरचा सीन दिग्दर्शनाच्या दृष्टीने खूपच जमून आलाय. निपुणने लिखाणावर अजून थोडं काम ��ेलं असतं किंवा रिअलिस्टिक गोष्टींवर अधिक भर दिला असता तर या वर्षातला कदाचित हा सर्वोत्कृष्ट चित्रपट बनला असता.\nहा चित्रपट वाटतो तितका रडका अजिबात नाहीये. पण नाही म्हणालं तरी काही सीन मधून नकळत तुमच्या डोळ्यातून पाणी येईल एवढी भावनिक क्षमता त्यामध्ये नक्कीच आहे. एकूणच काय तर, एक 'बाप' कलाकृती होता होता राहिली असली तरी या जन्मात एकदा हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन बघण्यास काहीच हरकत नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/9/Article-on-current-situation-of-media-and-income-source.html", "date_download": "2019-01-16T12:25:45Z", "digest": "sha1:6LN6WXLXQP7HMXEUUB6G5K3TVRHOQCUS", "length": 11184, "nlines": 20, "source_domain": "mahamtb.com", "title": " जगातील माध्यमांचे सद्य स्वरूप आणि त्यांचे उत्पन्नाचे विविध मार्ग जगातील माध्यमांचे सद्य स्वरूप आणि त्यांचे उत्पन्नाचे विविध मार्ग", "raw_content": "\nजगातील माध्यमांचे सद्य स्वरूप आणि त्यांचे उत्पन्नाचे विविध मार्ग\nमाहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडलेल्या क्रांतीनंतर माध्यमांचे एकूण स्वरूप बदलले आहे. त्यामुळे माध्यम समूहांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे. टीव्ही, रेडिओ, वेगवेगळी प्रकाशाने. चित्रपट, इंटरनेट, सोशल नेटवर्किंग या सर्व गोष्टींमध्ये मोठ्या मध्यम समूहांनी प्रवेश केला. त्यामुळे एकूण माध्यमांचे चित्र बदलले.\nजगातील माध्यमांच्या बाजारपेठांबद्दल ज्या वेळेला आपण विचार करतो, तेव्हा जगातील जवळ जवळ ९०% माध्यमांवरती, प्रमुख अशा केवळ २० कंपन्यांचे स्वामित्व आपल्याला दिसून येते आणि या मोठ्या कंपन्या सतत आपल्या व्यवसायांमध्ये नवनवीन माध्यमांचा समावेश करत असतात किंवा माध्यमांव्यतिरिक्त इतरही व्यवसाय/उद्योगधंद्यांमध्ये या मोठमोठ्या कंपन्या आता प्रवेश घेत आहेत किंवा जोमाने कार्य करत आहेत, असे चित्र आपल्याला सध्या दिसून येते. मुळात पूर्वी ज्या वेळेला केवळ मुद्रित माध्यमांचे वर्चस्व होते, त्यावेळेला माध्यमांची मालकी किंवा माध्यमांचे वर्चस्व याला एक मर्यादा होती आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या माध्यमांचे प्रभुत्व दिसून यायचे. मात्र जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतर गेल्या ३० वर्षांमध्ये माध्यम मालकीच्या स्वरूपामध्ये बदल झाला आहे आणि माध्यम मालकीचे केंद्रीकरण झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्याच बरोबर अनेक नवे माध्यम समूह उदयास आले आहेत किंवा अस्तित्वात असलेल्या माध्यम समूहाचे जाळे आणखी मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, असे आपण म्हणू शकतो. यामध्ये अनेक मोठ्या माध्यमांनी छोट्या छोट्या माध्यमांवर वर्चस्व मिळवले आहे, एकत्र अशा माध्यमांचे अनुकरण केले आहे, किंवा अनेक ठिकाणी भागीदारी केली आहे आणि त्यामुळे काही विशिष्ट माध्यम समूहाचचे वर्चस्व जागतिक माध्यम बाजारपेठेमध्ये दिसून येते.\nमाध्यम विश्वाचे सद्यस्वरूप आणि सोशल मीडिया\nमाहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडलेल्या क्रांतीनंतर माध्यमांचे एकूण स्वरूप बदलले आहे. त्यामुळे माध्यम समूहांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे. टीव्ही, रेडिओ, वेगवेगळी प्रकाशाने. चित्रपट, इंटरनेट, सोशल नेटवर्किंग या सर्व गोष्टींमध्ये मोठ्या मध्यम समूहांनी प्रवेश केला. त्यामुळे एकूण माध्यमांचे चित्र बदलले. डिजिटल क्रांती झाल्यानंतर अनेक माध्यमे एकतर बंद झाली किंवा त्या डिजिटल क्रांतीमाध्येच स्वतःचा समावेश करून घ्यावा लागला. आणि आंतरक्रियेला सुरुवात झाली. वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्स सुरू झाल्या आणि त्याचा संपूर्ण माध्यम जगतामध्ये अंतर्भाव झाला. Facebook, twitter, Google plus, my space, instagram, youtube अशा अनेक वेगवेगळ्या वेबसाईट/सोशल मीडिया साईट्स सुरू झाल्या. याखेरीज Big adda, classmates.com, photolog, Hotlist, India Times, Skype अशा वेगवेगळ्या साईट्स सुरू झाल्या आणि त्यांचा एकूणच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संचार होऊ लागला.\nया वेगवेगळ्या नवीन माध्यमांमध्ये आंतरर्क्रिया म्हणजेच Two-Way Communication ला सुद्धा सुरुवात झाली आणि या आंतरक्रियेच्या माध्यमातून या नवीन माध्यमांना उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. उदाहरणार्थ एक सर्च इंजिन म्हणून google वरून आपल्याला वेगवेगळी माहिती मिळतेच, पण त्याचबरोबर आपण जे सर्च करतो, त्यामधून google ला उत्पन्न कसं मिळतं हे बघणं फार रोचक आहे किंवा मध्यंतरी facebook वरचा डेटा चोरी झाली, किंवा तो विकला गेल्यावरून बरेचसे वाद झाले किंवा त्यासाठी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने माफीसुद्धा मागितली. तर एकूण facebook चा डेटा जो आहे, तो कसा संग्रहित केला जातो त्याचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी कसा होतो त्याचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी कसा होतो facebook वर जाहिरात द्यायला किती पैसे लागतात facebook वर जाहिरात द्यायला किती पैसे लागतात मोफत उपलब्ध असलेल्या गूगल मॅपची जाहिरात क�� केली जाते मोफत उपलब्ध असलेल्या गूगल मॅपची जाहिरात का केली जाते गूगलचा उत्पन्न मिळवण्याचा मार्ग कसा आहे गूगलचा उत्पन्न मिळवण्याचा मार्ग कसा आहे youtube वरून Video share केल्यावर आपल्याला काय लाभ होतो youtube वरून Video share केल्यावर आपल्याला काय लाभ होतो youtube चे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत youtube चे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत त्यात आपली भागीदारी कशा प्रकारची असते त्यात आपली भागीदारी कशा प्रकारची असते youtube वरील जाहिरातींचे दर कसे असतात youtube वरील जाहिरातींचे दर कसे असतात Linkdin वर वेगवेगळ्या लोकांचे प्रोफाईल जोडल्यानंतर त्याचा linkdin ला काय फायदा होतो Linkdin वर वेगवेगळ्या लोकांचे प्रोफाईल जोडल्यानंतर त्याचा linkdin ला काय फायदा होतो या वेगवेगळ्या कंपन्यांचे अधिग्रहण कसे होते या वेगवेगळ्या कंपन्यांचे अधिग्रहण कसे होते वेगवेगळ्या माध्यमांचा एकत्रीकरण कसे झाले आहे वेगवेगळ्या माध्यमांचा एकत्रीकरण कसे झाले आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं अतिशय रोचक आहे. वाचकांना याबाबत जाणून घेणं नक्कीच उपयुक्त ठरेल.\nजगातील वेगवेगळ्या माध्यम समूहांचे वर्चस्व, मालकी पद्धत, वेगवेगळ्या माध्यमांच्या उत्पन्नाचे विविध मार्ग, भारतातील प्रमुख माध्यमे, त्या प्रमुख माध्यमांचा इतिहास, सद्यस्थिती आणि भविष्य जाणून घेणे वाचकांना नक्कीच उपयुक्त आणि रोचक ठरेल, असा विश्वास व्यक्त करून, या स्तंभामध्ये अशा वेगवेगळ्या माध्यमांचा परामर्श घेतला जाईल. तसेच या वेगवेगळ्या माध्यमाच्या संदर्भातले प्रश्न किंवा वाचकांच्या प्रश्नांची उत्तरेदेखील या सदरातून दिली जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/winners-aai-ambabai-series-competition-saam-tv-159625", "date_download": "2019-01-16T12:52:13Z", "digest": "sha1:XDUJ6JPD3T72XO332MOLJRHHKLJEGPPQ", "length": 15705, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "winners of aai Ambabai series competition on saam tv \"आई अंबाबाई' मालिका स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे | eSakal", "raw_content": "\n\"आई अंबाबाई' मालिका स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nकोल्हापूर - अंबाबाईच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी येतो. मंदिरात आलो की बाहेर अंबाबाईची \"थ्री डायमेन्शियल' प्रतिमा बघायचो; पण परिस्थिती नसल्याने ती खरेदी करता येत नव्हती. साम टीव्हीवरील \"आई अंबाबाई' मालिकेमुळे घरबसल्या अंबाबाईची महती समजते. मालिकेंतर्गत प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत यंदा स��भागी झालो आणि भाग्यवान विजेता ठरल्यानंतर थेट देवीच्या दारातच ही प्रतिमा बक्षीसरूपात मिळण्याचे भाग्य मिळाले... मिरजेतील अंकिता मुंडेकर स्पर्धेत भाग्यवान ठरल्या. त्यांचे वडील राजेंद्र मुंडेकर यांनी या भावना व्यक्त केल्या.\nकोल्हापूर - अंबाबाईच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी येतो. मंदिरात आलो की बाहेर अंबाबाईची \"थ्री डायमेन्शियल' प्रतिमा बघायचो; पण परिस्थिती नसल्याने ती खरेदी करता येत नव्हती. साम टीव्हीवरील \"आई अंबाबाई' मालिकेमुळे घरबसल्या अंबाबाईची महती समजते. मालिकेंतर्गत प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत यंदा सहभागी झालो आणि भाग्यवान विजेता ठरल्यानंतर थेट देवीच्या दारातच ही प्रतिमा बक्षीसरूपात मिळण्याचे भाग्य मिळाले... मिरजेतील अंकिता मुंडेकर स्पर्धेत भाग्यवान ठरल्या. त्यांचे वडील राजेंद्र मुंडेकर यांनी या भावना व्यक्त केल्या. निमित्त होते, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत \"आई अंबाबाई' या मालिकेंतर्गत प्रश्‍नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाचे.\nदरम्यान, नवरात्रोत्सवात 10 ते 18 ऑक्‍टोबर या काळात साम टीव्हीवर ही मालिका प्रसारित झाली. मुंडेकर यांच्यासह सृष्टी चव्हाण, प्रसाद कोत्तूर, स्मिता पाटील व शैला सोनसळे हे महाविजेते आणि अमित कांबळे, उत्तम वजाळे या उपविजेत्यांना या वेळी बक्षिसे देण्यात आली. महाविजेत्यांना अंबाबाईची \"थ्री डायमेन्शनल' प्रतिमा आणि मंदिरात अभिषेकाची संधी, तर उपविजेत्यांना अंबाबाईची नथ बक्षीस म्हणून देण्यात आली.\n\"सकाळ' माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी \"सकाळ'च्या एकूण वाटचालीचा आढावा घेतला. \"सकाळ'चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, द्वारकादास शामकुमारचे जुगल माहेश्‍वरी, क्‍लायमॅक्‍स ऍड्‌सचे उदय जोशी, करवीरनिवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळाचे केदार मुनीश्‍वर, कलाकल्पना ऍड्‌सचे संजीव चिपळूणकर, ऊर्जा क्रिएशन्सचे अरुण नाईक आदी उपस्थित होते. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले.\nदरम्यान, ही विशेष मालिका पॉवर्ड बाय मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ अँड ज्वेलर्स होती. को-पॉवर्ड बाय वारणा दूध संघ, तर चितळे उद्योगसमूह, जाधव इंडस्ट्रीज, पितांबरी, द्वारकादास शामकुमार आणि प���जाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंक सहप्रायोजक होते.\n\"साम'चा हा उपक्रम चांगला असून मालिकेमुळे जगभरातील भाविकांपर्यंत अंबाबाईची महती समजते. येत्या काळातही देवस्थान समितीचे सहकार्य राहील.\n- महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती\nमाध्यमांना कृतिशील कार्यक्रमांचा आदर्श \"सकाळ' समूहाने दिला आहे. \"साम'च्या मालिकेमुळे अंबाबाईची महती लाखो प्रेक्षकांपर्यंत पोचते आहे.\n- केदार मुनीश्‍वर, श्रीपूजक मंडळ\nसकाळ माध्यम समूहाच्या 'साम टीव्ही न्यूज'ची डिजीटल भरारी\nमुंबई - मराठी बातम्यांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या साम TV टीव्हीने आपला ठसा डिजीटल माध्यमांमध्येही उमटवण्यास सुरुवात केली आहे. समाज...\nबीडमधील 'सैराट' घटनेची पहा व्हिडिओ स्टोरी\nबीड : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या भावाने तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू...\nज्ञानेश सावंत, दत्ता देशमुख यांना ‘डॉ. परुळेकर पुरस्कार’\nशंकर टेमघरे यांना विशेष पुरस्कार पुणे - ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीमधील बातमीदार ज्ञानेश सावंत आणि औरंगाबाद आवृत्तीमधील बातमीदार दत्ता देशमुख यांना...\n#SaamTvNo1 ‘साम टीव्ही’ नंबर वन\nमुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’चा भाग असलेले ‘साम टीव्ही’ न्यूज चॅनेल महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या पसंतीत अव्वल ठरले आहे. बार्क (BARC) या...\n#SaathChal जेजुरीत ग्रीन वारी उपक्रमातून जागृती\nजेजुरी - ‘झाडे लावा झाडे जगवा’ संदेश देण्यासाठी व जागृती करण्यासाठी साम टीव्ही व सह्याद्री देवराई सामाजिक संस्था यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर...\n#SaathChal आपुलिया हिता प्रेमाचा ‘सकाळ’\nवारी म्हटल्यावर आठवण येते पंढरीची. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउली आणि जगद्‌गुरू तुकोबारायांची. त्यांच्या पालखी सोहळ्यांची. त्यात सहभागी होणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garbharpan-aani-madhumeh", "date_download": "2019-01-16T13:31:47Z", "digest": "sha1:2TZ2SVT2B3CYZUGSMDFTE5OO6VOLXMCN", "length": 10893, "nlines": 220, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गर्भारपण आणि मधुमेह - Tinystep", "raw_content": "\nसंपूर्ण गर्भवती स्त्रियांपैकी काही स्त्रियांना प्रजजन काळात मधुमेहाची समस्या निर्माण होते. आणि ह्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. काही कारणांमुळे मातेच्या शरीरात पुरेशा प्रमाणात इन्शुलिन तयार होत असत पण त्याचा वापर योग्य प्रकारे केला जात नाही. आणि ह्या कारणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्लुकोज किंवा साखर जमा होते. आणि ह्या गोष्टीला ‘हायपरग्लिशेमिया’ असे म्हटले जाते. आणि हा त्रास मुख्यत्वे गर्भारपणातच होत असतो. आणि हा त्रास गर्भारपणाच्या मधल्या टप्प्यात म्हणजेच, २४ ते २८ आठवड्याच्या काळात होत असतो. ह्याच काळात मातेच्या इन्शुलिन वापरण्याच्या क्षमतेवर तिच्या संप्रेरकांचा परिणाम होत असतो. बरेच ब्लॉग लिहिलेत पण गरोदरपणात मधुमेह ह्यावर लिहला नव्हता. आणि ह्याविषयी सुद्धा माहिती स्त्रीला मिळायलाच हवी. तेव्हा ह्याविषयी माहिती देणारा हा ब्लॉग.\n१) जर स्त्रीला मधुमेह झाला असेल तर\nमधुमेह असलेल्या स्त्रीची जर पाळी चुकलीच तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून त्यावर योग्य औषधोपचार करून घ्यावा. आणि सोबत नियमित तपासणी करण्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते.\n१. जर तुमच्यात मधुमेहाचे प्रमाण कमी असेल तर आहार नियंत्रण ठेवून तुम्ही ह्यावर नियंत्रण मिळवू शकता आणि होणारा त्रास वाचवू शकता.\n२. ह्या दिवसात उपाशी राहू नये नाहीतर रक्तातील साखरेचे प्रमाण घटून चक्कर येऊ शकता.\n३. आणि मधुमेहाचे प्रमाण जास्त असल्यास तेव्हा काही पथ्ये आणि व्यायाम करून ह्या गोष्टी नियंत्रणात आणाव्या लागतील. आणि ह्या दिवसात मधुमेह नियंत्रणाच्या गोळ्या दिल्या जात नाहीत कारण त्याचा गर्भावर परिणाम होऊ नये म्हणून.\n२) गर्भारपणात असताना इन्शुलिनची मात्रा आवश्यकतेनुसार कमी अधिक करावी लागते. जसजसा गर्भ वाढत असतो तसे इन्शुलिनचे प्रमाण वाढवावे लागते. ह्या दिवसात वारंवार रक्त आणि लघवीची तपासणी करून इन्शुलिनचा डोस निश्चित करावे लागते. आणि इन्शुलिनचे प्रमाण कमी व अधिक करता येत नाही.\n३) मधुमेह असलेल्या स्त्रीला धोके\n१. मूत्रमार्गात जंतुसंसर्ग ह��णे, रक्तदाब गरोदरपणात वाढणे, गर्भजल जास्त तयार होणे, काही वेळा अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण येऊ शकते अशा गोष्टी ह्या स्त्रीवर येत असतात.\nकाही वेळा गर्भपात होणे, मूळ पोटातच दगावणे अशीही समस्या येत असते.\n४) ह्यावेळी काय दक्षता घ्यावी\n१. बाळाचे वजन ४ किलोच्या आसपास असते. आणि वारेतून बाळाला पुरेसा रक्तप्रवाह न मिळाल्यामुळे सिझेरियन ऑपरेशन करावे लागते.\nह्या ब्लॉगमधून तुम्हाला ह्याची तोंडओळख करून दिली. पुढच्या ब्लॉगमध्ये कोणत्या स्त्रियांमध्ये कोणत्या लक्षणावरून मधुमेह असू शकतो. ह्याविषयी माहिती देऊ\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/babari-masjid/", "date_download": "2019-01-16T12:03:00Z", "digest": "sha1:5KEYXGC36J64E2GQLHPWTYIMDZRUCHVJ", "length": 14557, "nlines": 230, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "नेमकं काय घडलं बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र/नेमकं काय घडलं बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी.\nनेमकं काय घडलं बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी.\nउत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं.\n0 248 1 मिनिट वाचा\nअयोध्येत आजपासून 25 वर्षांपूर्वी लाखोंच्या संख्येने हिंदू कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं, जे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत.\nदेशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते. यांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. सकाळी साडे दहा वाजता हजारो कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला आणि घुमटापर्यंत पोहोचले. प्रत्येकाच्या मुखात त्यावेळी ‘जय श्री राम’चा नारा होता.\nअयोध्येतील वादग्रस्त वास्तूपर्यंत पोहचलेला जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. वादग्रस्त वास्तूजवळ जवळपास दीड लाख कारसेवक जमा झाले होते. त्यामुळे वास्तूच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. त्यावेळी अयोध्येतील परिस्थिती भयंकर झाली होती.\nवरीष्ठ पोलीस अधिकारी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कारसेवकांना रोखण्याची हिंमत कुणीही करत नव्हतं. कारसेवकांवर कुणीही गोळी चालवणार नाही, असे आदेश मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी आधीच दिले होते.\nत्यावेळी परिस्थिती प्रतिकूल झाल्याची जाणीव झाली होती. अयोध्येत येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. जेणेकरुन देशभरातून येणारे कारसेवक अयोध्येपर्यंत येणार नाहीत, असं तत्कालीन पोलीस अधिक्षक अखिलेश मेहरोत्रा सांगतात.\nवेळ सरत जाईल तशी परिस्थिती भीषण होत होती. कारसेवक आणखी भडकले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 10 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते, मात्र जमावाला पांगवण्याची हिंमत कुणामध्येही नव्हती.\nदुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी पहिला घुमट तोडण्यात आला आणि 4.55 वाजता संपूर्ण वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. कारसेवकांनी त्याच जागी पूजा करुन राम लालाची स्थापना केली.\n10 हजार पोलिसांच्या उपस्थितीत दीड लाख कारसेवकांनी वादग्रस्त वास्तू पाडली आणि हा दिवस आपल्या आनंदाचा दिवस असल्याचं मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी सांगितलं. याच घटनेने देशाचं राजकारण बदललं. 6 डिसेंबर रोजी वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली आणि केंद्र सरकारने कल्याण सिंह यांचं सरकार बरखास्त केलं.\nपुण्यात आई-वडिलांचा खून,मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न.\n{:mr}11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .{:}{:en}भिवंडीत{:}\nतूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी – मंत्री सुभाष देशमुख\nधर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण\nमोदींची केली नक्कल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nमनसे कार्यकर्त्यांना निरूपम समर्थकांची मारहाण\nमनसे कार्यकर्त्यांना निरूपम समर्थकांची मारहाण\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Newspaper-mesmerizing-mirror/", "date_download": "2019-01-16T12:41:44Z", "digest": "sha1:IQSNCRO4ESNS6LXBJVTQ5LCKK5HOQOXS", "length": 5166, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वृत्तपत्र समाजमन दाखवणारा आरसा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › वृत्तपत्र समाजमन दाखवणारा आरसा\nवृत्तपत्र समाजमन दाखवणारा आरसा\nवृत्तपत्र म्हणजे समाजमन दाखवणारा आरसा असतो. समाजाचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी ते वृत्तपत्रांतून मांडण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन सिक्‍कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले. कोल्हापूर प्रेस क्‍लबच्या वतीने आयोजित केलेल्या उत्कृष्ट पत्रकार, छायाचित्रकार पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज होते.\nप्रारंभी उत्कृष्ट पत्रकार म्हणून समीर देशपांडे, उत्कृष्ट छायाचित्रकार राहुल गायकवाड, झी वाहिनीचे पत्रकार प्रताप नाईक, कॅमेरामन प्रमोद सौंदंडे, अ‍ॅड फाईनचे संचालक अमर पाटील आदींना राज्यपाल पाटील व शाहू महाराज यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\n‘आजची पत्रकारिता’ या विषयावर बोलताना राज्यपाल पाटील म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या दै. ‘दर्पण’पासून आजपर्यंत अनेक वृत्तपत्रे होऊन गेली. अनेक वृत्तपत्रांनी चढ-उतार पाहिले; पण जी दैनिके समाजाचे प्रतिबिंब म्हणून राहिली, तीच वाढली आणि मोठी झाली. बातमी मांडताना पत्रकारांनी समाजातील छोटे छोटे प्रश्‍न घेऊन ते तडीस न्यावेत.\nयावेळी शाहू महाराज, खा. धनंजय महाडिक, महापौर सौ. स्वाती यवलुजे यांची भाषणे झाली. स्वागत प्रेस क्‍लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी केले. आभार उपाध्यक्ष तानाजी पोवार यांनी मानले.\nमाजी आमदार कोकाटे यांना राष्ट्रवादीचे जाहीर आवतन\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/action-plan-of-Vanrai-Bandh-in-ratnagiri/", "date_download": "2019-01-16T12:45:32Z", "digest": "sha1:5AIJ3B4SUZXPDVKOZAW2CCQED2DM7NVG", "length": 5801, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वनराई बंधार्‍यांचा कृती आराखडा कागदावरच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › वनराई बंधार्‍यांचा कृती आराखडा कागदावरच\nवनराई बंधार्‍यांचा कृती आराखडा कागदावरच\n‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यात उभारण्यात येणार्‍या वनराई बंधार्‍यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तयार करण्यात आलेला कृती आराखडा कागदावरच रेंगाळला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत दहा बंधार्‍यांचे उद्दिष्ट ठेवले असताना त्या पैकी 30 टक्केच बंधार्‍यांचे काम पूर्ण झाले आहे.\nबंधारे उभारण्यासाठी प्रसिद्ध मोहिमेद्वारे उद्युक्‍त करण्यात आले असताना शासकीय यंत्रणेत कुचराई होतअसल्याने बंधार्‍याचे का��� डिसेंबर अखेरीसही कागदावरच राहिले आहे. अलीकडेच झालेल्या बैठकीत संबंधित यंत्रणेची या बाबत कानउघाडणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nकृषी विभाग, वनविभाग, आणि महसूल विभागासह सर्व शासकीय कार्यालयांना या योजनेंतर्गत सुमारे साडेसात हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधारा बांधणीच्या उद्दिष्टाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने नवा कृती आराखडा तयार केला होता. यामध्ये आतापर्यंत केवळ 1200 बंधारे पूर्ण करण्यात आले आहे.\nया संदर्भात अलीकडेच प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत बंधारे इष्टांकापैकी निर्धारित कालावधीपेक्षा उद्दिष्ट दूर असल्याबाबत अधिकार्‍यांची कानउघाडणी करण्यात आली.\nसिंधुदुर्गातील रस्त्यांसाठी १०४६ कोटी\nसिंधुदुर्ग : किल्‍ले होडी वाहतूक होणार\nसिंधुदुर्ग : आगीत ७५० काजू कलमे भस्मसात\nशेखर सिंह यांची गडचिरोली जिल्हाधिकारीपदी बदली\nकोकण रेल्वेमार्गावर अज्ञाताचा मृतदेह\n‘थर्टी फर्स्ट’वर प्रशासनाचा वॉच\nमाजी आमदार कोकाटे यांना राष्ट्रवादीचे जाहीर आवतन\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/bhima-koregaon-sanaswadi-violence-strike-in-usmanabad/", "date_download": "2019-01-16T12:04:43Z", "digest": "sha1:B2X4FGIM6GMFY2VG2VZEAEH4GALOBHGH", "length": 4568, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भीमा कोरेगाव प्रकरणाचे उमरगा, कळंबमध्ये पडसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › भीमा कोरेगाव प्रकरणाचे उमरगा, कळंबमध्ये पडसाद\nभीमा कोरेगाव प्रकरणाचे उमरगा, कळंबमध्ये पडसाद\nभीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद उस्मानाबाद जिल्ह्यात उमटले आहेत. उमरगा आणि कळंब शहरात बंदचे आवाहन ‘सकल भीमसैनिकां’नी केले आहे. त्याला व्यापार्‍यांनीही प्रतिसाद दिला आहे.\nभीमाकोरेगाव येथे शौ��्यदिनानिमित्त अभिवादनासाठी गेलेल्या भीमसैनिकांच्या वाहनांवर दगडफेकीचे प्रकार घडले होते. त्यानंतर झालेल्या धुमश्‍चक्रीत एकाचा मृत्यूही झाला होता. या सर्व घटनेच्या निषेधार्थ सकल भीमसैनिकांनी एकत्र येऊन कळंब आणि उमरगा शहरात बंदचे आवाहन केले होते. सकाळी दहापासून या दोन्ही शहरात व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. शाळांनाही सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, काही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात बंदोबस्त ठेवला आहे.\nभीमा कोरेगाव प्रकरणाचे उमरगा, कळंबमध्ये पडसाद\nतुळजापूरच्या भवानीची महिषासुरमर्दिनी महापूजा\nकन्यारत्न जन्माचे परभणीत असेही स्वागत\nगरम पाणी अंगावर पडून दोन बालकांचा मृत्यू\nलष्करातील जवानाने पत्नीस जिवंत जाळले\nनांदेड : ट्रॅक्‍टर उलटून २ मजूर ठार, ८ जखमी\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Lack-of-cleanliness-homes-Victim-in-Kalyana/", "date_download": "2019-01-16T12:03:29Z", "digest": "sha1:OZQ6QXXLOVNSTGL2YWEJ6XB52IOMWPNQ", "length": 7394, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वच्छतागृहांच्या कमतरतेचा कल्याणात बळी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वच्छतागृहांच्या कमतरतेचा कल्याणात बळी\nधक्कादायक; स्वच्छतागृहांच्या कमतरतेचा कल्याणात बळी\nलघुशंकेसाठी रेल्वे रुळावर उतरलेल्या महिलेचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकात घडली. सीताबाई सोळंके असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून त्या मूळच्या परभणीच्या राहणार्‍या आहेत. केवळ प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृहांची कमतरता असल्याने ही दुर्घटना घडली असून यातून रेल्वे प्रशासनाची उदासीनता समोर आली आहे.\nसीताबाई सोळंके मुलीच्या उपचारासाठी नातेवाईकांसोबत देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला आल्या होत्या. कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 5 वर गाडी थांबल्यानंतर त्या लघुशंकेला जाण्यासाठी डब्यातल्या प्रसाधनगृहाजवळ आल्या. मात्र तिथे गर्दी असल्याने त्या खाली उतरल्या आणि थेट प्लॅटफॉर्म क्र. 4 च्या रेल्वे रुळात लघुशंकेसाठी उतरल्या. याचवेळी 6.23 ची बदलापूर लोकल कल्याण स्थानकात प्रवेश करत होती. या लोकलने त्यांना धडक दिली. त्या लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये अडकून बसल्या. जवळपास तासभर त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा मृतदेहच हाती लागला.\nया घटनेत रेल्वेचा तासभर खोळंबा झाल्याने रेल्वेने लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या उद्घोषणा सर्व स्टेशन्सवर सुरू केल्या. मात्र नंतर अपघातामुळे हा खोळंबा झाल्याचे समोर आले आणि रेल्वेचे बिंग फुटले. रेल्वेने अशा खोट्या उद्घोषणा का केल्या याचे कारण शोधण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात गेल्यानंतर तेथे समोरच्या बाजूला महिलांसाठी प्रसाधनगृहच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे प्रथमदर्शनी जरी चूक सीताबाई सोळंके यांची वाटत असली, तरी या अपघाताला आणि त्यानंतर झालेल्या रेल्वेच्या खोळंब्याला रेल्वे प्रशासनाची उदासीनताच जबाबदार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन ही चूक सुधारण्याकडे लक्ष देते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासंदर्भात कल्याणच्या रेल्वे प्रशासनातील एकही अधिकार्‍याने अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शवला. त्यामुळे रेल्वेची बाजू समजू शकली नाही.\nमिर्जा गालीब यांच्या जयंतीनिमित्‍त गुगलचे डूडल\nमुंबईत श्‍वास घेणेही धोक्याचे\nथर्टी फर्स्टला डीजे बंद\nमोपलवारांच्या हाती पुन्हा समृद्धीची सूत्रे\nपारसिक हिलवरील १५०० कोटींच्या भूखंडाचे वाटप पुन्हा वादात\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/sri-karveer-invasini-ambabai-Kolhapur-bill-introduced-in-the-Legislative-Assembly-this-afternoon/", "date_download": "2019-01-16T12:06:23Z", "digest": "sha1:BVNZ5AYQPNMCN7ZOHQMCXYCP5IN3JG3Q", "length": 3941, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर विधेयक सादर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर विधेयक सादर\nश्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर विधेयक सादर\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला कायाद्याच्या कक्षेत आणण्यासाठीचे विधेयक श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर विधेयक आज दुपारी विधान सभेत मांडण्यात आले. विधानसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर विधेयकाचा समावेश नव्हता. पण, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी शूध्दीपत्रक काढून या विधेयकाचा समावेश आजच्या कार्यक्रमपत्रिकेत केला.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-recorded-a-minimum-temperature-of-9-degrees-Celsius/", "date_download": "2019-01-16T12:06:04Z", "digest": "sha1:S26TGYYEQCWG3LUOH34EBHQNLAIZYZXY", "length": 4909, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिकचे तापमान ९ अंशांवर कायम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिकचे तापमान ९ अंशांवर कायम\nनाशिकचे तापमान ९ अंशांवर कायम\nजिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असून, शहराचे किमान तापमान 9 अंशांदरम्यान कायम आहे. सोमवारी पहाटे शहरात 9.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.\nकाही दिवसांपासून जिल्ह्याचा पारा 7 अंशांपर���यंत घसरला होता. त्यामुळे वातावरणात गारठा चांगलाच वाढला होता. 30 डिसेंबरनंतर तापमानात किंचित वाढ होऊन ते सध्या 9 अंशांवर कायम आहे. तथापि, रात्री व पहाटे थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे, तर सायंकाळनंतर शहरातील रस्त्यांवरील वर्दळीतही घट होत असल्याचे चित्र आहे.\nमध्य महाराष्ट्र, विदर्भ गारठलेलाच\nमध्य महाराष्ट्र, विदर्भ सोमवारीदेखील गारठलेलाच होता. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खालीच नोंदविला. नीचांकी किमान तापमानाची नोंद विदर्भातील गोंदिया येथे 8.4 अंश सेल्सिअस करण्यात आली; तर मुंबई 15.5, कोल्हापूर 14.7, पुणे 10.6, रत्नागिरी 16.9, जळगाव 10.6, महाबळेश्‍वर 13, नाशिक 9.4, सांगली 12.3, अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.\nनाशिकचे तापमान ९ अंशांवर कायम\nबँकेच्या रोखपालाने लाटले खातेदारांचे अडीच कोटी\nनाशिकमध्ये रंगतोय फ्लड लाइट क्रिकेट, फुटबॉलचा थरार\nघिसाडी कुटुंबाला गाव सोडून जाण्याचा आदेश\nकारागृहात कर्मचार्‍यांचे आक्षेपार्ह वर्तन\nअ‍ॅड. निकम यांनी कसाबला हासडली होती अहिराणीतून शिवी\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Havan-should-not-be-transferred-to-Superintendent/", "date_download": "2019-01-16T12:34:41Z", "digest": "sha1:E4I5X43NES4CRWMZEHMOZGNO3A7GRKAB", "length": 5256, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अधीक्षकांची बदली होऊ नये म्हणून हवन! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अधीक्षकांची बदली होऊ नये म्हणून हवन\nअधीक्षकांची बदली होऊ नये म्हणून हवन\nपुणे : विशेष प्रतिनिधी\nग्रामीण हद्दीतील काही अवैध धंदेवाल्यांनी पोलिस अधिक्षकांची बदली होऊ नये म्हणून देवाला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. एकाने तर यासाठी होम हवन केले; तर काही जणांनी तिरुपती वारी करून त्यासाठी नवस बोलले आहेत.\nपोलिस अधीक्षक म्हणून सुवेझ हक यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर जिल��ह्यातील अवैध धंदेवाल्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली होती. यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी विशेष पथके निर्माण केली. तर प्रभारी अधिकारी रात्रीची गस्त खरोखर घालतात का हे पाहण्यासाठी त्यांना व्हॉटस अ‍ॅपवर कारवाईचे फोटो पाठविण्याची सक्ती केली होती. मात्र गेल्या आठ, नऊ महिन्यात जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे.\nयामध्ये जुगार , मटका, राष्ट्रीय महामार्गावर ट्रकमधून भंगार, तेल काढण्याचे अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. या धंदेवाल्यांना प्रभारी अधिकारी त्यांच्यावरील दोन तीन वरिष्ठांनाच हप्ते द्यावे लागतात. यापुर्वी पोलिस अधीक्षकांना मोठ्या प्रमाणावर हप्ता द्यावा लागत होता. परंतु सुवेझ हक हे स्वच्छ प्रतिमेचे असल्याने या अवैध धंदेवाल्यांचे हप्त्यापोटी देऊ लागणारे लाखो रुपये बचत होऊ लागले आहेत.\nजिल्ह्यातील एका मटका धंदा चालविणार्‍याने अधीक्षक बदलून जाऊ नयेत म्हणून नागपंथीय साधूंना बोलावूून होम हवन केले. तर भंगारचा धंदा करणार्‍या दोघांनी तिरुपतीला जाऊन अधीक्षकांची बदली होऊ नये म्हणून चक्क नवस बोलले आहेत.\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-khadki-railway-station-parking-rat-issues/", "date_download": "2019-01-16T12:06:27Z", "digest": "sha1:BPVIS2EIRAR2P3TTX3SH3IY2SAYJI4SH", "length": 5070, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खडकी रेल्वे स्टेशन पार्किंगमध्ये दुचाकीस्वारांची लूट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › खडकी रेल्वे स्टेशन पार्किंगमध्ये दुचाकीस्वारांची लूट\nखडकी रेल्वे स्टेशन पार्किंगमध्ये दुचाकीस्वारांची लूट\nखडकी रेल्वे स्टेशन येथील पार्किंगमध्ये दुचाकीस्वारांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे स्टेशनबाहेर दुचाकी पार्किंग आहे. कूपनवर सहा तासांसाठी पाच रुपये असे छापण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र, दुचाकीस्वारांकडून सहा तासांसाठी तब्बल 20 ते 30 रुपये उकळले जात असल्याचे दिसून आले. दैनिक पुढारीच्या वाचकाने याबाबतची माहिती दिल्यानंतर खातरजमा करण्यात आली. दुचाकीस्वारांना तोंडाला येईल ती रक्कम सांगितली जात असल्याचे त्यात उघड झाले आहे.\nसही व शिक्क्याशिवाय पार्किंग कूपन ग्राह्य धरण्यात येऊ नये, असे पावतीवर छापण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र, कूपनवर सही, शिक्का नसल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. त्याचप्रमाणे गाडी चोरीला गेल्यास, गाडीची तोडफोड झाल्यास आम्ही जबाबदारी घेणार नाही, असे त्या कूपनवर नमूद करण्यात आले आहे. दररोज हजारोच्या संख्येने या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करण्यात येतात. येथील ठेकेदार दुचाकीस्वारांशी उद्धट बोलत असल्याचेही सांगण्यात आले. नियमाप्रमाणे पैसे घेतले जात आहेत की नाही, हे पाहणारी यंत्रणाच येथे उपलब्ध नाही. दरम्यान, या प्रकाराबाबत दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीने पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/BJP-s-rally-Sangli-Municipal-Corporation/", "date_download": "2019-01-16T12:03:50Z", "digest": "sha1:4TGBH6WOSMROWGAB2WXH3ZEOVZ2ERPYY", "length": 9858, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जल्लोषी मिरवणुकीने भाजप महापालिकेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जल्लोषी मिरवणुकीने भाजप महापालिकेत\nजल्लोषी मिरवणुकीने भाजप महापालिकेत\nढोल-ताशांचा निनाद, डॉल्बीचा दणदणाट... भगवे फेटे आदींसह संपूर्ण भगवेमय वातावरणात भाजपने सोमवारी (दि. 27) महापालिकेत सत्तांतराची भव्य जल्लोषी मिरवणूक काढली. स्टेशन चौक ते महापालिका अशा दणकेबाज मिरवणुकीने फटाक्यांची आतषबाजी करीत भाजपच्या पहिल्���ा महापौर सौ. संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी व भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांनी जल्लोषी वातावरणात पदभार स्वीकारला.\nअन्न-नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, भाजप नेते शेखर इनामदार, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, जिल्हापरिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे-म्हैसाळकर, पैलवान दिलीप सूर्यवंशी, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सुरेश आवटी, विठ्ठल खोत, श्रीकांत शिंदे, माजी नगरसेविका स्वरदा केळकर-बापट यांच्यासह कोअर कमिटीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका कार्यकर्ते मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nमहापालिकेत महाआघाडीचा कार्यकाल वगळता 20 वर्षे एकहाती काँग्रेसची सत्ता होती. मात्र, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने 42 जागा जिंकत सत्ता काबीज केली. त्यानुसार महापौर, उपमहापौर, गटनेते निवडही पार पडल्या. पण याच कालावधीत भाजप नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. यामुळे शासकीय दुखवट्याने भाजपने विजयोत्सव साजरा केला नव्हता.\nयामुळे महापौर सौ. खोत, उपमहापौर सूर्यवंशी व गटनेते बावडेकर यांनी निवडीनंतरही जल्लोषासाठी पदभार स्वीकारला नव्हता. आज भाजपच्यावतीने भव्य मिरवणुकीने पदभार घेण्याची तयारी करण्यात आली होती. ज्या स्टेशन चौकातील जुन्या कार्यालयातून शून्यातून भाजपची सुरुवात झाली, तेथूनच या विजयी मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला.\nझांजपथक, धनगरी ढोल-ताशे, डॉल्बीचा दणदणाट या मिरवणुकीत होता. उघड्या जीपमध्ये सौ. खोत, सूर्यवंशी व बावडेकर उभे होते. त्यांच्यासोबत फेटेधारी नगरसेवक - कार्यकर्ते आणि सर्वात पुढे आजी-माजी आमदार, खासदार, कोअर कमिटीचे सदस्य होते. स्टेशन चौक - राजवाडा चौक मार्गे महापालिकेत हे पदाधिकारी मिरवणुकीने आले. महापालिकेच्या दारात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.\nभाजपच्या या एंट्रीसाठी कार्यकर्त्यांनी महापालिकेतील पायर्‍यांवर फुले आणि रांगोळी घातली होती. विशेषतः महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेते यांची कार्यालये फुलांनी सजवून रांगोळी घालण्यात आली होती.\nजल्लोष करीत नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापौर सौ. खोत, उपमहापौर सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर यांना त्यांच्या - त्यांच्या केबिनमध्ये खुर्चीवर बसविले. यावेळी कार्यकर्त्यानी पक्षाचा जयघोष करीत त्यांचे अभिनंदन केले. तसेच भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.\nमहापालिका भगवेमय... भाजपचा झेंडा फडकला\nमहापालिकेत पहिल्यांदाच भाजप एंट्रीचा जल्लोष नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दणक्यात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी नगरसेवक-नगरसेविकांसाठी खास ड्रेसकोड ठरवण्यात आला होता. सर्वच नगरसेवकांनी भगवे शर्ट आणि फेटे परिधान केले होते. नगरसेविकांनी भगव्या रंगाच्या साड्या आणि फेटे परिधान केले होते. कार्यकर्ते, नेते-कार्यकर्तेही भगव्या फेट्यांमध्ये होते. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. मिरवणुकीने सर्वजण महापालिकेत आल्यावर तिथेही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान एका उत्साही कार्यकर्त्याने महापालिकेच्या छतावर चढून भाजपचा झेंडा फडकवित सत्तांतर झाल्याचे दाखवून दिले.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/amid-of-cash-crunch-sangli-zilha-bank-shortage-of-cash/", "date_download": "2019-01-16T12:02:24Z", "digest": "sha1:YPLANX36KKWAGLU66QOUPIFCJGUTL2BT", "length": 6302, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात बँकांमध्ये चणचण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जिल्ह्यात बँकांमध्ये चणचण\nजिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांसह सहकारी बँकांनाही चलन तुटवड्याचा फटका बसू लागला आहे. बँकांवर नोटांच्या ‘रेशनिंग’ची वेळ आली आहे. ग्राहकांना मागणीएवढी रक्‍कम मिळत नाही. त्यामुळे बँकांना ग्राहकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यात ‘एटीएम’ सेवा अजून तरी प्रभावित झालेली नसून ही सेवा सुरळीत आहे. मात्र, नोटांचा तुटवडा कायम राहिल्यास गरज नसतानाही पैसे काढण्याकडे कल वाढेल आणि एटीएमसमोर रांगा लागतील, अशी भीती आहे.\nदेशात अनेक राज्यांत चलन तुटवडा निर्माण झाला आहे. त्याला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सांगली जिल्हा अपवाद राहिलेला नाही. गेला आठवडाभर थोड्या फार प्रमाणात नोटांची टंचाई जाणवत आहे. नुकतेच जत तालुक्यातील एका मोठ्या गावात एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेत नोटांच्या टंचाईचा परिणाम मोठ्या वादावादीपर्यंत जाऊन ठेपला होता. खात्यावर रक्‍कम आहे, पण गरजेइतकी रोख रक्‍कम मिळत नसल्याने ग्राहकांचा संताप अनावर होताना दिसत आहे. प्राप्त परिस्थितीत ग्राहकांचा रोष कमी करून कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी बँकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना कसरत करावी लागत आहे.\nजिल्हा बँक : रोजची मागणी 20 कोटींची; मिळतात फक्‍त 5 कोटी\nजिल्हा बँकेला रोज पंधरा ते वीस कोटी रुपयांची कॅश लागते. ‘आरबीआय’ची करन्सी चेस्ट सुविधा असलेल्या बँकांकडून मात्र केवळ चार ते पाच कोटी रुपयेच मिळत आहेत. त्याचा फटका जिल्हा बँकेला बसत आहे.\nशंभर, पाचशे, दोन हजारांची टंचाई\nकरन्सी चेस्टकडून बँकांना दहा रुपये, वीस रुपयांच्या नोटा उपलब्ध होत आहेत. मात्र शंभर रुपये, पाचशे रुपये, दोन हजार रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे. नोटांचा तुटवडा अचानक कसा निर्माण झाला, असा प्रश्‍न अनेक बँकांना सतावू लागला आहे.\nकर्ज मंजूर; पण नोटा मिळेनात\nपीक कर्जाची यादी घालण्याचे काम जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये सुरू आहे. पीक कर्ज मंजूर आहे; पण गरजेइतकी रोख रक्‍कम मिळत नसल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/kolhapur/page/10", "date_download": "2019-01-16T12:42:55Z", "digest": "sha1:ZNJZRXOK34ATMZV24M3ASISE4YWDXUY7", "length": 10573, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापुर Archives - Page 10 of 539 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर\nराज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांची निदर्शने\nनिवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन प्रतिनिधी/ कोल्हापूर राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. चतुर्थश्रेणीमधून तृतीय श्रेणीत 25 टक्के ऐवजी 50 टक्के पदान्नतीने चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांची मंजूर पदे नियमित करु नयेत, यासंदर्भात दिलेला शासन आदेश रद्द करावा, अनुकंपा तत्वावरील सेवाभरती विनाअट ...Full Article\nरिक्षा, टॅक्सी स्क्रॅपची मुदत 25 वर्ष करा\nप्रतिनिधी/ कोल्हापूर रिक्षा व टॅक्सीला 16 वर्ष पूर्ण झाल्यावर त्या स्क्रॅपमध्ये काढण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य, गरीब रिक्षाचालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे स्क्रॅपची मुदत ...Full Article\nमहाद्वार, ताराबाई रोडवरील फेरीवाल्यांवर कारवाई\nप्रतिनिधी/ कोल्हापूर शहरात अतिक्रमण हटाव मोहिम तीव्र करण्यात आली आहे. बुधवारी महापालिकेच्या अतिक्रम विभागातर्फे महाद्वार व ताराबाई रोडवर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून साहित्य जप्त करण्यात आले. ...Full Article\nस्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी नेहमी लोकहिताचे कार्य केले\nप्रतिनिधी /कागल : कोल्हापूर जिह्यात सहकाराचा पाया मजबूत करण्याचे काम स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी तरुण वयातच केले. लोकप्रिय कार्य हे सर्वांना गोड वाटण्यासाठी असते. ते दिसायला बरे दिसते ...Full Article\nपिरनेपिर मेहबूब सुबहानी यांचा उरूस भक्तीभावाने साजरा\nप्रतिनिधी /कोल्हापूर : हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेल्या हजरत पीरनेपीर मेहबूब सुबहानी दर्गाह संस्थानचा उरूस बुधवारी उत्साहात पार पडला. 109 इन्फट्री टीए मराठा बटालियनच्या वतीने मानाचे महावस्त्र हजरत पिरनेपिर मेहबूब ...Full Article\n…अखेर चंदगड नगरपंचायत झाली\nप्रतिनिधी /चंदगड : गेल्या चौदा महिन्यापासून सुरू असलेल्या चंदगड नगरपंचायतीच्या लढय़ाला बुधवारी पूर्णविराम मिळाला असून महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे चंदगड नगरपंचायतीचा अध्यादेश जाहीर केला. अध्यादेशाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...Full Article\nदेशाला फसिझम प्रवृत्तीचा धोका\nप्रतिनिधी /कोल्हापूर : तालिबान, दहशवाद आणि नक्षलवादाप्रमाणे देशाला फॅसिझम प्रवृत्तीचा धोका आहे असे प्रतिपादन इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले. ब्राम्हणशाही, भांडवलशाही आणि फॅसिझमचा उदय…खरच देश प्रतिक्रांतीच्या उंबरठय़ावर या ...Full Article\nकोल्हापूर डेंटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.आदित्य उपाध्ये\nप्रतिनिधी /कोल्हापूर : ँइंडियन डेंटल असोसिएशन कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ.आदित्य पाटील यांची तर सचिवपदी डॉ.आशुतोष देशपांडे यांची निवड करण्यात आली. या निवडी असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आल्या. ...Full Article\nअंगणवाडी कर्मचाऱयांचा 8 व 9 जानेवारीला देशव्यापी संप\nप्रतिनिधी /कोल्हापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या विविध मागण्यांसाठी 8 व 9 जानेवारी रोजी देशातील सर्व अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी देशव्यापी सार्वत्रिक संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही ...Full Article\nसहकारात लोकसहभाग बळकट करण्याची गरज\nप्रतिनिधी/ कोल्हापूर सहकार चळवळीत राजकारण घुसल्याने अनेक संस्था अडचणीत आल्या. यामुळे सहकार क्षेत्र कमकुमवत बनले. यातून बाहेर पाडण्यसाठी विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि लोहसहभाग बळकट करण्याची गरज आहे. यातूनच सहकार ...Full Article\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6363-pimpri-chinchwad-women-jumped-from-building-terrace-to-save-herself", "date_download": "2019-01-16T13:26:15Z", "digest": "sha1:IWP7MEMTC5FEGWQ7MIKRGBHSHV57LVMT", "length": 5227, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राज्यात महिला असुरक्षित, बचावासाठी इमारतीवरुन घेतली उडी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराज्यात महिला असुरक्षित, बचावासाठी इमारतीवरुन घेतली उडी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nनाला सोपाऱ्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये लैगिंक अत्याचारातून सुटका करण्यासाठी इमारतीवरून महिलेने उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. राहटणी येथे ही घटना घडलीय. 30 वर्षीय महिलेच्या राहत्या घरात घुसून अज्ञात इसमाने तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याने, बालकणीमधून थेट खाली उभी असलेल्या चारचाकी गाडीवर या महिलेने उडी घेतली.\nपहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने, तिचा पाय फ्रॅक्चर झालाय आणि डाव्या हाताच्या बोटाला देखील जखम झालीय. महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचारांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_81.html", "date_download": "2019-01-16T11:42:10Z", "digest": "sha1:A4VTABIB3IXK6LVGM5AU5YEFHRQN77FM", "length": 7382, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दारणा, गोदावरीकाठच्या नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्म��ाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nदारणा, गोदावरीकाठच्या नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन\nनाशिक,:- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवार 1 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता दारणा, गंगापुर आणि मुकणे धरणातून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने दारणा व गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nदारणा व मुकणे धरणातून 2.04 टीएमसी आणि गंगापुर धरणातून 0.60 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. दारणा धरणातून 11 हजार क्युसेक्स, मुकणे धरणातून 1 हजार क्युसेक्स आणि गंगापुर धरणातून 3 हजार 500 क्युसेक्सने पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने कोणीही आंदोलन करून विसर्गास अडथळा आणू नये. तसेच प्रवाह जास्त असल्याने नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात विद्युत पंप असल्यास ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे. कुठल्याही प्रकारची मालमत्ता अथवा जीवित हानी झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही. नदीकाठच्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता रा.शा.शिंदे यांनी केले आहे.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/pari-chavan-won-chess-international-competition-in-telangana/", "date_download": "2019-01-16T12:52:16Z", "digest": "sha1:S22OZ3XMSHY4NPV6QBQRK3LUOJMNGFLE", "length": 19860, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "तेलंगणा येथील आंतरराष्ट्रीय रेटिंगप्राप्त बुध्दी��ळ स्पर्धेत परी चव्हाण हिचे सुयश | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nतेलंगणा येथील आंतरराष्ट्रीय रेटिंगप्राप्त बुध्दीबळ स्पर्धेत परी चव्हाण हिचे सुयश\nतेलंगणा येथे सिकंदराबाद मध्ये ८ ते १० डिसेंबर दरम्यान आर्य मंगलम हॉलमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय रेटिंगप्राप्त बुध्दीबळ स्पर्धेत न्युझीलंड, रशियासह विविध देशातील व भारतातील २६ राज्यातील २०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय रेटिंगप्राप्त बुध्दीबळ खेळाडूसह स्पर्धेत जवळपास एकुण ३०० खेळाडूंने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून चव्हाण चेस अ‍ॅकेडमीचे प्रसिध्द राष्ट्रीय बुध्दीबळ खेळाडू परी चव्हाण, सोहम चव्हाण, शंतनु हाडे, रुतुजा रहाटे, विनायक बळी या खेळाडूनी भाग घेतला होता. या स्पर्धेत परी चव्हाणने दुसर्‍यांदा या आंतरराष्ट्रीय रेटिंगप्राप्त स्पर्धेत खेळताना आपल्या आक्रमक खेळाचा परिचय करुन देत विविध खेळाडूना पराभुत करुन स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.\nसात वर्षाखालील वयोगटात तिने ऊत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करित चौथ्या क्रमांकाचे स्थान मिळविले. लवकरच विदर्भातील सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळविणारी पहिली खेळाडू होण्याचे भाग्य तिला मिळणार आहे. ही बुलढाणा जिल्हासाठी मोठी उपलब्धी होणार आहे. सोहम चव्हाणने सुध्दा या स्पर्धेत ऊत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करित नऊ वर्ष वयोगटात पाचवा क्रमांक मिळविला. शंतनु हाडेने सुध्दा ऊत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करित तेरा वर्ष वयोगटात आंतरराष्ट्रीय रेटिंग खेळाडूला पराभुत केले.\nपहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेणार्‍या विनायक बळीने न्युझीलंडच्या खेळाडूवर एकतर्फी विजय मिळवुन ऊत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. महिला वयोगटात सुध्दा रुतुजा रहाटेने या ऊत्कृष्ट बुध्दीबळ खेळाडूने कडवी झुंज देत दमदार खेळाचे प्रदर्शन केले. महिला वयोगटात तिने पाचवे स्थान प्राप्त केले. या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत असुन चव्हाण चेस अ‍ॅकेडमीतर्फे त्यांना सन्मानीत करण्यात आले. आपल्या यशाचे श्रेय ते बुध्दिबळ मार्गदर्शक सुरेश चव्हाण, चव्हाण चेस अ‍ॅकेडमीच्या ��ंचालिका प्रिया चव्हाण यांना देतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशंभर युवक-युवतींना मोफत पोलीस भरती प्रशिक्षण देणार -आमदार डॉ. राहुल पाटील\nपुढीलआमदार मनोहर भोईर यांच्या प्रयत्नामुळे मृत कामगाराच्या कुटुंबियांना भरघोस मदत व नोकरी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bapatparivar.com/vhidi-oj", "date_download": "2019-01-16T13:12:00Z", "digest": "sha1:GSAJO2WO3UGGO3G7UEAM4ZVNREVOSRRX", "length": 2456, "nlines": 46, "source_domain": "www.bapatparivar.com", "title": "बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट - व्हिडिओ गॅलरी", "raw_content": "\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nजिल्हावार प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी निकष\nट्रस्टच्या स्थानिक उपसमितीची कार्यपद्धती\nबापट कुलोत्पनांनसाठी सभागृह वापराची नियमावली\nबापट कुलसम्मेलन २०१५ : बेळगाव\nबापट कुलसम्मेलन २०१८ : खडपोली\nबापट कुलसम्मेलन २०२० (केळ्ये - रत्नागिरी)\nबापट कुल साहित्य संपदा\nकोर्टातील खटले व दिरंगाई\nना. गिरीशभाऊ बापट यांचा हृद्य सत्कार\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/marathi-movie-trailers-videos-hd/itemgiri-marathi-movie-trailer-released/", "date_download": "2019-01-16T12:48:09Z", "digest": "sha1:LFUZYNKZHZAFU233EJ6KOMKWP7CSTNKS", "length": 7488, "nlines": 87, "source_domain": "megamarathi.in", "title": "गुलाबी दिवसांच्या आठवणी होणार जाग्या.. 'अॅटमगिरी'चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज..", "raw_content": "\nHome Marathi Movie Trailers & Videos HD गुलाबी दिवसांच्या आठवणी होणार जाग्या.. ‘अॅटमगिरी’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज..\nगुलाबी दिवसांच्या आठवणी होणार जाग्या.. ‘अॅटमगिरी’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज..\nशाळेतले आणि कॉलेजचे ते दिवस म्हणजे वहीच्या शेवटच्या पानासारखे असतात. वहीच्या आत मोरपीस लपवून ठेवावा तशा या दिवसांच्या अनेक गोष्टी आपण आपल्या मनात आजवर साठवल्या आहेत. असे हे मंतरलेले दिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील गुलाबी दिवस. याच गुलाबी दिवसांची आठवण करून देणाऱ्या अॅटमगिरी या मराठी सिनेमाचा Trailer नुकताच प्रदर्शित झाला आहे. A.R.V Production आणि Aviraj Production यांची संयुक्त निर्मिती असलेल्या Itemgiri या सिनेमाचे दिग्दर्शन Pradip Tonge आणि Mangesh Shendge यांनी केले आहे.\nItemgiri चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता Hansraj Jagtap आणि Fandry फेम Rajwshwari Kharat यांची प्रमुख भूमिका आहे. शिवाय Milind Shinde, Chhaya Kadam, Ramchandra Dhumal, Dhanshri Meshram, Amit Taware, Suraj Takke यांच्या देखील लक्ष्यवेधी भूमिका आहेत. Rohit Nagbhide आणि Shankar Pawar यांनी सिनेमाला संगीत दिले असून Aadarsh Shinde, Aarya Ambekar,Shankar Pawar, Prem Kotwal यांच्या आवाजातील गाणी तरूणाईला आवडतील अशीच आहेत.\nItemgiri… हा शब्द तमाम युवा पिढीच्या जवळचा आहे. परंतु सिंनेमात तो सकारात्मक पद्धतीने असल्याचे मत दिग्दर्शक Pradip Tonge यांनी व्यक्त केले आहे. ते पुढे सांगतात कि, सिनेमात कॉलेजची मौज-मजा, दंगा-मस्ती तर आहेच परंतु जाता जाता हळूवारपणे एक सामाजिक संदेश देखील देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सिनेमा गुलाबी दिवसांच्या आठवणी जागवताना विचार करायला देखील लावणार अशी आम्हाला खात्री आहे. सिनेमाचे निर्माते Amit Taware, Vikas Mudanda,Rahul Boob, Pradeep Beldare, Sachin Nidge, Santosh Kadam आणि Arvind Chandak आहेत.\nरॅपर डॅनी सिंगचे “दारू पीने दे” सोशल मीडियावर हिट\n‘वजनदार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच – ११ नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n‘बबन’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\nव्हेंटिलेटरचा प्रवास खडतर पण आनंददायी – कुनिका सदानंद\n‘पुरुष’ नाटकाचा नवा आयाम ‘वर खाली दोन पाय’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/maharashtranews/", "date_download": "2019-01-16T12:23:56Z", "digest": "sha1:42RAMLR3MYIVYH4OMK4PGCPRZQ35GP4R", "length": 12320, "nlines": 221, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "महाराष्ट्र | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nतूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी – मंत्री सुभाष देशमुख\nअकोला : मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणाराय, अशी माहिती सहकार आणि पणनमंत्री सुभाष…\nधर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण\nधुळे – संपादित जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने मागणी करुनही वारंवार दुर्लक्ष केल्याने मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या…\nमोदींची केली नक्कल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले मित्र आहेत. पण सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका…\nनेमकं काय घडलं बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी.\nअयोध्येत आजपासून 25 वर्षांपूर्वी लाखोंच्या संख्येने हिंदू कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं,…\nमनसे कार्यकर्त्यांना निरूपम समर्थकांची मारहाण\nमराठीत पाट्या लावण्यावरून विक्रोळीत मनसे पदाधिका-यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या ‘कृष्णकुंज’वर आज दुपारी तातडीची बैठक बोलावली आहे.…\nसत्तेसाठी ममता बॅनर्जींना ईव्हीएम घोटाळा करावा नाही लागला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला\nमुंबई – केंद्रातील मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गुरुवारी…\nबल्लारशाह-गोंदिया दरम्यान विद्युत वाहिनीचा खांब गाडीवर पडला; जिवीतहानी नाही\nगोंदिया- बल्लारशहा-गोंदिया दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाडीवर विद्युत वाहिनीचा खांब पडल्याने काही काळ ही गाडी येथे अडकून पडली. या मार्गावर असलेल्या…\nयवतमाळात निघाला शिक्षकांचा महामोर्चा\nयवतमाळ : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वात शनिवारी शिक्षकांनी महामोर्चा काढला. येथील जिल्हा परिषदेजवळून दुपारी १ वाजताच्या सुमारास…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/breaking-instead-priya-dutt-congress-will-you-nominate-nagma-lok-sabha/", "date_download": "2019-01-16T12:19:13Z", "digest": "sha1:MLXS6GKEBOU7WPHPX6LCTFZNCVHLW6VY", "length": 6992, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रिया दत्त यांच्या जागी 'या' अभिनेत्रीला देणार कॉंग्रेस उमेदवारी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nप्रिया दत्त यांच्या जागी ‘या’ अभिनेत्रीला देणार कॉंग्रेस उमेदवारी\nमुंबई – माजी खासदार प्रिया दत्त यांना पक्षाच्या सचिवपदावरून काढून टाकल्यानंतर आता दत्त यांनी आणखीन एक धक्का कॉंग्रेस देणार असल्याची चिन्हे आहेत2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील लोकसभेच्या उत्तर मध्य मतदारसंघातून प्रिया दत्त यांच्याऐवजी अभिनेत्री नगमा यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे.\nअभिनेत्री नगमा यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये काँग्रेससाठी अनेक रोड शो केले आहेत. दरम्यान, रविवारी झालेल्या काँग्रेसच्या मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघातील पक्षाच्या बैठकीत नगमा उपस्थित राहिल्याने शक्यता आणखी बळावली आहे.\nकर्नाटकच्या सत्तापालटासाठी भाजपने केली कॉंग्रेस- जेडीएसची…\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nकोण आहेत प्रिया दत्त \nसुनील दत्त यांच्या कन्या असलेल्या प्रिया दत्त यांनी या मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळवला होता. सुनील दत्त यांच्या निधनानंतर 2005 साली झालेल्या पोटनिवडणुकीत आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. मात्र 2014 साली त्यांना पराभव पत्करावा लागला होता.\nकर्नाटकच्या सत्तापालटासाठी भाजपने केली कॉंग्रेस- जेडीएसची मुंबईतून नाकेबंदी\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nटीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद आता समोर येवू लागले आहेत.…\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या…\nशाकंभरी नवराञोत्सवास उत्साहात प्रारंभ\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/s-s-virk-write-theft-article-saptarang-165381", "date_download": "2019-01-16T13:28:07Z", "digest": "sha1:5VPNSGVGR23Z27HRJA2KYSZXAWFEJUOQ", "length": 35566, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "s s virk write theft article in saptarang चोराच्या वाटा... (एस. एस. विर्क) | eSakal", "raw_content": "\nचोराच्या वाटा... (एस. एस. विर्क)\nरविवार, 13 जानेवारी 2019\nआम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं झडली होती; पण त्याच्या चेहऱ्यावर आणि बाकी अंगावर रोगाचा फारसा परिणाम झालेला दिसत नव्हता. \"\"यांना ठाण्यात घेऊन चला,'' मी माझ्याबरोबरच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं.\nआम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं झडली होती; पण त्याच्या चेहऱ्यावर आणि बाकी अंगावर रोगाचा फारसा परिणाम झालेला दिसत नव्हता. \"\"यांना ठाण्यात घेऊन चला,'' मी माझ्याबरोबरच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं.\nआपल्याकडं एक जुनी म्हण आहे ः चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक गुन्हेगारांच्या मागावर असताना देशाच्या वेगवेगळ्या भागांत काम करणारे ब्रिटिश पोलिस अधिकारी अनेकदा ही क्‍लृप्ती वापरत असत. नोकरीच्या निमित्तानं दूरदेशात आलेल्या या अधिकाऱ्यांची स्थानिक भाषेची, स्थानिकांच्या रीती-रिवाजांची, प्रथा-परंपरांची जाण तोकडी असायची; पण त्यावर मात करून या अधिकाऱ्यांनी इथं घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पद्धतींचा त्यांच्या तऱ्हेनं खूप मेहनतीनं खोलवर अभ्यास केला होता. गुन्ह्यांचा तपास करताना अनेकदा हे अधिकारी नवनव्या कल्पना लढवायचे. गुन्हा उघडकीला आणल्यानंतर त्या तपासाबद्दल विस्तारानं लिहून ठेवायचे. केवळ गुन्ह्यांचाच नव्हे तर गुन्ह्य��त सामील असणाऱ्या प्रत्येकाचा ते तपशिलानं अभ्यास करायचे. एखाद्या कृत्याची आखणी करताना, प्रत्यक्षात ते कृत्य करताना, केल्यानंतर गुन्हेगार कसे वागतात, त्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, चोरलेल्या मालाचं ते काय करतात, कुणामार्फत चोरीच्या मालाची विल्हेवाट लागते असे बारीकसारीक तपशील ते नोंदवून ठेवायचे. स्थानिक परिस्थितीबद्दल या ब्रिटिश अधिकाऱ्यांचं ज्ञान मर्यादित असलं तरी मानवी वर्तनाबद्दल त्यांची समज खूप चांगली होती. तपास करताना त्यांना त्यांच्या या ज्ञानाचा चांगला उपयोग व्हायचा.\nखबऱ्यांचं उत्तम जाळं ही या ब्रिटिश अधिकाऱ्यांची एक खासियत होती. \"काट्यानं काटा काढावा' या न्यायानं एक चोर पकडण्यासाठी दुसऱ्या चोराचीच मदत घेण्याची त्यांची पद्धत फारच यशस्वी ठरली होती. पोलिस खात्यातल्या माझ्या सुरवातीच्या दिवसांतल्या एका प्रकरणात मी चोराचा ठावठिकाणा शोधण्यासाठी अशा माहीतगार खबऱ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रकरणानं गुन्हेगारीबद्दलचा माझा दृष्टिकोनच बदलला. एवढंच नव्हे तर, त्या प्रकरणामुळे गुन्हेगारी जगतात डोकावण्याची संधी देणारी आणखी एक वेगळी खिडकीच माझ्यासाठी उघडली गेली. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी \"मुखबीर' किंवा \"खबरी सिस्टिम' हा आमच्या शोधतंत्रातला एक महत्त्वाचा भाग आहे. काही यशस्वी-अयशस्वी तपासांनंतर माझं असं मुखबिरांचं जाळं आणि त्यातून माझी म्हणून तपासाची एक पद्धत उभी करण्यात मी यशस्वी झालो. 39 वर्षांहून थोड्या अधिक काळाच्या पोलिस खात्यातल्या कारकीर्दीनंतर ऑक्‍टोबर 2009 मध्ये मी निवृत्त झालो, तोपर्यंत कितीतरी गुन्ह्यांची उकल करताना माहीतगारांच्या या तंत्राचा मला आणि माझ्या सहकाऱ्यांना उपयोग झाला.\nआज मी ज्या तपासाबद्दल सांगणार आहे ती गोष्ट आहे जळगावमधली. 1973 ची. मात्र, गेल्या वेळच्या लेखात राहून गेलेला एक मुद्दा त्याआधी सांगतो. आयपीएस सेवेत रुजू होताना मी जेमतेम 21 वर्षांचा होतो. पंजाब विद्यापीठातलं शिक्षण संपल्यावर मी थेट मसुरीच्या ट्रेनिंग ऍकॅडमीमध्ये दाखल झालो. एका विद्यार्थ्याच्या भूमिकेतून एकदम बाहेर पडून एका अधिकाऱ्याच्या रांगेत जाणं हा एक वेगळाच अनुभव होता. तोपर्यंत मी जरी शिस्तबद्ध जीवन जगलो होतो, तरी मी अजून पुरेसा मॅच्युअर झालेलो नव्हतो. माझे बाकीचे सगळे बॅचमेट माझ्यापेक्षा दोन-��ीन वर्षांनी किंवा त्याही पेक्षा जास्त मोठे होते. त्यांचा नोकरीचा किंवा समाजात वावरण्याचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त होता; पण माझा एक फायदा झाला. लहान वयातच वर्दी अंगावर चढवल्यामुळं वर्दीची शिस्त, तत्त्वनिष्ठा, कर्तव्य आणि नैतिक मूल्यं यांचा माझ्यावर जास्त प्रभाव पडला आणि मी खाकी रंगात रंगून निघालो\nजळगावात मी उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून रुजू झालो होतो. केळी आणि कापूस यांसारख्या नगदी पिकांमुळं जळगाव जिल्हा तसा संपन्न होता. आजच्या तुलनेत जळगाव तेव्हा लहान होतं. फार घाई, गडबड-गोंधळ नसलेलं. होऊन गेलेल्या एका दंगलीचा अपवाद वगळला तर शहरातलं वातावरणही चांगलं होतं. मला कधीही तिथं जातीयवाद दिसून आला नाही. मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांचं प्रमाणही फार नव्हतं आणि गुन्हे घडू नयेत म्हणून आम्हीही दक्ष असायचो. जळगावच्या वास्तव्यात सिव्हिल सर्जन डॉ. कडासणे, डॉ. बी. व्ही. कुलकर्णी, डॉ. आठवले, ईश्‍वर ललवाणी अशा अनेक चांगल्या लोकांशी माझा संबंध आला. डॉ. कुलकर्णी तर माझे फ्रेंड-फिलॉसॉफर-गाईडच बनले. ते माझ्याशी नेहमी मराठीत बोलत असत आणि मीही त्यांच्याशी मराठीतच बोलावं, त्यांच्या प्रश्‍नांना मराठीतच उत्तरं द्यावीत अशी त्यांची अपेक्षा असायची. खरंच, महाराष्ट्राबद्दल माझ्या मनात जे प्रेम आहे त्यात या परिवाराची मैत्री आणि त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेमाचा मोठा वाटा आहे. असो.\nखिसे कापणं हा इतर गुन्ह्यांच्या तुलनेत फार मोठा गुन्हा आहे असं म्हणता येत नाही; पण हा नेहमी घडणारा गुन्हा आहे. आणखी एक म्हणजे, पाकीटमारीचे गुन्हे सर्वसाधारणपणे उघडकीस येत नाहीत. आता मी ज्या प्रकरणाबद्दल तुम्हाला सांगणार आहे, त्यात आम्ही असाच एक गुन्हा उघडकीस आणला होता. त्यानंतर मी काही गंभीर गुन्ह्यांबद्दलही सांगेन.\n...तर, त्या दिवशी सुटी होती तरी काही राहिलेली कामं करून टाकावीत म्हणून मी ऑफिसला जाणार होतो. त्या वेळी मी पोलिस वसाहतीच्या अगदी एका टोकाला असलेल्या एका छोट्या घरात राहत असे. शंभरेक यार्डांचं अंतर असेल मुख्य रस्त्यापासून. माझ्या घराकडं येणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर आल्यानंतर उजव्या बाजूला थोड्या अंतरावर चौकात स्टेट बॅंकेची मुख्य शाखा होती. नेहमीप्रमाणे स्कूटरवरून मी मुख्य रस्त्यावर आलो तर मला बॅंकेच्या आवारात काहीतरी गोंधळ जाणव���ा. खाकी गणवेशातले एक मध्यमवयीन गृहस्थ मोठमोठ्यानं ओरडून आपल्याला कुणीतरी लुटल्याचं सांगत होते. मी स्कूटर बॅंकेच्या आवारात पार्क करेपर्यंत बॅंकेतल्या कर्मचाऱ्यांसह आणखी काही जण त्या गृहस्थांभोवती जमा झाले होते.\nखाकी गणवेशातले ते गृहस्थ तिथले मुख्य पोस्टमन होते. कार्यालयीन कामाकरता त्यांनी बॅंकेतून दहा हजार रुपये काढले होते व त्यांच्या जवळच्या पिशवीत ठेवले होते. आणखी काही रक्कम घ्यायची होती म्हणून ते रांगेत उभे असताना कुणीतरी त्यांची ती पोस्टाची जाड खाकी कापडाची पिशवी अगदी व्यवस्थित कापून आतली शंभर शंभर रुपयांच्या नोटांची बंडलं लांबवली होती. एखाद्या कसलेल्या पाकीटमाराचंच ते काम दिसत होतं.\nझालेल्या प्रकारानं बॅंकेतले लोक गडबडून गेले होते. मी स्कूटर पार्क करत असताना त्यातल्या काहींनी मला ओळखलं. मी काहीतरी करावं अशी त्यांची अपेक्षा होती. मी आधी त्यांना सगळी दारं आतून बंद करायला लावली आणि फोन करून तिथल्या पोलिस ठाण्यात रासकर नावाचे जे इन्स्पेक्‍टर होते त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांसह बोलावून घेतलं. रासकर आणि सहकारी काही मिनिटांतच पोचले. पाठोपाठ डीबी (डिटेक्‍शन ब्रॅंच) स्क्वाडचे लोकही पोचले. शहरी भागातल्या प्रत्येक पोलिस ठाण्यात असं डीबीचं पथक असतं. ही मंडळी त्यांच्या ठाण्याच्या हद्दीत साध्या कपड्यात वावरून गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवत असतात. गुन्हेगारांची, त्यांच्या कारवायांची माहिती गोळा करत असतात. त्यांच्या ठाण्याच्या हद्दीतल्या नव्या-जुन्या गुन्हेगारांची माहिती त्यांच्याकडं असते. ठाण्याच्या पातळीवर होणाऱ्या ब्रिफिंगमध्येही ते गरजेप्रमाणे सहभागी होत असतात.\nआम्ही बॅंकेतल्या सगळ्या लोकांना एका ठिकाणी जमा व्हायला सांगितलं आणि प्रत्येकाची झडती घेतली. बॅंकेच्या इमारतीची आतून-बाहेरून नीट पाहणी केली; पण बहुधा चोरानं नोटांची बंडलं कुठंतरी - नंतर उचलून नेता येतील अशा जागी - फेकली असणार.\nतिथं असणाऱ्या कुणाचाच या चोरीशी काही संबंध असेल असं दिसत नव्हतं. मग आम्ही त्या सगळ्यांची नावं, पत्ते आणि फोन नंबर लिहून घेतले आणि त्यांना जाऊ दिलं.\nनंतर इन्स्पेक्‍टर रासकर आणि डीबीच्या कर्मचाऱ्यांशी झाल्या प्रकाराबद्दल बोलताना मी त्यांना जिल्ह्यातल्या पाकीटमारांबद्दल विचारलं. पाटील म्हणून सहायक फौजदा�� डीबीचे प्रमुख होते. त्यांनी सलीम असं एक नाव सांगितलं; पण तो सध्या तुरुंगात असल्याची माहिती आणखी एकानं दिली. भुसावळमध्ये पांडुरंग नावाचा एक पाकीटमार होता; पण तोही तुरुंगात शिक्षा भोगत होता. पाकीटमारीच्या धंद्यात प्रामुख्यानं आणखी कोण कोण आहे, असं विचारल्यावर एका वयस्कर हवालदारानं \"जळगाव शहरातच शांताराम भिकू जैन नावाचा एक सराईत गुन्हेगार आहे,' अशी माहिती दिली. मात्र, पाटील यांच्या माहितीनुसार, शांतारामला कुष्ठरोग झालेला होता. \"त्याची बोटं झडून गेली आहेत,' असं त्यांनी सांगितलं. मात्र, कुष्ठरोगानं हाताची बोटं झडून गेलेला शांताराम सध्या रेल्वे स्टेशनवर भीक मागत असला तरी तरुण पोरं हेरून त्यांना पाकीटमारीत तयार करतो आणि अशा नव्या पोरांना सांभाळतोही, असं एका पोरसवदा कॉन्स्टेबलकडून कळलं. जळगाव शहराच्या एका कोपऱ्यातल्या एका झोपडपट्टीत शांतारामनं आपलं बस्तान बसवल्याची माहितीही त्यानं पुरवली.\nएवढ्यात जिल्हा पोलिसप्रमुख सरणसिंगही बॅंकेत पोचले. काय घडलं आहे, याची थोडक्‍यात कल्पना मी त्यांना दिली आणि त्या सराईत पाकीटमारावर छापा घालण्याचा आमचा बेतही त्यांच्या कानावर घातला. चाळिशीतले सरणसिंग मूळचे हैदराबाद पोलिस दलातले अधिकारी होते. \"हैदराबाद ऍक्‍शन'नंतर मराठवाडा महाराष्ट्राला जोडला गेल्यावर जे अधिकारी महाराष्ट्रात आले, त्यात सरणसिंगही होते. कडक आणि पोलिस दलासाठी अत्यंत योग्य अधिकारी अशी त्यांची प्रतिमा होती.\n\"त्या कुष्ठरोगी पाकीटमाराला शोधायला जातो आहे', असं मी सांगितल्यावर सरणसिंग यांनी केवळ एक स्मितहास्य करत मला संमती दिली. आमचे प्रयत्न कितपत यशस्वी होतील, याबाबत त्यांच्या मनात शंका असली तरी कदाचित माझ्यासारख्या एका तरुणाला निराश करण्याची त्यांची इच्छा नसावी.\nजुन्या जळगावचा तो भाग त्या वेळी अत्यंत गलिच्छ होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास आम्ही एका नाल्याच्या कडेला वसलेल्या झोपडपट्टीपाशी पोचलो. सांडपाणी आणि कचऱ्याची दुर्गंधी सगळीकडं भरून राहिली होती. आम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं झडली होती; पण त्याच्या चेहऱ्यावर आणि बाकी अंगावर रोगाचा फारसा परिणाम झालेला दिसत नव्हता. \"\"यांना ठाण्यात घेऊन चला,'' मी माझ्याबरोबरच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं.\n'' असं शांतारामनं विचारल्यावर, काय घडलं आहे ते ठाणे अंमलदारांनी त्याला सांगितलं. गाडीत बसायला सांगितल्यावर शांतारामनं त्याच्याबरोबर असणारी दोन्ही मुलं पाकीटमार आहेत हे कबूल केलं; पण त्यांचा सकाळी घडलेल्या घटनेशी काहीच संबंध नसल्याचंही त्यानं ठासून सांगितलं. नंतर माझ्याकडं वळून तो म्हणाला ः \"\"साब, ये काम किसी बहोत साफ हाथवाले का है ये दोनो बच्चें ये कर सकते है मगर आज कोरट में इनकी तारीख थी, वहॉं इनकी हजेरी लगी हुई है, ये बेकसूर है ये दोनो बच्चें ये कर सकते है मगर आज कोरट में इनकी तारीख थी, वहॉं इनकी हजेरी लगी हुई है, ये बेकसूर है\nमग आदल्या दिवशीच इंदूरचा एक कुख्यात पाकीटमार त्याच्या एका साथीदारासोबत जळगाव रेल्वे स्टेशनवर आपल्याला दिसला होता, असं शांतारामनं मला सांगितलं. शांतारामच्या म्हणण्यानुसार, ब्लेड वापरण्यात इंदूरच्या त्या दोन पाकीटमारांचा हात कुणीच धरू शकत नव्हतं आणि शांतारामचा संशय त्या दोघांवरच होता. इंदूरसारख्या दूरच्या शहरातल्या गुन्हेगाराचा यात हात असावा, हे काही मला पटत नव्हतं. माझी शंका ऐकल्यावर शांताराम म्हणाला ः \"\"साब, हद्दी सरकारला आणि त्यांच्या यंत्रणांना असतात. गुन्हेगारांना कुठलं आलंय हद्दींचं बंधन\nमी त्याच्या तर्काचं खंडन करू शकलो नाही...\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\nसंगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू\nयेरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nएमआयएमच्या 'त्या' नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गु���्हा\nऔरंगाबाद - श्रद्धांजली प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेला व एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटी चौक...\n'या' शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या: जयंत पाटील\nमुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/vinash-ishwari-va-manavi/", "date_download": "2019-01-16T12:24:31Z", "digest": "sha1:PMLKZ56N2E53E3T4G7ULQZJ7DAZM6BYQ", "length": 7320, "nlines": 139, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "विनाश – ईश्वरी व मानवी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeकविता - गझलविनाश – ईश्वरी व मानवी\nविनाश – ईश्वरी व मानवी\nSeptember 15, 2018 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\nसंतुलन करूनी चालवी, निसर्गाचा खेळ सतत \nजन्ममृत्यूची चाके फिरवी, एकाच वेगाने अविरत \nजन्म घटना ही शांत होता, मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी \nनष्ट होतो जेव्हां मानव, विचार लाटा उठती मनी \nमरणामध्यें निसर्ग असतां, हताश होऊनी दु:ख करी \nमानवनिर्मित नाश बघूनी, घृणायुक्त येई शिसारी \nपूर वादळे धरणी कंप, पचवितो आम्ही ही संकटे \nमानव निर्मित युद्ध दंगली, सूड भावना तेथे पेटे \nविनाश असता दोन्हीमध्ये, मान तुकवी निसर्गापुढे \nबिघडले घर देईल बांधूनी, विश्वास बाळगी ईश्वराकडे \n— डॉ. भगवान नागापूरकर\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1287 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nकोकणचा मेवा – टिकाऊ प���ार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nयश येईल मागे मागे\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/13/Those-who-hurt-them-open-them-Eknathrao-Khadse.html", "date_download": "2019-01-16T12:51:32Z", "digest": "sha1:KTSASEGUINKR5M5GRNPFW5B2B7GALVOS", "length": 2953, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " ज्यांनी त्रास दिला त्यांना उघडे पाडणार : आ. एकनाथराव खडसे ज्यांनी त्रास दिला त्यांना उघडे पाडणार : आ. एकनाथराव खडसे", "raw_content": "\nज्यांनी त्रास दिला त्यांना उघडे पाडणार : आ. एकनाथराव खडसे\nभुसावळ, १३ जून :\nज्यांनी मला त्रास दिला, ज्यांनी मला बदनाम केले अशा लोकांना उघडे पाडणार असल्याचे माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. अंजली दमानिया यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार मुक्ताईनगर येथे गुन्हा दाखल केल्यानंतर ते भुसावळ येथे पत्रकारांशी बोलत होते.\nयाप्रसंगी खडसे म्हणाले की, ज्यांनी मला त्रास दिला, बदनाम केले त्यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. २ वर्षे झाली माझा अपमान झाला आहे. कायदेशीररित्या त्यांना सोडणार नसून कायद्याच्या मार्गाने संघर्ष करणार आहे. मी मंत्रीपदाचा राजीनामा देईपर्यंत मला बदनाम करण्याचे षड्यंत्र करण्यात आले माझा कोणताही दोष नसतांना त्रास झाला. ४० वर्षाच्या राजकारणात कधीही असे आरोप झाले नाही. एसिबीमार्फत माझी व कुटुंबाची तीन वेळा चौकशी झाली. त्यात काहीही आढळले नाही. शेती पलीकडे माझे उत्पन्न नाही. ज्यांनी मला बदनाम केले केले त्यांना उघडे पाडणारच आहे. त्यासाठी स्वतः चौकशी करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/anokha-bhimpalasi/", "date_download": "2019-01-16T12:25:44Z", "digest": "sha1:GKA3UM5A56M3BIVXEYISHBGHOOEX2TZH", "length": 28475, "nlines": 149, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अनोखा भीमपलासी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nSeptember 7, 2018 अनिल गोविलकर नियमित सदरे, राग - रंग\nआपल्या रागदारी संगीतात काही राग असे आहेत, की त्यांना “अचाट” असेच विशेषण लावावे लागेल. अशा रागांच्या यादीत, भीमपलासी रागाचे नाव अवश्य घ्यावे लागेल. भीमपलासी रागाचे वर्णन करणे फार अवघड आहे. अनेक कलाकार या रागाच्या विविध छटांचे असे काही अकल्पित दर्शन घडवतात की, त्या क्षणापुरते तरी, ते दर्शन, हीच या रागाची ओळख मनात ठसते. भीमपलासी रागाबाबत असे विचार वारंवार मनात येतात – या रागाची नेमकी ओळख काय एका दृष्टीने बघायला गेल्यास, आपल्या संस्कृत ग्रंथात प्रत्येक रागाचे आणि पर्यायाने स्वरांचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केल्याचे वाचायला मिळते परंतु त्याला शास्त्राधार फारसा मिळत नाही. अर्थात, परंपरेने निर्माण केलेले संकेत, संस्कार याचा जबरदस्त पगडा आपल्या मनावर होत असतो आणि आपल्या विचारांची ठेवण देखील याच अनुषंगाने होत असते. रागाचा समय, ही संकल्पना देखील याच दृष्टीकोनातून तपासून घेणे, गरजेचे आहे. असो, हा भाग सगळा “वैय्याकरण” या विषयाच्या अधिपत्याखाली येतो.\nभीमपलास रागाचा विचार करता, याचे “औडव-संपूर्ण” स्वरूप तर लगेच ध्यानात येते. आरोहात, “रिषभ” आणि “धैवत” स्वर वर्ज आहेत तर अवरोही सप्तकात, सगळे स्वर लागतात. अर्थात, “कोमल निषाद” आणि “कोमल गंधार” हे स्वर या रागाची खरी ओळख ठरवतात. अर्थात’ “मध्यम” स्वराचा “ठेहराव” हे सौंदर्यलक्षण आहे. भीमपलास म्हटला की एक किस्सा वारंवार वाचायला मिळतो – बालगंधर्वांचा “स्वकुल तारक सुता” या गाण्यात आरोही स्वरातील “धैवत” स्वराचा वापर. भारतीय संगीत एका बाजूने शास्त्राला प्रमाणभूत मानणारे आहे पण तरीही कलाकार तितकाच तोलामोलाचा असेल तर “वर्जित” स्वराचा वापर करून, त्याच रागाची नवीन “ओळख” करून दिली जाते. हेच गाणे जरा विस्ताराने विचारात घेतले तर आपल्याला भीमपलास राग समजतो.\nबालगंधर्व “लयकारी” गायक होते, हे फार ढोबळ वर्णन झाले. केवळ ताल आणि त्याची पातळी लक्षात घेतली तरी तालातील कुठलाही “कालबिंदू” चिमटीत पकडावा तसे ते नेमका पकडीत असत, तसेच मात्रांच्या सूक्ष्म कण��ंशी क्रीडा करणे, हे त्याचे खास वैशिष्ट्य मानावे लागेल. सुरावटींचा पुनरावतार असावा पण पुनरावृत्ती टाळावी, हे ध्यानात येते. एका मागोमाग एक आणि एका वेळेस एक स्वर घेणे, हे बहुतेक गायकांच्या बाबतीत संभवते परंतु एकाच वेळेस एका स्वराबरोबर इतर स्वरांच्या सान्निध्यात वावरणे, हे फार अवघड असते. वास्तविक हा भाग “श्रुती” या संकल्पनेत येतो. आवाज फार बारीक नव्हता पण लगाव नाजूक होता पण अस्थिरता नव्हती.\n“स्वकुलतारक सुता” या गाण्यात बालगंधर्व नेमके याच पद्धतीने गायले आहेत. गाण्याच्या अगदी पहिल्या सुरांपासून नखशिखांत भीमपलास राग. या गायनातील “ताना”,”हरकती” इत्यादी अलंकार ऐकायला घेतले तर, मी जे वर मांडले आहे, त्याचीच सुयोग्य प्रचीती येऊ शकते. गायनात, तालाच्या प्रत्येक मात्रेबरोबर बालगंधर्व खेळ खेळत आहेत पण असा खेळ खेळताना, शब्दोच्चाराकडे चुकूनही दुर्लक्ष होत नाही आणि गायनाच्या क्रीडेत या गोष्टीला फार महत्व आहे. बरेचवेळा, बहुतेक गायक, गायनाच्या आहारी जाताना शब्दांकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात पण असे बालगंधर्वांच्या बाबतीत अपवादात्मकरीत्या घडते.\nआता आपण पंडित कुमार गंधर्व यांचा भीमपलासी विचारात घेऊया. ” ये ना, आज तू जानु रे” या रचनेत देखील आपल्याला, “ध, नि सा” अशी अफलातून स्वरसंगती ऐकायला मिळते. एकूणच कुमार गंधर्वांचे गायन म्हणजे रागाच्या व्याकरणावर किंवा क्रमवारतेकडे लक्ष न वेधता, रागाच्या भावस्थितीवर ध्यान केंद्रित करण्याचा नेहमी प्रयत्न असायचा. मघाशी मी म्हटले तसे, “वर्जित” स्वरांशी सलगी करून त्यांना, त्यांचा रागांत प्रवेश करवून, त्या रागाचे सौंदर्य आणखी वेगळ्या दृष्टीने वाढवायचे, असा गायनाचा बराचसा कल होता. रागाचे आलाप, बोल-आलाप, बोलतान आणि तान असा प्रवास त्यांना फारसा मान्य नव्हता. आवाज पातळ, टोकदार होता आणि लयीचे बारकावे टिपू शकणारा होता. तसे बघितले तर गायनात बरेचवेळा, “ग्वाल्हेर”,”जयपुर”,”किराणा” इत्यादी घराण्यांची गायकी दिसते आणि तरी देखील “भावगर्भता” आढळते. बरेचवेळा असे जाणवते, यांच्या गायकीवर “टप्पा” पद्धतीचा प्रभाव आहे. टप्पा चमकदार असतो, क्रमाक्रमाने सावकाश पुढे जाणे यापेक्षा मधले स्वरपुंज अल्प विस्तारासाठी घेऊन मग पुन्हा चपलगतीने पुढे झेपावणे आहे, हीच त्यांच्या गायकीचे खरी ओळख वाटते आणि हे सगळे या रचनेत आपल्याला अनुभवता येईल.\n“है चांद सितारो में चमका तेरा बदन की\nहर फुल से आती है मेहेक तेरा बदन की\n“है चांद सितारो मे चमका” ही थोडी अनवट, अप्रसिद्ध गझल मी इथे घेतली आहे. “अहमद हुसेन”,”मुहमद हुसेन” या जोडीने ही गझल गायली आहे. हल्ली गझल गायन म्हणजे “गायकी” असा एक प्रघात बनला आहे. सगळ्यांनाच तसे गायन करणे जमत नाही आणि बरेच वेळा तशा प्रकारचे गायन फार “वरवरचे” होते. गझल भावगीताच्या अंगाने देखील गायली जाऊ शकते – तलत मेहमूद याचे उत्तम उदाहरण. इथे देखील त्याच अंगाने गझल गायली गेली आहे.\nअर्थात जरी भावगीताच्या अंगाने गझल गायली तरी, लयीचे वेगवेगळे बंध, वाद्यमेळातून चालीची खुमारी वाढवायची तसेच निरनिराळ्या हरकतीमधून “अवघड” गायकीचा प्रत्यय देता येतो. मोजकीच वाद्ये असल्याने, रचनेचा “कविता” म्हणून आस्वाद घेता येतो आणि रचना आपल्याला अधिक समृद्ध करून जाते.\nआता लताबाईंचे एक अतिशय गाजलेले आणि तरीही दर्जाच्या दृष्टीने अतुलनीय असे गाणे आपण ऐकायला घेऊया. भीमपलासी रागाची ओळख या गाण्यातून फार जवळून घेता येते.\n“नैनोंमे बदरा छाये, बिजली सी चमके हाये\nऐसे में बलम मोहे गारवा लगा ले”.\nसतारीच्या पहिल्याच सुरांतून आपण या रागाची ओळख करून घेऊ शकतो. गाण्याची चाल तर श्रवणीय नक्कीच आहे पण, गाण्यात अनेक “जागा” अशा आहेत, तिथे गायला केवळ हाच “गळा” हवा, याची खात्री पटते. “नैनो मे बदरा छाये” हेच ते गाणे. संगीतकार मदन मोहन आणि लताबाई यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत तरी या गाण्याची “लज्जत” काही और आहे.\nगाणे जरा बारकाईने ऐकणे जरुरीचे आहे कारण, इथे प्रत्येक शब्दामागे किंवा ओळ संपताना अतिशय नाजूक, बारीक हरकती आहेत, ज्या केवळ चालीचे सौंदर्य वाढवीत नसून, कवितेतील आशय अधिक समृद्ध करीत आहेत. राजा मेहदी अली या शायराची कविता आहे आणि कविता म्हणून देखील अतिशय वाचनीय आहे. वास्तविक,मदन मोहन म्हणजे चित्रपटातील गझलेचा “बादशाह” अशी प्रसिद्धी आहे आणि तशी ती गैरलागू नाही पण तरीही प्रस्तुत गाणे त्या पठडीत बसणारे नाही आणि तसे नसून देखील अतिशय श्रवणीय आहे. या गाण्यावर खरे तर विस्ताराने लिहावे, अशा योग्यतेचे गाणे आहे.\nमराठी गाण्यात एकूणच सोज्वळता अधिक आढळते आणि तसे ते संस्कृतीला धरून आहे परंतु काही गाण्यांत विरोधाभासातून उत्तम निर्मिती झाल्याचे दिसून येते. माडगूळकरांचे शब्द आणि बाबूजींची चाल, याचा या गाण्यात अतिशय सुंदर मिलाफ झालेला दिसतो.\n“धुंद येथ मी स्वैर झोकितो” हेच गाणे मी इथे विचारात घेतले आहे. दोन अत्यंत विरुद्ध टोकाच्या भावनांची सुरेख चित्रे कवितेत वाचायला मिळतात. भीमपलासी रागाची अत्यंत समर्थ तसेच वेगळ्याच अर्थाचे अनुभूती हे गाणे देते.\n“कनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली;\nविरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली”.\nमघाशी मी “विरुद्ध टोकाच्या भावना” असे जे म्हटले ते याच ओळीच्या संदर्भात. माडगूळकरांच्या रचनेत, बरेचवेळा संस्कृतप्रचुर शब्द येतात जसे इथे “कनकांगी” हा आहे आणि काही वेळा, त्यांच्यातील न्यूनत्व दाखवण्याच्या मिषाने पण, असे शब्द वापरणारे, माडगुळकर एकमेव कवी नव्हेत. एक मात्र नक्की मान्यच करावे लागेल, भावगीतासाठी लागणारी शब्दरचना जर का “गेयतापूर्ण” असेल तर चाल बांधायला हुरूप येतो. अर्थात, कवितेची चिकित्सा करणे, या लेखात अभिप्रेत नसल्याने, इथेच पुरे.\nमराठीतील अप्रतिम भजन रचनांमध्ये “इंद्रायणी काठी” हे गाणे फार वरच्या क्रमांकावर घ्यावे लागेल. या गाण्याची लोकप्रियता, इतकी वर्षे झाली तरी तसूभर देखील कमी नाही. किंबहुना, ही शब्दकळा माडगूळकरांची आहे की कुण्या संतांची आहे, इतका संभ्रम पडावा, इतकी गेयतापूर्ण आहे आणि कवी म्हणून हे माडगूळकरांचे निश्चित श्रेष्ठत्व म्हणावे लागेल.\n“इंद्रायणी काठी, देवाची आळंदी,\nअभंग वृत्तात नेमकी चपखल बसणारी रचना, संगीतकार पु.ल.देशपांडे यांच्या हातात आली आणि त्यांनी, चाल बांधताना, भीमपलास रागाचा “अर्क” म्हणावा, अशी सुरावट शोधून काढली आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या हाती दिली. आज या रचनेला जवळपास ५० वर्षे होऊन गेली तरी देखील चालीचा गोडवा जरा देखील कमी होत नाही. गाण्याला चिरंजीवित्व मिळते, ते असे. गाण्याच्या सुरवातीपासून या रागाची आठवण येते पण तरीही शास्त्रोक्त बाजू पडताळली तर रागापासून किंचित फटकून अशी या गाण्याची चाल आहे.\nअशाच प्रकारचे एक सुंदर गाणे “नौबहार” चित्रपटात आहे. गाण्याची चाल भीमपलास रागावर निश्चित आहे तरीही गाणे म्हणून स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे.\n“एरी मैं तो प्रेम दिवानी, मेरा दर्द ना जाने कोई”\nअतिशय शांत चाल आहे. संगीतकार रोशन यांची चाल आहे आणि चाल बांधताना, शब्दांचे औचित्य सांभाळण्याची कसरत अप्रतिमरीत्या संगीतकाराने केली आहे. ही बाब वाटते तितक��� सहजशक्य नसते. लताबाईंचा कोवळा,नाजूक आवाज या गाण्याला कमालीचा खुलवतो. भीमपलास रागाची हीच कमाल आहे. एकाबाजूने प्रणयी भावनेचा अत्युत्तम आविष्कार घडवतो तर दुसऱ्या बाजूने विरही भावनेची व्याकुळता देखील तितक्याच तरलतेने आविष्कृत करतो. भारतीय रागसंगीत फारच श्रीमंत होते, ते अशा वैविध्याने.\nमी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच \"रागरंग\" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=125&s=india", "date_download": "2019-01-16T12:17:04Z", "digest": "sha1:GLP7OQ44USD35OYPXLCY2BTPNANDZ4LY", "length": 14826, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nअन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभू गरजा आहेत. या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी संविधानाने शासनावर टाकली आहे. तरीही देशातील विविध भागात अन्नावाचून मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमात येत राहतात. जी या देशासाठी अत्यंत लाजिरवाणी आणि मनला चटका लावून जाणारी घटना आहे. अशीच एक घटना झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातील डुमरी या गावात घडली. तीन दिवस खायला काहीही न मिळाल्याने तडफडून एका महिलेचा मृत्यू झाला असून सावित्री देवी असे या महिलेचे नाव आहे. कथित स्वातंत्र्यानंतरही अन्नावाचून महिलेला जीव गमवावा लागत असेल तर हे शासक वर्ग असलेल्या ब्राह्मणांचे अपयश आहे. म्हणूनच शेम... शेम... ब्राह्मणवादी सरकार असेच म्हणावे लागेल.\nअन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असताना भूकबळींची संख्या या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. कृषीप्रधान असलेल्या या देशात शेतीशी निगडीत निर्णय घेण्याऐवजी सरकार जाणीवपूर्वक त्याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यालाही ब्राह्मण जबाबदार असून ठोस अशा उपाययोजना करण्यात येत नाही. अन्नावाचून एका महिलेला जीव गमवावा लागतो. यासारखी शरम आणणारी बाब नाही. बळीराजांच्या कालखंडात या देशात सोन्याचा धूर निघत होता. सर्वत्र आनंदी आनंद होता. परंतु या आनंदाला सुरुंग लावण्याचे काम ब्राह्मणी व्यवस्थेने केले. ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशातर्‍हेची म्हण त्यावेळी प्रचलित झाली होती. आजही सम्राट बळीचे नाव काढले जाते. याचा अर्थ त्यावेळी सर्वच लोकांना न्याय मिळत होता. कृषीप्रधान असलेल्या या श्रमण संस्कृतीवर ब्राह्मणांनी स्वतःची भ्रमण विकृती लादली. त्यामुळेच अनेक प्रश्‍न निर्माण होताना दिसत आहेत. बेरोजगारी, भूकबळी, आदिवासींचे अलगीकरण, महिलांचे दासीकरण. यामागे शेंडीवाल्या ब्राह्मणांचा ‘कु’ मेंदू आहे. आपल्या समस्या सोडवायच्या असतील तर आपणच त्याच्यावर पर्याय काढला पाहिजे. मात्र आमचा समाज हा ब्राह्मणांच्या गुलामगिरीमध्ये आजही जगताना दिसत आहे. त्यामुळेच ब्राह्मणी व्यवस्थेचे फावले आहे. परिणामी सुटलेल्या समस्या आणखी गडद होताना दिसत आहेत. बळीराजाच्या कालखंडात एकाही व्यक्तीने अन्नापाण्यासाठी आत्महत्या केल्याची नोंद नाही. परंतु आजचा शासकवर्ग असलेल्या ब्राह्मणी कालखंडात अन्ना���िवाय जीवन संपवावे लागते. हीच तर खरी शोकांतिका आहे.\nजगाचा पोशिंदा असलेला हा भारत अन्नधान्याच्या बाबतीत आज आघाडीवर आहे. त्यामुळे येथे शेतीविषयक काढण्यात आलेल्या उत्पादनाची निर्यात केली जाते. त्यामुळे भारताच्या गंगाजळीत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होते. मात्र ही रक्कम जाते कुठे हा मोठा प्रश्‍न आहे. शेतकर्‍यांप्रती व महिलांप्रती असंवेदनशीलपणा सरकारच्या अंगात ठासून भरलेला आहे. एवढी मोठी घटना घडूनही त्याची साधी दखलही कोणाला घ्यावीशी वाटली नाही. याचा अर्थ मन हे निबर आणि संवेदनाहीन होत आहे. माझं आणि माझं कुटुंब बरं याचा परीघात लोक फिरताना दिसत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस अन्याय-अत्याचारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शासक वर्ग असलेल्या ब्राह्मणांकडून विविध समस्या निर्माण केल्या जात आहेत. परिणामी त्यांच्याकडून पिटाई होत आहे. ही पिटाई थांबविण्यासाठी एकजुटीने व एकदिलाने काम करण्याची गरज आहे. मात्र आज कोणीही एकत्र येताना दिसत नाही. एकी हेच बळ या म्हणीप्रमाणे आपण सामोरे जाण्याची गरज आहे. आज देशात दारिद्र रेषेखालील लोकांची संख्याही वाढत आहे. २० रुपयात पोटभर अन्न मिळू शकते, असा युक्तीवाद मध्यंतरीच्या कालखंडात शासक असलेल्या ब्राह्मणांकडून केला गेला होता. मात्र हेच ब्राह्मण तेल आणि तुपाचे खाऊन तुळतुळीत होताना दिसत आहेत. आयतखाऊ ब्राह्मणांनी आम्हाला शिकवू नये. कारण तुमची ही विकृती ठेचावीच लागेल.\nअन्नावाचून तडफडून मृत्यूला कवटाळणार्‍या त्या महिलेला काय वाटले असेल ब्राह्मणांनी बहुजन समाजासमोर काय वाढून ठेवले आहे ब्राह्मणांनी बहुजन समाजासमोर काय वाढून ठेवले आहे पोटामध्ये अन्नाचा कण नसावा आणि आपल्या लेकराबाळांना सोडून या जगाचा निरोप घ्यावा. यासारखी नामुष्की आणणारी घटना कोणती असेल. त्या महिलेच्या मुलांना काय वाटले असेल याची कल्पना न केलेलीच बरी. परंतु निबर कातडीच्या शासक असलेल्या ब्राह्मणांना याचे काही सोयरेसुतक नाही. म्हणूनच आज ही व्यवस्था उखडून फेकल्याशिवाय कोणालाच न्याय मिळणार नाही. न्याय झगडून मिळवावा लागतो. त्यासाठी संघर्षासाठी तयार व्हावे लागते. दगडधोंड्यांचा मार सोसावा लागतो. तरच यश मिळते. म्हणून एकच पर्व, बहुजन सर्व या ओळखीखाली आणि मूलनिवासी या संकल्पनेनुसार काम करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/13/Saweety-Bora-gets-gold-medal-in-boxing.html", "date_download": "2019-01-16T11:42:32Z", "digest": "sha1:TJIKYV2PFYFJTCFIMY6OE7BA4TYGGRG6", "length": 2452, "nlines": 12, "source_domain": "mahamtb.com", "title": " स्वाती बोरा हिला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक स्वाती बोरा हिला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक", "raw_content": "\nस्वाती बोरा हिला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक\nरशिया : भारताची महिला मुष्टियोद्धा स्वाती बोरा हिने रशियामध्ये सुरु असलेल्या उमाखानोव मेमोरियल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. महिलांच्या ७५ किलो वजनी गटात स्वाती बोरा हिने हे सुवर्ण पदक भारताला मिळवून दिले आहे. अंतिम सामन्यात स्वाती बोरा हिने रशियाच्या एना अन-फिनो-जेनोवा हिच्यावर मात करत या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे.\nस्वातीने पहिल्यांदाच आक्रमक खेळ करत जेनोवा हिच्यावर आपला दबदबा निर्माण केला. या दबदब्याने जेनोवा हिने शेवटापर्यंत स्वत:चा बचाव करत खेळ खेळला यामुळे स्वाती हिने आक्रमक खेळी करत ��ा स्पर्धेची अंतिम फेरी आपल्या खिशात घालून घेतली. जेनोवा हिने स्वाती हिला खेळत मागे टाकण्याचा बराच प्रयत्न केला मात्र या प्रयत्नात ती अपयशी ठरली शेवटी जेनोवाचे गुण आणि आत्मविश्वास दोन्ही कमी होत गेले आणि याचाच फायदा स्वातीने घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7667-join-hands-to-ban-evms-during-elections-raj-thackeray", "date_download": "2019-01-16T12:07:02Z", "digest": "sha1:5S5LY6F5ZWYEMU7ARJKS4GIRFMPNYJLV", "length": 6492, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "...तर सर्व पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा - राज ठाकरे - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...तर सर्व पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा - राज ठाकरे\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\nनिवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा वापर बंद होणार नसेल तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालावा असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.\nयाबाबत राज ठाकरेंनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे.\n2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याची कुजबुज सुरु झाली.\nत्यानंतर प्रत्येक निवडणुकीत या दाव्याला पुष्टी मिळत गेली.\nजर येत्या सार्वत्रिक निवडणुकीत व्हीव्हीपॅट अथवा मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध करून दिला नाही तर \"सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकायला हवा\", असं आवाहन राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय पक्षांना पत्राद्वारे केलं आहे.\nपनवेल, भिवंडी, मालेगावचा निकालाचे अपडेट्स\nनांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा गड राखला; भाजप 2 तर शिवसेना एका जागेवर\nभाजपचे काँग्रेसच्या पावलावर पाऊल\nमतदारांचा मोदींना दणका, लोकसभा निवडणुकीत ‘विजय’ काँग्रेसचं\nअहमदनगर महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या अनिल बोरुडे यांची निवड\n'मुंबई सुमारे 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणा���चा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-maharashtra-secondary-name/", "date_download": "2019-01-16T12:34:55Z", "digest": "sha1:ODMCYONRGUBJIIXXK4ICEUBDC2Q4W7LB", "length": 5677, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब’ नामकरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब’ नामकरण\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब’ नामकरण\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक या पदांकरिता संयुक्‍त पूर्वपरीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मुख्य परीक्षेचा पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 स्वतंत्र घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट - ब (अराजपत्रित)’ असे नामकरण आयोगाने केले आहे.\nया परीक्षेची योजना व अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेतील ‘विक्रीकर निरीक्षक’ या पदाचे नामकरण आता ‘राज्य कर निरीक्षक,’ असे केले आहे. तसेच लिपिक-टंकलेखक, कर निरीक्षक व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट - क या दांकरिताही संयुक्‍त पूर्वपरीक्षा व पदनिहाय स्वतंत्र मुख्य परीक्षा आयोगामार्फत घेतली जाणार आहे.\nमुख्य परीक्षेचा पेपर क्र. 1 एकत्रित व पेपर क्र. 2 स्वतंत्र घेण्यात येणार आहे. या परीक्षेचेही आयोगाने नामकरण केले असून, ही परीक्षा आता ‘महाराष्ट्र गट -क सेवा परीक्षा’ या नावाने ओळखली जाणार आहे. या परीक्षेची योजना व अभ्यासक्रम लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. उमेदवारांनी या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन आयोगामार्फत करण्यात आले आहे.\nरस्त्यांवर ‘घाण’ करणे पडणार महागात\nकसबा बावड्यातील प्रेमीयुगुलाचे विषप्राशन\nपर्यटकांना लुबाडणारा तोतया पोलिस गजाआड\nनगरसेवकपुत्र आणि अधिकार्‍यांत वादावादी\nव्यसनाविरोधात ८५० शाळांतील अडीच लाख विद्यार्थी रस्त्यावर...\nजिल्ह्यात दारू पिण्याच्या 85 हजार परवान्यांची विक्री\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले; पाणी कपात सुरू\n'तेव्हाच' फक्त त्‍यांना प्रभू रामचंद्रांची आठवण : धनंजय मुंडे\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्ह���न\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Sex-racket-exposed-in-Goregaon/", "date_download": "2019-01-16T12:03:06Z", "digest": "sha1:HNZBMMA7MBG5FD2TOO2ED7CRFMP5AYIM", "length": 6200, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोरेगाव येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोरेगाव येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश\nगोरेगाव येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश\nगोरेगाव येथे चालणार्‍या एका सेक्स रॅकेटचा बुधवारी बांगुरनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. या रॅकेटमधील दोन दलालांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या तावडीतून पाच तरुणींची सुटका करण्यात आली आहे. त्यात चार अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या सर्वांना देवनार महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.\nगोरेगाव परिसरात एक सेक्स रॅकेट कार्यरत असून मागणीनुसार ही टोळी ग्राहकांना मुली पुरवण्याचे काम करते. या मुलींना गोरेगावच्या ग्रीन वेज रेस्टॉरंटमध्ये बोलावले जाते आणि नंतर त्यांना ग्राहकांसोबत विविध लॉज, गेस्ट हाऊस आणि हॉटेलमध्ये पाठवले जात होते. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या पथकातील अधिकार्‍यांनी बुधवारी सायंकाळी ग्रीन वेज रेस्टॉरंटमध्ये साध्या वेशात पाळत ठेवून तिथे आलेल्या दोन्ही दलालांना अटक केली. यावेळी त्यांच्यासोबतच्या पाच तरुणींची पोलिसांनी सुटका केली. त्यात चार मुली अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले. मेडीकलनंतर या सर्वांना नंतर देवनार महिला सुधारगृहात पाठवण्यात आले.\nदोन्ही आरोपींविरुद्ध भादवि, मानवी तस्करीसह पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता. अटकेनंतर त्यांना गुरुवारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या दोन्ही दलालांच्या अटकेनंतर त्यांच्या इतर सहकार्‍यांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.\nमुख्यमंत्र्यांचा विरोधकांना धक्का : शिवसेनेलाही इशारा\n१९ हजार कोटी बँ���ांच्या खात्यात\nअभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पडतोय घाला\nबसची वाट पाहणार्‍या महिलेचा चेंबूरमध्ये झाड कोसळून मृत्यू\nमहिला न्यायाधीश, वकिलांविरुद्ध आक्षेपार्ह विधान\nलग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Concerns-about-child-education-for-workers-of-Hindustan-Antibiotics-Company/", "date_download": "2019-01-16T12:06:12Z", "digest": "sha1:E6CAVVHDZIXTJZY243FAXOUWU3ZSJCEE", "length": 7456, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘एचए’च्या कामगारांना मुलांच्या शिक्षणाची चिंता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘एचए’च्या कामगारांना मुलांच्या शिक्षणाची चिंता\n‘एचए’च्या कामगारांना मुलांच्या शिक्षणाची चिंता\nपिंपरी ः प्रदीप लोखंडे\nदहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. मुले चांगल्या गुणांनी उत्‍तीर्ण झाली आहेत. पुढे इंजिनिअरिंग व मेडिकलसाठी प्रवेश घ्यायची मुलांची इच्छा आहे; मात्र कंपनीकडून पगारच झालेला नाही. त्यामुळे मुलांना पुढे प्रवेश कसे घ्यायचे असा सवाल ‘एचए’ कामगार विचारत आहेत.\nपिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅण्टीबायोटिक्स कंपनीचे उत्पादन सुरू आहे. चार ते पाच युनिट सुरू करण्यात आले आहेत; मात्र तरीही कामगारांना गेल्या 14 महिने पगारापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे मुलांना शिकवायचे कसे, असा प्रश्‍न कामगारांना पडला आहे.\nपुन्हा एकदा ‘एचए’ कंपनीतील कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्‍न समोर आला आहे. कामगारांना एप्रिल ते जून असे सुमारे 14 महिने वेतनापासून वंचित राहावे लागले आहे. पुन्हा वेतन रखडू लागल्यामुळे कामगारांमधून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. सध्या कंपनीचे पाच युनिट सुरू असल्याची माहिती कामगारांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. सध्या दहावी व बारावीचा निकाल लागला आहे. मुलांच्या पुढील प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्या��ी धावपळ सुरू आहे. पगारच न झाल्याने मुलांना इंजिनिअरिंग व इतर ठिकाणी प्रवेश कसा घ्यायचा असा सवाल कामगार उपस्थित करीत आहेत. कंपनी व्यवस्थापनाकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुटुंबही कसे चालवायचे, असा सवाल कामगार उपस्थित करीत आहेत.\n‘एचए’ कंपनीचे पुनरुज्जीवनाची सातत्याने चर्चा सुरू असते. केंद्र सरकार आम्ही सकारात्मक असल्याचे पुढे आश्‍वासन देत नाही. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या ‘पीपीपी’ तत्त्वाची चर्चाच बंद झाली आहे. पुर्वी ‘एचए’ कंपनीच्या कामगारांचे थकीत वेतन देण्याबाबतचा प्रस्ताव अर्थ खात्याकडेप्रलंबित होता. तो प्रस्ताव मान्य करण्याचे आश्‍वासन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. त्यानंतर कंपनीतील शिष्टमंडळाने दिल्‍लीला अनेक हेलपाटे मारल्यानंतर केंद्राकडून कामगारांना थकीत वेतन देण्यासाठी शंभर कोटी रुपये अदा केले.\nत्यामधून कामगारांचे सुमारे 24 महिन्यांपेक्षा अधिक रखडलेले थकित वेतन देण्यात आले. कंपनीतील कामगार निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या हक्‍काची ‘पीएफ’ची रक्‍कम त्वरित मिळणे गरजेचे आहे. कंपनीमधील अनेक कामगार सध्या निवृत्त झाले आहेत. यांपैकी काही कामगारांना निवृत्त होऊनही अद्याप हक्‍काची ‘पीएफ’ची रक्‍कम मिळालेली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचा सूर आहे.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/2018/02/15/", "date_download": "2019-01-16T13:12:23Z", "digest": "sha1:B3F4UMXTIUVK6TLZZXKX2PNVWRZHC3E7", "length": 4342, "nlines": 92, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "February 15, 2018 – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nवर्गनियमासाठी विद्यार्थिनीची धीटाई मूल्यवर्धनमुळे मुले वर्गासाठी स्वत: नियम बनवू लागले आहेत. त्याची अंमलबजावणी स्वत: करत असून नियमांचे इतरांनीही पालन करावे यासाठी आग्रही आहेत. (जिल्��ा : […]\nदिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी\nदिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी महाराष्ट्र आणि गुजरात सीमेजवळील पालघर जिल्ह्यातील नानापाडा शाळेतील दिव्यांग मुलाला मूल्यवर्धनमुळे शाळेची गोडी लागली आहे. (जिल्हा : पालघर, तालुका : […]\nखोडकर मुलात अमुलाग्र बदल\nखोडकर मुलात अमुलाग्र बदल मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे एक खोडकर मुलगा आता एक आदर्श विद्यार्थी झाला आहे. (जिल्हा : अकोला, तालुका : अकोला , केंद्र : […]\nदिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी\nमूल्यवर्धनमुळे शिक्षकांचा दृष्टिकोन बदलला\nश्री. शांतिलाल मुथ्था यांचा राजीव गांधी मानव पुरस्काराने सन्मान\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_906.html", "date_download": "2019-01-16T13:07:08Z", "digest": "sha1:4FSFFX772ZYY532YOXCU67IEXWLTWPFQ", "length": 7995, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "धनश्री विखेंना लाभला अनाथ चिमुकल्यांचा आनंद | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nधनश्री विखेंना लाभला अनाथ चिमुकल्यांचा आनंद\nचिमुरड्यांचे विविध खेळ, बालगितांचा येणारा मंजूळ आवाज, स्‍नेहभोजन, अनाथ मुलांना शालेय साहित्‍यांचे वाटप असा विविधांगी उपक्रम लोणी येथील ब्रिलियंट बड्रर्स प्रि‍ स्‍कूल व नर्सरी या स्‍कुलच्‍यावतीने गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय व अनाथालया राबविण्यात आला. स्‍कुलच्‍या संचालिका धनश्री विखे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. यानिमित्ताने धनश्री विखे यांनीही या अनाथांमध्‍ये व स्‍कुलच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये सहभागी होऊन या मुलांसह खेळण्‍याचा व भोजनाचा आनंद घेतला.\nविरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे आणि जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनी विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली चिमुरड्यांसाठी ब्रिलियंट बड्रर्स प्रि‍ स्‍कूल आणि नर्सरी लोणी येथे सुरु करण्‍यात आलेले आहे.\nयावेळी बोलताना धनश्री विखे पाटील म्‍हणाल्‍या, विद्यार्थ्‍यांमध्‍ये बालपणापासूनच सामाजिक जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. त्‍यातून सामाजिक एकीकरणाची भावना विकसित होण्‍यास मदत होईल. या अनुषंगाने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यावेळी पंचायत समितीचे सभापती ओहोळ, प्राचार्य किरण चेचरे, शिक्षिका रुपाली सगट, भक्‍ती जेजुरकर, पूनम कुटे आदी शिक्षकही या विद्यार्थ्‍यांच्या आनंदात सहभागी झाले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-01-16T11:42:32Z", "digest": "sha1:BDZZFCB7WUQ5S2X2ACDKVPI7K4FFAQQQ", "length": 7058, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शाळाबाह्य मुलांना मिळाले हक्‍काचे शिक्षण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशाळाबाह्य मुलांना मिळाले हक्‍काचे शिक्षण\nखळद- आशा प्रकल्प, राज्य सरकारचा शिक्षण विभाग व खळद ग्रामस्थांनी चित्तोडिया लोहार समाजवस्ती येथील शाळेला भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल जगदाळे, आशा प्रकल्प शिक्षक मार्गदर्शक अनिल चाचर, तालुका समन्वयक अझर नदाफ, रोहित बोरावके, सुरेश रासकर, शंकर रासकर, अंकुश कामथे, अभिजित कादबाने, दत्तात्रय काम��े, गोरख कादबाने आदी उपस्थित होते. खळद येथे राजस्थान येथून स्थलांतरित होऊन आलेल्या चित्तोडिया लोहार समाजाने आपली वस्ती तयार केली आहे. या समाजाच्या वस्ती लगतच काही अंतरावर रासकर मळा येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेतील शिक्षकांनी वारंवार या वस्तीला भेट देऊन मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/under-19-worldcup-india-pakishtan/", "date_download": "2019-01-16T12:02:28Z", "digest": "sha1:B4QWC2ELF3QNLPC4AWGJEICXTW6OXUYH", "length": 12639, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Under 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/क्रीडा/क्रिकेट/Under 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nपृथ्वी शॉच्या भारतीय संघानं पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवून, अंडर-19 विश्वचषकाच्��ा अंतिम फेरीत धडक मारली आहे.\n0 843 एका मिनिटापेक्षा कमी\nक्राईस्टचर्च (न्यूझीलंड) : पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवून, अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे.\nया विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारतानं पाकिस्तानला विजयासाठी २७३ धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या ६९ धावांत आटोपला.\nभारताकडून ईशान पोरेलनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याआधी, या विश्वचषकात सातत्यानं फलंदाजी करणारा शुभमन गिल भारतीय डावाचा पुन्हा हिरो ठरला. त्यानं या सामन्यात नाबाद शतक झळकावून भारताला ५० षटकांत नऊ बाद २७२ धावांची मजल मारुन दिली. गिलनं ९४ चेंडूंत सात चौकारांसह नाबाद १०२ धावांची खेळी उभारली.\nया सामन्यात पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरानं ८९ धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा भक्कम पाया रचला होता. शॉनं ४१, तर कालरानं ४७ धावांची खेळी केली. भरवंशाचा हार्विक देसाई वीस धावांवर बाद झाला.\nदरम्यान, ईशान पोरेलनं पाकिस्तानच्या चार प्रमुख फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडून, आपल्या पारपंरिक प्रतिस्पर्धी संघाच्या आव्हानातली हवाच काढून घेतली. तर शिवा सिंग आणि रियान पराग यांनी प्रत्येक दोन गडी बाद केले.\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nएकत्रित निवडणुका घेण्यावर राष्ट्रपतींचाही भर\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयवि���ारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congress-office-vandalise-case-police-custody-to-8-mns-leader-including-sandeep-deshpande/", "date_download": "2019-01-16T13:01:36Z", "digest": "sha1:DL223C63QSK6RBML5JAP6A45L2EXRJCZ", "length": 6286, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कॉंग्रेस कार्यालयावर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याना पोलीस कोठडी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकॉंग्रेस कार्यालयावर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याना पोलीस कोठडी\nटीम महाराष्ट्र देशा – मुंबईतील कॉंग्रेस कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. कार्यलयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनसेच्या आठ जणांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. किला कोर्टाने हा निर्णय दिला आहे.\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची…\nबेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मनसेचा ‘खळखटयाक’\nमनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश छिल्ले, विशाल कोकणे, हरिश सोळुंकी, दिवाकर पडवळ यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीतच राहावं लागणार आहे. मनसेने काल पुन्हा कॉंग्रेस कार्यालयावर शाई फेक केली होती याबरोबरच संजय निरुपम यांच्या घराबाहेर पोस्टर बाजी देखील केली होती. मनसे – कॉंग्रेसच्या या आंदोलनाला रोज नवीन वळण लागत आहे.\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मनसेचा ‘खळखटयाक’\nकर्नाटकच्या सत्तापालटासाठी भाजपने केली कॉंग्रेस- जेडीएसची मुंबईतून नाकेबंदी\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nटीम महाराष्ट्र देशा - संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nशस्त्रांचा वापर करून भाजपल�� दंगली घडवायच्या होत्या\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2019-01-16T12:14:16Z", "digest": "sha1:3W5LLI36OACR2YUBWXSV3EVCVXY5A2DP", "length": 13551, "nlines": 324, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "स्वित्झर्लंड", "raw_content": "\n('सर्वांकरता एक, एककरता सर्व')\nस्वित्झर्लंडचे जागतिक नकाशावरील स्थान\nसर्वात मोठे शहर झ्युरिक\nअधिकृत भाषा जर्मन, फ्रेंच, इटालियन, रोमान्श\n- संघीय समिती ७ सदस्य\n- निर्मिती अंदाजे इ.स. १३००\n- बासेलचा तह 22 सप्टेंबर 1499\n- वेस्टफालियाची शांतता 24 ऑक्टोबर 1648\n- संघराज्य 12 सप्टेंबर 1848\n- एकूण ४१,२८५ किमी२ (१३३वा क्रमांक)\n- पाणी (%) ४.२\n-एकूण ८०,१४,००० (९५वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ३७०.२७७ अब्ज अमेरिकन डॉलर (३९वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ४५,९९९ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक (२००९) ०.९१३ ▲ (अति उच्च) (९ वा)\nराष्ट्रीय चलन स्विस फ्रँक\nआंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी+०१:००)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४१\nस्वित्झर्लंड पश्चिम युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. आल्प्स पर्वतरांगेमध्ये ४१,२८५ चौरस कि.मी. इतक्या छोट्या क्षेत्रफळावर वसलेल्या ह्या देशाची लोकसंख्या ७६,००,००० आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तरेस जर्मनी, पश्चिमेस फ्रान्स, दक्षिणेस इटली, पूर्वेस ऑस्ट्रिया व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. स्वित्झर्लंड हे २६ कँटनांनी - म्हणजे राज्यांनी - बनलेले संघराज्यीय प्रजासत्ताक आहे. स्वित्झर्लंडमध्ये सरकारप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख केवळ एक व्यक्ती नसून ७ सदस्य असलेली एक संघीय समिती देशाचा कार्यभार एकत्रितपणे चालवते. ह्या प्रकारचे सरकार असलेला स्वित्झर्लंड हा जगातील एकमेव देश आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न तर जिनिव्हा, झ्युरिक, बासल व लोझान ही शहरे मोठी शहरे आहेत.\n���ारंपारिक काळापासून स्वित्झर्लंड तटस्थ राहण्याच्या भूमिकेवर कायम आहे. जगात शांतता राखण्यावर स्वित्झर्लंडने कायम भर दिला आहे. २००२ सालापर्यंत स्वित्झर्लंडने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सामील होण्यास नकार दिला होता. सध्या स्वित्झर्लंड युरोपियन संघाचा सदस्य नसलेला युरोपामधील एकमेव आघाडीचा देश आहे. रेड क्रॉस ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा उगम येथेच झाला.\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni: स्वित्झर्लंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://kalpataroo.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T11:45:57Z", "digest": "sha1:W6GYGQCO7MS6LY3PHN7AJWW6N3SU7ZT4", "length": 5546, "nlines": 60, "source_domain": "kalpataroo.in", "title": "कोणता व्यवसाय सुरु करावा ? | kalpataroo.in", "raw_content": "\nकोणता व्यवसाय सुरु करावा \nमी कोणता व्यवसाय करावा \nमागील काही वर्षात काही नवीन व्यवसाय जन्माला आलेत . जसे ऑनलाइन शॉपिंग, तिकीट बुकिंग, मोबाइल recharge सेंटर, Mobile चा विमा पण आलाय. आधी लोकांना दूरदर्शन पाहून मजा यायची पण आज शेकडो tv channels कमी पडून लोकांना youtube पाहिजे आहे. मागील १० वर्षात काही व्यवसाय जन्माला आले तर काही मरण पावले. मग मी कोणता व्यवसाय करावा \nआज Jack Ma यांनी चीन मध्ये Alibaba.com हि वेबसाईट सुरु केली, यामुळे अनेक छोटे व्यवसाय एकमेकांशी जोडले गेले. त्यामुळे छोटे व्यावसायिकांना फायदा झाला आणि अर्थातच त्याचा फायदा सामान्य लोकांना पण झाला.\nSteve Jobs यांनी Apple कंपनी सुरु केली. Apple मुळेच फोन च्या जगात इतक्या झपाट्याने प्रगती झाली. आज आपण कितीतरी गोष्टींसाठी फोनचा वापर करतोय.\nBill Gates यांनी Microsoft कंपनी बनवली. त्यामुळे computer सहज वापरणे आज जगाला शक्य झाले. या सर्व लोकांनी जग बदलण्यात मदत केली नाही का \nसांगण्याचा मुद्दा असा की, व्यवसाय करताना आपण आपल्या व्यवसायाच्या माधम्यातून या जगाला, मानव समाजाला काय देऊ शकतो याचा विचार करून आपण व्यवसायाला सुरवात केली पाहिजे.\nKALPATAROO हे FACEBOOK पेज लाईक करण्यासाठी येथे CLICK करा\nGOOGLE ADSENSE च्या माध्यमातुन कमवा पैसे….\nGoogle Adsense च्या माध्यमातुन कमवा पैसे…. आजच्या जगात इंटरनेट सगळ्यांसाठीच महत्वाची गोष्ट झाली आहे. बाजारातील वाढत्या स्मार्टफोन्सने याला आणखीनच वाव दिला ..\nआपला व्यवसाय यशस्वी कसा होईल \nGOOGLE ADSENSE च्या माध्यमातुन कमवा पैसे….\nBonte santosh on गुगल मध्ये नोकरीची संधी..\nBonte santosh on गुगल मध्ये नोकरीची संधी..\nVikas jadhav on टेस्‍ला मोटर्सच्‍या यशाचे रहस्‍य..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7709-indias-gdp-grows-at-8-2-cements-its-position-as-fastest-growing-economy", "date_download": "2019-01-16T13:04:25Z", "digest": "sha1:MZ272ESVFRQPOMMFISAWWYM7A4MURIRC", "length": 7013, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छेदिन... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 01 September 2018\nभारतीय अर्थव्यवस्थेचा GDP अर्थात विकास दर ८.२ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीतली ही आकडेवारी जाहीर झाली आहे.\nएकीकडे नोटाबंदी, जीएसटी, राफेल करार यावरून मोदी सरकारवर विरोधकांनी हल्ला सुरू केलेला असताना आता या बातमीने सरकारला दिलासा मिळाला आहे.\nनोटबंदीनंतर २०१७ मध्ये विकासदर ७.७ टक्क्यांवर आला होता. हा नोटबंदीचा परिणाम असल्याचा आरोप होत होता. गेल्या काही वर्षातील ही सर्वोच्च कामगिरी ठरली आहे.\nसांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार अर्थव्यवस्थेतील एप्रिल ते जून या तिमाहीत विकास दरात मोठी वाढ झाली आहे. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर विकासदरात घसरण झाली होती. मात्र, आता या तिमाहीत विकासदराने मोठी उसळी घेतली आहे.\nगुरूवारीच पत्रकार परिषद घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीचा निर्णय कसा चुकीचा होता, त्यामुळे बेरोजगारी वाढली. अनेकांचे रोजगार गेले, असे आरोप त्यांनी केले. तसेच नोटाबंदीचा निर्णय फक्त मोजक्या उद्योजकांसाठी घेण्यात आला असेही त्यांनी म्हटले होते. मात्र आता विकास दर ८.२ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.\nहल्ला घडविणारे त्याची निंदा कशी करतील- राहुल गांधींच पंतप्रधान मोदींवर टिकास्त्र\nपंतप्रधान मोदींनी देशभरातील तरुणांशी साधला संवाद \nजपानचे पंतप्रधान करणार मोदींच्या गुजरातमध्ये रोड शो\nमोदी-शहा जोडगोळीला कुंचल्यातून फटकारा\nनागपूरमध्ये ‘मोदी एप्रिल फूल’ आंदोलन\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्���' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/lesson/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-01-16T12:50:18Z", "digest": "sha1:YO7TP7LME2YF7GWUMPZSW5BNRL63NQEN", "length": 6074, "nlines": 83, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "श्री. शांतिलाल मुथ्था यांचा राजीव गांधी मानव पुरस्काराने सन्मान – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nश्री. शांतिलाल मुथ्था यांचा राजीव गांधी मानव पुरस्काराने सन्मान\nशैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार नोव्हेंबर महिन्यात प्रदान करण्यात आला. महामहीम राष्ट्रपती मा. श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वीकरताना शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था.\nपुणे: शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. शांतिलाल मुथ्था यांना यंदाचा राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\nबालदिनाचे औचित्य साधून दि. १४ नोव्हेंबर २०१७ रोजी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रायलातर्फे नवी दिल्लीत आयोजित खास सोहळ्यात श्री. मुथ्था यांना सन्मानित करण्यात आले. शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १०,००० शाळा, ५०,००० शिक्षक आणि १०,०००० विद्यार्थ्यांपर्यंत मूल्यवर्धन हा कार्यक्रम राबवला जात आहे. गोव्यातही सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये मूल्यवर्धन राबवले जाते.\nमहाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या तसेच ग्रामीण भागातील चार हजारावर मुलांचे शिक्षण, आहार व निवासाची व्यवस्था करुन त्यांचे पुनर्वसन करणाऱ्या, त्याचप्रमाणे स्मार्टगर्ल्स या उपक्रमाअंतर्गत ७३,६२५ मुलींचे शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने सक्षमीकरण केले आहे.\nदिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी\nश्री. शांतिलाल मुथ्था यांचा राजीव गांधी मानव पुरस्काराने सन्मान\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%A3/", "date_download": "2019-01-16T12:35:44Z", "digest": "sha1:7YYHZM6UBJINEQBQ2WLQ4S44WF6OSN4H", "length": 10051, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खंबाटकी घाटातल्या एस वळणार पुन्हा अपघात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nखंबाटकी घाटातल्या एस वळणार पुन्हा अपघात\nदोघे ठार: आज पर्यंत 76 जणांचा या वळणार बळी\nशिरवळ, दि.22 (प्रतिनिधी)- ग्वाल्हेर-बंगलोर आशियाई महामार्ग 47 वरील खंबाटकी घाटामध्ये एस आकाराच्या वळणावर अज्ञात वाहनाला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या एस वळणावर आत्तापर्यंत 76 जणांचा बळी गेला आहे.\nयाबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, निलेश मानाजी भवर (वय 32) हे लहुराज हणमंत चव्हाण (वय 30 दोघे रा. सुरूर ता.वाई ) यांना बरोबर घेऊन आपल्या दुचाकीवरून (एमएच-11-एएस-6285) म्हावशी ता. खंडाळा याठिकाणी ट्रॅक्‍टरचालकाला जेवणाचा डबा घेऊन जात असताना रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान खंबाटकी घाटातील एस वळणावर आले. यावेळी पुढे निघालेल्या अनोळखी वाहनास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झाल्याचे समजताच खंडाळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांना खंडाळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.\nया घटनेची फिर्याद चारुदत्त चव्हाण यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड हे करीत आहे. दरम्यान, शिरवळ ता.खंडाळा येथील एका मंगल कार्यालयासमोर काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात संभाजी शिवाजी आंबवले (वय 28 सध्या रा. शिंदेवाडी ता.खंडाळा मूळ रा. कर्नावड ता. भोर जि. पुणे ) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश वळवी हे करीत आहे.\nदरम्यान, या एस वळणावर आत्तापर्यंत 76 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे हे वळण काढण्यासाठी प्रशासनावर मोठा दबाव टाकण्यात आला होता. अखेर हे वळण काढण्याचा शासन पातळीवर निर्णय झाल्यानंतर त्याचे भूमिपूजन उद्या (रविवार) 23 रोजी होणार आहे. असे असताना या एस वळणाच्या भूमीपूजनाच्��ा आदल्या दिवशीच या वळणाने दोघांचे बळी घेतल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. शासनाने केवळ भूमीपूजन करून न थांबता तत्काळ एस वळण काढण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी यानिमित्ताने नागरिकांमधून होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/component/tags/tag/4-politics", "date_download": "2019-01-16T13:04:46Z", "digest": "sha1:3FX5C4EZ7B22ZODSB3L2XDKNRQLKWVUG", "length": 4893, "nlines": 116, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Politics - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअण्णांच्या आंदोलनामागे संघाचे ‘माईंड’ ; हार्दिक पटेलांचा गंभीर आरोप\n... तर पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील\n...अन् संसदेच्या सुरक्षारक्षकांची झाली पळापळ\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवादी घाबरले\n...म्हणून माझ्या आईबद्दल अपशब्द वापरत आहेत - नरेंद्र मोदी\n...म्हणून शिवसेनेने साजरा केला ‘गाजर-डे’\n'अॅट्रॉसिटीचे सर्वच गुन्हे बोगस नसतात’ – रामदास आठवले\n'गोरखपूरमध्ये 29 वर्षांनी कमळ कोमेजलं', सामनातून टीका\n'पंजाब नॅशनल बँकेचे घोटाळे मोदींच्या आर्शीवादानेच झालेत’- पृथ्वीराज चव्हाण\n‘चर्चा सोडून विरोधक संसदेत गोंधळ घालतात’- देवेंद्र फडणवीस\n‘थलैवा’ ची राजकारणात एन्ट्री\n‘देव त्यांना सुबुध्दी देवो’ ; मुनगंटीवारांनी भाजपच्याच जेष्ठ नेत्यावर साधला निशाणा\n‘नांदता येत नसेल तर वेगळं व्हावं’; शरद पवारांची शिवसेनेवर टीका\n‘न्यायालयाचा निर्णय अॅट्रॉसिटीचे दात काढणारा’: प्रकाश आंबेडकर\n‘मी जैन नाही, हिंदू वैष्णव’, शहांचे काँग्रेसला सणसणीत उत्तर\n‘संघाला मोदी नकोसे, पंतप्रधानपदी हवेत गडकरी’\n#MeToo एम. जे. अकबर यांच्याव��� झालेल्या आरोपांची चौकशी होणार - अमित शहा\n2019 च्या निवडणूकीत काँग्रेससोबत ‘हात’मिळवणी करणार : पवारांची घोषणा\nअंगणवाडी सेविकांवरील मेस्मा अखेर स्थगित\nअजित पवारांच्या अडचणीत वाढ; SIT करणार चौकशी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/explain-the-role-of-shiv-samarak-in-a-month-the-high-court-rebuked-the-government/", "date_download": "2019-01-16T13:09:37Z", "digest": "sha1:GRA276VNUYAWBVRBKV7QOYVZH3QPGVRJ", "length": 7862, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महिनाभरात शिवस्मारकाविषयी भूमिका स्पष्ट करा ; हायकोर्टाने सरकारला फटकारले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहिनाभरात शिवस्मारकाविषयी भूमिका स्पष्ट करा ; हायकोर्टाने सरकारला फटकारले\nटीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिवकालीन गडांची दुरवस्था, सरकारवर असलेला कर्जाचा डोंगर या पार्श्वभूमीवर 3600 कोटी रुपये खर्च करून अरबी समुद्रात उभारण्यात येणार्या शिवस्मारकाला विरोधात व्यवसायी चार्टर्ड अकाऊंटन्ट असलेल्या प्राध्यापक मोहन भिंडे यांच्यासह एका पर्यावरणवादी संस्थेसह स्थानिक मच्छिमारांनी उच्च न्यायालयात जनहित यचिका दाखल केल्या आहेत.\nया याचिकांची उच्च न्यायालयाने गंभर दखल घेतली. न्यायमूर्ती शंतनू केमकर, न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने केंद्र, राज्य सरकारसह महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (एमसीझेडएमए)ला या स्मारकासंबंधी चार आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.\nमुंबईऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक बांधा- नितेश राणे\n‘शिवस्मारकाचा घाट हा निवडणुकीसाठीचा जुमला, विनायक…\nत्या याचिकांवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील एस.पी. चिनॉ यांनी या स्मारकाला मंजुरी देताना केंद्र आणि राज्य सरकारने कोस्टल झोनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करताना राज्य सरकार आणि एमसीझेडएमएने या विषयावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना न मागविता या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. असाही आरोप करण्यात आला.\nनोकरभरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण – मुख्यमंत्री\nमुंबईऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक बांधा- नितेश राणे\n‘शिवस्मारकाचा घाट हा निवडणुकीसाठीचा जुमला, विनायक मेटेंनी केलेली ही स्टंटबाजीच…\nमराठा आंदोलक मावळे नाहीत …तर मग शत्रु औरंगजेब व त्याची फौज कोण \nमराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व आता मूक मोर्चा नाही, तर ठोक मोर्चा\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nटीम महाराष्ट्र देशा : बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी केलेला संप अखेर मागे घेतला आहे.…\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/gorakshak-news/", "date_download": "2019-01-16T12:22:44Z", "digest": "sha1:FNDT23NBIWKETPNZ3OXX2MDRZFUN6K3L", "length": 5300, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तथाकथित गोरक्षकांचा हिंसाचार रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतथाकथित गोरक्षकांचा हिंसाचार रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश\nनवी दिल्ली : स्वयंघोषित गोरक्षकांकडून होणारा हिंसाचार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधिकारी नेमण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना आज दिले.\nगोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचाराविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने कायदा हातात घेणाऱ्या गोरक्षकांविरोधात कडक कारवाई करा असे आदेश दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करा आणि याबाबतचा अहवाल सादर करा, असेही न्यायालयाने नमूद केले.\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nऔरंगाबाद : नामविस्तार दिनानिमित्त औरं���ाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटसमोर केंद्रीय राज्यमंत्री,…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maratha-protests-altimate-government-to-take-decision-about-reservation-before-7-august/", "date_download": "2019-01-16T13:01:21Z", "digest": "sha1:OEVI2ZSYG2DDSFB6FBAHKGMD4SBLDUTS", "length": 7051, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "७ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा ... सकल मराठा मोर्चाकडून सरकारला अल्टिमेटम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n७ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा … सकल मराठा मोर्चाकडून सरकारला अल्टिमेटम\nठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार,\nपरळी: ७ ऑगस्टपर्यंत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा ९ ऑगस्टपासून राज्यभरातील ठिय्या आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा सकल मराठा मोर्चाकडून देण्यात आला आहे. परळी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या मांडलेल्या आंदोलकांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ…\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी…\nसमाजातील आंदोलकांनी कोणतीही तोडफोड, जाळपोळ न करता शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारकडून जोपर्यंत ठोस निर्णय जाहीर केला जाणार नाही, तोपर्यंत आपले आंदोलन हे सुरूच राहणार असल्याच, यावेळी आंदोलकांनी सांगितले.\nआंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, मुख्यमंत्र्यांनी स्वत: सर्व सूत्रे हाती घेत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राज���ीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nभाजप सरकार पाकिस्तानला शिव्या घालते, मग त्यांचा कांदा कसा चालतो \nभिंवडी : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी रोज रडत आहे, भाव नसल्यामुळे कांदा रस्त्यावर फेकतोय आणि सरकार पाकिस्तानमधून…\nसवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांनाचं होणार : प्रकाश आंबेडकर\nशाकंभरी नवराञोत्सवास उत्साहात प्रारंभ\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ncp-mla-dilip-sopalas-grandson-aryan-sopal-political-entry/", "date_download": "2019-01-16T12:18:47Z", "digest": "sha1:QJ74WS446EZUF33R6FLICVFOI44PGJHA", "length": 9934, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हल्लाबोलच्या माध्यमातून आमदार दिलीप सोपलांच्या नातवाचे राजकीय 'लॉचिंग'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहल्लाबोलच्या माध्यमातून आमदार दिलीप सोपलांच्या नातवाचे राजकीय ‘लॉचिंग’\nपारंपारिक राजकारणाला 'आर्यन'' फाटा देणार का \nबार्शी तालुक्यातील राजकारणावर गेली तीन दशके एकहाती पकड ठेवणारे आमदार दिलीप सोपल यांनी आता आपल्या नातवाला म्हणजे आर्यन सोपल यांना प्रमोट करायला सुरुवात केल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात काढण्यात आलेला हल्लाबोल मोर्चा आज बार्शी तालुक्यामध्ये धडकला. यावेळी वैराग येथे घेण्यात आलेल्या सभेला नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. यामध्ये प्रामुख्याने आर्यन सोपल याने काढलेल्या दुचाकी रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे येत्या काळात आपल्या आजोबांच्या सोबतीने आर्यन देखील तालुक्याच्या राजकारणात सक्रीय होणार असल���याच दिसत आहे.\nनिष्क्रिय सरकारवर हल्लाबोल म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राज्यभरात हल्लाबोल यात्रेच आयोजन करण्यात आल आहे. सध्या पक्षाचा गड मानला जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सभेच आयोजन करण्यात आल आहे. याच दरम्यान शनिवारी बार्शी तालुक्यातील वैराग येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आमदार दिलीप सोपल यांनी आपल्या शैलीत फटकेबाजी करत सरकारवर हल्लाबोल केला. तर सोपल यांच्या आधी आर्यन सोपल यांनी आपल्या भाषणात तालुक्यातील विरोधकांना टार्गेट केल्याचं पहायला मिळाल.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nअजित पवारांचे चिरंजीव निवडून येणार असतील तर त्यांना उमेदवारी…\nहल्लाबोल आंदोलनाच्या पूर्वनियोजनात देखील आर्यनचा सक्रीय सहभाग दिसून आला. तसेच युवक कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल दिसणारी क्रेज बघता येत्या काळात आर्यन तालुक्याच्या राजकारणात सक्रीय झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. मात्र त्याच्या पुढील आव्हाने देखील मोठी असणार आहेत. आजोबांनी तयार केलेला लोकसंग्रह सांभाळणे हे आर्यनच्या पुढील मोठे आव्हान असणार आहे. तर नजीकच्या काळात बदलत असलेल्या पारंपारिक राजकारणाला फाटा देत नव्या तंत्राचे राजकारण त्यांना करावे लागणार आहे.\nनजीकच्या काळात तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आल्याच पहायला मिळाल होत. मात्र, हल्लाबोलच्या निमित्ताने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. हेच टायमिंग साधत आपल्या नातवाला राजकाणात लॉच करण्याची योग्यवेळ आमदार दिलीप सोपल यांनी साधली आहे. आता त्यांच्याप्रमाणे तालुक्यातील जनता आर्यनला देखील स्वीकारणार का हे पाहन महत्वाच ठरणार आहे.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nअजित पवारांचे चिरंजीव निवडून येणार असतील तर त्यांना उमेदवारी द्यावीचं – आव्हाड\nआघाडीवरून दिल्लीत खलबत; राहुल गाधींनी घेतली शरद पवारांची भेट\nभाजपला पाठींबा देणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकांशी जयंत पाटील करणार चर्चा\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\nतुळजापूर- लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास थोडासा अवधी बाकी असताना सत्ताधारी भाजपा लोकसभा निवडणूक लढण्या-यांच्या…\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची द��्तमंदिराला सजावट\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/student-love-murder-case/", "date_download": "2019-01-16T12:31:47Z", "digest": "sha1:SARHLMD2Q5B5PZSP567SY3R3AJKEAN6J", "length": 6779, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दहावीतील विद्यार्थ्याचा खून प्रेमप्रकरणातूनच, दाेघे ताब्यात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदहावीतील विद्यार्थ्याचा खून प्रेमप्रकरणातूनच, दाेघे ताब्यात\nसोलापूर – प्रेमप्रकरणातूनच दहावीतील मित्राचा वर्गमित्रांनी खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महेश कारंडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव होते. दरम्यान, एका मुलीवरील एकतर्फी प्रेमातून महेश हा सतत आम्हाला त्रास द्यायचा. त्यानेच लपवलेल्या कोयत्याने त्याचा खून केल्याची कबुली दोन अल्पवयीन मुलांनी दिली.\nसंतापजनक : बीडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाची गुलाल-शेंदूर…\nव्हॅलेंटाईन डे: विद्यापीठात फिरकलास तर कारवाई\nपिरळे (ता. माळशिरस) विद्यालयातील संगणक कक्षात संशयितांनी वर्गमित्र महेश कारंडे याचा लोखंड गज व कोयत्याने वार करून खून केला. नंतर दोघांनी कक्षाला कडी लावून कुलूप नुसते अडकवून दुचाकीने दहिगावच्या दिशेने पोबारा केला. दहिगावात गाडी ठेवून ते बारामतीला गेले होते. नातेपुते पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. संशयित बारामती येथील त्यांच्या नातेवाइकाच्या घरी गेले होते. पोलीस पोहोचण्याआधी त्यांनी तेथून पलायन केले. पोलिसांनी संशयितांच्या वडिलांसह नातेवाईकांच्या मदतीने पहाटे नीरा वाघज येथून त्यांना ताब्यात घेतले.\nसंतापजनक : बीडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाची गुलाल-शेंदूर फासून काढली धिंड\nव्हॅलेंटाईन डे: विद्यापीठात फिरकलास तर कारवाई\n“ते आणि मी कधीही एकांतात नव्हतो”\nसोनई हत्याकांडात सहा आरोपींना फाशीच \nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nपुणे : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुले व मुली, तसेच १७ वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात अपराजित्व…\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/if-needed-we-will-one-more-target-attack-says-lieutenant-general-ambuj-159607", "date_download": "2019-01-16T13:32:34Z", "digest": "sha1:MKPNPVPNDLLAIKFFSIMHSUQTDDFXM2YG", "length": 13066, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "If needed we will One more target attack says Lieutenant General Ambuj गरज पडल्यास आणखी एकदा लक्ष्यवेधी हल्ले : लेफ्टनंट जनरल अंबुज | eSakal", "raw_content": "\nगरज पडल्यास आणखी एकदा लक्ष्यवेधी हल्ले : लेफ्टनंट जनरल अंबुज\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nडेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे प्रतिपादन लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबुज यांनी आज येथे केले.\nसीमा ओलांडून दहशतवाद्यांच्या लॉंचपॅडवर भारताने लक्ष्यवेधी हल्ले केले होते. मात्र आता पुन्हा जर शत्रूने आम्हाला आव्हान दिले, तर तीच कृती करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असे लेफ्टनंट जनरल अंबुज यांनी स्पष्ट केले. डेहराडून येथील भारतीय मिलिटरी अकादमीच्या संचलन सोहळ्यानंतर वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देताना अंबुज बोलत होते.\nडेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे प्रतिपादन लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबुज यांनी आज येथे केले.\nसीमा ओलांडून दहशतवाद्यांच्या लॉंचपॅडवर भारताने लक्ष्यवेधी ह���्ले केले होते. मात्र आता पुन्हा जर शत्रूने आम्हाला आव्हान दिले, तर तीच कृती करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असे लेफ्टनंट जनरल अंबुज यांनी स्पष्ट केले. डेहराडून येथील भारतीय मिलिटरी अकादमीच्या संचलन सोहळ्यानंतर वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देताना अंबुज बोलत होते.\nभारताने 29 सप्टेंबर 2016 मध्ये जम्मू-काश्‍मीरच्या उरी सेक्‍टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांवर हल्ला केला होता. तत्पूर्वी पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 19 भारतीय जवान हुतात्मा झाले होते.\nदरम्यान, शुक्रवारी निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुड्डा म्हणाले होते की, या लक्ष्यवेधी हल्ल्यांची फार चर्चा होणे गैर आहे, मात्र प्रथमच अशी कारवाई केल्याने त्याचा अभिमान असणेही स्वाभाविकच आहे. लक्ष्यवेधी हल्ल्याच्यावेळी हुड्डा लष्कराच्या उत्तरी कमांडचे प्रमुख होते.\nपुण्यातील मेजर नायर हुतात्मा\nपुणे/ खडकवासला - जम्मू- काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी शुक्रवारी घडविलेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शशिधरन नायर (वय ३३, रा. मुकाईनगर,...\n‘वातावरण’ चांगलं नाही, हे सिद्ध झालं\nनागपूर - ‘वातावरण चांगलं नाही, हे सांगण्याचा मी गेले अनेक दिवस प्रयत्न करतेय. या घटनेवरून तेच सिद्ध झालं,’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा...\nइतना सन्नाटा क्‍यों है भाई ; सातशेहून अधिक गावे निर्मनुष्य\nडेहराडून : सत्तेवर येणारे प्रत्येक पक्षाचे सरकार विकासाची गंगा प्रत्येक गावात नेण्याचे आश्‍वासन देत असले, तरी अनेक गावांपर्यंत ही गंगा अद्यापही...\nभारतीय लष्करामध्ये नवे अधिकारी दाखल\nडेहराडून : भारतीय लष्करी अकादमीमध्ये (आयएमए) शनिवारी झालेल्या दीक्षान्त संचलनातून 427 अधिकारी (जंटलमन कॅडेट) लष्करात दाखल झाले. प्रशिक्षण...\nजंगलातून रेल्वे जाताना रुळावर आलेल्या हत्तीला धक्का बसला आणि हत्तींनी रेल्वे रोको आंदोलन केले. हरिद्वारहून डेहराडून एक्‍स्प्रेसने दिल्लीला जाणार...\nपंतप्रधान मोदी नोव्हेंबरला केदारनाथ दौऱ्यावर\nडेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सहा नोव्हेंबरला केदारनाथच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या वेळी पंतप्रधान मोदी तेथे प्रार्थना करणार असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/pune-edition-editorial-article-dhing-tang-159616", "date_download": "2019-01-16T12:26:30Z", "digest": "sha1:Y6HDO2OTRGBSQMP4EGGS3NTSWJKCPCQA", "length": 17226, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Edition Editorial Article on Dhing Tang एग्झिट पोल के बाद! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nएग्झिट पोल के बाद (ढिंग टांग\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nराजधानी दिल्लीत धुक्‍यात हरवलेली वाट शोधत मोटाभाई एकदाचे विशिष्ट घरात पोचले. घरात सामसूम होती. इकडे तिकडे बघत मोटाभाई घाम पुसत बंगल्याच्या आवारात आले. तेथल्या हिरवळीवरील उलटे दोन पाय बघून त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. थोडे हुश्‍श केले.\n\"\"प्रणाम नमोजीभाई,'' झालेल्या पायपीटीने दमलेल्या मोटाभाईंनी पिंपळाच्या झाडाखालच्या सुशोभित पारावर बसकण मारली.\nराजधानी दिल्लीत धुक्‍यात हरवलेली वाट शोधत मोटाभाई एकदाचे विशिष्ट घरात पोचले. घरात सामसूम होती. इकडे तिकडे बघत मोटाभाई घाम पुसत बंगल्याच्या आवारात आले. तेथल्या हिरवळीवरील उलटे दोन पाय बघून त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. थोडे हुश्‍श केले.\n\"\"प्रणाम नमोजीभाई,'' झालेल्या पायपीटीने दमलेल्या मोटाभाईंनी पिंपळाच्या झाडाखालच्या सुशोभित पारावर बसकण मारली.\n'' नमोजीभाईंनी हुंकार भरला. तो शीर्षासनाचा परिणाम होता की प्रतिप्रणाम मोटाभाई गोंधळात पडले. बराच वेळ ते फक्‍त घाम पुसत बसून राहिले. शीर्षासनातून नॉर्मल पोझिशनला येत नमोजीभाईंनी पद्‌मासन घालून कपालभाति केली.\n\"\"एग्झिट पोलच्या निकाल बघितला के\n'' उत्तरादाखल पुन्हा हुंकार आला. हा मात्र पद्‌मासनाचा परिणाम नव्हता. नमोजीभाईंची मुद्रा काहीशी त्रासिक दिसली.\n\"\"असल्या एग्झिट पोलवर कोण विश्‍वास ठेवतो,'' कडवटपणाने नमोजीभाई म्हणाले. मोटाभाई पुन्हा बुचकळ्यात पडले. हल्ली मीडियावाल्यांच्या विकले जाण्याबद्दल फार ऐकू येते. मीडिया ही वस्तू फक्‍त विकण्याजोगी असून, कुणीतरी ती सतत विकत घेत असते, असे मोटाभाईंच्या लक्षात आले. ज्याअर्थी ��ीडियाच्या एग्झिट पोलवर नमोजीभाईंचा विश्‍वास नाही, त्याअर्थी त्यात काही राम नाही, असा विचार करून मोटाभाईंनी विषय सोडून दिला.\n\"\"इलेक्‍शननंतर काय करायचे, हे विचारायला आलो होतो...,'' मोटाभाईंनी अखेर विषय काढलाच.\n'' नमोजीभाईंनी चमकून विचारले. मोटभाईंच्या मनात एकदम कळ आली. मनात विचार आला, की 2024 सालानंतर तर आपल्याला बहुधा शेअर मार्केटमध्ये पुन्हा उतरावे लागणार...\n\"\"एग्झिट पोलच्या पाहणीनुसार चार राज्यांतली इलेक्‍शनं तर आपल्या हातातून गेलीच सेमीफायनलमध्येच औट झाल्यावर पुढल्या वर्षीच्या फायनलमध्ये कोण लढेल सेमीफायनलमध्येच औट झाल्यावर पुढल्या वर्षीच्या फायनलमध्ये कोण लढेल,'' मोटाभाईंचा आवाज नकळत रडवेला झाला होता.\n अरे तमे चिंता मत करजो बद्धा ठीक हुई जशे बद्धा ठीक हुई जशे'' नमोजीभाईंनी आश्‍वासक सूर लावला.\n'' अधीर होऊन मोटाभाई म्हणाले.\n\"\"...असा मीच मला धीर देत असतो अधूनमधून'' नमोजीभाईंनी पुन्हा एक दीर्घ श्‍वास घेतला. ओह'' नमोजीभाईंनी पुन्हा एक दीर्घ श्‍वास घेतला. ओह मोटाभाईंचा चेहरा पुन्हा पडला. ही चार राज्यांतली इलेक्‍शने चांगली लागली तर पुढे ठीक होईल. पण चिन्हे तरी बरी दिसत नाहीत. ह्या एग्झिट पोलवाल्यांनी सगळा बट्ट्याबोळ केला. खरे तर एग्झिट पोल नावाचा प्रकार कायद्याने बंदच केला पाहिजे. निवडणुकीआधीच झोप उडवण्याची ही लाइन लोकशाहीच्या शतप्रतिशत विरोधी आहे. \"कमल मुरझायेगा मोटाभाईंचा चेहरा पुन्हा पडला. ही चार राज्यांतली इलेक्‍शने चांगली लागली तर पुढे ठीक होईल. पण चिन्हे तरी बरी दिसत नाहीत. ह्या एग्झिट पोलवाल्यांनी सगळा बट्ट्याबोळ केला. खरे तर एग्झिट पोल नावाचा प्रकार कायद्याने बंदच केला पाहिजे. निवडणुकीआधीच झोप उडवण्याची ही लाइन लोकशाहीच्या शतप्रतिशत विरोधी आहे. \"कमल मुरझायेगा' असे मथळे देऊन हे मीडियावाले एग्झिट पोलचे आकडे दाखवू लागले की काळीज कसे थरकापते...\n'' मोटाभाईंनी निर्वाणीच्या सुरात एकदाचे पुन्हा विचारले. नमोजीभाईंची योगासने पुरी होत आली असावीत. कारण प्रसन्न हसत त्यांनी मोटाभाईंकडे पाहिले.\n मने तो कछु ठीक लागतो नथी हा असाच च्यालू ऱ्हायला तर...तर...तर...'' मोटाभाईंना शब्द सुचेना. हे इलेक्‍शन तर गेल्यात जमा आहे. पुढे काय हा असाच च्यालू ऱ्हायला तर...तर...तर...'' मोटाभाईंना शब्द सुचेना. हे इलेक्‍शन तर गेल्यात जमा आहे. पुढे काय हे कळायला नको का\nनमोजीभाई बराच वेळ काही बोलले नाहीत. मग त्यांनी पुढे काय करायचे त्याचा प्लॅन सांगितला. उजव्या हाताची तर्जनी आणि आंगठा एकत्र जुळवून गंभीर मुद्रेने त्यांनी सल्ला दिला.\n\"\"मोटाभाई, तमे हवे योगा करजो, योगा... इलेक्‍शननंतर आपल्या दोघांनाही बहुधा योगासनांची शिबिरे घेत फिरण्याची वेळ येणार आहे... आधीच शिकून घ्या... इलेक्‍शननंतर आपल्या दोघांनाही बहुधा योगासनांची शिबिरे घेत फिरण्याची वेळ येणार आहे... आधीच शिकून घ्या कसं\n...हे ऐकून मोटाभाईंची कपालभाति आपोआप सुरू झाली.\nमला दिल्लीत जायचंय; 'या' मतदार संघातून लढणार- जानकर\nनगर- मी दिल्लीत काम करण्यास इच्छुक असून, बारामती लोकसभा मतदार संघातूनच आपण निवडणुक लढवणार असल्याचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज (ता.16)...\nनागा साधूंच्या शाही स्नानाने कुंभमेळा सुरू\nप्रयागराज : मकर संक्रातीच्या पर्वावर विविध आखाड्यांतील नागा साधूंच्या शाही स्नानाबरोबरच मंगळवारपासून कुंभमेळ्यास प्रारंभ झाला. कडाक्‍याच्या...\nफैजलच्या राजकारण प्रवेशाचे गूढ\nआगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी...\nजवानांकडून शत्रूंना योग्य उत्तरः लष्करप्रमुख\nनवी दिल्लीः आपले जवान नियंत्रण रेषेवरील शत्रूंना योग्य उत्तर देत आहेत. शत्रूचे मोठे नुकसान झाले आहे. मी, शत्रूंना चेतावणी देत आहे की, तुम्ही चुकीचे...\n...अन् नाना पाटेकरांनी मारली समृध्दी जाधवांना मिठी\nकऱ्हाड - स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडवण्यासाठी कोल्हापुर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत...\nकर्नाटक भाजपचे आमदार हरियानात;'ऑपरेशन कमळ'च्या हालचाली वाढल्या\nबंगळूर - संक्रांतीनंतर राज्यात राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी भाजपने आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. गेले चार दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेले भाजप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्�� तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/25/Article-On-Rashtrasevika-Samiti-by-Shobhna-Bhide.html", "date_download": "2019-01-16T12:57:19Z", "digest": "sha1:HGR75XORGOQDYERSKREUR7K6YWRQRW7Q", "length": 13248, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " समितीची सावली समितीची सावली", "raw_content": "\nस्त्री शिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात अनेक समाजसुधारकांनी केली. आगरकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे, सावित्रीबाई अशा अनेकांनी केलेल्या प्रयत्नांनी मुली शिकू लागल्या. महिलांच्या शिक्षणातील अडचणी काही कमी नव्हत्या. समाजाची पुरुषप्रधान मानसिकता, कमी वयात होणारी मुलींची लग्ने, शिक्षणाच्या अपुर्‍या सुविधा अशा अनेक अडचणींना तोंड देत हळूहळू मुली शिकू लागल्या. शिक्षणाच्या सोयी पोहोचल्या नव्हत्या असा तो काळ. स्वातंत्र्यानंतर स्त्री शिक्षणाला उत्तेजन मिळाल्याने नोकरी करणार्‍या स्त्रियांचे प्रमाण वाढू लागले. घराबाहेर राहून नोकरी करायची तर मुख्य अडचण होती ती सुरक्षित रहाण्याच्या ठिकाणाची. ही गरज नेमकी ओळखून नाशिकमध्ये राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या वतीने १९६४ मध्ये अहिल्यादेवी वसतिगृहाची निर्मिती करण्यात आली. या वसतिगृहाला आज पन्नासपेक्षा जास्त वर्ष उलटून गेली. संस्थेचा इतिहास, वाटचाल व २४ एप्रिलला वसतिगृहाच्या नवीन वास्तूची पायाभरणी हे सर्वच महिला सबलीकरणाच्या वाटचालीतील मैलाचे दगड आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nराष्ट्रसेविका समितीची स्थापना वं. मावशी केळकरांनी १९३६ साली केली. चारित्र्यसंपन्न, राष्ट्रभक्त महिलांचे संघटन समितीच्या रूपाने उभे राहिले. पुरुषांप्रमाणेच महिलांचेही योगदान असावे व त्यांच्या माध्यमातून संस्कारांचे रोपण भावी पिढीवर व पर्यायाने समाजावर करता यावेत यासाठी महिला सक्षम, समर्थ व संघटित व्हाव्या, असा प्रयत्न समितीच्या कार्यक्रम, प्रकल्प व उपक्रमांच्या माध्यमातून केला जातो. वं. मावशी ज्या संस्कारात वाढल्या आणि ज्या संस्थेच्या प्रमुख संस्थापिका राहिल्या त्यात लौकिक मालमत्ता करावी, वाढवावी याला प्राधान्य नव्हतं. समितीच्या सेविकांची संपत्ती म्हणजे राष्ट्रभक्ती व चारित्र्यनिष्ठा. ही मूल्यं सेविकांमध्ये झिरपावी म्हणून समितीने आदर्श मानले तेही ���िजाबाई, लक्ष्मीबाई व अहिल्याबाई यांना. कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व यांची ही मूर्तिमंत प्रतिके. या आदर्शांना मूर्तरूप देण्यासाठी गोदावरीच्या रम्य परिसरात, श्रीरामप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत राणी लक्ष्मीबाईचे स्मारक उभारण्याचे ठरले आणि वं. मावशींच्या प्रेरणेने राणी लक्ष्मीबाईंच्या बलिदान शताब्दी वर्षात राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती ही संस्था नाशिकमध्ये स्थापन झाली. महिलांनी महिलांसाठी स्थापन केलेली ही संस्था. संघटन उभे करायचे तर त्याची पहिली पायरी म्हणजे महिला संपर्क. घर, घरातील जबाबदार्‍या व मातृत्वाच्या अनुषंगाने येणार्‍या जबाबदार्‍या यात जर स्त्रीला भक्कम संस्थात्मक आधार मिळाला तर ती समाजकार्यासाठी वेळ देऊ शकते, याची जाणीव समितीच्या नेतृत्वाला होतीच. या उद्देशाने तसेच समाजाची गरज भागावी म्हणून राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीतर्फे वाटचालीतील वेगवेगळ्या टप्प्यांवर उद्योग मंदिर, पाळणाघर, बालमंदिर, वसतिगृह, पौरोहित्य वर्ग, भजनवर्ग इ. अनेक उपक्रम सुरू झाले. सर्वच उपक्रमांनी महिला सक्षमतेला वेगवेगळे आयाम दिले. यापैकी एक महत्त्वाचा आयाम म्हणजे नोकरदार महिला व विद्यार्थिनींसाठीचे वसतिगृह.\n२ मे १९५८ या दिवशी राणीसाहेबांची तिथीनुसार १०१ वी पुण्यतिथी होती. या दिवशी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई स्मारकाचे उद्घाटन झाले.नाशिकच्या दृष्टीने अतिशय मध्यवर्ती असलेल्या अशोकस्तंभाजवळ इमारत तर झाली. या वास्तूत सतत महिलांचं, सेविकांचं येणंजाणं राहावं, यातून त्यांचे वास्तूसोबतचे स्नेहबंध अधिक दृढ व्हावेत, स्थायी कार्याच्या बहरण्यातून समाजाचा समिती कार्यावरील विश्वास अधिक वाढावा, यासाठी करता येण्यासारखी गोष्ट होती ती म्हणजे महिलांसाठी सुरक्षित निवास. प्रथम तीन मुलींपासून सुरू झालेलं वसतिगृह पुढे कामकाजी महिलांसाठी झालं. १९७५ मध्ये महिला वर्षाच्या निमित्ताने वसतिगृहाला केंद्रीय समाजकल्याण विभागाकडून अनुदान मिळालं, पण हा सर्व झाला वसतिगृहाच्या तांत्रिक विकासाचा भाग. राष्ट्रसेविका समितीसारखी संस्कारांसाठी जागरूक असणारी संस्था जेव्हा वसतिगृह चालवते तेव्हा ते इतरांपेक्षा वेगळं असणार हे ओघाने आलंच. रात्रीचे बाहेर जावे लागू नये म्हणून मेस �� सुरक्षित निवारा एवढ्यावरच न थांबता खास वसतिगृहातील मुलींसाठी महिना दोन महिन्यातून एकदा आरोग्य, मनोरंजन, संगीत, वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रोज रात्री वसतिगृहातील मुलींची प्रार्थना असते.\nनाशिक हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. आजूबाजूच्या अनेक तालुक्यांमध्ये आदिवासी पाडे आहेत. या ठिकाणांहून शिक्षणासाठी मुली नाशिकमध्ये येतात. प्रथमच घर सोडल्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेत असतात. सुरक्षित व मायेचा निवारा ही त्यांची मोठीच गरज असते. त्यामुळे समितीने गेल्या चार पाच वर्षांपासून नोकरी करणार्‍या महिलांबरोबरच या मुलींची सोय संस्थेत विनाशुल्क केली होती. विविध प्रकारच्या परीक्षा देणार्‍या मुलीही परीक्षा काळात येथे राहाण्यासाठी येतात. शिक्षणाच्या प्रसारामुळे व नाशिक हे शैक्षणिक व औद्योगिकदृष्ट्या वाढणारं शहर असल्याने वसतिगृहाची मागणी सातत्याने वाढते आहे. वसतिगृहाची संख्यात्मक वाढ व्हायची असेल तर संख्यात्मक वाढीला पर्याय नाही. जागेअभावी संस्था आज ही मागणी पुरवू शकत नाही. म्हणूनच वसतिगृहाच्या नवीन वास्तूचा संकल्प समितीने सोडला आहे. त्याच्या सिद्धीसाठी समाजाच्या पाठिंब्याची गरज मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. वसतिगृहाची आजवरची परंपरा व समितीच्या आजवरच्या कार्याचा ठसा यातून हे नक्कीच घडेल यात शंका नाही.\nआज दिनांक २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता राणी भूवन येथे अहिल्यादेवी वसतीगृहाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार असून राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका आणि संस्थेच्या अध्यक्षा शांताक्का, चांडक, हेमंत राठी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/congress-playing-delaying-tactics-in-supreme-court-over-ram-mandir-issue/", "date_download": "2019-01-16T12:05:10Z", "digest": "sha1:PALXBN4PW5U7RQPOPE66CDN7WVQHVASQ", "length": 18335, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "राम मंदिराला काँग्रेसचाच अडथळा! सत्ता आणि बहुमत असलेल्या मोदींचा आश्चर्यजनक दावा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भव���नी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nराम मंदिराला काँग्रेसचाच अडथळा सत्ता आणि बहुमत असलेल्या मोदींचा आश्चर्यजनक दावा\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली\nराम मंदिर निर्माणामध्ये काँग्रेसच अडथळा निर्माण करत असल्याचा आश्चर्यजनक दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीतील रामलीला मैदानात भरवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे समारोपाचे भाषण करतेवेळी नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे निर्माण का होऊ शकले नाही याचे उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. सध्या राम मंदिराबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. काँग्रेस त्यांच्या वकिलांच्याद्वारे न्याय प्रक्रियेत बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहे असं मोदी म्हणाले आहेत. काँग्रेसने सरन्यायाधीशांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोग आणण्याचाही प्रयत्न केला होता आणि काँग्रेसची राम मंदिर व्हावं अशी इच्छाच नसल्याने त्यांचे हे प्रयत्न सुरू असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.\nमोदी सरकारपुढे राम मंदिर निर्माणासाठी अध्यादेश काढण्याचा सहसोपा मार्ग उपलब्ध होता. मात्र असं न करता मोदी यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायप्रक्रियेद्वारेच हा मुद्दा सोडवला जाईल असं सांगितलं होतं. शिवसेनेने राम मंदिर निर्माणासाठी विधेयक आणावे अशी मागणी केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप सारख्या हिंदुत्ववादी संघटनांनीही शिवसेनेची ही मागणी उचलून धरत विधेयक आणण्याची मागणी केली होती. ही मागणी मोदी यांनी धुडकावून लावत न्यायालयाद्वारे हा मुद्दा सोडवण्याचा हट्ट कायम ठेवला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलडॉ. श्री व सौ कोल्हे, कुमार केतकर व सिने अभिनेते सयाजी शिंदे यांना कृतज्ञता पुरस्कार जाहीर\nपुढीलजीतेंद्र-श्रीदेवीच्या ‘हिम्मतवाला’ला ‘लकी’ चित्रपटाची ‘कोपचा’ गाण्याने सलामी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/kitchen-tips-of-quantity/", "date_download": "2019-01-16T11:45:02Z", "digest": "sha1:VNSRD35ISIF6AJFCRQ4IOYAES5FVC6YQ", "length": 15720, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "अचूक प्रमाण | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nतळगाव राऊतवाडीत श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ\nमालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया : २५ ते २७ जानेवारी…\nमी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nएक वाटी कणिक मळल्यावर त्याच्याबरोबर तीन पोळ्या होऊ शकतात.\nघरी पाहुणे आल्यावर एक डिश पोहे बनवायचे असतील तर एक वाटी पोहे घ्यायचे.\nदोन डिश उपमा बनवायचा असल्यास एक वाटी रवा आणि एक वाटी गरम पाणी घ्यायचे.\nपुलाव/जिरा राईस/मसाले भात करण्यासाठी एक वाटी तांदूळ आणि दोन वाटय़ा गरम पाणी घ्यायचे.\nपाच पुरणपोळ्या बनवायच्या असतील तर एक वाटी हरभरा डाळ आणि पाऊण वाटी गूळ घ्यावा.\nसुरळी वडीसाठी एक वाटी बेसन,दोन वाटय़ा ताक घ्यायचे.\nतीन डिश खिचडी बनवण्यासाठी एक वाटी साबूदाणा आणि दीड वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा.\nतेलाच्या किटलीतील तेल संपले असल्यास कणिक फिरवून घ्यावी. किटली तेलकट चिकट होत नाही. तेल वाया जात नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलसंसदेचे हिवाळी अधिवेशन, आजपासून मोदी सरकारसाठी फेअरवेल सेशन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nतीळगूळ घ्या गोड गोड बोला\nसीकेपी खाद्यप्रकार विशेष आवडीचे\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टी��रएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nआईला रुग्णालयात दाखल करून दागिने घेऊन मुलगा पसार\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nचक्क गोळ्या झाडून कापला वाढदिवसाचा केक, व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळात युवा शेतकऱ्याने फुलवली माळरानावर पपईची बाग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/bharat-ganeshpure-and-sagar-karande-unite-together-for-zangadgutta/", "date_download": "2019-01-16T13:01:29Z", "digest": "sha1:ZJTD4RV2JQC6P4VY2N6DQLFVXTJYRBSH", "length": 9435, "nlines": 88, "source_domain": "megamarathi.in", "title": "भारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता !", "raw_content": "\nHome News भारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \nविनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे हे सध्या मराठी मनोरंजन दुनियेतील अग्रगण्य विनोदवीर मानले जातात. कोणताही शो असो किंवा नाटक या दोघांची जुगलबंदी महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेक्षकांसाठी विनोदाची मेजवाणी असते. यात कमतरता होती ती मराठी चित्रपटाची. आजवर हे दोघे विनोदवीर सिनेमात एकत्र झळकले नव्हते. आता लवकरच भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे हे व्हिजन कॉर्पोरेशन लि. प्रस्तुत, फुटप्रिंट मिडीया एंटरटेनमेंट, पवन शेठ, मोरेश्वर संखे निर्मित आणि संदीप मनोहर नवरे लिखित दिग्दर्शित “झांगडगुत्ता” या मराठी सिनेमातून प्रथमच एकत्र येणार आहेत.\nभारत गणेशपुरे यांची वैदर्भीय बोली भाषेतून विनोदनिर्मिती आणि सागर कारंडे यांचे अवलियापण आता एकत्रित झांगडगुत्ता मधून बघायला मिळणार आहे. ��िग्दर्शक नवरे सांगतात कि, ही विनोदाची जोडगोळी एकत्र आणण्यासाठी आम्ही जवळपास दीड वर्ष वाट बघितली अखेर योग जुळून आला. झांगडगुत्ता हा विदर्भातला शब्द आहे, त्याला सावळा गोंधळ असं आपण म्हणू शकतो. सिनेमाची गोष्ट ही विदर्भातील एका छोट्या गावात घडते. सागर हा उपवर मुलगा आहे तर भारत त्याचे वडील आहेत. अनेक वर्षांपासून प्रयत्न करून देखील सागरच्या लग्नाचे कुठेच काही ठरत नाही. विदर्भीय प्रश्नाचे मिश्कीलपणे पण प्रश्नाचे गांभीर्य न सोडता केलेला प्रयत्न म्हणजे झांगडगुत्ता. चित्रपट पूर्ण झाला असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nभारत सांगतो कि, मला आणि सागरला एकत्र आणण्यासाठी दिग्दर्शकाने खूप वाट पाहिली. याचे मला खूप कौतुक वाटते. आम्ही आज नायक नसलो तरी देखील प्रेक्षक आमच्यावर प्रेम करतात आणि विशेष म्हणजे निर्माते आणि दिग्दर्शक आमच्यासाठी थांबून राहतात यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक यांचे खूप खूप आभार.\nसागर कारंडे सांगतो कि, झांगडगुत्ता…म्हणजे गडबड गोंधळ, अनेकांच्या गोंधळात माझा पण एक गोधळ आहे. यात माझी खूप वेगळी अशी भूमिका आहे, आजवर मी अशी भूमिका यापूर्वी कधीच केली नाही. या भूमिकेसाठी मला सतत एका माणसाला भेटून अभ्यास करावा लागला. ते नेमकं काय आहे ते तुम्हाला लवकरच समजेल. मला खात्री आहे कि विनोदाचा हा झांगडगुत्ता मराठी प्रेक्षक नक्कीच डोक्यावर घेतील.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nठाकूर अनुपसिंगचं ‘बेभान’ पोस्टर\nदाक्षिणात्य अभिनेता ठाकूर अनुपसिंगनं गायलं मराठी ग���णं\nघाडगे & सून मालिकेमध्ये ऋषी सक्सेनाची एन्ट्री \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%8F/", "date_download": "2019-01-16T11:41:21Z", "digest": "sha1:4UY2EALMX4RDR3SMOHHRQU4GNNOQ2KIG", "length": 14349, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सावेडी शहर झाले, हवे आणखी एक पोलीस ठाणे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसावेडी शहर झाले, हवे आणखी एक पोलीस ठाणे\nगंभीर गुन्ह्यांचा वार्षिक रेशो 650 च्या आसपास\nनगर – जिथे उच्चभ्रू वसाहतींचे नागरीकरण जास्त, तिथे गुन्हेगारी जास्त सावेडीचा विचार केल्यास, हे शहरालगत वाढणारे उपनगर सावेडीचा विचार केल्यास, हे शहरालगत वाढणारे उपनगर उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीयांच्या रहदारीने या उपनगराचे कधी शहर करून टाकले आहे, हे देखील लक्षात आलेले नाही. सावेडीतील शहरीकरणाची झपाट्याने होत असलेल्या वाढीत गुन्हेगारी देखील तेजीने फोफावत आहे. जबरी चोरी, लूट, घरफोडी, खून, दंगे, अशा गंभीर गुन्ह्यांचा वार्षिक रेशो 650 च्या आसपास आहे. त्यामुळे एकट्या तोफखाना पोलिसांनी सावेडीतील गुन्हेगारी रोखण्यात दिवसेंदिवस तारेवरची कसरत करावी लागत आहे. केडगाव पोलीस ठाण्याचा जसा स्वतंत्र प्रस्ताव आहे, तसा दोन वर्षापूर्वी वाढत्या सावेडीला आणखी एक स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव दोन वर्षांपासून धूळखात पडून असल्याची माहिती समोर आली आहे.\nसावेडी उपनगर हा उच्चभ्रूंसाठी ओळखा जातो. या उपनगरातील कोणत्यातरी कान्याकोपऱ्यात चोरी, घरफोडी ठरलेलीच असते. तशी नोंद देखील तोफखाना पोलीस ठाण्यात होते. भुरट्या चोऱ्यांची नोंद होत नाही, हे विशेष धूमस्टाईलने मंगळसूत्र चोरीचे प्रकाराला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली असेल, ती सावेडीतून. प्रशस्त असे रस्ते असल्याने दुचाकीस्वारांना, अशी चोरी सोपी होते. पोलिसांपर्यंत तक्रार येईपर्यंत आणि तेथून पुढे पोलिसांकडून सुरू होणारा आरोपींचा तपास, यात बराच वेळ खर्ची होतो. परिणामी, चोरापर्यंत पोलीस पोहचेपर्यंत तो “आझाद’ होतो. दोन दिवसापूर्वी याच सावेडी उच्चभ्रू वसाहतीतील बंगल्यात सुरू असलेल्या वेश्‍या व्यवसायावर पोलिसांनी छापा घातला होता. हा व्यवसाय उघडकीस आला, म्हणून झाले. जे छुपे व्यवसाय सुरू आहेत, ते वेगळेच धूमस्टाईलने मंगळसूत्र चोरीचे प्रकाराला खऱ्य�� अर्थाने सुरूवात झाली असेल, ती सावेडीतून. प्रशस्त असे रस्ते असल्याने दुचाकीस्वारांना, अशी चोरी सोपी होते. पोलिसांपर्यंत तक्रार येईपर्यंत आणि तेथून पुढे पोलिसांकडून सुरू होणारा आरोपींचा तपास, यात बराच वेळ खर्ची होतो. परिणामी, चोरापर्यंत पोलीस पोहचेपर्यंत तो “आझाद’ होतो. दोन दिवसापूर्वी याच सावेडी उच्चभ्रू वसाहतीतील बंगल्यात सुरू असलेल्या वेश्‍या व्यवसायावर पोलिसांनी छापा घातला होता. हा व्यवसाय उघडकीस आला, म्हणून झाले. जे छुपे व्यवसाय सुरू आहेत, ते वेगळेच खबऱ्यांचे जाळे आहे. परंतु कारवाईला वेळ नाही, अशी व्यवस्था पोलिसांची झाली आहे. वाढत्या वसाहतीकरणामुळे खबऱ्यांची माहिती योग्य येईलच, असे नाही. त्यामुळे पोलिसांकडून माहिती काढण्यात सातत्य राहत नाही. परिणामी खबऱ्यांचे जाळे हे कमकुवत झाले आहे.\nसंपर्काची माध्यमे वाढली आहे. परंतु गुन्हेगारीची पद्धत देखील बदलली आहे. त्याचाही परिणाम गुन्हेगारीवर अंकुश ठेवताना होऊ लागला आहे. सावेडीची वाढते शहरीकरण पाहता दोन वर्षापूर्वी आणखी एक स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव समोर आला होता. पोलीस अधीक्षक कार्यालयांमार्फत या प्रस्तावाची फाईल, गृह मंत्रालयापर्यंत गेली आहे. परंतु याच्या पाठपुराव्याला लोकप्रतिनिधींना वेळ नाही, हे दुर्दैव्य आहे. केडगाव पोलीस ठाण्याची फाईलवर जशी\nधूळ साचून आहे, तशीच सावेडीतील आणखी एका स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या फाईलचे झाले आहे. गंभीर घटना झाल्यावरच या प्रस्तावांची आठवण होते. परंतु पाठपुरावा होत नाही.\nसावेडी हे उपनगर राहिलेले नाही. ते शहर झाले आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार आणि विस्तारानुसार गुन्ह्यांचे स्वरुप बदलले आहे. स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव आहे. सध्या, पोलीस संख्याबळ वाढवून मिळावे, यासाठी पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा करणार आहे.\nसावेडीत 68 वर्षांपासून राहत आहे. सावेडीची शहरीकरण झालेच आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी देखील वाढली आहे. वाढलेल्या चोऱ्या आणि घरफोड्यांमुळे असुरक्षित वाटते आहे. घरात राहिलो किंवा नाही, तरी चोरी होतेच. पोलिसांचे संख्याबळ वाढवले पाहिजे.\nसावेडीत 40 वर्षांपासून राहत आहे. सावेडी ही उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखले जाते. गुन्हेगारी वाढली आहे. चोरीचे प्रकार नित्याचेच झाले आहे. पोलिसांकडून देखील चोऱ्यांची उकल होताना दिसत नाही. सावेडीला आणखी एका पोलीस ठाण्याची गरज आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/'-'-5019/", "date_download": "2019-01-16T12:13:28Z", "digest": "sha1:RB4SPBJIHFWSHHV64MGSLV3VDY2WIEJ5", "length": 7544, "nlines": 153, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-'प्रक्टिकल लव'", "raw_content": "\nआधार मिळाला की फुलत राहतं\nपण ते बांडगुळासारखं असलं की\nतिला रडण्यासाठी खांदा हवा होता\nत्यालासुद्धा हा अनुभव नवा होता\nती बाहेर येत होती\nनकळतपणे त्याला हात धरण्याची\nसंधीच त्याला देत होती\nथांबवायला तिच्या आसवांचा पूर\nनेण्यास तिला दुखा:पासून दूर\nधीर तिला द्यायला सरसावला तो,\nनि हळव्या मनात त्याच्या फुलला प्रेमांकुर\nकदाचित नियतीला नव्हतं ते मंजूर...\nत्याचं प्रेम तिच्यासाठी होती सहानुभूती\nप्रेमात फसण्याची पुन्हा तिला होती भीती\nपण तो नव्हता ना इतर सर्वांसारखा\nत्याच्या मनात होती फक्त आपुलकीची प्रीती\nतिच्यासाठी तो होता फक्त चांगला मित्र\nत्याला कसा बनवायचा आयुष्याचा जोडीदार\nआयुष्याचं असंच थोडी रंगतं चित्र, आणि\nनुसतंच प्रेम असून थोडीच भागतं यार...\nआता ताकही फुंकून प्यायची वेळ होती...\nखरं प्रेम,, शेवटचं कुणी केलं ते आठव\nआजकाल असं काही होत नसतं रे\nआता फक्त असतं 'प्रक्टिकल लव'\nतुझ्या संगे सुख-दुख: वाटीन मी\nपण त्यात आहे एक छोटासा झोल,\nचंद्र ता-यांच्या गप्पात मला नाही रस\nतू घर कधी घेणार ते आधी बोल\nत्यानेही मग समजावले मनाला\nहा तर आहे काही भलताच गेम\nकळतच नाही, प्रेमातला व्यवहार\nकी हे व्यवहारातलं प्रेम...\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nथांबवायला तिच्या आसवांचा पूर\nनेण्यास तिला दुखा:पासून दूर\nधीर तिला द्यायला सरसावला तो,\nनि हळव्या मनात त्याच्या फुलला प्रेमांकुर\nत्याचं प्रेम तिच्यासाठी होती सहानुभूती\nप्रेमात फसण्याची पुन्हा तिला होती भीती\nपण तो नव्हता ना इतर सर्वांसारखा\nत्याच्या मनात होती फक्त आपुलकीची प्रीती\nआधार मिळाला की फुलत राहतं\nपण ते बांडगुळासारखं असलं की\nमलासुद्धा ही कविता खुप जवळची आहे..\nमाझ्या कविता - हर्षद कुंभार\nया कवितेतील सर्व घटना आणि पात्र वास्तव आहेत, तथापि त्यांचा कल्पनेशी काही संबंध नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-news-smart-city-pcmc-54810", "date_download": "2019-01-16T12:38:23Z", "digest": "sha1:6SJRFUQAJZEOPTBYHKIFLSBGKQ64YCRF", "length": 14467, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news smart city pcmc उद्योगनगरीही \"स्मार्ट' | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 24 जून 2017\nपिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या तिसऱ्या देश पातळीवरील फेरीत पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी ट्विट करून ही माहिती दिली.\nपिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या तिसऱ्या देश पातळीवरील फेरीत पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी ट्विट करून ही माहिती दिली.\nस्मार्ट सिटी अभियानाच्या तिसऱ्या फेरीत 30 शहरांची निवड झाली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे. स्मार्ट सिटी अभियानात सुरवातीला पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर यांचा एकत्रित प्रस्ताव पाठविला होता. मात्र, दोन्ही शहरे वेगवेगळी असल्याने पुणे शहराचा योजनेत समावेश केला. पिंपरी-चिंचवड महापालिका रॅंकिंगमध्ये चौथ्या स्थानावर असतानाही स्मार्ट सिटीतून वगळले होते. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेने स्मार्ट सिटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या फेरीसाठी निवड केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. आता तिसऱ्या फेरीत शहराची निवड झाली आहे.\nस्मार्ट सिटीबाबतचा प्रस्ताव 31 मार्चला महापालिकेने केंद्र सरकारकडे सादर केला होता. या प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारकडून महापालिकेला पाच वर्षांत 500 कोटी, राज्य सरकारकडून 250 कोटी, तर महापालिका स्वहिस्सा रक्कम 399 कोटी असा निधी उपलब्ध होणार आहे.\n\"स्मार्ट सिटी'मुळे काय होणार\n- माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सुविधांचे सक्षमीकरण\n- पाणीपुरवठा वितरण व्यवस्था, पथदिवे, सिग्नल यंत्रणा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पार्किंग आदी विविध पायाभूत सुविधांचा विकास\n- नागरिकांना चांगल्या क्षमतेने मिळणार पायाभूत सुविधा\nस्मार्ट सिटी अभियानात देशपातळीवरील तिसऱ्या फेरीत पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे. स्मार्ट सिटीमध्ये महापालिका स्वहिस्सा रकमेसह एकूण एक हजार 149 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी एसपीव्ही कंपनी स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रकल्प अंमलबजावणीस शहरात तत्काळ सुरवात केली जाईल. शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने आवश्‍यक प्रयत्न राहतील.\n- श्रावण हर्डीकर, आयुक्त.\nशहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यामुळे शहरातील नागरिक आनंदित झाले आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहर जास्तीत जास्त स्मार्ट कसे होईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पात उपलब्ध होणाऱ्या निधीचा त्यासाठी योग्य वापर केला जाईल.\n- नितीन काळजे, महापौर.\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nमंचर - आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी भागातील रुग्णांना वेळेत दवाखान्यात नेण्यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कॉम्प्टीटर फाउंडेशन पुणे व आदिम...\nपुणे - पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन यांच्यात विसंवाद असल्यामुळे शहरातील ११५ ठिकाणे वाय-फाययुक्त करण्याच्या प्रयत्नांना हरताळ फासला गेला...\nरोझव्हॅली सोसायटीत खतनिर्मिती प्रकल्प\nनवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील रोझव्हॅली सोसायटीच्या वतीने ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. २७६...\nराजीव गांधी पूलांचे सौंदर्य हरपले\nऔंध : येथील मुळा नदीवरील राजीव गांधी पूल पालिकेच्या दुर्लक्षामुळे बकाल बनला आहे. दोन्ही महापालिकेच्या सीमेवरील या पुलावर असणाऱ्या दुभाजकातील गवत...\nटॉप टेनमध्ये ‘स्मार्ट नाशिक’ला आणूच\nनाशिक - नागरी सुविधा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पर्यटन यांसारख्या विषयांत इतर स्मार्ट शहरांच्या तुलनेत मागे-पुढे पडलेल्या ‘स्मार्ट नाशिक’चा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/17/editorial-on-plastic-ban.html", "date_download": "2019-01-16T13:05:59Z", "digest": "sha1:YQEKYRZLOKFB3R2WWL5JW2CFRSCDO2AF", "length": 17900, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " अवास्तव प्लास्टिक बंदीचा आचरट प्रयत्न अवास्तव प्लास्टिक बंदीचा आचरट प्रयत्न", "raw_content": "\nअवास्तव प्लास्टिक बंदीचा आचरट प्रयत्न\nप्लास्टीक बंदी हवी हे अगदी खरं असलं तरी ज्यांना मुंबई बाहेरील जगचं ठाऊक नाही त्या युवराजांच्या सांगण्यावरून मंत्र्यांनी हा निर्णय घेणे नक्कीच व्यवहार्य नाही. कारण प्लास्टीकला अद्याप अन्य पर्याय उपलब्ध नाही, त्यातच कोणत्याही जनजागृतीशिवाय ही बंदी लादली गेली. त्यामुळे होणार्‍या परिणामांचा अंदाज नसताना हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे ही बंदी कितपत यशस्वी होईल हा येणारा काळच ठरवणार आहे.\nदर पावसाळ्यात गटारांमध्ये प्लास्टिक पिशव्यांमुळे पाणी तुंबणं हे चित्र सर्वांच्याच परिचयाचं झालं आहे. हे कितीही सत्य असलं तरी प्लास्टिकचा वापर टाळणं किंवा त्याला पर्याय शोधणं अशी कामं फार कमी लोकांच्या हातून घडताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवानंतर झोपी गेलेला जागा झाला, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्लास्टिकबंदीचा प्रस्ताव पर्यावरण खात्यापुढे मांडला. त्यानंतर राज्याच्या पर्य��वरण मंत्र्यांनी राज्यात संपूर्ण प्लास्टिकबंदीची घोषणा केली. प्लास्टिकच्या वापरामुळे सर्वत्र दिसणारे विदारक चित्र समोर असताना केवळ आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरुन पर्यावरण खात्याला जाग यावी, हे दुर्देवच म्हणावं लागेल. आदित्य ठाकरेंनी याआधी मुंबई महापालिकेच्या कारभारातही नाक खूपसत रुफ टॉप हॉटेल धोरण लागू करण्याची मागणी केली. पण, ज्या महापालिकेच्या कारभार्‍यांनी गल्लीगल्लीत उगवणार्‍या हॉटेलांवर नियंत्रण ठेवता येत नाही. अशा हॉटेलात लागलेल्या आगीत मुंबईकरांचा बळी जातो, ती महापालिका, रुफ टॉप हॉटेलला काय संरक्षण देणार, वा तपासणी करणार मुंबईच्या राजकारणात मिरवणार्‍या आदित्य ठाकरेंना पालिका अधिकार्‍यांची अर्थपूर्ण कार्यशैली ठाऊक नाही की का मुंबईच्या राजकारणात मिरवणार्‍या आदित्य ठाकरेंना पालिका अधिकार्‍यांची अर्थपूर्ण कार्यशैली ठाऊक नाही की का की ठाऊक असूनही त्या अर्थपूर्ण हितसंबंधाच्या रक्षणासाठी, त्यातून आपल्यालाही या मलाईदार लोण्याच्या गोळ्यावर ताव मारता येईल म्हणून त्यांनी हा रुफ टॉप हॉटेलचा प्रस्ताव ठेवला असेल का की ठाऊक असूनही त्या अर्थपूर्ण हितसंबंधाच्या रक्षणासाठी, त्यातून आपल्यालाही या मलाईदार लोण्याच्या गोळ्यावर ताव मारता येईल म्हणून त्यांनी हा रुफ टॉप हॉटेलचा प्रस्ताव ठेवला असेल का आणि आज तेच आदित्य ठाकरे ज्या प्लास्टिकचा जवळपास सर्वच क्षेत्रात वारेमाप वापर केला जातो, त्याच्यावर बंदी लादण्याची मागणी करतात. ही खरे म्हणजे राज्यातल्या व्यावसायिक, घरगुती, व्यापारी, सामाजिक वातावरणाची बिलकुल जाण नसलेल्या युवराजांनी केलेली मागणी ठरावी आणि घराण्याच्या गुलामगिरीत माना डोलवायची सवय लागलेल्या मंत्र्यांनीही युवराजांच्या मागणीपुढे मान तुकवली. कोणतीही पूर्वतयारी न करता, ही बंदी राज्यावर लादली.\nप्लास्टिक बंदी झालीच पाहिजे यात कोणतेही दुमत नाही. मात्र, पर्यांयांशिवाय बंदी करणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करण्यासारखे आहे. असो... पण चार-पाच महिन्यांच्या विचारविमर्शानंतर गुढीपाडव्यापासून संपूर्ण प्लास्टिकबंदी करण्याच्या निर्णय घेण्यात आला. यापूर्वी देशातील अनेक राज्यांमध्ये प्लास्टिकबंदी करण्यात आली. त्या ठिकाणी तज्ज्ञांच्या टीमने अभ्यासदौरा केला आणि हा निर्णय घेतला. मात्र, यानंत��� अनेक प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत. पर्यावरणाची वाढती हानी पाहता प्लास्टिक वापर थांबविण्यावर भर द्यायला हवा होता. गेल्या काही दशकांपासून त्या दृष्टिकोनातून तशी मागणीही होत होती आणि होत आहे. अनेकदा कापडी पिशव्या, कागदी पिशव्या वापरण्याचा आग्रह धरण्यात आला तर दुसरीकडे ५० मायक्रोन्सच्या खालच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली. मात्र, अधिकार्‍यांच्या अकार्यक्षमेतमुळे म्हणा किंवा अन्य कोणत्या गोष्टींमुळे त्याचा फारसा फरक पडलेला जाणवला नाही. किंबहुना, या निर्णयाची अंमलबजावणीच योग्य रितीने झालेली दिसली नाही. उलटपक्षी कमी वजनाच्या बंदीच्या निर्णयानंतर संगनमताने त्याच प्लास्टिक पिशव्यांची मागणी वाढताना दिसून आली. केवळ राजकारणाच्या दृष्टिकोनातून किंवा आपले राजकारणातले वजन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असे घेण्यात येणारे निर्णय हे काही नवे नाही. केवळ राजकारण किंवा एखाद्याने बंदी घालण्याच्या सुचना केली म्हणून एखाद्या गोष्टीवर बंदी आणण्यापूर्वी त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्याबद्दल जनजागृती करणे आवश्यक असते. केवळ माध्यमांमधून निर्णय जाहीर करून अशी जनजागृती होत नसते. गेल्या अनेक वर्षांपासून सामान्यांनी प्लास्टिकला आपल्या जीवनातला अविभाज्य भाग बनवले आहे. प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर याबाबत खात्याकडून प्रयत्न होणे गरजेचे होते. मात्र, गेल्या चार- सहा महिन्यांमध्ये असे होताना दिसले नाही, ना पर्यायी वस्तूंबाबत माहिती देण्याचे प्रयत्न करण्यात आले. प्लास्टिकच्या वाढत्या वापरामागे आज अनेक कारणे आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे ते सहजरित्या उपलब्ध होत आहे, तर दुसरं कारण म्हणजे त्याची कापड किंवा अन्य पर्यायी वस्तूंच्या तुलनेत असलेली अत्यल्प किंमत.\nएखाद्या वस्तूवरील बंदीसाठी कायदा केला तर त्यानंतर त्याचा काळाबाजार वाढल्याची अनेक उदाहरण आपल्यासमोर आहे. कोणाच्याही संगनमताशिवाय या गोष्टी अशक्य आहेत. गुटख्यासारख्या पदार्थांवर बंदी आणल्यानंतर अनेक ठिकाणी काळ्या बाजारातून गुटखा उपलब्ध होत होता, तर अनेकांनी दोन-तीन पदार्थ एकत्र करून गुटख्यासारखा पदार्थ तयार करून आपले खिसे भरण्याची नवी शक्कल लढवली होती. तसाच प्लास्टिकबंदीचा काहीसा फटका ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. त्यामुळे सामान्यांकडून याला क��ती प्रतिसाद मिळेल, हे पुढील काळच ठरवेल. केवळ पाच-पंचवीस हजारांचा दंड आणि काहीशा महिन्यांचा तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करून हा प्रयोग यशस्वी होईल, अशा भ्रमात सध्या पर्यावरण खातं वावरताना दिसत आहे. बंदी केल्यानंतरही त्यावरचे पर्याय काय हे अद्याप कोणी सांगू शकत नाही. प्लास्टिकबंदीमधून दुधाच्या पिशव्यांना वगळलं. मात्र, त्यासाठी ग्राहकांना आपल्या पदरचे ५० पैसे रिसायकलिंगच्या नावाखाली खर्च करावे लागणार आहेत, तर पाण्याच्या बाटल्यांवरही ग्राहकांना प्रत्येक बाटलीसाठी अतिरिक्त १ रुपया द्यावा लागणार आहे. या पिशव्या किंवा बाटल्या विक्रेत्यांना किंवा संकलन केंद्रावर देऊन ते पैसे पुन्हा घेता येणार आहेत. मात्र, कितपत लोक हे त्या ठिकाणी जाऊन हे पैसे परत घेतील, हा प्रश्न आहे. ५० पैसे ते १ रुपयासाठी खेटे मारण्याऐवजी अनेकजण त्यावर पाणी सोडण्याचा निर्णयही घेऊ शकतात. नेहमीप्रमाणे सुरुवातीच्याच काळात सरकारी यंत्रणा दक्ष राहून काही जणांवर कारवाईचा बडगा उचलेल आणि नंतर ‘ये रे माझ्या मागल्या’ याप्रमाणे प्लास्टिकचे सत्र पुन्हा सुरू होईल. त्यामुळे येत्या काळात या बंदीला दिखावेपणाचेही रूप येईल. मात्र, यशस्वीरित्या प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करायची असेल तर याची सुरुवात लोकशिक्षणापासून करावी लागेल.\nप्लास्टिकचा पर्याय तो बंद करण्यापूर्वीही मोठ्या प्रमाणात उपलब्धही करून द्यावी लागेल. ही बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने करण्याचा घेतलेला निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचा वापर सामान्यांच्या जीवनात वाढविण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून पुढाकार घेणे आवश्यक आहे. नवी व्यवस्था समाजात रूढ होण्यासाठी काही कालावधी जायला हवा. त्यानंतरच दंडात्मक कारवाई करून पुढील पाऊल उचलायला हवं. तेव्हाच ही बंदी परिणामकारकरित्या लागू झाली असं म्हणावं लागेल. महापौर बंगल्यामागे असलेल्या समुद्रकिनार्‍याची अवस्था पाहिली तर आजही पर्यावरण खात्याला पर्यावरणाची किती काळजी आहे, याबाबत शंका येते. प्लास्टिकबंदी ही गरज जरी असली तरी कोणाच्या सांगण्यावरून किंवा इतर राज्यांनी केली म्हणून केवळ दिखाव्यासाठी ही बंदी केल्याने ही बंदी यशस्वी होण्याची चिन्ह धूसरच आहे. राजकारणापलीकडे याला व्यापक जनमोहिमेचे रूप दिले तरच ही बंदी यशस्वी होईल, नाहीतर नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवल्यासारखी ही बंदी आणि हा कायदा केवळ कागदावरच राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/mother-along-mawshi-daughter-became-pusacapu-159513", "date_download": "2019-01-16T12:41:35Z", "digest": "sha1:WMQUAT2WXOXYHCMISCAHDTEGM72EULSJ", "length": 17580, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mother, along with Mawshi, daughter became a pusacapu आई, मावशीसोबत मुलगीही बनली खिसेकापू | eSakal", "raw_content": "\nआई, मावशीसोबत मुलगीही बनली खिसेकापू\nरविवार, 9 डिसेंबर 2018\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडे बाजारात काल (7 डिसेंबर) खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन महिलांना येथील पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यांची कसून चौकशी केली असता, त्या वर्धा जिल्ह्यातील असून सराईत चोर असल्याचे निष्पन्न झाले. पारोळा बस स्थानकातून सोन्याची 75 हजारांचे दागिणे चोरल्याची त्यांनी कबुली दिली. या घटनेचे \"सीसीटीव्ही फुटेज' पोलिसाच्या हाती लागले आहे. दरम्यान, तिघा संशयित महिलांना न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडे बाजारात काल (7 डिसेंबर) खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन महिलांना येथील पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यांची कसून चौकशी केली असता, त्या वर्धा जिल्ह्यातील असून सराईत चोर असल्याचे निष्पन्न झाले. पारोळा बस स्थानकातून सोन्याची 75 हजारांचे दागिणे चोरल्याची त्यांनी कबुली दिली. या घटनेचे \"सीसीटीव्ही फुटेज' पोलिसाच्या हाती लागले आहे. दरम्यान, तिघा संशयित महिलांना न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.\nमेहुणबारे गावाचा काल (7 डिसेंबर) आठवडे बाजार होता. या बाजारात आजूबाजूच्या सुमारे 25 ते 30 खेड्यांमधील ग्रामस्थ बाजाराला येतात. दरेगाव (ता. चाळीसगाव) येथील नारायण महाजन हे देखील बाजारात आले होते. भाजीपाला खरेदी करत असताना त्यांच्या पॅन्टच्या खिशात कोणीतरी हात टाकल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी लगेचच मागे फिरून पाहिले असता, एका महिलेने त्यांच्या खिशातून पैसे काढून लपविल्याचे लक्षात आले. या महिलेसोबत आणखीन दोन महिला असल्याने महाजन यांनी घडलेला प्रकार मेहुणबारे पोलिसांना कळविला. त्यानुसार, पोलिसांनी बाजारात येऊन संशयितरित्या फिरणाऱ्या इंदू आनंदा गायकवाड, ��ांता प्रेम गायकवाड व सोनी जगत राखडे (सर्व रा. अशोकनगर, वर्धा) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची महिला पोलिस हवालदाराने कसून चौकशी केली असता, तिघींनी बाजारात चोरलेले सहा हजार रुपये व मुद्देमाल पोलिसांना काढून दिला.\nपोलिस ठाण्यात आणलेल्या तिघा महिलांनी त्यांचा पत्ता चुकीचा सांगितला. हे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या लक्षात आल्याने त्या तिघांची स्वतंत्ररित्या सखोल चौकशी केली. त्यामुळे तिघेही खोटे बोलत असल्याचे लक्षात आले.पोलिसी खाक्‍या दाखवल्यानंतर त्यांनी पाच ते सहा जणांचे खिसे कापल्याचे सांगितले. यापूर्वीही त्यांनी येथील बाजारात अशा चोऱ्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. तिन्ही महिलांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.\nया तिन्ही संशयित महिला सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी (5 डिसेंबर) पारोळा बस स्थानक परिसरातून 75 हजार रूपयांचे सोन्याचे दागिणे याच महिलांनी लंपास केले होते. या स्थानकावरील \"सीसीटीव्ही फुटेज'मध्ये याच महिला असल्याचे निष्पन्न झाले. तशी त्यांनीही पोलिसांजवळ कबुली दिल्याचे श्री. हिरे यांनी सांगितले.\nआई, मावशीसोबत मुलगीही बनली खिसेकापू\nबाजारात गर्दीचा फायदा घेऊन खिसे कापण्यात निष्णात असलेल्या तिन्ही महिला एकमेकींच्या नातेवाईक आहेत. यात मुलीसह तिच्या आई व मावशीचा समावेश आहे. सुया पोत विकण्याचा त्यांचा व्यवसाय असल्याचे त्या असल्या तरी खिसे कापण्याचे ते कामे करतात. आई व मावशीने त्यांच्या मुलीला देखील चोरीच्या या व्यवसायात गुंतवले असून त्यांचे एक रॅकेट असावे, असा पोलिसांचा अंदाज अजून त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.\n''सध्या आमच्या ताब्यात असलेल्या तिन्ही महिला सराईत दिसून येत आहे. त्यांनी भुसावळ, पारोळा, जळगाव व चाळीसगाव येथील बसस्थानक तसेच बाजारपट्टा भागात अनेक चोऱ्या केल्या आहेत. साधारणतः आठवड्यापासून तिन्ही आपल्या भागात सक्रीय झाल्या होत्या.''\n- जयपाल हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेहुणबारे (ता. चाळीसगाव)\nरावेरमधून डॉ. उल्हास पाटील, जळगावातून प्रा. रजनी पाटील\nजळगाव - काँग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदार संघातून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह आ�� जणांनी तर जळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी...\nगिरणा धरणातून आवर्तन सुटले\nमेहुणबारे(ता. चाळीसगाव) : जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडील...\nहिंमतीवर वाढवला वडिलांचा व्यवसाय\nचाळीसगाव : आपल्या वडिलांच्या कन्स्ट्रक्‍शन व्यवसायात त्यांना मदत म्हणून उतरलेल्या येथील युवा उद्योजक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश...\nहिंमतीवर वाढवला वडिलांचा व्यवसाय\nचाळीसगाव ः आपल्या वडिलांच्या कन्स्ट्रक्‍शन व्यवसायात त्यांना मदत म्हणून उतरलेल्या येथील युवा उद्योजक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश...\nटंचाईच्या तीव्र झळा, शासनाकडून निधीचा भोपळा\nजळगाव : राज्यात दुष्काळ आणि पाणी टंचाईशी सामना करण्याच्या घोषणा करण्यात येत आहेत. मात्र, आज पाणी टंचाईची स्थिती वाढत असताना नवीन वर्षासाठी एक रूपयाही...\nजळगाव लोकसभेत शिवसेना भाजपच्या पुढे\nजळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना प्रचारात आता भारतीय जनता पक्षाच्याही पुढे निघून गेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात स्वबळावर लढण्यास आम्ही सक्षम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_614.html", "date_download": "2019-01-16T12:12:23Z", "digest": "sha1:FP3PXWLG335JEFSRHW6XGBOSTZA36MMB", "length": 20150, "nlines": 99, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दखल अ‍ॅट्रासिटीवरून भाजपवर मित्रपक्ष नाराज | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nदखल अ‍ॅट्रासिटीवरून भाजपवर मित्रपक्ष नाराज\nशिवसेना, तेलुगु देसम या पक्षांच्या पाठोपाठ आता लोकजनशक्ती पक्षानंही भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आलेल्या न्या. गोयल यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी या पक्षानं येत्या 9 ऑगस्टला दिल्लीत होणार्‍या दलितांच्या सरकार विरोधी निदर्शनांमध्ये सहभागी होण्याचा इशारा दिला आहे. या पक्षाचे नेते रामविलास पासवान हे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचे खासदार चिरंजीव चिराग पासवान यांनी मोदी सरकारला हा इशारा दिला आहे. अन्य दलित संघटनांच्या बरोबर गेलं नाही, तर दलित मतं आपल्या मागं राहणार नाहीत, याची भीती पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला वाटत असली पाहिजे. अ‍ॅट्रासिटी कायद्यातील तरतुदी सौम्य करण्याबाबतचा निर्णय देणार्‍या न्या.गोयल यांची निवृत्तीनंतर भाजप सरकारनं राष्ट्रीय हरित लवादाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.\nभारतीय जनता पक्षावर नाराज मित्रपक्षांची संख्या वाढते आहे. भाजपचे सुरुवातीपासून मित्रपक्ष असणार्‍या काही नेत्यांना पात्रता असूनही मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते वारंवार नाराजी व्यक्त करीत आहेत. उदितराज त्यापैकी एक. त्यांनी दलितांच्या प्रश्‍नावर भाजपवर टीकेचे आसूड़ ओढले आहेत. रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात स्थान दिले; परंतु त्यांचा दलितांची नाराजी दूर करण्यासाठी कितपत उपयोग झाला, हा संशोधनाचा मुद्दा आहे. उलट, आठवले भाजपच्या कच्छपी लागल्याने त्यांच्यावरच कार्यकर्ते नाराज झाले आहेत. भाजपचं सरकार केंद्रात आल्यानंतर दलित अत्याचारांच्या घटनांत वाढ झाली. राजस्थान, उत्तर प्रदेशाील दलित व मुस्लिमांनी भाजपला धडा शिकविला. सर्वोच्च न्यायालयानं मागं दिलेल्या एका निकालात अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करताना काही निर्बंध लादले. त्यामुळं दलित समाज आणखी नाराज झाला. अ‍ॅट्रासिटी कायद्याच्या तरतुदी अधिक कडक कराव्यात, या मागणीसाठी दलित संघटनांनी सरकारवर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय जनता दल, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, डॉ. प्रकाश आंबेडकर आदींनी त्याविरोधात भाजपची कोंडी करण्याची व्यूहनीती आखली आहे. बिहारमध्येही दलित समाज मोठ्या प्रमाणात आहे. पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत मागच्यासारखं यश मिळवायचं असेल, तर अ‍ॅट्रासिटी कायदा अधिक कडक करण्याची भूमिका घेण्याशिवाय सत्ताधारी पक्षापुढं पर्याय नाही. रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष आणि संयुक्त जनता दलानं आता या मुद्द्यावरून भाजपविरोधात भूमिका घेतली असली, तरी सरकारमधून बाहेर पडण्याचं धाडस ते करणार नाहीत. राष्ट्रीय जनता दलाच्या हाती आयतं कोलित मिळू नये, यासाठीच त्यांचा प्रयत्न आहे.\nशिवसेना, तेलुगु देसम या पक्षांच्या पाठोपाठ आता लोकजनशक्ती पक्षानंही भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आलेल्या न्या. गोयल यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी या पक्षानं येत्या 9 ऑगस्टला दिल्लीत होणार्‍या दलितांच्या सरकार विरोधी निदर्शनांमध्ये सहभागी होण्याचा इशारा दिला आहे. या पक्षाचे नेते रामविलास पासवान हे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचे खासदार चिरंजीव चिराग पासवान यांनी मोदी सरकारला हा इशारा दिला आहे. अन्य दलित संघटनांच्या बरोबर गेलं नाही, तर दलित मतं आपल्या मागं राहणार नाहीत, याची भीती पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला वाटत असली पाहिजे. अ‍ॅट्रासिटी कायद्यातील तरतुदी सौम्य करण्याबाबतचा निर्णय देणार्‍या न्या.गोयल यांची निवृत्तीनंतर भाजप सरकारनं राष्ट्रीय हरित लवादाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यामुळं दलित संघटना संतप्त झाल्या नसत्या, तरच नवल. लोकजनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान यांचा त्यांच्या नियुक्तीला आक्षेप आहे. त्यांची त्वरीत हकालपट्टी करावी, मागणी त्यांनी केली आहे. न्या. गोयल यांची हकालपट्टी करण्याची मागणी पूर्ण न झाल्यास सरकारच्या विरोधात पुढील महिन्यात दलितांनी जी निदर्शनं आयोजित केली आहेत, त्यात सहभागी होऊ असा इशारा पासवान यांनी दिला आहे. या मागणीला त्यांचे वडील केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा विरोध आहे किंवा नाही, याचं स्प��्टीकरण झालेलं नाही. आमच्या पक्षानं मोदींच्या नेतृत्वाखालील पक्षाला मुद्द्यांवर आधारीत पाठिंबा दिला आहे. आम्ही सरकारच्या मागं फरफटत जाणार नाही, असं चिराग यांनी स्पष्ट केलं आहे ; पण त्याचवेळी तेलुगु देसमप्रमाणे सरकारमधून बाहेर पडणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.\nसर्वोच्च न्यायालयानं निष्प्रभ ठरवलेला अ‍ॅट्रोसिटी कायदा पुनर्स्थापित करण्याच्या केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानं केलेल्या मागणीचे आता मोदी सरकारला पाठिंबा देणार्‍या नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलानंही समर्थन केलं आहे. भाजपचे वायव्य दिल्लीचे खासदार उदित राज यांनीही मोदी सरकारमधील दलित मंत्री हे परावलंबी असल्याचा आरोप करीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आदर्शकुमार गोयल यांच्या राष्ट्रीय हरित प्राधिकरणावरील नियुक्तीला जोरदार आक्षेप घेतला आहे. न्या. गोयल यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठानं 20 मार्चला दिलेल्या निकालात अ‍ॅट्रोसिटी कायदा निष्प्रभ ठरविला होता. मोदी सरकारनं हा कायदा पुनर्स्थापित करावा, या मागणीसाठी देशभरातील दलित संघटनांनी 2 एप्रिलला देशव्यापी बंदही पाळून निषेध व्यक्त केला होता ; पण गेल्या तीन महिन्यांत अ‍ॅट्रोसिटी कायदा पुनर्स्थापित करण्यासाठी मोदी सरकारनं गांभीर्यानं पावले उचलली तर नाहीत. उलट न्या. आदर्शकुमार गोयल यांची नियुक्ती करून या निकालाचं अप्रत्यक्षपणे समर्थनच केल्यामुळं आता दलित आणि आदिवासी खासदार आक्रमक झाले आहेत. मोदी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या लोजपनं 9 ऑगस्टच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. लोजपच्या या भूमिकेचे संयुक्त जनता दलानं समर्थन करून मोदी सरकार आणि भाजपवरील दबाव वाढवला आहे. त्याचवेळी भाजपमधील नाराज दलित आणि आदिवासी खासदारांनी आवाज उठवायला सुरुवात केल्यामुळं सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारवर अ‍ॅट्रोसिटी कायदा पुनर्स्थापित करणारा वटहुकुम काढण्याचं दडपण वाढलं आहे. अ‍ॅट्रोसिटी कायदा निष्प्रभ करुनही मोदी सरकारमधील दलित मंत्री काहीच आवाज उठवत नसल्याबद्दल उदित राज यांनी हे मंत्री परावलंबी जळजळीत असल्याची टीका केली आहे. दलितविरोधी न्यायमूर��ती आदर्शकुमार गोयल यांची नियुक्ती सरकारनं तात्काळ रद्द करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. त्यांचा रोख हा आठवले आणि पासवान यांच्या विरोधात आहे, हे लपून राहिलेलं नाही.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-fire-safety-in-mumbai/", "date_download": "2019-01-16T12:50:32Z", "digest": "sha1:L3BUW7AUMFCOVEATZZ4KAQU2UGKGWS7K", "length": 18848, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुद्दा : कठोर कारवाई हवी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनील�� चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nमुद्दा : कठोर कारवाई हवी\nमुंबईतील अंधेरी भागातील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला, तर शंभरच्या वर जखमी झाले. सरकारने या गंभीर घटनेची दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. पण या आगीचे गांभीर्य कोणाच्या लक्षात आले काय सरकारी रुग्णालय असूनही या रुग्णालयात अग्निशमन व्यवस्था ही बाब अक्षम्य आहे. मुंबई शहरात आगीच्या घटना वाढत चालल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत आगीच्या घटनांमुळे तीनशे लोकांचा बळी गेला आहे. आता त्यात रुग्णालयेदेखील आगीच्या विळख्यात येऊ लागले आहे. रुग्णालयासारख्या ठिकाणी म्हणजे जिथे रुग्णांचे जीव वाचविले जातात तिथेच त्यांना आगीत लोटून दिल्यासारखाच प्रकार आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. काही वर्षांपूर्वी कोलकाता येथील एका रुग्णालयात अशीच आग लागली होती. त्यावेळी मुंबईतील शंभरपेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. तरी आपण त्यातून काही शिकलो नाही असेच म्हणावे लागेल. आपल्याकडे 2006 मध्ये महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक जीवरक्षक कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार प्रत्येक इमारतीत अग्निशमन यंत्रणा हवी. ही यंत्रणा उभारण्याची जबाबदारी विकासक, सोसायटीची असेल, पण अग्निशमन यंत्रणा किती इमारती आणि विकासक यांनी उभारली सरकारी रुग्णालय असूनही या रुग्णालयात अग्निशमन व्यवस्था ही बाब अक्षम्य आहे. मुंबई शहरात आगीच्या घटना वाढत चालल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत आगीच्या घटनांमुळे तीनशे लोकांचा बळी गेला आहे. आता त्यात रुग्णालयेदेखील आगीच्या विळख्यात येऊ लागले आहे. रुग्णालयासारख्या ठिकाणी म्हणजे जिथे रुग्णांचे जीव वाचविले जातात तिथेच त्यांना आगीत लोटून दिल्यासारखाच प्रकार आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. काही वर्षांपूर्वी कोलकाता येथील एका रुग्णालयात अशीच आग लागली होती. त्यावेळी मुंबईतील शंभरपेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. तरी आपण त्यातून काही शिकलो नाही असेच म्हणावे लागेल. आपल्याकडे 2006 मध्ये महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक जीवरक्षक कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार प्रत्येक इमारतीत अग्निशमन यंत्रणा हवी. ही यंत्रणा उभारण्याची जबाबदारी विकासक, सोसायटीची असेल, पण अग्निशमन यंत्रणा किती इमारती आणि विकासक यांनी उभारली वास्तविक सार्वजनिक इमारतीमध्ये सुरक्षा व्यवस्था नसताना तिथे माणसे वावरत असतील तर त्याची जबाबदारी सरकार आणि महापालिकेची असायला हवी. या संस्था, इमारतींना परवाने देणारे जे कोणी अधिकारी व विभाग आहेत त्यांना अशा घटनांमध्ये जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्याची कायद्यात तरतूद करण्यात असायला हवी. तसेच कोणाच्या डोक्यावर या घटनेचे खापर फोडून समस्या संपणार नाहीत. संबंधितांवर कठोर कारवाई करावी. परंतु या घटनेने नियंत्रण व्यवस्था आणि सरकार यांच्यातील भोंगळ कारभार निपटून काढण्यासाठी गरज आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुद्दा : पहले मंदिर, फिर सरकार\nपुढीलमुंबईची थंडी ऊबदार करणारे नेपाळचे हात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Officers-inspect-Wadgaon-area/", "date_download": "2019-01-16T12:03:58Z", "digest": "sha1:RLQH62VFZIJ7BSAQ36M4PJPXKNS2XJP6", "length": 4503, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘वडगाव’ची पाहणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ‘वडगाव’ची पाहणी\nमहापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीनंतर सायंकाळी अधिकार्‍यांनी वडगाव परिसराची पाहणी करून कचरा उचल वेळेत करून गटारी स्वच्छ ठेवण्याची सूचना कर्मचार्‍यांना केली. मनपा आयुक्‍त शशिधर कुरेर आरोग्य अधिकारी डॉ. शशिधर नाडगौडा व पर्यावरण अभियंता उदयकुमार तलवार यांनी संभाजीनगर, पाटील गल्ली आदी भागाला भेट देऊन दैनंदिन स्वच्छता, केरकचर्‍याची उचल व डास निर्मूलनाची पाहणी केली.\nवडगावसह खासबाग व जुने बेळगाव येथील दैनंदिन स्वच्छतेकडे लक्ष देऊन तेथील केरकचर्‍याची तातडीने उचल करावी, असा आदेशही कुरेर यांनी मनपाच्या स्वच्छता कंत्राटदारांना आदेश बजावला. माजी नगरसेविका प्रा. वर्षा आजरेकर यांना तेथील समस्या विचारून मनपाच्या या अधिकार्‍यांनी तात���ीने त्या ठिकाणी उपाययोजना हाती घेण्याची ग्वाही दिली.\nप्रा. आजरेकर यांनी या भागातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी चिकुनगुनिया व डेंग्यू रुग्ण असल्याचे सांगून वैद्यकीय खर्च त्यांना पेलणे कठीण असल्याचे सांगितलेे. तसेच विशेष उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी केली. त्यावर डॉ. नाडगौडा यांनी वडगावच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा उपचाराची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगून वेळ मारून नेली.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Suspended-ST-employees-in-solapur/", "date_download": "2019-01-16T12:05:56Z", "digest": "sha1:AKBENIHZS6A435HHXZMKR7JRQXZ6VEP6", "length": 8703, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अघोषित संप करणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना महामंडळाचा झटका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › अघोषित संप करणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना महामंडळाचा झटका\nसोलापुरात ६, लातूर ४४, उस्मानाबादेत १९ बडतर्फ\nराज्यात 8 व 9 जून रोजी अघोषित संप पुकारणार्‍या कर्मचार्‍यांना एसटी महामंडळाने चांगलाच दणका दिला असून राज्यभरातील 1048 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. त्यात सोलापूर विभागातील सहा, तर लातूर आगारातील 44 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. उस्मानाबाद आगारातील 19 कर्मचारीदेखील बडतर्फ करण्यात आले आहेत. अचानक पुकारलेल्या संपामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केल्याचा ठपका या कर्मचार्‍यांवर ठेवण्यात आला आहे.\nया कारवाईत एक वर्षापूर्वी भरती झालेल्या नवीन कर्मचार्‍यांचादेखील समावेश आहे. या कारवाईविरोधात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना न्यायालयात जाणार असल्याची माहिती संघटनेचे नेते संदीप शिंदे यांनी दिली आहे.\nसोलापूर विभागातील बार्शी आगार व सोलापूर आगारामधील यांत्रिक विभागात काम करणार्‍या सहाय्यक (कनिष्ठ) एसटी कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली असून यामध्ये दिलीप साळुंखे (सहायक, सोलापूर आगार), परमेश्‍वर भालेराव (सहाय्यक, सोलापूर आगार), राकेश कुंभारे (सहाय्यक, सोलापूर आगार), प्रवीण भारत गायकवाड (सहायक, बार्शी आगार), सिध्देश्‍वर लक्ष्मण जाधव (सहायक, बार्शी आगार), आकाश चंद्रसेन जगताप (बार्शी आगार) यांचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी संपाचा अहवाल पाठविल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे लातूर आगारातील 44 कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली असून त्याचे आगारनिहाय आकडे असे आहेत. लातूर 25, उदगीर 03, अहमदपूर 05, निलंगा 06, औसा 02, लातूर कार्यशाळा 03, तर उस्मानाबाद आगारातील 19 कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.\n9 जून रोजी राज्यातील 1 हजार 588 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले होते, तर 68 कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी संघटनेची बैठक घेतली होती. वेतनवाढ झाल्याची घोषणा झाल्यानंतर कर्मचार्‍यांनी अघोषित संप मागे घेतला होता. संपानंतर एसटी महामंडळाने ही बडतर्फची सर्वात मोठी कारवाई केली. उर्वरित कर्मचार्‍यांवरही कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे कर्मचार्‍यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या कारवाईविरोधात काही संघटना न्यायालयात धाव घेणार आहेत.\nलातुरात कामगार संघटनेची निर्दशने\nबुधवारी लातूरच्या विभागीय कार्यालयासमोर कर्मचार्‍यांनी निर्दशने करून ही कार्यवाही मागे घेण्याची मागणी केली. ही कार्यवाही एकतर्फी व अन्यायकारक आहे. घटनेच्या चौकटीत ती बसणारी नाही. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ ती मागे घ्यावी. नाही तर होणार्‍या परिणामाला प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल. या कारवाईबद्दल कामगारांत प्रचंड असंतोष असून कारवाई मागे घेण्यासाठी आम्ही प्रशासनाला दोन दिवसांचा अवधी दिला आहे. यावर अंमलबाजवणी न झाल्यास 23 जून रोजी मुंबई येथे होणार्‍या संघटनेच्या बैठकीत पुढील दिशा ठरेल. एक तर न्यायालयात जाऊ, नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव सूर्यकांत नादरगे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिला.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अ��्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/pakistan-news-channel-geo-tv-goes-off-airnew-287119.html", "date_download": "2019-01-16T11:54:23Z", "digest": "sha1:X6RSSHUE62BZWTXJJTSNV44XCU4PZDCS", "length": 5494, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पाकिस्तानात 'जीओ' वर लष्कराची अघोषित बंदी!–News18 Lokmat", "raw_content": "\nपाकिस्तानात 'जीओ' वर लष्कराची अघोषित बंदी\nपाकिस्तानात लष्करानं प्रभावशाली असणाऱ्या जीओ चॅनलचं प्रसारण बंद पाडलंय. लष्कराची ही अघोषित बंदी लोकशाहीची मुस्कटदाबी असल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केलाय.\nइस्लामाबाद,ता.13 एप्रिल: पाकिस्तानात लष्करानं प्रभावशाली असणाऱ्या जीओ चॅनलचं प्रसारण बंद पाडलंय. लष्कराची ही अघोषित बंदी लोकशाहीची मुस्कटदाबी असल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केलाय.पाकिस्तानातलं शक्तिशाली प्रसारमाध्यम असणाऱ्या जीओ चॅनल वर लष्करानं सध्या अघोषित बंदी घातलीय. त्यामुळं लष्कराची प्रसारमाध्यमांविरूध्दची ही मुस्कटदाबी असल्याचा आरोप होतोय. या प्रकरणावरून पाकिस्तानात सध्या दोन गट पडले आहेत. एक गट लष्कराचं कडवं समर्थन करतोय...तर दुसरा गट लोकशाही आणि प्रसारमाध्यमांचा समर्थक आहे.जीओ हे चॅनल पाकिस्तानमधल्या 'जंग' या माध्यमसुमहाचं चॅनल आहे. एकेकाळी हा समुह लष्कर समर्थक समजला जात असे. गेल्या काही वर्षांमध्ये जीओ नं लष्करातला गैरव्यवहार आणि लोकशाही सरकारमधला त्यांचा हस्तक्षेप यावर मोहिमच सुरू केली होती.\nपाकिस्तानातल्या सर्वच भागात जीओ पाहिल्या जाते..मात्र गेल्या 15 दिवसांपासून हे चॅनल दिसणं बंद झालं. सुरवातिला केबलवरून आणि नंतर इतर माध्यमांमधून जीओ दिसेनासं झाल्यानं लोकांनी तक्रार करायला सुरूवात केली. मात्र या तक्रारींसाठी कुणाकडेही उत्तर नव्हतं.जीओनंही आपल्या ट्विटर हॅण्डलवरून लोकांना तक्रार करण्याचं आवाहन केलंय. चॅनल दिसत नसेल तर लोकांन संपर्क साधावा असं म्हटलं आहे. तर अशी कुठलीही बंदी आम्ही घातली नाही असं स्पष्टीकरण पाकिस्तानातल्या माध्यमांशी संबंधीत संघटनांनी केलंय. मात्र असं असलं तरी हा विरोधातला आवाज दडपण्याचाच प्र��ार असल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केलाय.\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/author/sachin-salve/page-1619/", "date_download": "2019-01-16T12:15:05Z", "digest": "sha1:YURH2QTK2ZTEEPXRYRYDYYAJPC5CMEZ6", "length": 10054, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sachin Salve : Exclusive News Stories by Sachin Salve Current Affairs, Events at News18 Lokmat Page-1619", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाष���ातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nग्रेट भेट : रत्नाकर मतकरी (भाग 2)\nग्रेट भेट : रत्नाकर मतकरी (भाग 1)\nग्रेट भेट : डॉ.विकास आमटे (भाग 2)\nग्रेट भेट : सुरेखा पुणेकर (भाग 2)\nग्रेट भेट : सुरेखा पुणेकर\nग्रेट भेट : नीला सत्यानारायण\nग्रेट भेट : आनंदजी\nग्रेट भेट :अशोक खाडे\nकार्यक्रम Oct 7, 2011\nगर्जा महाराष्ट्र इम्पॅक्ट :...त्यांनी पाहिली मुंबापुरी \nकार्यक्रम Sep 22, 2011\nगर्जा महाराष्ट्र : पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर\nकार्यक्रम Aug 25, 2011\nगर्जा महाराष्ट्र : नॅशनल डिफेन्स अॅकेडमी (एनडीए)\nकार्यक्रम Aug 6, 2011\nगर्जा महाराष्ट्र : यमगरवाडी\nकार्यक्रम Jul 21, 2011\nगर्जा महाराष्ट्र : स्त्री मुक्ती संघटना\nकार्यक्रम Jul 10, 2011\nगर्जा महाराष्ट्र : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र\nकार्यक्रम Jun 26, 2011\nगर्जा महाराष्ट्र : छत्रपती शाहू महाराज\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/gauri-lankesh-murder-case-dr-narendra-dabholkar-murder-case-latest-update-302455.html", "date_download": "2019-01-16T12:24:14Z", "digest": "sha1:K6KSLYH547ZBIJULC4A6GXQZF3HEBKHE", "length": 14017, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गौरी लंकेश यांच्या हत्येत वापरलेलं पिस्तूल सचिन अंदुरेच्या मेहुण्याकडून हस्तगत - सीबीआय", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंत��� वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nगौरी लंकेश यांच्या हत्येत वापरलेलं पिस्तूल सचिन अंदुरेच्या मेहुण्याकडून हस्तगत - सीबीआय\nऔरंगाबाद, 26 ऑगस्ट : औरंगाबादहुन सीबीआयने सचिनच्या मेहुण्याकडून हस्तगत केलेलं पिस्तुल गौरी लंकेशच्या हत्येत वापरलेलं पिस्तुल असल्याची माहिती सीबीआयने कोर्टात दिली आहे. शरद कळसकरची 28 तारखेला पोलीस कोठडी संपतेय तेव्हा त्याला ताब्यात घेऊन सचिन आणि त्याची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे आणि त्यातून गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटात सचिन अंदुरे सहभागी होता का याचा तपास करण्यात येणार आहे.\nगौरी लंकेश यांच्या खुनात वापरलेलं पिस्तुल मारेकऱ्यांनी सचिनकडे आणून दिलं होतं. ते पिस्तुल सचिनने त्याच्या मेहुण्याकडे ठेवायला दिलं असल्याची माहिती हाती लागली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातही सचिन अंदुरे सहभाग असण्याचा सीबीआयला संशय आहे. दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी सीबीआयच्या तावडेंच्या चार्जशीटवर युक्तिवाद सुरू केला, ज्यात सारंग आणि विनय पवार शूटर असल्याचा उल्लेख केला आहे.\nदरम्यान, डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणांत संशयित म्हणून सीबीआय अमोल काळे याची कस्टडी घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. अमोल काळे याला कर्नाटक पोलिसांनी गौरी लंकेश प्रकरणात अटक केलीये. मूळचा चिंचवडचा असलेला अमोल काळे याने वीरेंद्र तावडे यांच्या मदतीने डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा कट रचल्याच सचिन अंदुरेच्या चौकशीत समोर आल्याचा सीबीआयचा दावा आहे. दाभोळकरांवर गोळ्या झाडणारा आणखी एक आरोपी शरद कळसकर याची नालासोपारा स्फोटक प्रकरणात 28 ऑगस्टला पोलीस कोठाडी संपतेय त्यानंतर त्याला ही सीबीआय दाभोलकरांच्या खुनाच्या गुन्ह्यात वर्ग करून घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.\nफाटलेल्या नोटा बदलण्याचा सोपा उपाय, 'RBI'ने सांगितले हे चार नियम\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले त�� चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/varanasi-a-under-construction-flyover-collapses-15-died-290099.html", "date_download": "2019-01-16T13:05:15Z", "digest": "sha1:OAKEM7VT4EDJDZCR2S6S3V4CHLRSKJ4P", "length": 15548, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाराणसी पूल अपघातात मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत - योगी आदित्यनाथ", "raw_content": "\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश या���व यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nवाराणसी पूल अपघातात मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत - योगी आदित्यनाथ\nहा अपघात मंगळवारी संध्याकाळच्या दरम्यान घडला आहे. ज्यात तब्बल १8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ५०हून अधिक लोक त्यात अडकल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे.\nवाराणसी, 16 मे : वाराणसी इथे कँँट स्टेशन इथे बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. हा अपघात मंगळवारी संध्याकाळच्या दरम्यान घडला आहे. ज्यात तब्बल १8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ५०हून अधिक लोक त्यात अडकल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे.\nप्रशासनाच्या दुर्लक्षित कामामुळे हा पूल कोसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. तर पूल कोसळल्याच्या जवळपास १.३० तास नंतर रेस्क्यू ऑपरेशनला तिथे सुरुवात झाली असं तिथल्या प्रत्यक्षदर्शियांचं म्हणणं आहे. त्यामुळे स्थानिकांत प्रचंड संताप आहे. दरम्यान, यात मोठी जीवित हानी झाल्याचं सांगण्यात येत आहे. यात मृतांची संख्याही वाढू शकते.\nया पुलाखाली 10 ते 15 गाड्या अडकल्याचा अंजाज वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी बचावकार्य करत आहे. या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरच्या माध्यमातून दुख व्यक���त केलं आहे.\nया घटनेला जबाबदार असणाऱ्या लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा देण्यात येईल, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. या घटनेत आपला जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबाला मदत करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली आहे. जे या घटनेत मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आणि जे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत त्यांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.\n#UPCM श्री #YogiAdityanath ने वाराणसी में निर्माणाधीन पुल गिरने की घटना पर दुख जताया है और उन्होंने जिला प्रशासन को तेजी से बचाव कार्य करते हुए लोगों की हर संभव मदद करने के निर्देश दिए हैं उप मुख्यमंत्री श्री @kpmaurya1 कुछ ही देर में वाराणसी पहुंचेंगे\nदरम्यान, या घटनेनंतर अनेक दिग्गज राजकीयांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून या घटनेवर दुख व्यक्त केलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%A8/all/page-4/", "date_download": "2019-01-16T12:32:44Z", "digest": "sha1:TUA5ZXCDB3I5D75GX2VVGLRFIS4CKTMN", "length": 9704, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हृतिक रोशन- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिव��ात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nVIDEO : हवी होती फुकट वस्तू, नागपुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा दुकानदारावर चाकू हल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नातवाचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : पाकिस्तानी महिला का असतात खूप सुंदर जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण...\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकंगनाने 'त्या' मेलमध्ये दिली ह्रतिकच्या ��्रेमात पडल्याची कबुली\nकंगना-ह्रतिकचा राडा, मुर्ख म्हणाली म्हणून हृतिकची नोटीस\nधूम-4 मध्ये ह्रतिकची पुन्हा एंट्री, बिग बीही असणार \nहृतिक रोशन @ 41\nअनिल अंबानींनीही घेतला हातात झाडू\nस्वप्नपूर्ती, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले \nअभिनेता हृतिक रोशन आणि सुझान होणार वेगळे\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nफडणवीस सरकारचा भुजबळांना धक्का, सुरक्षेत केली कपात\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jagga-jasoos-first-poster-ranbir-kapoor-and-katrina-kaif-take-you-on-a-thrilling-ride/", "date_download": "2019-01-16T12:21:10Z", "digest": "sha1:KDULMXUXCRPF5AI4R7IA5HV5XPM6D3YE", "length": 7872, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रणबीर-कतरिनाच्या 'जग्गा जासूस'चं पहिलं पोस्टर रिलीज", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरणबीर-कतरिनाच्या ‘जग्गा जासूस’चं पहिलं पोस्टर रिलीज\nरणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या ‘जग्गा जासूस’ सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेकअपनंतर या चित्रपटाचे चित्रीकरण अडकले होते. त्यामुळे त्यांचा हा चित्रपट येणार की नाही यावर शंका व्यक्त केली जात होती. अनुराग बसू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ पुढील वर्षी ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार…\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी…\n‘जग्गा जासूस’च्या या पोस्टरमध्ये रणबीर-कतरिना हे शहामृगाची सवारी करताना दिसतात. त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी म्हणजे जरी हे दोघं ख-या आयुष्यात एकत्र नसले तरी या चित्रपटाच्या पोस्टरवर का होईना ते एकत्र दिसत आहेत. या चित्रपटाची निर्मिती करणा-या ‘यूटीव्ही मोशन पिक्चर्स’ने ट्विट केलेय की, ‘कधी कधी लवकर पोहचण्यासाठी शाहमृग उत्तम सवारी आहे. उद्या जग्गाच्या दुनियेत प्रवेश घेण्यास सज्ज व्हा,’ असे म्हणत त्यास #JaggaJasoos #RanbirKapoor #KatrinaKaif हे हॅशटॅगही दिले आहेत. आज या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जग्गा जासूस’च्या आयुष्यातील काही मजेशीर क्षण आणि थरार चित्रपट��च्या ट्रेलरमध्ये पाहावयास मिळणार आहे. यापूर्वी, आपण कधीही न पाहिलेला रणबीर यात आपल्याला दिसेल. यूटीव्ही मोशन पिक्चरने ट्विटर हॅण्डलवर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. “अनेकदा पळ काढण्यासाठी शहामृगाची स्वारी हा सर्वात वेगवान मार्ग असू शकतो,” असं लिहिलं आहे.\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा - भाजप, शिवसेनेत युती व्हावी ही जनतेची इच्छा आहे. जनतेच्या भावनेचा आदर म्हणून शिवसेनेसह…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/motar-man-stop-the-train-for-dog/", "date_download": "2019-01-16T12:18:34Z", "digest": "sha1:5YIKYN7EIMPECCP2FAHIAWR6OSQL5C4J", "length": 7186, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एका मुक्या जीवासाठी थांबली मुंबईची लाईफ लाईन.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएका मुक्या जीवासाठी थांबली मुंबईची लाईफ लाईन.\nवेबटीम- अस बोलल जात की मुंबई कोणासाठी थांबत नाही. मुंबईत प्रत्येक जण धावत असतो. मुंबईच्या लाईफ लाईन ने काल एका मुक्या जीवाला जीवदान दिले. कुत्र्यांचा जीव वाचविण्यासाठी चक्क धावती लोकल थांबवण्यात आल्याची घटना मुंबई घडली आहे .गर्दीने गजबजलेल्या चर्चगेट रेल्वे स्टेशनवर भर दुपारी लोकल लोहमार्गा वरून धावत होती.लोकल धावत असताना अचानक रेल्वे ट्रॅकवर कुत्रा आला.\nकामगार एकजुटीचा व��जय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची…\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nउपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांनी काही क्षण आपला श्वास रोखून धरला.इतर प्राण्यांप्रमाणे यांचा देखील जीव जाणार.प्रत्येकाच्या मनात त्या कुत्र्याला वाचविण्याची इच्छा होती.पण सिग्नल हिरवा होता कोणत्याही क्षणी लोकल येऊ शकत होती .त्यामुळे कोणीही ट्रॅकवर उतरण्याचे धाडस करत नव्हते.तितक्यात लोकल आली, ती लोकल कुत्र्याच्या जवळ पोचणार अगदी त्या क्षणाला मोटारमॅन ने प्रसंगावधान दाखवत धावती लोकल थांबवली.आणि पाहत असलेल्या प्रत्येकाच्या जीवात जीव आला. त्या कुत्र्याचा जीव वाचला होता.तितक्यात एका मुलाने ट्रॅककडे धाव घेतली आणि त्या कुत्र्याला बाजूला घेतले. कुत्र्याचे जीव वाचविणाऱ्या मोटरमॅन चे, नाव आर पी मीणा असे आहे.\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nराम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा\nमुख्यमंत्री असताना कॉंग्रेसने १२ वर्ष त्रास दिला – नरेंद्र मोदी\nशाकंभरी नवराञोत्सवास उत्साहात प्रारंभ\nतुळजापूर- कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवराञ उत्सवास दुर्गा अष्टमीस सोमवार दि १४ रोजी दुपारी बारा…\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawar-news-update/", "date_download": "2019-01-16T12:24:39Z", "digest": "sha1:NMBLKUE6QSB3YECJEBV5ENKH5UBVBNO3", "length": 6378, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती करू नये - शरद पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआगामी नि��डणुकांसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती करू नये – शरद पवार\nमुंबई : येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजप सोबत युती न करता, वेगळी निवडणूक लढावी त्यांना त्याचा फायदा होईल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे . ते एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.\nदरम्यान याच मुलाखतीत पुढे बोलताना ते म्हणाले की,कॉंग्रेससोबत आम्ही आघाडी करणारच आहोत.पण बसपा आमच्यासोबत आल्यास फायदा होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडणूक चिन्ह हत्ती होतं .आता बसपाच निवडणूक चिन्ह देखील हत्ती आहे. त्यामुळे बहुजन समाजाला मायावती यांच्याबद्दल सहानभूती आहे. तसेच मायावती ह्या तळागाळातून वर आलेल्या नेत्या असल्याचं बहुजन समजला वाटत असल्याने त्यांच्या मताचा आम्हला फायदा होईल.\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली…\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\n२०१९ पर्यंत कर्नाटकात भाजप सत्तेवर येईल – अमित शहा\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nटीम महाराष्ट्र देशा - संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत…\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत…\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=5266", "date_download": "2019-01-16T13:07:32Z", "digest": "sha1:DNO6IREUFNLVOXLAIPU7LIAW57JHLBRQ", "length": 15602, "nlines": 86, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "१० टक्के सवर्णांच्या आरक्षण���विरोधात लोक रस्त्यावर उतरतील का?", "raw_content": "\n१० टक्के सवर्णांच्या आरक्षणाविरोधात लोक रस्त्यावर उतरतील का\nपुणे : संविधानात संशोधन करून सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचे सुतोवाच केंद्र सरकारने केले आहे. तुम्हांला संशोधनच करायचे आहे ना..तर १०० टक्क्यांवर करा व १०० टक्के आरक्षण लागू करा. जातनिहाय जनगणना करून प्रत्येक जातीसमूहांना लोकसंख्येनुसार आरक्षण द्यायला हवे. तर १० टक्के सवर्णांच्या आरक्षणाविरोधात लोक रस्त्यावर उतरून विरोध करतील का असाही सूर जनमानसात उमटू लागला आहे.\nयाआधी १९९१ ला तत्कालीन प्रधानमंत्री नरसिंहराव यांनी सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने खारीज केला होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्केची मर्यादा घातली होती. तर आर्थिक आधारावर आरक्षण देताच येत नाही.\nसामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षणाची तरतूद आहे. आर्थिक आधारावर आरक्षण द्यायचेच असेल तर त्यासाठी संविधान कलम क्र. ३८, ३९, ४०, ४२, ४३ आहे. आरक्षण म्हणजे गरीबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. शेड्युल्ड ९ मध्ये टाकून त्याची तरतूद करणे म्हणजे संविधानाच्या मौलिक ढाचालाच ठेच लावण्यासारखे आहे.\nमराठा हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा अहवाल गायकवाड आयोगाने दिला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला. परंतु सवर्णांना कुठल्याप्रकारे आरक्षण देणार कारण त्यांची व्याख्याच नाही. एससीची व्याख्या आहे त्यांच्याबरोबर अस्पृश्यांचा व्यवहार केला गेला आहे. जे जंगलात राहतात त्यांच्यासाठी एसटीची व्याख्या आहे तर सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास आहेत परंतु त्यांच्याकडे अस्पृश्यांसारखा व्यवहार केला जात नाही ते ओबीसी बांधव आहेत. परंतु सवर्णांसाठी काय व्याख्या आहे. सवर्णांमध्ये कोणत्या जातींचा समूह आहे. ब्राम्हण, बनिया,ठाकूर यांची व्याख्याच झालेली नाही. त्यासाठी या जातींचा डाटाच गरजेचा आहे. जोपर्यंत डाटा एकत्रित केला जात नाही तोपर्यंत कुठल्या आधारावर सवर्णांसाठी आरक्षण देणार असा सवाल उपस्थित होत आहे.\nसवर्णांना आर्थिक आधारावर आरक्षण देताना सामाजिक व आर्थिक अहवालाचे आकडे अद्यापि प्रसारित करण्यात आलेले नाहीत. सामाजिक व आर्थिक अहवालाचे आकडे समोर आले पाहिजेत. मग स��कार सवर्णांना खुश का करू इच्छिते यावर प्रकाशझोत टाकण्याची गरज आहे. मंडल आयोगामुळे ओबीसींना आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु त्यामुळे देशातील सवर्ण नाराज झाले होते. ही नाराजी दूर करण्यासाठी नरसिंहराव यांनी सवर्णांचे लांगूलचालन केले होते.\nतर आता कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे स्वत:च मी जनेऊधारी ब्राम्हण असल्याचे सांगत आहेत. वेगवेगळ्या मंदिरात जात आहेत. हजारो वर्षापासून सर्वणांना धार्मिक मान्यता आहे. समाजाला प्रभावित करणारा हा घटक आहे. सर्व साधन संसाधनांनी तो संपन्न आहे. या वर्गाला खुश केल्याशिवाय सरकारची नौका तरणार नाही. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला असावा.\nसी, एसटी ऍक्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बदल केल्याने एससी, एसटी ऍक्टच्या समर्थनासाठी लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत भारत बंद केला होता. त्यामुळे सरकारला पुन्हा एकदा एससी, एसटी ऍक्ट पूर्ववत ठेवावा लागला. परिणामी सवर्ण नाराज झाले. तर १० एप्रिलला भाजपने बंद पुकारला. परंतु बंद पुरता फसला, लोकांनी त्याला समर्थन दिले नाही.\nईव्हीएम विरोधातील सर्वात मोठ्या मुद्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी राममंदिराच्या मुद्याची खपली काढण्यात आली. राम मंदिराचा मुद्दाही फेल ठरला. तर ब्राम्हणांनी धर्मसंसद घेतली त्यालाही लोकांनी समर्थन दिले नाही. सर्वच मुद्दे फेल होत असल्याने सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे सवर्णांना खुश करण्यासाठी १० टक्के आरक्षणाची टूम काढण्यात आली आहे.\nसवर्णांना १० टक्के आर्थिक आधारावर आरक्षणाची गरज काय कारण कार्मिक मंत्रालयाने आकडेवारी जी जाहीर केली त्या आकडेवारीरूनच सवर्णांकडे देशातील सर्वच सत्तास्थाने ताब्यात आहेत. प्रथमश्रेणी दर्जाचे अधिकारी ७९.२ टक्के तर द्वितीय श्रेणीचे ७९.५ टक्के आहेत. न्यायपालिका, प्रचार व प्रसार माध्यमांमध्ये ९७ टक्के सवर्ण आहेत.\nब्राम्हण व तत्सम उच्च जातीचे लोक आहेत. योगेंद्र यादव यांनी तसा अहवाल तयार केला होता. ३.५ टक्के ब्राम्हणांचे पाच राष्ट्रीय स्तरावर पक्ष आहेत. सर्वच सत्तास्थाने ताब्यात असूनही सवर्णांना १० टक्के आरक्षण देणे म्हणजे संविधानाविरोधात काम सुरू आहे.\nसंविधानात संशोधनच करायचे आहे ना तर १०० टक्क्यांवर करा ना. १०० टक्के आरक्षण लागू करा. प्रत्येकाची जातनिहाय जनगणना क���ून त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्यायला हवे. परंतु सर्वप्रथम जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. मात्र सवर्णांना देण्यात आलेल्या आरक्षणाविरोधात लोक कठोरपणे विरोध करतील का असाही सवाल केला जात आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/2706-central-govt-allow-export-of-dal", "date_download": "2019-01-16T13:21:18Z", "digest": "sha1:LQJ4I3OUTIKVU5QG3BKN6TBKTV6I7AFR", "length": 5935, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकेंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकेंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. केंद्रसरकारने तूरडाळ, मुगडाळ, उडीद यांसारख्या डांळींवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकेल.\nगेल्या 2 वर्षात डाळींचे देशातील उत्पन्न 200 ���ाख टन इतके झाले आहे. गेल्या वर्षात तूरडाळीचे उत्पन्न 7 ते 8 लाख टनवरून 12 ते 15 लाख टन पर्यंत वाढले आहे. तसेच मुगडाळीचे उत्पन्न 20 ते 22 लाख टन झाले आहे.\nतुरडाळीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने 4200 रु. हमीभाव जाहीर केला. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांकडून तूर उत्पन्नाला तीव्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत आहे.\nशेतकरी मोर्चाला, बॉलिवूडचा पाठिंबा\nशेतकऱ्यांची आक्रमक भूमिका,१ जूनपासून जाणार संपावर...\nशेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशीच भाजीपाला महागला\nगावगुंडांच्या छेडछाडीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या\nशासनाच्या निर्णयाविरोधात आडत व्यापाऱ्यांचा बंद...\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports/332-serena-williams", "date_download": "2019-01-16T12:46:42Z", "digest": "sha1:76VDSTVH5RNGDWI42HCYGJDCCKAP24HJ", "length": 3529, "nlines": 110, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "टेनिसस्टार सेरेना विल्यम्सकडे गोड बातमी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nटेनिसस्टार सेरेना विल्यम्सकडे गोड बातमी\nटेनिसस्टार सेरेना विल्यम्सकडे गूड न्यूज आहे. सेरेनानं गरोदर असल्याचा फोटो स्नॅपचॅटवर शेअर केला. ज्यावर 20 वीक्स असं कॅप्शनही आहे. याचा अर्थ ती 20 आठवड्यांची गर्भवती असल्याचे संकेत मिळत आहेत.\nम्हणजेच गरोदर असतानाच तिनं जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. त्यानंतर ती टेनिसच्या कोर्टपासून दूर राहिली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सेरेनाने रेडिटचा सहसंस्थापक अॅलेक्स ओहॅनियनसोबत साखरपुडा झाल्याची बातमी तिनं सोशल मीडियावरून दिली होती.\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_839.html", "date_download": "2019-01-16T12:15:10Z", "digest": "sha1:3UC2CB5UBVQFAYFZZMTWPJX3LWCV5XJW", "length": 9310, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "रविवारी धनगर आरक्षण परिषदेसह एल्गार मेळावा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nरविवारी धनगर आरक्षण परिषदेसह एल्गार मेळावा\nसातारा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी खंडाळा तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने धनगर आरक्षण परिषद व एल्गार मेळावा रविवार, दि. 16 रोजी सायंकाळी 5 वाजता लोणंद येथील बाजारतळ पटांगणात आयोजित केला असल्याची माहिती माजी सभापती रमेश धायगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, या मेळाव्यासाठी गावनिहाय भेटी, बैठका घेवून जनजागृती करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला असताना त्याची अंमलबजावणी न करता आतापर्यंतच्या सरकारने धनगड व धनगर मधील ड आणि र या शब्दात अडकवून ठेवत झुलवत ठेवले आहे.\nभटका समाज असल्याने त्यांची जनगणानाही केलेली नाही. गेल्या काही वर्षापासून आरक्षणाबाबत समाजाच्यावतीने शेळ्यामेंढ्यासह, पारंपरिक गजीनृत्य करत रस्त्यावर उतरुन काढलेले विविध मोर्चे ठिय्या आंदोलने, रास्ता रोको, आमरण उपोषणे आदि माध्यमातून लक्ष वेधण्याचे काम केले आहे मात्र, सरकारने याची दखल घेतलेली नाही. 2014 मध्ये पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा काढली होती. तसेच बारामतीमध्ये आमरण उपोषण करण्यात आले असताना तत्कालिन भाजप प्रदेशाध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगड व धनगर याचा मी अभ्यास केला असून आमच्या हातात सत्ता द्या, कॅबिनेटच्या पहिल्या मिटींगमध्ये धनगर समाजाला आरक्षण देवू असे ले��ी पत्र दिले होते. भाजप सत्तेत येवून चार वर्षे उलटली, कॅबिनेटच्या शेकडो मिटींग झाल्या परंतु त्यांना आपल्या आश्‍वासनाचा विसर पडला आहे यामुळे समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. आताही आरक्षणाचा अखेरची लढाई खंडाळा तालुक्यात होत आहे या एल्गार मेळाव्यातून शासनाला जाग येईल अशी अपेक्षा आहे. अन्यथा 2019 च्या नवीन वर्षात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=5267", "date_download": "2019-01-16T12:20:10Z", "digest": "sha1:QCVNHHIEI6MW7QVR2Q5QC3TN33CH6JTN", "length": 10836, "nlines": 83, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "अयोध्या-बाबरी वादप्रकरणी न्या. लळित यांची माघार", "raw_content": "\nअयोध्या-बाबरी वादप्रकरणी न्या. लळित यांची माघार\n२९ जानेवारीला नवीन घटनापीठासमोर सुनावणी\nनवी दिल्ली : अयोध्या येथील राम जन्मभूमी- बाबरी मशीद जमीन हक्काच्या वादासंबंधी सुप्रीम कोर्टात २९ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. न्या. यू. यू. लळित यांनी घटनापीठातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता नवीन घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल.\nअयोध्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे घटनापीठाचे अध्यक्ष असून त्यात शरद बोबडे, एन. व्ही. रमण, उदय उमेश लळित आणि धनंजय चंद्रचूड या न्यायाधीशांचा समावेश होता.\nसकाळी साडे दहा वाजता सुनावणीला सुरुवात झाली. कामकाज सुरु होताच मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी वाद-प्रतिवादाला सुरुवात करुया, अस�� सांगितले. यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले की, आपण सुनावणीच्या पुढच्या तारखांवर आणि कालमर्यादावर चर्चा करणार आहोत.\nयानंतर राजीव धवन यांनी न्या. उदय उमेश लळित यांचा मुद्दा उपस्थित केला. लळित यांनी वकील असताना बाबरी मशीद प्रकरणातील एका आरोपीची बाजू मांडली होती. त्यामुळे या प्रकरणातील घटनापीठात लळित यांच्या समावेशावर धवन यांनी आक्षेप घेतला. यानंतर न्या. लळित यांनी देखील या प्रकरणातील सुनावणीपासून लांब राहण्याची इच्छा व्यक्त केली.\nशेवटी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी २९ जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय दिला. आता न्या. लळित यांच्या जागी नवीन न्यायाधीशाचा घटनापीठात समावेश केला जाणार आहे. २९ जानेवारीला नवीन घटनापीठासमोर नियमित सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे.\nकाय आहे सुप्रीम कोर्टातील प्रकरण \nअयोध्या येथील २.७७ एकर क्षेत्रफळाच्या वादग्रस्त जागेची सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यात समान विभागणी करावी, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिला होता. त्या निकालाविरुध्द १४ अपिले सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहेत. त्यावर घटनापीठाकडून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी २९ ऑक्टोबर रोजी जाहीर केले होते.\nया प्रकरणी लवकर सुनावणी करण्याची मागणी या प्रकरणातील एक मूळ अर्जदार अखिल भारत हिंदू महासभेने याचिकेद्वारे केली होती. मशीद हा इस्लामचा अविभाज्य घटक नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय पीठाने १९९४ सालच्या निकालात नोंदवले होते. त्याच्या फेरविचारासाठी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पीठाकडे वर्ग करण्यात यावे, ही मागणी त्रिसदस्यीय पीठाने गतवर्षी २७ सप्टेंबर रोजी २ विरुध्द १ अशा मत फरकाने नाकारली होती.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/524480", "date_download": "2019-01-16T12:44:19Z", "digest": "sha1:DL5BKJGM3WDOQJY2756YAOKZ5KA5VNTH", "length": 6916, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुण्यात पावसाची दिवाळी ; काही तासांत 101 मिमी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पुण्यात पावसाची दिवाळी ; काही तासांत 101 मिमी\nपुण्यात पावसाची दिवाळी ; काही तासांत 101 मिमी\nपुणे / प्रतिनिधी :\nपुणे शहर व परिसरात पावसाने शुक्रवारी अक्षरश: दिवाळी साजरी केली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या धुवाँधार पावसाने शहराला पार धुवून काढले. अवघ्या काही तासांत शहरात तब्बल 101 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, येत्या 48 तासांत मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.\nमागच्या आठवडाभरापासून पुणे व परिसरात जोरदार परतीचा पाऊस होत आहे. दुपारी वा रात्रीच्या सुमारास विविध भागांत वेगवेगळय़ा तीव्रतेने होणाऱया या पावसाने प्रामुख्याने पुणे शहराला शुक्रवारी झोडपले. दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसाचा जोर काही क्षणात प्रचंड वाढला. आभाळ फाटल्याप्रमाणे झालेल्या या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळित झाले. शहराच्या विविध भागांत पावसामुळे पाणी साचले. रस्ते, चौक जलमय झाल्याने वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला. काही भागात झाडे कोसळण्याच्याही घटना घडल्या. पहिल्या तासाभ��ात पावसाचा जोर अधिक होता. त्यानंतर तो मंदावला. सायंकाळपर्यंत पुण्यात तब्बल 101 मिमी पावसाची नोंद झाली.\nयंदा पुणे शहर व जिल्हय़ात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. आता परतीचा पाऊसही जोरात होत आहे. दिवाळी तोंडावर असताना हा पाऊस होत असल्याने पुणेकरांच्या दिवाळी खरेदीवर पाणी फेरले गेले आहे. दिवाळसण तरी पाऊस साजरा करून देणार का, अशी धास्ती पुणेकरांमध्ये आहे. पुणे व परिसरात पुढील दोन दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे.\nजयललिता यांच्या भाचीचा नवा पक्ष\nजत पालिकेसाठी चुरशीने 75 टक्के मतदान\nमुंबईत जोरदार पाऊस ; लोकल , रस्ते, वाहतूक विस्कळीत\nरामलीला मैदानाचं नाव बदलण्याऐवजी मोदींचे नाव बदलाः केजरीवाल\nबाळासाहेब ठाकरे यांना गायक सोनू निगमला ठार मारायचे होते-निलेश राणे\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/534281", "date_download": "2019-01-16T12:39:39Z", "digest": "sha1:SESVWR55AXKGY4QYIYPW2IHYFDP3Z2OC", "length": 7430, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डॉ. बाबासाहेबांच्या फोटोची व्हाट्सअप ग्रुपवर विटंबना - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » डॉ. बाबासाहेबांच्या फोटोची व्हाट्सअप ग्रुपवर विटंबना\nडॉ. बाबासाहेबांच्या फोटोची व्हाट्सअप ग्रुपवर विटंबना\nव्ही. पी.प्रेंडस सर्कल या नावाच्या व्हाट्सअप ग्रुपवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोशी विडंबनात्मक छेडछाड केल्याने औंध येथील कुलदीप इं��ळे यांनी अँडमीनसह फोटो टाकणाया मोबाईल क्रमांक धारकांविरुद्धची तक्रार दाखल केली आहे.वैभव भाऊसाहेब पवार रा.अंबवडे ता खटाव असे ग्रुप अँडमीन चे नाव असून त्याला औंध पोलिसांनी अटक केली आहे.\nयाबाबतची माहिती अशी की व्ही. पी.प्रेंडस सर्कल या व्हाट्सअप ग्रुपवर गुरुवारी सायंकाळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला आक्षेपार्ह चित्र लावून तो मेसेज या ग्रुपववर 9130754984 या मोबाईल क्रमांकवरून मेसेज टाकण्यात आला हा आक्षेपार्ह फोटो पाहिल्यानंतर औंध येथील कुलदीप इंगळे यांनी संबंधित व्यक्तीस दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले मात्र त्याव्यक्तीने नकार दिला. त्यानंतर कुलदीप इंगळे यांनी औंध पोलीस स्टेशनमध्ये येऊन व्ही.पी.प्रेंडसर्कल ग्रुपमधील 9130754984 या मोबाईल क्रमांकावर तसेच संबंधित ग्रुपच्या अँडमीन वर औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.\nऔंध येथे समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड व जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने यांच्या नेतृत्वाखाली निषेध फेरी काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. औंधसह परिसरात ही घटना समजताच कुलदीप इंगळे,गणेश इंगळे,प्रशांत सर्वगोड, सोमनाथ इंगळे,मंगेश इंगळे, केशव इंगळे दत्ता केंगारे, तसेच परिसरातील विविध गावातील कार्यकर्ते औंध येथे एकत्रित आले.यावेळी निषेध फेरी काढून याघटनेचा निषेध करण्यात आला तसेच महापुरुषाची विटंबना करणाया दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.अँडमीन ला औंध पोलिसांनी अटक करून वडूज न्यायालयात हजर करण्यात आले होते.सदर घटनेचा अधिक तपास सपोनि सुनील जाधव करीत आहेत.\nज्योती मांढरे माफीचा साक्षीदार हेणार\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे धरणे आंदोलन\nएसीतील हात राबले पाण्यासाठी\nनवरात्रोत्सव डॉल्बीमुक्त साजरा करा\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्���ावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/615362", "date_download": "2019-01-16T12:40:56Z", "digest": "sha1:JI6H5IH67X5CHMZANSLKLWLBY7YEKFLJ", "length": 5591, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सहकार क्षेत्रात प्रस्तापितांविरुद्ध उठाव - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » सहकार क्षेत्रात प्रस्तापितांविरुद्ध उठाव\nसहकार क्षेत्रात प्रस्तापितांविरुद्ध उठाव\nप्रतिनिधी/ पणजी, फोंडा, म्हापसा\nराज्याच्या सहकार क्षेत्रातील विविध संस्थांमधील गैरव्यवहार हा सतत चर्चेचा विषय आहे. त्यातच सध्या गोवा डेअरी, गोवा राज्य सहकारी बँक, तसेच म्हापसा अर्बन बँक या तीन सहकारी संस्थांचे भागधारक, ग्राहक, कर्मचारी यांनी प्रस्तापितांच्या विरोधात जोरदार उठाव केला आहे. गोवा डेअरीतील घोटाळय़ांची दखल घेतल सहकार निबंधकांनी काही संचालकांना अपात्र केले आहे, तर व्यवस्थापकीय संचालक नवसू सावंत यांना निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. दुसऱया बाजूने गोवा राज्य सहकारी बँकेच्या रविवारच्या आमसभेत बँकेच्या नफा-तोटय़ावरून बँकेचे प्रशासक, ऑडिटर व भागधारकांमध्ये मोठा संघर्ष झाला. तिसरीकडे म्हापसा अर्बनबाबतीत संचालक मंडळाने राजीनामा द्यावा, ही भागधारकांची मागणी उचलून धरून बँकेच्या तब्बल 24 शाखांमधील कर्मचाऱयांनीही तीच मागणी केली आहे. एकंदरीत राज्याच्या सहकार क्षेत्रातील या घडामोडी म्हणजे भागधारकांनी सुरू केलेली ही स्वच्छता मोहीमच आहे.\nबीफ बंदीवर सरकारने भूमिका स्पष्ट करावी\n‘तांबडय़ा’ भाजीला आता राज्य भाजीचा दर्जा\nकाणकोणातील पॉली हाऊसच्या प्रकरणांत मोठे गौडबंगाल\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/'-'-(love-beyond-horizon)'/", "date_download": "2019-01-16T12:14:10Z", "digest": "sha1:FUDDC3SMRVCMLU5INJNRIGFIQNARXAAP", "length": 7315, "nlines": 128, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-हृदयस्पर्शी पण छोटी कथा - \"क्षितीजा पलीकडील प्रेम\" (Love beyond horizon)\"-1", "raw_content": "\nहृदयस्पर्शी पण छोटी कथा - \"क्षितीजा पलीकडील प्रेम\" (Love beyond horizon)\"\nहृदयस्पर्शी पण छोटी कथा - \"क्षितीजा पलीकडील प्रेम\" (Love beyond horizon)\"\nअंजली:- \"हो विशाल, तू चांगला मुलगा आहेस, ........... पण मी राहुल ला सोडू नाही शकत....... कारण राहुलच्या हृदयाला\nहोल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याच्या बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे........... कारण आमचे प्रेम खरे आहे \"\nविशाल:- \"माझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावि लागेल\"\nअंजली :- \"राहुल कडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे नाव बदनाम नाही करू शकत\" So I am sorry Vishal ........\nराहुल :- \"अंजली एक आनंदाची बातमी,....... मी heart transplant करून घेतले,......... दोघेही खूप खुश झाले.......\nतितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक पत्र दिले,\nत्या पत्रात लिहिले होते की, \"अंजली मी तुमच्या प्रेमामधे येऊ शकत नाही...... पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबवु शकत नाही आणि तुझ्या शिवाय जगू सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त एका छोट्या अपेक्षेने की मलाही तुझे प्रेम मिळत राहील\"\nहृदयस्पर्शी पण छोटी कथा - \"क्षितीजा पलीकडील प्रेम\" (Love beyond horizon)\"\nRe: हृदयस्पर्शी पण छोटी कथा - \"क्षितीजा पलीकडील प्रेम\" (Love beyond horizon)\"\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: हृदयस्पर्शी पण छोटी कथा - \"क्षितीजा पलीकडील प्रेम\" (Love beyond horizon)\"\nRe: हृदयस्पर्शी पण छोटी कथा - \"क्षितीजा पलीकडील प्रेम\" (Love beyond horizon)\"\nRe: हृदयस्पर्शी पण छोटी कथा - \"क्षितीजा पलीकडील प्रेम\" (Love beyond horizon)\"\nRe: हृदयस्पर्शी पण छोटी कथा - \"क्षितीजा पलीकडील प्रेम\" (Love beyond horizon)\"\nRe: हृदयस्पर्शी पण छोटी कथा - \"क्षितीजा पलीकडील प्रेम\" (Love beyond horizon)\"\nRe: हृदयस्पर्शी पण छोटी कथा - \"क्षितीजा पलीकडील प्रेम\" (Love beyond horizon)\"\nRe: हृदयस्पर्शी पण छोटी कथा - \"क्षितीजा पलीकडील प्रेम\" (Love beyond horizon)\"\nRe: हृदयस्पर्शी पण छोटी कथा - \"क्षितीजा पलीकडील प्रेम\" (Love beyond horizon)\"\nहृदयस्पर्शी पण छोटी कथा - \"क्षितीजा पलीकडील प्रेम\" (Love beyond horizon)\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/10/28/article-on-mobile-networks-changing-scenario-and-cyber-attacks-.html", "date_download": "2019-01-16T11:41:15Z", "digest": "sha1:REFM35LS53JP7XE7CQC4RKMW4VYDLOE2", "length": 11333, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " मुठ्ठीतूनही दुनिया बाहेर मुठ्ठीतूनही दुनिया बाहेर", "raw_content": "\n‘करलो दुनिया मुठ्ठी में’ म्हणत रिलायन्सने २००२ साली भारतातील मोबाईल क्षेत्रात पदार्पण केलं आणि पाहता पाहता या क्षेत्रात आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. सीडीएम तंत्रज्ञान वापरून रिलायन्सने नव्या तंत्रज्ञानाची ओळख भारतीयांना करून दिली. त्यातच मान्सून हंगामाच्या नावाखाली नव्याने मोफत इनकमिंग देण्यास सुरुवात. त्या काळी इनकमिंग कॉलसाठीही दर आकारला जात होता. मात्र, त्याला रिलायन्सने छेद देत नवा पायंडा आखला. रिलायन्समध्ये नवनव्या कल्पना आणण्यामागे ज्यांचा हात होता ते म्हणजे मुकेश अंबानी. रिलायन्सने सीडीएमए तंत्रज्ञानावर आणलेल्या मोबाईलने सर्वांना आपलेसे केले, मात्र त्याची जादू फार काळ काही टिकली नाही. २००६ साली मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी आपल्या व्यवसायाचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आणि रिलायन्सची मोबाईल कंपनी अनिल अंबानी यांच्या वाट्याला आली. यावेळी त्यांनी पुढील १० वर्षे मुकेश अंबानी यांनी मोबाईल क्षेत्रात येऊ नये यासाठी कायदेशीर मदत घेतली, परंतु त्यानंतरही रिलायन्सचा आलेख सुधारताना दिसला नाही. २००८ मध्ये रिलायन्सने जीएसएम तंत्रज्ञान आत्मसात केले आणि दोन्ही तंत्रज्ञान असलेल्या कंपन्यांमध्ये रिलायन्सचे नाव गणले जाऊ लागले. बदलत्या वेळेत अनेक कंपन्यांनी निरनिराळ्या तंत्रज्ञानाची जोड घेत भारतात पाय रोवण्यास सुरुवात केली आणि त्या स्पर्धेत रिलायन्सला टिकाव धरण्यासाठी खूप खटाटोप करावा लागला. त्यातच निरनिराळ्या बाबींसाठी कर्ज काढत रिलायन्सचे पाय खोलवर रूतत गेले. आज रिलायन्स कम्युनिकेशन्सवर तब्बल ४० हजार कोटींचे कर्ज आहे. ते फेडण्यासाठीही रिलायन्सच्या नाकी नऊ आल्याचे दिसत आहे. तर रिलायन्स जिओच्या येण्याने कंपनीला होणारे नुकसान कईक पटीने वाढले आहे. त्यातच त्यांना बाजारात टिकाव धरणे कठीण झाले आहे. काही दिवसांपूर्वी रिलायन्स कम्युनिकेशने गुजरातमधील २ जी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि आता संपूर्ण देशातीलच २ जी आणि वायफाय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीला होणारा तोटा सहन होत नसल्याचे कारण पुढे करत फक्त ४ जी सेवेवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीच्या या निर्णयाचा फटका बसणार आहे, तो म्हणजे कंपनीच्या १२०० कर्मचा-यांना त्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याची ३० तारीख ही त्यांच्यासाठी अखेरची असणार आहे. ‘करलो दुनिया मुठ्ठी में’ म्हणणा-या कंपनीची आज कंपनीही मुठ्ठीत नसल्याची परिस्थिती उद्भवली आहे.\nइंटरनेट ही काळाची गरज बनली आहे. या इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आले आहे, पण असे असले तरी साता समुद्रापलीकडे राहून सायबर हल्ला करून तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून तुम्ही अडचणीत येवू शकते ही बाब प्रत्येकांनी लक्षात घ्यायला हवी. तंत्रज्ञानाच्या युगात वावरणा-यांसाठी हा एक प्रकारचा धोका आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण सध्या जगाला सायबर हल्ल्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. जगातील अनेक देशातील इंटरनेट सेवा बंद पाडण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या ‘मिराई’ या सर्वात सायबर हल्लाला तोंड दिल्यानंतर आता पुन्हा एका सायबर हल्ल्याचे संकेत देण्यात आले आहेत. हा सायबर हल्ला थेट इंटरनेटवर आधारित उपकरणांवर होणार असून त्यामुळे इंटरनेट सेवा पूर्ण बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या हल्ल्यापासून सावध राहण्याचा इशारा राज्य पोलीस दलाच्या सायबर विभागाने दिला आहे. साधारण दीड वर्षापूर्वी ‘मिराई’नावाचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे अनेक देशातील इंटरनेट सेवेवर त्याचा परिणामझाला होता. त्यावेळी हल्लेखोरांकडे पाच लाख वापरकर्त्यांच्या तपशील हल्लेखोरांकडे जमा झाला होता. खरंतर आजच्या काळात संगणक, मोबाईल, इंटरनेट यांचा वापर तसा अपरिहार्य झाला आहे. अनेक छोटी-मोठी कामे करण्यासाठी यांचा वापर हा करावाच लागतो. परंतु याचा वापर करत असताना सुरक्षा हा कळीचा मुद्दा बनला आहे. आपल्या संगणकातली माहिती चोरण्यासाठी काय काय केलं जातं, तो डेटा कधी चोरला जातो यांचा साधा आपल्याला थांगपत्ताही लागत नाही. आज नव्या तंत्रज्ञानाच्या शोधामुळे स्मार्टफोनसुद्धा संपर्क आणि इंटरनेटद्वारे माहितीच्या आदान-प्रदानाचे साधन झाले. भारतासह सा-या जगभरात अब्जावधी लोक स्मार्टफोन आणि संगणकाचा वापर करतात. संगणकाचा वापर हा आधुनिक जगाचा मूलमंत्र झाला आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील या नवनव्या तंत्रज्ञान आणि शोधांचा फायदा जगालाही झाला पण, संरक्षण क्षेत्रातील गुप्त माहितीही संगणकातच साठवली जाते. ती चोरली गेल्यास त्याचे दूरगामी परिणामहोऊ शकतात. बँकिंग क्षेत्रही याच तंत्रावर अवलंबून असल्याने त्याचा थेट अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात. तंत्रज्ञान जितके आधुनिक आहे तितकेच त्याचा गैरफायदा घेण्यासाठी बनविण्यात आलेले तंत्रज्ञान धोकादायक आहे. त्यामुळे या सायबर हल्ल्यापासून सावध राहायलाच हवे.\n- सोनाली रासकर/ जयदीप दाभोळकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=5268", "date_download": "2019-01-16T12:13:05Z", "digest": "sha1:Y57MJASVS6ZRJ652ULW2QZE4RH3SI2MU", "length": 7856, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "१० टक्के सवर्णांच्या आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान", "raw_content": "\n१० टक्के सवर्णांच्या आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nयुथ फॉर इक्वॅलिटी संघटनेने दाखल केली याचिका\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने १० टक्के सवर्णांसाठी आर्थिक आधारावर आरक्षण लागू केले आहे. तसा कायदा संमत करण्यात आला आहे. परंतु या आरक्षणाविरोधात युथ फॉर इक्वॅलिटी या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत आव्हान दिले आहे. त्यामुळे हे आरक्षण वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे.\n१२४ व्या घटना दुरूस्ती अंतर्गत संविधानात संशोधन करून संविधानाच्या मूळ ढाच्याला बाधा पोहचवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या मुद्यावर तत्काळ सुनावणी व्हायला हवी. आर्थिक आधारावर नोकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये देण्यात आलेल्या आरक्षणावर स��थगिती आणली पाहिजे असे युथ फॉर इक्वॅलिटी संघटनेचे म्हणणे आहे. पुढच्या आठवड्यात या विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते.\nकरण्यात येणारे संविधान संशोधनच असंविधानिक आहे. संविधानाच्या मानदंडाचे उल्लंघन करणारे आहे. इंदिरा सहानी खटल्यात आरक्षणाचा आधार आर्थिक स्थिती होऊ शकत नाही असा निर्णय त्यावेळी ९ न्यायाधीशांनी दिला होता. त्यामुळे करण्यात येणारे संशोधन कमजोर आहे. परिणामी देण्यात आलेल्या निर्णयाला हे संशोधन नाकारते आहे असे युथ फॉर इक्वॅलिटी संघटनेने स्पष्ट केले आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-16T11:42:25Z", "digest": "sha1:XODLQRRN53AYHTRQJURN3INKW52H2RRL", "length": 10202, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महावितरणच्या संपामुळे अनेक गावे अंधारात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहावितरणच्या संपामुळे ���नेक गावे अंधारात\nतहसीलदारांना दिले निवेदन : कर्मचाऱ्यांनी दिल्या घोषणा\nभोर- महावितरण कंपनीने ग्राहकांना शाखा कार्यालयातून देण्यात येणाऱ्या सेवा कार्यपद्धतीत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून या धोरणाचा कायमस्वरुपी फटका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे याचा विरोध करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि. 7) संप केला. तसेच राजवाडा चौकात सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक गावे अंधारात राहिली.\nआंदोलनात भोरचे वीज वितरणचे उपविभागीय अभियंता संतोष चव्हाण, ग्रामीणचे शाखा अभियंता राजेंद्र इंगळे, लेखाधिकारी प्रविण राऊत, प्रधान तंत्रज्ञ अशोक कुऱ्हाडे, गणेश बुदगुडे, शाम देशमुख, गणेश आवाळे, माणसिंग नेवसे, किरण बंडे, नागेश बांदल, शिवाजी मोहिते यांच्या सह महावितरणचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nएकीकडे वीज ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दूसरीकडे पुणे परिमंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या 25 टक्‍कांनी कमी केली आहे. एका वीज तंत्रज्ञाला 22-25 गावांना सेवा द्यावी लागत आहे. महावितरणच्या वतीने नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची भरती करावी. वीज कर्मचारी, कर्मचारी अभियंता संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने तहसीलदार अजीत पाटील, आमदार संग्राम थोपटे, भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार यांना निवेदन देण्यात आले आहे.\nसंपामुळे अनेक गावे अंधारात\nमहावितरणच्या धोरणा विरोधात भोर तालुक्‍याच्या वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला असून याचा फटका पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना बसला आहे. नसरापूर ते वेल्ह्यापर्यंतची गावे अंधारात बुडाली असून शेतकऱ्यांचे शेती पंप बंद पडले आहेत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी भोर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती लहू शेलार यांनी केली आहे.\nसंपामुळे वीज ग्राहकांची 7 ते 9 जानेवारी या काळात गैरसोय होणार नाही, याची दक्षता आम्ही घेतली आहे. आमचे म्हणणे शासनापर्यंत पोहचविण्याची विनंती तहसीलदारांना केली आहे.\nसंतोष चव्हाण, उपविभागीय अभियंता\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\n��ाज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/chandrasekhar-rao-refuses-to-meet-rahul-gandhi/", "date_download": "2019-01-16T12:51:55Z", "digest": "sha1:QOKAPC3MZUGTHKOROSK75GXDSKAQCFLO", "length": 9489, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चंद्रशेखर राव यांचा राहुल गांधींबरोबर येण्यास नकार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचंद्रशेखर राव यांचा राहुल गांधींबरोबर येण्यास नकार\nहैदराबाद: तेलंगण राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर एका मंचावर उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. भाजप आणि कॉंग्रेस शिवायच्या तिसऱ्या आघाडीसाठी राव यांनी काही पक्षांच्या नेत्यांची अलिकडेच भेट घेतली होती. तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही त्यांनी भेट घेतली होती. मात्र ममता बॅनर्जी यांनी या महाआघाडीमधून कॉंग्रेसला वगळण्याच्या प्रस्तावामध्ये विशेष रस दाखवला नव्हता.\nतृणमूल कॉंग्रेसच्यावतीने कोलकाता येथे होणाऱ्या विरोधकांच्या सभेला राव उपस्थित राहणार का, असे विचारले असता लोकसभेतील तेलंगण राष्ट्र समितीचे उपनेते बी. विनोद कुमार यांनी “माहिती नाही’ असे उत्तर दिले. या रॅलीला राहुल गांधींसह राव एका मंचावर उपस्थित राहण्याची शक्‍यता कमी असल्याचेही कुमार यांनी सांगितले.\nतेलंगणमध्ये “टीआरएस’ सत्तेवर आणि कॉंग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. गेल्यावर्षी राव यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची “सर्वात मोठा विदूषक’अशी संभावना केली होती. गेल्या महिन्यातील निवडणूकीत “टीआरएस’ने सर्वाधिक 88 जागा जिंकून पुन्हा सत्ता संपादन केली आहे.\n‘प्र��ात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\nविद्यापीठांमधील 25 टक्के जागांमध्ये वाढ करणार\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6708-solapur-cm-devendra-fadanvis-assurance-to-the-lingayat-community", "date_download": "2019-01-16T13:03:52Z", "digest": "sha1:O45GPZUM4V7K5XVOMVHE4I664BWGFYSU", "length": 6539, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुख्यमंत्र्यांचं लिंगायत समाजाला आश्वासन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुख्यमंत्र्यांचं लिंगायत समाजाला आश्वासन\nजय महाराष्ट्र न्युज, सोलापूर\nभारतात लिंगायत समाजासारखी प्राचीन परंपरा असलेली संस्कृती आहे. ज्या संस्कृतीमुळं देशावर धर्मावर अनेक आक्रमणं झाली मात्र जगदगुरूंच्या देश धर्माबाबतच्या विचारांमुळं समाज एकसंध राहिला. मठ निर्माण झाले, त्यांनी संस्कृती , परंपरा आणि शिक्षणाकडे कल ठेवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.\nसोलापुरातील वीरतपस्वी मंदिरात, श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या श्री संकल्पसिध्दी कार्यमोहोत्सवादरम्यान वीरशैव लिंगायत संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लिंगायत समाजाला इतर मागासवर्गीयांच्या सवलती मिळूवन देण्यासाठी राज्य शासन विशेष प्रयत्न करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. त्याच बरोबर बसवेश्वर महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने पावलं उचलणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.\n‘आमच्या विद्यापीठाला महात्मा बसवेश्वरांच नाव द्या’;लिंगायत समाजाची मागणी\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर\nपोलिसांवर दरोडेखोराच्या टोळीचा चाकूचा हल्ला\nचोरीच्या आरोपामुळे पोलिसाचा गळफास\nभाजीत मीठ झाले जास्त, पत्नीचे केसच कापून टाकले\nनिलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले\n'मुंबईत 1 लाख बोगस मतदार', संजय निरूपम यांचा आरोप\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती\nमायक्रोसॉफ्टने Windows 7बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/7526-malshej-ghat-landslip-rockfall-traffic-closed", "date_download": "2019-01-16T11:42:37Z", "digest": "sha1:24QVMIX5BOWH73OCMZ4PLOD4I5RVAI7I", "length": 6144, "nlines": 136, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "माळशेज घाटात दरड कोसळली, नगर - कल्याण वाहतुकीला फटका - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमाळशेज घाटात दरड कोसळली, नगर - कल्याण वाहतुकीला फटका\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nपहाटे माळशेज घाटात दरड कोसळली. खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पुर्णतः थांबविण्यात आली आहे. महामार्ग अधिकारी कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी , पोलीस हे घटनास्थळी पोहचले आहेत.\nघाटात खूप धुके असून त्याचा अंदाज घेऊन दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.\nपहाटे दोन वाजता माळशेज घाटात दरड कोसळल्याने आयशर टेम्पो पूर्ण ढिगाऱ्याखाली अडकला असून टेम्पो चालक अमोल दहिफळे रा. मोहटादेवी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर गंभीर जखमी असून त्याला मदतीसाठी ओतुर 108 तत्काळ घटनास्थळी दाखल डॉ सचिन खेडकर व पायलेट गणेश ग��यकर यांनी प्रथमो उपचार करून पुढील उपचारासाठी आळेफाटा येथे हलविण्यात आले.\nमुरबाड-म्हसा मार्गे पुण्याकडे व किनवली मार्गे नाशिक अशी वळवण्यात आली आहे, टोकावडे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.\nमाळशेज घाटाचे सौंदर्य खुलवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाचे एक पाऊल पुढे\nकॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n#10yearchallenge ची सोशल मीडियावर धूम\nविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि यांचं निधन\nअरुण जेटलींना कॅन्सर, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना\n'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप अखेर 'संप'ला\nभाजपावाल्यांना पळवून पळवून मारू - विजय यादव\nमंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय... घोषणांचा पाऊस\n\"उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना संप मिटवण्यापासून रोखलंय\nतीळगूळ नव्हे, 'कांदा' घ्या आणि गोड गोड बोला...\nसरकारचा ओबीसींना 736.50 कोटी रुपयांचा 'तीळगूळ'\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/category/%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%80/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-16T11:43:27Z", "digest": "sha1:JNNITTBG2NUHHV4RXOYJQPY6CXSCFYNZ", "length": 4332, "nlines": 107, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "फोटो | India's leading marathi medical news portal | MyMedicalMantra", "raw_content": "\nइमानचे मुंबईतील ते ८२ दिवस…\nजवानांचा सीमेवर योग दिवस\nक्षणचित्रे : युद्धनौकांवरील योग दिवस २०१७\nक्षणचित्रे : जागतिक योग दिवस २०१७\nबाबा रामदेव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nअशी उडवा दिवसाची झोप\nआयुर्वेदाप्रमाणे फळांचे फायदे आणि महत्त्व\nकोरड्या त्वचेसाठी आयुर्वेदीक उपचार\nजेवताना पाणी प्यावं की नाही\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nहोमिओपॅथी- औषधं घेताना ‘ही’ काळजी घ्याल\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.bapatparivar.com/lekha-malika/vicaramanthana/kortatila-khatale-va-diranga-i", "date_download": "2019-01-16T11:47:12Z", "digest": "sha1:JXIQIBYHUTZJFHJ54KGUFWBPBETKLFII", "length": 9211, "nlines": 54, "source_domain": "www.bapatparivar.com", "title": "बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट - कोर्टातील खटले व दिरंगाई", "raw_content": "\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nजिल्हावार प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी निकष\nट्रस्टच्या स्थानिक उपसमितीची कार्यपद���धती\nबापट कुलोत्पनांनसाठी सभागृह वापराची नियमावली\nबापट कुलसम्मेलन २०१५ : बेळगाव\nबापट कुलसम्मेलन २०१८ : खडपोली\nबापट कुलसम्मेलन २०२० (केळ्ये - रत्नागिरी)\nबापट कुल साहित्य संपदा\nकोर्टातील खटले व दिरंगाई\nना. गिरीशभाऊ बापट यांचा हृद्य सत्कार\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nकोर्टातील खटले व दिरंगाई\nआपल्याकडील न्याय-संस्था / न्यायालये या संबंधात बऱ्याच बातम्या येत आहेत, अगदी नवीन म्हणजे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी जनतेला जलद न्याय मिळावा अशी दिल्लीतील परिषदे मध्ये केलेली अपेक्षा. आणि ती योग्यच आहे.न्याय व्यवस्था सशक्त हवी तशीच गतिमान हवी. पण याच वेळी आपण काही खटले १२/१३ वर्षे चाललेले पाहतो, उदाहरणार्थ सलमानखानच्या गाडीचा मुंबईतील अपघात आणि आज १३ वर्षानंतरही परिस्थिती जैसे थे आहे असे दिसते. गाडी कोण चालवत होते हा मुद्दा आता पुढे आलेला दिसतो आहे. विविध अपघातांच्या बातम्या जवळ-जवळ रोजच येत आहेत....रेल्वे, एस.टी.बसेस, खाजगी वाहने, दुचाक्या, आणि कधीतरी विमाने सुद्धा. याशिवायही इतर प्रकारे जीवितहानी होताना दिसते; जसे पोहायला गेलेल्या व्यक्ती, बांधकामावरील कामगार, विजेचा धक्का लागून होणारे अपघात इत्यादी. लैगिक अत्याचार करून खून, भांडणातून खून, राग अनावर झाल्याने केलेला खून अशाही घटना वाचनात येतात. एकीकडे सुगावा न लागलेली प्रकरणे; तर दुसरीकडे संतोष माने सारखा अनाकलनीय खटला. अशा अनेक घटना न्यायालयात प्रलंबित आहेत. या व्यतिरिक्त विद्यार्थी संघटना, विद्यापीठे, परीक्षा पेपर आणि निकाल, बुवाबाजी, विविध निवडणुका, भ्रष्टाचाराच्या घटना, सायबर गुन्हे, बँक-फसवणूक ई. अनेक प्रकारचे खटले चालू असतातच.\nया पार्श्वभूमीवर पूर्वीच्या “पंचायत” किंवा “चावडी” पद्धतीने दोन्ही पक्षकारांना समोरासमोर बोलावून करण्यात येणारी ; आणि आजकाल “तंटा-मुक्ती” गांव अशी ओळखली जाणारी न्याय-व्यवस्था अधिक परिणामकारी आणि सुलभ नव्हे काय शिवाय “कोर्टा-बाहेर” तडजोडीने मामला सोडविणे असाही विचार प्रकर्षाने पुढे येताना दिसतो आहे. मग आता विचार केला पाहिजे की “सलमान” चा वरील खटला १३ वर्षे चालविणे यात काय औचित्य आहे शिवाय “कोर्टा-बाहेर” तडजोडीने मामला सोडविणे असाही विचार प्रकर्षाने पुढे येताना दिसतो आहे. मग आता विचार केला पाहिजे की “सलमान” चा वरील खटला १३ वर्षे चाल��िणे यात काय औचित्य आहे कोणाचा काय आग्रह किंवा हेतू आहे कोणाचा काय आग्रह किंवा हेतू आहे सदर अपघातात बाधित व्यक्तीना पुरेशी मदत करण्यास सलमानशी चर्चा झाली का सदर अपघातात बाधित व्यक्तीना पुरेशी मदत करण्यास सलमानशी चर्चा झाली का त्याने नकार दिला का त्याने नकार दिला का आणि समजा त्याने नकार दिलाच असेल, तर पुन्हा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे आणि समजा त्याने नकार दिलाच असेल, तर पुन्हा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे कारण गाडी त्याचीच होती हे तर सत्य आहे ना कारण गाडी त्याचीच होती हे तर सत्य आहे ना कोणीतरी सकारात्मक पाउल उचलले पाहिजे. नाहीतर १३ वर्षात कोर्टाचा व पोलिसांचा वेळ; आणि कर-दात्यांचा पैसा हे सारेच वाया गेले असे म्हटले तर गैर काय; आणि मग याची भरपाई कोठून मिळविणार \nसलमान वरील “काळवीट” खटल्यातही त्याच्याशी सकारात्मक चर्चा कोणी केली तर तोही एक पाउल पुढे येईल असे वाटते. त्याला शिक्षा म्हणून सुचवावेसे वाटते की काळविटांच्या ५ जोड्या विविध प्राणी-संग्रहालायांना त्याने भेट द्याव्यात; आणि त्यांचा पुढील ३ वर्षांचा देखभाल खर्चही देण्यास सांगावे. मला वाटते सकारात्मक प्रतिक्रिया जरूर मिळेल. आणि न्याय-संस्थांना इतर महत्वाचे खटले पटावर घेता येतील.\nवरील उदाहरणे केवळ प्रातिनिधिक समजावीत. माध्यमांनी व समाजसेवी संस्थांनी या सूचनांचा जरूर विचार करून अशा प्रकारच्या खटल्यांत उभय-पक्षी मान्य होणारा जलद न्याय होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/shahid-afridi-announces-retirement-international-cricket-31282", "date_download": "2019-01-16T13:30:20Z", "digest": "sha1:722LDVE7QTUAYLOI75ESRUX6GMITYYIQ", "length": 11487, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shahid Afridi announces retirement from international cricket शाहिद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती | eSakal", "raw_content": "\nशाहिद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nसोमवार, 20 फेब्रुवारी 2017\nआफ्रिदीने 1996 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 37 चेंडूत शतक झळकाविण्याचा विश्वविक्रम केला होता. त्याचा हा विक्रम 17 वर्षे अबाधित होता.\nइस्लामाबाद - पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.\nआक्रमक फलंदाजी आणि उंच फटके मा���ण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आफ्रिदीने यापूर्वीच 2010 मध्ये कसोटी क्रिकेटमधून आणि 2015 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याने आपली 21 वर्षांची क्रिकेट कारकिर्दी थांबविण्याचा निर्णय घेतला. आफ्रिदीने या महिन्याच्या सुरवातीलाच निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले होते. जगभरातील लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याचे आफ्रिदी म्हणाला होता.\nआफ्रिदीने 1996 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 37 चेंडूत शतक झळकाविण्याचा विश्वविक्रम केला होता. त्याचा हा विक्रम 17 वर्षे अबाधित होता. आफ्रिदीने 398 एकदिवसीय सामन्यांत 8064 धावा आणि 395 बळी घेतले आहेत. त्यामुळे त्याची ओळख अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून होती.\n'व्हॅलेंटाईन डे' नको; \"सिस्टर्स डे' साजरा करा\nइस्लामाबाद : आगामी 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे ऐवजी सिस्टर्स डे साजरा करण्याचा अजब निर्णय पाकिस्तानातील एका विद्यापीठाने घेतला आहे. पाश्‍...\n'फिनिशर' धोनीला अखेर गवसला सूर\nऍडलेड : फिनिशर अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीला अखेर काही वर्षांनंतर आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली असून, धोनीने अर्धशतकी खेळी करत...\nपाकच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय...\nहृदयविकाराच्या झटक्याने क्रिकेटपटूचा मृत्यू\nऐरोली - क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एका क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १३) घणसोलीत घडली. संदीप म्हात्रे (३६...\nनागठाणे - देशाला आजवर हजारो लष्करी जवान देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील अपशिंगे (मिलिटरी) गावाची आगळी सैनिकी परंपरा आजदेखील वृद्धिंगत होते आहे. प्रकाश...\nलोकशाही बळकटीची गरज - ॲड. शाहरुख आलम\nपुणे - एकीकडे लोकशाहीकरणाची तर दुसरीकडे केंद्रीकरणाची परिस्थिती असताना आपण आपली सर्व शक्ती लोकशाही बळकटीसाठी खर्च करण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बा���म्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/marathi-serials/star-pravahs-next-serial-goth/", "date_download": "2019-01-16T11:54:48Z", "digest": "sha1:UW4L5LBSMYOERUL72IKIYZ2FOCGH2JUF", "length": 8532, "nlines": 89, "source_domain": "megamarathi.in", "title": "स्टार प्रवाह'ची नवीन मालिका 'गोठ' १० ऑक्टोबरपासून", "raw_content": "\nHome Marathi Serials Zone स्टार प्रवाह’ची नवीन मालिका ‘गोठ’ १० ऑक्टोबरपासून\nस्टार प्रवाह’ची नवीन मालिका ‘गोठ’ १० ऑक्टोबरपासून\n‘स्टार प्रवाह’ची नवीन मालिका ‘गोठ’ १० ऑक्टोबरपासून\nमराठी टीव्ही मालिकांमध्ये नवा प्रवाह आणताना ‘स्टार प्रवाह’नं त्याला भव्यता आणि तंत्रज्ञानाचीही जोड दिली आहे. १० ऑक्टोबरपासून सोमवार ते गुरुवार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होत असलेल्या ‘गोठ’ या मालिकेचं काही चित्रीकरण अंडरवॉटर करण्यात आलं आहे. मराठी टीव्ही मालिकांमध्ये अंडरवॉटर चित्रीकरणाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.\n‘गोठ’ या मालिकेचा टीजर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे.’आता थांबायचं नाय’ म्हणत नायिकेनं पुरुषसत्ताक पद्धतीला थेट आव्हान दिल्याचं या टीजरमधून दिसत आहे. त्यामुळे मालिका नक्कीच वेगळ्या आशयविषयावर भाष्य करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कोकणाच्या पार्श्वभूमीवरची ही मालिका आहे. अत्यंत वेगळ्या पद्धतीचा हा टीजर मालिकेविषयी उत्सुकता निर्माण करत आहे. सोशल मीडियातून या टीजरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.\nहिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये मोठं नाव असलेल्या छायालेखक अभिषेक बासू यांच्या मार्गदर्शनाखाली अंडरवॉटर चित्रीकरण करण्यात आलं आहे. अभिषेक हा बर्फीसारखे उत्तम चित्रपट केलेल्या प्रख्यात दिग्दर्शक अनुराग बासूचा भाऊ आहे. ‘गोठ’ ही अभिषेकची पहिलीच मराठी मालिका आहे. फिल्मसिटीतील लेकमध्ये आणि एका स्विमिंग पूलमध्ये खास व्यवस्था करून हे चित्रीकरण झालं. अंडरवॉटर चित्रीकरण फार खर्चिक असतं. त्यासाठी खास व्यवस्था करावी लागते. मात्र, अभिषेकनं मांडलेली अंडरवॉटर चित्रीकरणाची कल्पना मालिकेची निर्मिती संस्था फिल्म फार्म आणि स्टार प्रवाह यांनीही ‘आता थांबायचं नाही’ या विचारानं उचलून धरली. आणि ही कल्पना प्रत्यक��षात आणली. त्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे, अंडरवॉटर चित्रीकरणातील तज्ज्ञ छायालेखकांनी काम केलं. भव्यता आणि उत्तम वातावरण निर्मिती करणारं छायांकन हे या मालिकेचं खास वैशिष्ट्य ठरणार आहे.\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\n‘लागीरं झालं जी’ मध्ये विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का…\nझी मराठीची नवी मालिका ‘बाजी’ ऑगस्ट महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस \nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nमहिलांकरिता एका खास दिवसाची गरज नाही – तेजस्विनी पंडित\nहाफ तिकीट’च डिजिटल पोस्टर रिव्हील\nस्नेहा झाली ‘रॅगिंग’ची शिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/47", "date_download": "2019-01-16T12:37:04Z", "digest": "sha1:K4IXLKM7QNGJ2NBNMN7DWKXKWZL4CIYH", "length": 9427, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 47 of 705 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नवी दिल्लीत सुरु असलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्मयपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमने ऐतिहासीक कामगिरीची बजावली आहे. 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत खेळत असताना मेरी कोमने युपेनच्या एच.ओखोटोचा पराभव करत सहाव्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. या कामगिरीसह मेरी कोमने आयर्लंडच्या केटी टेलरचा 5 विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढला आहे. पहिल्या सत्रात मेरी कोमने संपूर्णपणे ...Full Article\nसोनिया चहल अंतिम फेरीत\nमहिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप : सिमरनजित कौरला कांस्यपदकFull Article\nसायना नेहवाल, समीर वर्मा उपांत्य फेरीत\nवृत्तसंस्था/ लखनौ सायना नेहवाल, समीर वर्मा यांनी शानदार विजयासह सय्यद मोदी सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तसेच महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व सात्विकराज जोडीनेही अंतिम चारमधील आपले ...Full Article\nदुसरी टी-20 लढत रद्द\nवृत्तसंस्था/ मेलबोर्न भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला असल्याने मालिकेत बरोबरी साधण्याचे भारताचे मनसुबे धुळीस मिळाले. आता शेवटचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी भारताला ...Full Article\nएन्गिडीला पाक मालिका हुकणार\nवृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत पाक बरोबरची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो या मालिकेसाठी उपलब्ध होऊ ...Full Article\nदीपा कर्माकर अंतिम फेरीसाठी पात्र\nवृत्तसंस्था/ कॉटबस जर्मनीत सुरू असलेल्या विश्वचषक तालबद्ध जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी भारताची महिला जिमनॅस्ट दीपा कर्माकर व्हॉल्टच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. मात्र भारताच्या अरूणा रेड्डीचे दुखापतीमुळे आव्हान संपुष्टात आले आहे. ...Full Article\n17 बळींसह दुसरा दिवस गोलंदाजांचा\nवृत्तसंस्था/ चितगाँग विंडीज आणि यजमान बांगलादेश यांच्यात येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीतील शुक्रवारी खेळाचा दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजविला. दिवसभरात एकूण 17 गडी बाद झाले. बांगलादेशचा फिरकी गोलंदाज नईम ...Full Article\nबेअरस्टोच्या शतकाने इंग्लंडला सावरले\nवृत्तसंस्था/ कोलंबो शुक्रवारी येथे सुरू झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या कसोटीत जॉनी बेअरस्टोच्या समयोचित शतकाच्या (110) जोरावर इंग्लंडने यजमान श्रीलंकेविरूद्ध पहिल्या डावात 7 बाद 312 धावा जमविल्या. लंकेच्या संदकनने चार ...Full Article\nभारतीय महिलांचा स्वप्नभंग, इंग्लंड अंतिम फेरीत\nवृत्तसंस्था/ गयाना आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत सुसाट सुटलेली भारतीय संघाची घोडदौड पुन्हा एकदा इंग्लंडने रोखली. शुक्रवारी झालेल्या उपांत्य लढतीत इंग्लंडने भारताला 8 गडी राखून पराभूत करत अंतिम फेरीत ...Full Article\nमुंबई-कर्नाटक रणजी सामना अनिर्णीत\nसिध्दार्थ के. व्ही., अखिल हेरवाडकर, सुर्यकुमार यादव यांची अर्धशतके क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव आपल्या ‘खडूस’ वृत्तीला साजेसा खेळ करत मुंबई रणजी संघाने कर्नाटक विरुध्द मुंबई या बेळगावमध्ये आटोनगरमधील केएससीए स्टेडीयमवरील ...Full Article\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे ���ांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/vinayak-metes-shivsangram-left-support-bjp-160872", "date_download": "2019-01-16T13:04:51Z", "digest": "sha1:UHBTXMJ5JRVNKJUCJPDL7PBXGQR2I3IP", "length": 15858, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vinayak Metes Shivsangram left Support of BJP शिवसंग्रामने काढला भाजपचा पाठिंबा | eSakal", "raw_content": "\nशिवसंग्रामने काढला भाजपचा पाठिंबा\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nस्थानिक भाजप नेतृत्व कायम राष्ट्रवादीला मदत करत असून, अपमानित वागणूक देत असल्याने जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढत आहे.\n- विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम\nबीड : स्थानिक भाजप नेतृत्व कायम राष्ट्रवादीला मदत करत असून, अपमानित वागणूक देत असल्याने जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढत असल्याची घोषणा शिवसंग्रामचे संस्थापक तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी रविवारी (ता. १६) केली. आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुका लढविणार असून, युतीचे अधिकार प्रदेशाध्यक्षांना देण्यात आल्याचेही मेटे म्हणाले.\nमुस्लिम, धनगर, लिंगायत व ब्राम्हण समाजातून आरक्षणाची मागणी होत आहे. या मागणीला शिवसंग्रामचा सक्रीय पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले. शिवसंग्रामच्या राज्य कार्यकारिणीची बैठक प्रथमच शहरात झाली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बैठकीत पारित केलेल्या ठरावांची माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, आमदार डॉ. भारती लव्हेकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा अभिनेत्री दिपाली सय्यद - भोसले, सतीश परब, अविनाश खापे, जगन्नाथ काकडे, दिलीप माने, अशोक लोढा उपस्थित होते.\nमेटे म्हणाले, जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन खारीचा वाटा उचलला. मात्र, स्थानिक नेत्यांनी विरोधी राष्ट्रवादीला मदत करुन शिवसंग्रामला सापत्न वागणूक दिली. निधीत न्याय वाटा देण्याऐवजी आम्ही आणलेल्या योजनाही वळविल्याचा आरोप केला. याबाबत पालकमंत्र्यांच्या कानावर गोष्ट घालूनही त्यांनी वेळ दिला मात्र भेट दिली नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटावे लागल्याचे विनायक मेटे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कारभारात फरक तर पडलाच नाही. सामान्यांचे हित जपण्याऐवजी काही विशिष्ट लोकांचे हित जपले जात असल्याचा आरोपही मेटे यांनी केला. हा प्रकार मैत्रीचे लक्षण नसल्याचे सांगून जिल्हा परिषदेतून बाहेर पडण्याची घोषणा त्यांनी केली. हा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांना पत्र देणार आहे.\nसरकारवरही व्यक्त केली नाराजी\nदरम्यान, शिवसंग्राम साडेचार वर्षांपासून महायुतीत आहे. इतर सर्व पक्षांना जास्त जागा दिल्या, लोकसभेच्या जागा दिल्या. मात्र, शिवसंग्रामला लोकसभेची जागाही दिली नाही व विधानसभेच्याही कमी दिल्या. सत्तेतून बाहेर ठेवल्याची खंतही व्यक्त करत वैयक्तीक मंत्रिपदाबाबत आता कोणालाच बोलणार नसल्याचे विनायक मेटे यांनी स्पष्ट केले.\nबैठकीत सात ठराव संमत\nशिवसंग्रामच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकविण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, आगामी लोकसभा - विधानसभा लढविणे, मुस्लिम, धनगर, ब्राम्हण व लिंगायत समाजाच्या आरक्षण मागणीला सक्रीय पाठींबा, बेरोजगार तरुणांना प्रतिमाह पाच हजार रुपये भत्ता द्यावा, ६० वर्षावरील शेतकऱ्यांना तीन हजार रुपये प्रतिमाह भत्ता द्यावा, दुष्काळावर कायम उपाययोजना करण्यासाठी नद्याजोड प्रकल्प राबवावा आदी सात ठराव या बैठकीत संमत करण्यात आले.\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी ��ंघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nसिंचनासाठी निधी वाढवा - नितीन गडकरी\nऔरंगाबाद- सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची गरज असून सिंचनाच्या बजेटमध्ये वाढ करा, अशी सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\n‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/628453", "date_download": "2019-01-16T12:43:49Z", "digest": "sha1:C6IL3E5UCR6KYJUHYODVOH4EAXSVXPIX", "length": 6709, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » #METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\n#METOO : एम.जे.अकबर यांच्या याचिकेवरील सुनावणी 31 ऑक्टोबरला\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nमाजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमानीविरोधात दाखल केलेली मानहानीचा दावा करणारी याचिका पतियाळा हाऊस कोर्टाने दाखल करून घेतली. यावर येत्या 31 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.\nअतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांनी अकबर यांची याचिका दाखल करून घेतली. अकबर यांच्यावतीने वरि÷ वकील गीता लुथ��ा काम पाहणार आहेत. रमानी यांच्या सोशल मीडियावरील अनेक टिट्वट्सचा दाखला एम. जे. अकबर यांनी दिला आहे. या ट्विट्समुळे समाजातल्या आपल्या दर्जाला तडा गेला आहे, आपलं कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे, असा दावा अकबर यांनी याचिकेत केला आहे. अकबर यांच्या वकील लुथरा म्हणाल्या, ‘प्रिया रमानी यांनी अकबर यांची मानहानी करणारे ट्विट्स केले आहेत. त्यांचं दुसरी ट्विट मानहानी करणार असल्याचे सरळ सरळ दिसते आणि या ट्विटला 1200 लोकांनी लाइक केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमातील लेखांमध्ये हे ट्विट्स वापरण्यात आले आहेत. जोपर्यंत रमानी काही सिद्ध करत नाहीत तोपर्यंत ट्विट्स मानहानी करणारेच आहेत.’ अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर अकबर यांनी बुधवारी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रकार रमानी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यावरील सुनावणी आज सुरू झाली. पुढील सुनावणी 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे.\nनितीश कुमार यांची ‘संक्रांत’ भाजपबरोबर\nकेंद्रीय कर्मचाऱयांना लवकरच खूषखबर\nतेलंगणात पोलिसांनी 8 नक्षलवाद्यांचा केला खात्मा\nस्वतःच्या तीन मुलींची पित्यानेच केली निर्घृण हत्या\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/10/article-on-homeopathy-by-k-d-patil-.html", "date_download": "2019-01-16T13:07:07Z", "digest": "sha1:75SXTIJJRLKCUA46D6KL7VTQKPMR6OBT", "length": 6716, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " आरोग्य तपासणीचे महत्त्व आरोग्य तपासणीचे महत्त्व", "raw_content": "\nखरेतर काही त्रास नसल्यास सहसा बरेच जण वैद्यकीय चाचण्या करीत नाहीत. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. एकतर अवेअरनेस नसणे, तपासणीचा कंटाळा, काही आजार तर निघणार नाही नां याची भीती वगैरे वगैरे. परंतु एखाद्या होतकरू प्रतिष्ठीत व्यक्तीचे आकस्मिक निधन झाल्यास त्या व्यक्तीचे परिवारजन, मित्रमंडळी व सर्व समाजातील मंडळी हळहळते. त्यामुळे अकस्मातमृत्यूची महत्त्वाची कारणे कोणती याबद्दल समाजामध्ये थोडीफार जागृती करणे गरजेचे वाटते.\nखरेतर काही त्रास नसल्यास सहसा बरेच जण वैद्यकीय चाचण्या करीत नाहीत. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. एकतर अवेअरनेस नसणे, तपासणीचा कंटाळा, काही आजार तर निघणार नाही नां याची भीती वगैरे वगैरे. परंतु एखाद्या होतकरू प्रतिष्ठीत व्यक्तीचे आकस्मिक निधन झाल्यास त्या व्यक्तीचे परिवारजन, मित्रमंडळी व सर्व समाजातील मंडळी हळहळते. त्यामुळे अकस्मातमृत्यूची महत्त्वाची कारणे कोणती याबद्दल समाजामध्ये थोडीफार जागृती करणे गरजेचे वाटते.\nमाझ्या ५० वर्षांच्या वैद्यकीय सेवेच्या अनुभवातून चरीीर्ळींश उरीवळरल ईंींरलज्ञ हे महत्त्वाचे कारण आहे. असा हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) येण्यामागे काही दृश्य तर काही अदृश्य कारणे असतात. यातील दृश्य कारणांमध्ये स्थूलपणा , शारीरिक श्रमानंतर छाती भरून येणे (एुींशीपरश्र वूीपिळर) किंवा थोडा वेळ छाती दुखणे आणि विश्रांतीनंतर बरे वाटणे (अपसरळपश शिींर्शींळी) परंतु काही कारणे वरून दिसत नाहीत, म्हणून बरीच मंडळी गाफील, अनभिज्ञ राहतात. त्यात महत्त्वाची काही कारणे अशी सांगता येतील.\n१. उच्च रक्तदाब, २. मधुमेह, ३. हाय कोलेस्ट्रॉल\nकाही त्रास नसल्यास वरील आजारांची आपण तपासणी करीत नाही. अगदी सुरुवातीलाच ही कारणे कळल्यास वेळीच त्यांचे निरसन करता येते आणि पुढील येणारा संभाव्य धोका टाळता येतो. आजच्या परिस्थितीत रक्तदाब, मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल यांचे प्रमाण पहिल्यापेक्षा अधिक वाढलेले आढळून येते. त्याची कारणे देखील आहेत. त्यात साधारणपणे बदललेली जीवनशैली, खाण्या-पिण्यातील बदल, नियमित व्यायामाचा अभाव, वाढती स्पर्धा, तणावपूर्ण जीवन (स्ट्रेसफूल लाईफ) यांचा समाव���श आहे.\nदैनंदिन कामात व्यक्तीला कळतदेखील नाही की, आपल्याला रक्तदाब किंवा मधुमेह आहे. सुरुवातीला या आजारांचे लक्षण तेवढे तीव्र नसते आणि मुद्दामहून तपासण्या केल्या जात नाहीत. परंतु, वैद्यकीय नियमानुसार ३० ते ४० वयानंतर वर्षातून एकदा शारीरिक तपासणी आणि आवश्यक असणार्‍या चाचण्या करणे गरजेचे आहे. या तपासणीअंती काही दोष आढळल्यास योग्य वेळेत उपचार सुरू करता येईल आणि पुढचा संभाव्य मोठा धोका टाळता येईल. या दृष्टीने साधारणतः पुढीलप्रमाणे तपासण्या केल्या तर आपल्याला असलेल्या आजाराची माहिती मिळून वेळेत उपचार करणे शक्य होईल. या तपासण्यांमध्ये शारीरिक तपासणी, ई.सी.जी., एक्स-रे, बी-वन शुगर आणि युरिन शुगर आदींचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5304", "date_download": "2019-01-16T12:20:18Z", "digest": "sha1:UU5ZZNF2YDU2GSZH5A6BWKXMDKYWZQX6", "length": 13922, "nlines": 83, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nईव्हीएम हटत नाही तोपर्यंत यश मिळणे कठीण\nईव्हीएमच्या मुद्यावर बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही.एल.मातंग यांचा इशारा\nआंबेडकरनगर : या देशात जोपर्यंत ईव्हीएम हटत नाही तोपर्यंत मूलनिवासी बहुजन समाजाला यश मिळणे कठीण आहे, असा इशारा बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही.एल.मातंग यांनी दिला. उत्तर प्रदेश आंबेडकरनगर येथे बहुजन मुक्ती पार्टी व प्रगतीशील समाजवादी पार्टी (लोहिया) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारॅलीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी विचारमंचार प्रगतीशील समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवपाल यादव, चौधरी विकास पटेल, फुलचंद यादव, शिवशंकर चौहान, बंशीलाल यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी मातंग यांनी भाजपच्या धोरणावर कडाडून हल्लाबोल केला. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यात मुद्दामहून भाजप हरली आहे. कारण बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठविण्यात आला होता. हा आवाज दाबण्यासाठीच मुद्दामहून भाजपने पराभव स्विकारत ईव्हीएम मुद्यावरील लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला आहे. आज देशाची परिस्थिती फार मोठी संकटात आहे. गेल्या साडेचार वर्षात भाजपाची नीती विफल ठरली आहे. त्यासाठीच नवे नवे मुद्दे पुढे आणले जात आहेत.\n२५ नोव्हेंबरला अयोध्याच्या मुद्यावर ब्राह्मणांनी धर्मसंसद घेतली होती. परंतु या धर्मसंसदेला बहुजन समाजाने पाठ फिरविली. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्याचबरोबर सर्वणांना गोंेजारण्यासाठी १० टक्के आरक्षणाचा मुद्दा हाती घेण्यात आला आहे. आलेल्या अपयशावर पडदा पाडण्यासाठीच भाजपाकडून नाना तर्‍हेचे हतखंडे वापरले जात आहेत.\n२०१४ मध्ये भाजपने ईव्हीएममध्ये घोटाळा करुन निवडणुका जिंकल्या. ईव्हीएममुळे मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाहीत, असा निर्णय ८ ऑक्टोबर २०१३ ला सर्वोच्च न्यायालयाने दिला. तरी देखील त्यानंतरच्या झालेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएममशीनला व्हीव्हीपॅट लावण्यात आलेले नाही. ईव्हीएमवरील लक्ष विचलीत करण्यासाठीच फूलपूर, गोरखपूर असे नवीन मुद्दे आणण्यात आले.\nदरम्यान, आज बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती व समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. परंतु मायावती आणि अखिलेश यांनी ईव्हीएमच्या विरोधात का भूमिका घेतली नाही या विरोधात बोलून तर दाखवा, असे आव्हान मातंग यांनी दिले. आमची तुम्हाला भीती का वाटत आहे या विरोधात बोलून तर दाखवा, असे आव्हान मातंग यांनी दिले. आमची तुम्हाला भीती का वाटत आहे आपला तर मजबूत पक्ष असताना आमच्यावर आगपाखड करण्याची गरज काय आपला तर मजबूत पक्ष असताना आमच्यावर आगपाखड करण्याची गरज काय असा सवाल करतानाच ही राजनीती तुमची चालणार नसल्याचे सुतोवाच मातंग यांनी केले.\nईव्हीएमच्या विरोधात काळा दिन पाळला जाईल, असे मायावतीने जाहीर केले होते. तो दिन गेला कुठे असा सवाल करतानाच जर का ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवलात तर आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहोत, असे आश्‍वासनही मातंग यांनी दिले.\n१९९३ मध्ये मान्यवर कांशीराम व मुलायमसिंह यांच्यामध्ये झालेल्या युतीप्रमाणेच आम्ही ही युती करत आहोत, असे त्यांनी सांगितले. परंतु त्यावेळी कांशीराम आणि मुलायम यांना सीबीआयची भीती नव्हती. आता मात्र मायावती आणि अखिलेश यांना सीबीआयची भीती वाटत असल्यानेच ते एकत्र आले, असा हल्लाबोल मातंग यांनी केला. भाजपच्या समर्थनार्थ तुम्ही सरकारल बनवले आणि आरोप आमच्यावर करत आहात. हे राजकारण बरोबर नाही.\nमायावती जातीनिहाय जनगणनेवर का बोलत नाहीत उलट सवर्णांच्या आरक्षणासाठी पाठींबा देत आहेत, याला काय म्हणावे, असा सवालही त्यांनी केला. भाजपने २ करोड नोकर्‍या देण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्यात येतील, असे सांगितले होते. परंतु ही आश्‍वासने फोल ठरली आहेत.\nमी देशाचा चौकीदार आहे, असे वारंवार मोदींकडून सांगितले जाते. ज्यावेळी चौकीदार झोपला त्यावेळी विजय माल्या, निरव मोदी, ललित मोदी पळून गेले. ज्यावेळी तुम्ही गुगलवर शोधल्यास फेकू म्हणून मोदीचे नाव समोर येते. चौकीदार कधीच चोर होत नाही तर चोरांनाच चौकीदार बनविण्यात आले आहे, असा हल्लाबोल मातंग यांनी केला.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-85-%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-16T12:38:42Z", "digest": "sha1:BT7T32HDBZW6LL27J7N3ZEHSP4ZJXWNV", "length": 10574, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कराडमधील 85 फ���टाच्या रस्त्याबाबत पालिकेस निवेदन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकराडमधील 85 फूटाच्या रस्त्याबाबत पालिकेस निवेदन\nकराड – भेदा चौक ते कार्वे नाका येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला होणारा 85 फूट रस्ता रद्द होण्यासाठी स्थानिक मिळकत धारकांनी एकत्रित येण्याचे आवाहन मार्केट येथील संजय बबन शिंदे यांनी निवेदनाद्वारे केले आहे. अन्यथा 85 फुटांचे भूत कराडकरांच्या मानगुटीवर बसेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन कराड नगरपालिकेचे नगरअभियंता एम. एच. पाटील यांना मंगळवारी त्यांनी दिले आहे.\nनिवेदनातील माहिती अशी, भेदा चौक ते कार्वे नाका या रस्त्यास 3 जानेवारी 2017 मध्ये राज्य महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. तरी प्रत्यक्ष कामकाजास मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. यामध्ये या रस्त्याच्या सेंटरपासून दोन्ही बाजूला 13 मीटर म्हणजेच 85 फुटावर गटर्स व फूटपाथ होणार आहेत. खासगी ठेकेदार व कर्मचाऱ्यांनी याठिकाणी येवून रस्त्याची मापे घेवून मंगळवारी दगड लावलेले आहेत. त्यानंतर भूमिअभिलेखचे अधिकारी प्रत्यक्ष मोजमाप करून अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर बाधित लोकांना नोटिसा दिल्या जातील. या रस्त्यामुळे मिळकतधारकांना फटका बसणार आहे.\nभेदा चौक ते कार्वे नाका हा रस्ता पूर्वी 142 नंबरचा खंडाळा, पळशी, कोरेगाव, रहिमतपूर, मसूर, कराड, पलूस, सांगली, जयसिंगपूर, शिरोळ असा राज्यमार्ग होता. त्याचे रूपांतर राज्य महामार्गात झाले. कराडच्या डेव्हल्पमेंट प्लॅनमध्ये हा रस्ता 50 फूटाचा होता. त्यानंतर सुधारित आराखड्यामध्ये हा रस्ता 60 फूटांचा झाला आहे. आता तर 85 फूट रस्ता होणार असल्याने मिळकत धारकांचे नुकसान होणार आहे. कराडचा 100 फूटी रस्ता रद्द करण्यासाठी ज्याप्रमाणे राजकीय मंडळी, स्थानिक मिळकतधारक व नगरपालिका यांनी संयुक्‍तिकपणे लढा देवून रस्ता रद्द केला. त्याचप्रमाणे 85 फूटाचा रस्ता रद्द करण्यासाठी सर्व मिळकत धारकांनी एकत्रित यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. हा लढा केंद्र सरकारबरोबर आहे त्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, अन्यथा 85 फूटाचे भूत कराडकरांच्या मानगुटीवर बसेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी ��ार्यालयास घेराव घालणार\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकराडमध्ये मुलींची छेडछाड, तिघांना अटक\nपोटाची खळगी भरताना पोरांच्या शिक्षणाची परवड\nमाणसातला देव पाहणार तरी कधी\nबंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान…\nखड्डेच खड्डे चोहीकडे… प्रशासन गेले कोणीकडे…\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/doubt-doubts-that-the-reservation-for-reservation-is-election-sharad-pawar/", "date_download": "2019-01-16T12:00:49Z", "digest": "sha1:QEJYUTNII7T2LOM5CLA73WTIZWDV7PPH", "length": 10954, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सवर्ण आरक्षण “चुनावी जुमला’ असल्याची शंका : शरद पवार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसवर्ण आरक्षण “चुनावी जुमला’ असल्याची शंका : शरद पवार\nकोल्हापूर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने सवर्ण जातींना 10 टक्के आरक्षण दिले आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकेल असे मला वाटतं नाही, अशी शंका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे हा चुनावी जुमला असल्याची शंका येते.\nयावेळी जागावाटपाबाबत पवार म्हणाले, की राज्यात ज्याची जास्त ताकद त्या पक्षाला जास्त जागा, असे सूत्र असायला हवे. त्यानुसार जागावाटप व्हायला हवे. कॉंग्रेससोबत आघाडी करण्यासंबंधी चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. देश पातळीवर आम्ही एकत्र येण्याचा विचार नाही. पण, राज्य पातळीवर एकत्र निवडणूक लढवू, असे ते म्हणाले. भाजपा सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असून लोक आता संतापली आहेत अस देखील पवार म्हणाले आहेत.\nकोल्हापुरात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सवर्ण आरक्षणाबाबत पवार म्हणाले, की सवर्ण आरक्षण हे संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का लावणारे आहे, असे घटनातज्ज्ञांचे मत आहे. घटनेत आरक्षणाची मर्यादा 50 टक्के आहे. याआधी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये आरक्षणाचे प्रयोग करण्यात आले होते. पण, हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे हे आरक्षण तरी न्यायालयात टिकेल का याबद्दल शंका आहे. हे आरक्षण कुणासाठी हा प्रश्न आहे. याचा लाभ शहरातील काही सुशिक्षीत कुटुंबातील मुलांनाचा होईल. खेड्यातील मुले मात्र या स्पर्धेत मागे पडतील.\nआरक्षणाचा निर्णय आत्ताच का घेतला गेला असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला. ते म्हणाले, की निवडणुकीला काही महिने बाकी आहेत. जे निर्णय पावणे पाच वर्षात घेतले नाहीत ते आताच का घेतले. त्यामुळे हा चुनावी जुमला असल्याची शंका येते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पवार म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nइतर मागासवर्गातील मुला-मुलींसाठी 36 वसतिगृहे\nओबीसींसाठी 736 कोटी रूपयांचे “पॅकेज’ : मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब\nपानसरे हत्या प्रकरणी अमित देगवेकरला 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nबेस्टच्या संपासंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nहर्षवर्धन पाटील यांना मातृशोक\nपानसरे हत्या प्रकरण: संशयित देगवेकरला पोलीस कोठडी\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-news-476764-2/", "date_download": "2019-01-16T11:42:21Z", "digest": "sha1:2AGQBE6PTBYZN6QPAJQ4KOIISLP3DBA2", "length": 11417, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महा��त्तेसाठी सकल समाज सुखी होणे आवश्‍यक! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहासत्तेसाठी सकल समाज सुखी होणे आवश्‍यक\nराजेंद्र घावटे : किवळेतील विकासनगर व्याख्यानमालेचे उद्‌घाटन\nपिंपरी – विकास हा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे. अन्यथा महासत्ता बनण्याचे स्वप्न हे दिवा स्वप्नच ठरेल. सकल समाज सुखी करणे ही महासत्ता बनण्याची पहिली पायरी आहे. त्यामुळे प्रथम भारत हे आनंदी राष्ट्र झाले पाहिजे, असे मत ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी व्यक्त केले.\nकिवळे येथील विकासनगर व्याख्यानमाला समितीची तीन दिवसीय व्याख्यानमालेचे उद्‌घाटन राजेंद्र घावटे यांच्या हस्ते झाले. प्रथम पुष्प घावटे यांनी भारत एक महासत्ता स्वप्न आणि वास्तव या विषयाने गुंफले. माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, उद्योजक राजेश मांढरे, ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे, इलियास खान, सुरेखा वाघ आदी उपस्थित होते.\nराजेंद्र घावटे म्हणाले की, देश महासत्ता होण्याचे स्वप्न जरूर पाहिले पाहिजे. परंतु, महासत्ता असणाऱ्या देशात सर्व आलबेल आहे अशी परिस्थिती आहे का महासत्ता होण्यासाठी आज अनेक अंतर्गत आणि बाह्य प्रश्न आहेत. सरकार कुणाचेही असो, त्यांना उत्तम कार्य करण्यासाठी जनतेचे सहकार्य महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य माणसांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे. महासत्तेचे स्वप्न पाहताना भारत हे आनंदी राष्ट्र झाले पाहिजे. भारताच्या वैभवशाली परंपरांचा, वैशिष्ट्यांचा गौरव करत असतानाच येणाऱ्या आव्हानांना मुकाबला करण्याची तयारी जनतेने मनापासून केली पाहिजे.\nदेशात असणाऱ्या समस्यांनी देशाची प्रगती खुंटते. आतंकवाद, भ्रष्टाचार, सार्वजनिक नैतिकता, स्वैराचार, पर्यावरण ऱ्हास, नद्यांची गटारगंगा, परीक्षार्थी व पोटार्थी शिक्षण व्यवस्था, टोकाची धर्मांधता, जातीपातीचे गलिच्छ राजकारण, भडक प्रसार माध्यमे, अंधश्रद्धा, दुरावलेला देशाभिमान, सार्वजनिक आचारसंहितेचा अभाव, यावर जनतेने मात केल्यास भारत सुजलाम सुफलाम होण्यास निश्‍चितच वाव असल्याचे त्यांनी सांगितले. संत साहित्य, सुधारक, समाजसेवक यांचे अनेक दाखले देत, कुसुमाग्रज, केशवसुत, रवींद्रनाथ टागोर, बाबा आमटे आणि संतांच्या काव्यपंक्तीची आपल्या मनोगतात पेरणी करत घावटे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. व्याख्यानमालेचे ���ध्यक्ष अविनाश गाडे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र कदम यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता पांडे, माणिकराव ऐकाड, मारुती बराटे आदींनी संयोजन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेसकडून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_714.html", "date_download": "2019-01-16T11:43:51Z", "digest": "sha1:34WVRUM3S6WAMRBCLWQULWO53NY2T7VL", "length": 21183, "nlines": 100, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जेतेपदाचा दुष्काळ संपला | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nबॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि उपविजेतेपद असे समीकरण गेल्या काही वर्षांपासून झाले होत���. अन्य स्पर्धातील विजेतेपद मिळायचे; परंतु राष्ट्रकुल, जागतिक बॅडमिंटन स्पर्धा, ऑलिपिंकमध्ये सिंधूवर दडपण यायचे. त्यातून ती सावरायचीच नाही. ऐनवेळी कच खाऊन तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागायचे. असे असले, तरी सिंधू हिची कामगिरी दुर्लक्षिण्यासारखी नक्कीच नाही. भारताला ऑलिंपिकमध्ये तिच्यामुळे तरी रौप्यपदक मिळाले. आता तिने ’वर्ल्ड टूर फायनल्स’ स्पर्धेचे जेतेपद पटकावून ऐनवेळी आपण कच खातो, ही प्रतिमा बदलली. चीनमधील गुआंगझाऊ येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेचे जेतेपद पटकवणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू आहे. त्यामुळे ही स्पर्धा आणि त्यातील तिची कामगिरी ही तिच्या शिरात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी आहे. अंतिम लढतीत सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहारावर 21-19, 21-17 अशी मात केली. विशेष म्हणजे गेल्या पाच महिन्यांपूर्वी झालेल्या एका स्पर्धेत सिंधू ओकुहाराकडून पराभूत झाली होती. ओकुहारावर सिंधूचा हा पहिलाच विजय नसला, तरी तिला अनेकदा पराभूत व्हावे लागले, हे ही विसरता येणार नाही. गेल्यावर्षी या दोघींमध्येच अंतिम मुकाबला झाला होता. त्या वेळी सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सप्टेंबर 2017 पासून सिंधूने हाँगकाँग ओपन, वर्ल्ड टूर फायनल्स, इंडिया ओपन, कॉमनवेल्थ गेम्स, थायलंड ओपन, वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन गेम्स या स्पर्धांमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. सुवर्णपदक तिला सातत्याने हुलकावणी देत होते. या पार्श्‍वभूमीवर रविवारी झालेल्या अंतिम लढतीत सुवर्णपदकासह सिंधूने जेतपदांचा दुष्काळ संपविला. तिचा आत्मविश्‍वास वाढण्यासाठी हे विजेतेपद नक्कीच उपयोगी पडेल. बॅडमिंटनमध्ये सिंधूने सातत्याने उत्तम कामगिरी केली आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणार्‍या सिंधूला तेलंगणा सरकारने हैदराबादनजीक एक हजार चौरस यार्ड जमीन बक्षीस म्हणून दिली आहे. 2013 मध्ये सिंधूला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. 2015 मध्ये सिंधूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2016 मध्ये क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोच्च अशा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी सिंधूची निवड झाली.\nऑलिम्पिक तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धा अशा बॅडमिंटन विश्‍वाचा मानबिंदू असलेल्या स्पर्धांमध्ये आणि मातब्बर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सिंधूची कामगिरी उंचावते.\nआंध���र प्रदेश सरकारने सिंधूला उपजिल्हाधिकारी अर्थात क्लास वन दर्जाची नोकरी दिली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी सिंधू पहिली भारतीय महिला क्रीडापटू आहे. सायना नेहवालनंतर ऑलिम्पिक पदक पटकावणारी सिंधू केवळ दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू आहे. सिंधूनं मकाऊ स्पर्धेच्या जेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवली. सिंधूनं 2013, 2014 आणि 2015 मध्ये या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. कोरिया सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी सिंधू पहिलीवहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे.\nप्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत चेन्नई स्मॅशर्सने 94 हजार डॉलर्सची बोली लावत सिंधूला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. मलेशियाचा ली चोंग वेई आणि सायना नेहवाल यांच्यानंतरची सर्वाधिक बोली सिंधूसाठी होती. पी.व्ही.रामण्णा आणि पी.विजया या राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटूंची सिंधू ही कन्या. रामण्णा यांना प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. घरातच खेळाचे वातावरण असल्याने तिला खेळाचे धडेही घरातूनच मिळाले. 1986 साली सेऊलमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकविजेत्या भारतीय संघाचा रामण्णा भाग होते. भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत सिंधूच्या आईने तिच्या कारर्कीदीकडे लक्ष देण्यासाठी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. तिच्या वैयक्तिक खेळाकडे लक्ष दिले. कुटुंबीयांचा त्याग आणि तिचे परिश्रम सार्थकी लागले. सिंधूची बहीण पी.व्ही. दिव्या राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल खेळाडू आहे. डॉक्टर होण्यासाठी तिने खेळाला सोडचिठ्ठी दिली. सिंधू हिच्या कुटुंबीयांची पार्श्‍वभूमी पाहिली, तर क्रीडा आणि त्याग या दोन गोष्टी हे या कुटुंबाचे वैशिष्ठ्य दिसते. प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांची अकादमी हैदराबादनजीकच्या गच्चीबाऊली परिसरात आहे. अकादमीच्या ठिकाणापासून सिंधूचे घर दीड तासाच्या अंतरावर होते. प्रशिक्षण, शाळा, पुन्हा प्रशिक्षण यामध्ये सिंधूची ओढाताण होत असे. खेळाकडे पूर्णवेळ लक्ष देण्यासाठी गोपीचंद यांनी सिंधूच्या पालकांना अकादमीजवळ राहायला येण्याचा सल्ला दिला. हा सल्ला सिंधूच्या पालकांनी मानला. सहाव्या वर्षापासून रॅकेट हाती घेतलेल्या सिंधूच्या कारकीर्दीसाठी हा निर्णय कलाटणी देणारा ठरला.\nपाच फूट आणि अकरा इंच अशा उंचीचे वरदान लाभलेल्या सिंधूच्या खेळातील तंत्रकौशल्या���र गोपीचंद यांनी प्रचंड मेहनत घेतली. कारकीर्दीत सुरुवातीला सामन्यादरम्यान मोक्याच्या क्षणी सिंधू एकाग्रता भंग पावत असे. प्रशिक्षकांच्या मदतीने सिंधूने या मुद्यावर लक्ष देत खेळात सुधारणा केली. आताही तिने जपानच्या नोझोमी ओकुहारावर जबरदस्त मात करत वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सिंधूने ओकुहारावर 21-19,21-17 अशी मात करत या किताबावर आपले नाव कोरले. महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या रॅचनोक इन्टॅननवर 21-16, 25-23 अशी मात करत अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. आज तिची द्वितीय मानांकित ओकुहाराशी लढत झाली. यापूर्वी तब्बल बारा वेळा आमनेसामने आलेल्या या दोघींनी प्रत्येकी सहा वेळा बाजी मारली आहे. त्यामुळे या दोघींच्या आजच्या लढतीकडे संपूर्ण बॅडमिंटन जगताचे लक्ष लागले होते; पण कोणत्याही दबावाखाली न येता सिंधूने नैसर्गिक खेळाचे दर्शन घडवत ओकुहारावर मात केली. सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत ओकुहारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सामन्याचा पहिला पॉइंट ओकुहाराने जिंकला असला, तरी सिंधूने सामन्यात पुनरागमन करताना अप्रतिम स्मॅश लगावत पॉइंटसची लयलूट केली. सिंधूने 5-1 ने आघाडी घेतल्यानंतर ओकुहारानेही चांगला खेळ करत 7-5 ने हे अंतर कमी केले; मात्र त्यानंतर सिंधूने कोर्ट कव्हर करत ओकुहाराला काही चुका करण्यास भाग पाडले. त्यामुळे ब्रेकपर्यंत सिंधूने 11-6 ची आघाडी घेतली होती.\nब्रेकनंतरही सिंधूने चांगला खेळ करत ओकुहारावर 14-6 ने आघाडी घेतली. त्यामुळे सिंधू हा सामना लीलया जिंकणार असल्याचे वाटत असतानाच ओकुहाराने डावपेचात बदल केला. ओकुहाराने रणनीती बदलत चांगले कोर्ट कव्हर केले. त्यामुळे एकवेळ अशी आली, की सिंधूला पॉइंट मिळवण्यासाठी झगडावे लागले. रणनीती बदलल्याचा फायदा उठवणार्‍या ओकुहाराने सामना 16-16 असा बरोबरीत आणला. त्यामुळे सामन्याची उत्कंठा अधिकच वाढली. त्यानंतर सिंधूने अत्यंत सावध खेळी करत 20-17 ने आघाडी घेतली खरी; पण त्यानंतर ओकुहारानेही दोन पॉइंट खिशात घातल्याने सामना अधिक रोमांचक झाला; परंतु सिंधूने पुन्हा एकदा संयमी आणि आक्रमक खेळीचे दर्शन घडवत पहिला गेम 21-19 ने जिंकला. दुसर्‍या गेमच्या सुरुवातीलाच 3 पॉइंटस मिळवून सिंधूने सामन्यावर दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र ओकुहारानेही कडवी झुंज देत सामन्यातील आपले आव्हान संपुष्टात आले नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. ब्रेकपर्यंत 11-9 ची आघाडी घेतलेल्या सिंधूने दुसरा गेमही 18-16 च्या फरकाने जिंकून वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारतासाठी ही मोलाची कामगिरी आहे.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-remebering-garden/", "date_download": "2019-01-16T13:01:08Z", "digest": "sha1:MPKVNLP5AV5QDFG5AT34FH4MJRT3YMDR", "length": 20907, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "आठवणींची झाडं | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रस��द्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nनेरुळमध्ये स्मृती उद्यानाच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा एक छान उपक्रम सुरू होत आहे.\nसमाजातील नामवंत व्यक्तींच्या स्मृतीचे भावी पिढीला कायम स्मरण व्हावे यासाठी अनेक वास्तूंना किंवा चौकांना त्यांची नावे दिली जातात. ही बाब खर्चिक असल्याने ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. मात्र सर्वसामान्यांच्या स्मृतीही कायम स्मरणात राहाव्यात यासाठी नवी मुंबई महापालिकेने नेरुळ येथे स्मृती उद्यान तयार केले आहे. या उद्यानात नागरिकांना आपल्या नातेवाईकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झाडे लावता येणार आहेत. आयुष्यातील कौतुकाच्या क्षणाची आठवण म्हणूनही या उद्यानात आनंदवृक्ष लावण्याची संधी महापालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे या स्मृती उद्यानात आयुष्यातील आठवणींना उजाळा मिळणार आहे.\nपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषणाची वाढत चाललेली पातळी कमी करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने वृक्षारोपणावर भर दिला आहे. वृक्षारोपणामध्ये शहरातील नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाने नेरुळ येथील सेक्टर 26मध्ये ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या बाजूला 22 हजार 500 चौ.मी. जागेवर स्मृती उद्यान तयार केले आहे. या उद्यानात 108 जातींची 1 हजार 55 वृक्ष लावण्यात येणार आहे. वड, पिंपळ, रानबोर, बाभूळ, खैर, हिवर, निंब आदी शहरी भागात सहजासहजी नजरेस न पडणारी वृक्ष या उद्यानात पाहायला मिळणार आहे. कुटुंबातील व्यक्तीचा वाढदिवस किंवा स्वर्गवासी झालेल्या व्यक्तींच्या आठवणी कायम स्मरणात ठेवण्यासाठी या ठिकाणी वृक्ष लावता येणार आहेत. त्या वृक्षाजवळ संबंधित वृक्षाचे नाव आणि व्यक्तींच्या नावाचा एक फलकही लावण्यात येणार आहे.\nउद्यानात स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षांबरोबर आनंदवृक्षही लावता येईल. एखाद्या विद्यार्थ्याला दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना हा आनंदाचा क्षण या स्मृती उद्यानात आनंदवृक्ष लावून साजरा करता येणार आहे. या आनंदवृक्षाशेजारी लावण्यात येणाऱ्या फलकावर वृक्षाचे नाव, विद्यार्थ्याचे नाव आणि आनंदाचा क्षण यांचा उल्लेख केला जाणार आहे.\nपुणे जिह्यातील रानमाळ गावात माहेरहून सासरी जाणाऱ्या मुलीच्या हस्ते एक झाड लावले जाते. पर्यावरण वाचविण्यासाठी रानमाळने सुरू केलेल्या उपक्रमाच्या धरतीवरच नवी मुंबई महापालिकेने हे स्मृती उद्यान तयार केले असून येत्या डिसेंबर महिन्यापासून नवी मुंबईकरांना तिथे स्मृती आणि आनंदवृक्ष लावता येणार आहे.\nएखाद्या व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ एखादी वास्तू किंवा चौक उभा करायचा असेल तर मोठा खर्च येतो. मात्र या ठिकाणी स्मृती उद्यानात स्मृतिप्रीत्यर्थ वृक्ष लावण्यासाठी फक्त नातेवाईकांकडून 800 रुपये घेण्यात येणार आहेत. याच रकमेत संबंधित वृक्षाची सर्व देखभाल महापालिका प्रशासन करणार आहे, असे महापालिका उपायुक्त नितीन काळे यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील ‘26/11’ : स्थानिक ‘मदतनीसां’चे काय\nपुढीलटीप्स : उपयुक्त चहा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nभाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित\nपाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\n पुण्यात भर रस्त्यात उद्योजकाचा प्रियसीवर चॉपरने वार\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/vijay-palave-on-his-better-half/", "date_download": "2019-01-16T12:11:51Z", "digest": "sha1:4TTAUXZAQLHQ5KCXAZZI6Z6L5PXYJTUB", "length": 18281, "nlines": 280, "source_domain": "www.saamana.com", "title": "सहजीवनी या… जन्मोजन्मीचं नातं | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nरुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nसहजीवनी या… जन्मोजन्मीचं नातं\nआठवणीतला सर्वात चांगला क्षण :\nमुलगा झाला तो क्षण. 13 नोव्हेंबर 1989.\nतिचा आवडता पदार्थ :\nएखादा तिच्याच हातचा पदार्थ :\nसगळंच रुचकर बनवते, पण मांसाहारी पदार्थ खूपच चवदार बनवते.\nतिला राग आल्यावर :\nआम्ही सर्वजण घरात शांत राहतो.\nतिची गंमत करायची असल्यास :\nतिला सरप्राईज वस्तू देण्याअगोदर चिडवणे.\nवर्षातून एकदा तरी सहलीला जाणे तिला खूप आवडते. तिची ती इच्छा मी पूर्ण करतो.\nतिच्यासाठी एखादी गाण्याची ओळ :\nपल पल दिल के पास तुम रहती हो\nतुमच्या आयुष्यात तिचे स्थान :\nमैत्रीण व पत्नी म्हणून जन्मोजन्मी हीच मिळावी.\nकठीण प्रसंगात तिची साथ :\nजीवनात येणार्‍या बर्‍��ाच अडचणींत ठामपणे माझ्या पाठीशी उभी राहून साथ दिल्यामुळे मी कठीण प्रसंगावर मात करत गेलो.\nआयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट :\nतिने माझ्या आईला, कुटुंबाला सांभाळून घेतले व माझ्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. तिच्या साथीमुळेच ते घडू शकले. माझ्या मोठ्या मुलाला अमेरिकेला पाठविण्यात तिचीच साथ होती. आतापर्यंत तुझी साथ होती तशीच कायम राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.\nआपला जोडीदार… त्याची अनेक वर्षांची मोलाची साथ. अनेक गोड, तिखट आठवणींना उजाळा देणारं… आणि पती-पत्नी या नात्यातील भावबंध दृढ करणारं सदर… आपणही आपल्या जगण्यातील मान्यवरच असतो. तेव्हा जोडीदाराविषयीच्या नाजूक भावना मांडा छायाचित्रासहित या सदरामध्ये… या प्रश्नांच्या चौकटीत… सुंदर, तरल भावनांना प्रसिद्धी दिली जाईल.\nआमचा पत्ता : आनंदाचं झाड, शेवटचे पान, दै. ‘सामना’, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] वरही पाठवता येईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलफिल्मसिटीमधील स्टुडिओत आग; 30 जणांची सुखरूप सुटका\nपुढील‘2.0’ ने रचला इतिहास, ‘बाहुबली’ आणि ‘ऍव्हेंजर्स’ला मागे टाकले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसहजीवनी या… एकमेकांची सोबत\nनातीगोती : आम्ही समान धर्मा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nPHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/special-pray-over-masjid-bandar-synagogue-becomes-175-years-old/", "date_download": "2019-01-16T12:31:07Z", "digest": "sha1:HY57SY6XQTPJXLFDOVBF6YFWAMIM4YNH", "length": 18996, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "ज्यूंचे मशीद बंदर येथील सिनेगॉग झाले 175 वर्षांचे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nपँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…\nचीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\nभीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nहार्दिक पंड्या घरात लपून बसला, आई-वडिलांना चिंता\nव्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; भारत पेट्रोलियम, पश्चिम रेल्वे चॅम्पियन\nऑस्ट्रेलियावर पराभवाची संक्रांत; विराट कोहलीचा शतकी धमाका\nखार जिमखान्याचा हार्दिक पांड्याला दणका; मानद सदस्यत्व रद्द\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nलेख : शेतीचे उत्पन्न दुप्पट; आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी\nआजचा अग्रलेख : थकबाकीची ‘मुद्रा’\n– सिनेमा / नाटक\nजनतेच्या मनातील आवाज ‘ठाकरे’त, पाहा पहिली झलक\nपुष्कर, प्रार्थना, सोनालीच्या ‘ती & ती’चे मोशन प��स्टर प्रदर्शित\nसिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला\nशाल्मली खोलगडे म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nज्यूंचे मशीद बंदर येथील सिनेगॉग झाले 175 वर्षांचे\nमुंबापुरीत आपले हक्काचे प्रार्थनास्थळ असावे म्हणून बेणे इस्रायली ज्यू समाजाने 1843 मध्ये मशीद बंदर येथे मांडवी शारे रासोन सिनेगॉग उभारले होते. तब्बल अडीच हजार चौरस फूट जागेत उभारलेले हे दुमजली सिनेगॉग 175 वर्षांचे झाले आहे. या ऐतिहासिक वास्तूच्या पावणेदोन शतक वर्षपूर्तीनिमित्त आज रविवारी येथे ज्यू बांधव सामूहिक प्रार्थना करणार आहेत. तसेच भायखळा येथील मागन डेव्हिड सिनेगॉग येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत सायंकाळी 5.30 वाजता विशेष कार्यक्रम होणार आहेत.\nव्यापार-व्यवसायानिमित्त मुंबापुरीत हजारो बेणे ज्यू बांधव आले. त्यांनी इस्रायल मोहल्ला टणटणपुरा स्ट्रीट मशीद बंदर येथे हे सिनेगॉगचे बांधकाम केले आहे. मुंबईतील दुसरे सर्वात जुने सिनेगॉग आहे. देशविदेशातील ज्यू बांधवही मुंबईत आल्यानंतर आवर्जून सिनेगॉगला भेट देतात असे शारे रासोन सिनेगॉगचे अध्यक्ष जुडा सॅम्युएल यांनी सांगितले. उद्या होणाऱया कार्यक्रमाला राज्यपालांसह इस्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूत याकोव फिंकेलस्टाईन, धर्मगुरू (रबाय) याकोब मेनाशे, रोमिएल डॅनियल, सॉलोमन सॉफर, शारे रासोन सिनेगॉगचे व्यवस्थापिका सिनोरा कोलटकर यांच्यासह अमेरिका, इस्रायल येथून मोठय़ा संख्येने ज्यू बांधव उपस्थित राहतील असे सॅम्युएल म्हणाले.\nमशीद बंदर रेल्वे स्थानकाला या सिनेगॉगमुळेच नाव मिळाले\nमुंबईत रेल्वे सुरू होण्याआधी दहा वर्षांपूर्वी टणटणपुरा स्ट्रीट येथे मांडवी शारे रासोन सिनेगॉग उभारले आहे. सिनेगॉगला इस्रायली बांधव मशीद असेही म्हण���ात. तसेच या सिनेगॉगमध्ये मुंबई परिसरातून मोठय़ा प्रमाणात ज्यू लोक येत. त्यामुळे या परिसराला मशीद म्हणून ओळखले जात होते. त्यावरूनच येथे उभ्या राहिलेल्या रेल्वे स्थानकाला मशीद बंदर हे नाव मिळाले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसवर्ण आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी\nपुढीलपत्रकारांना पेन्शन, जीआर आठ दिवसांत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nजलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ\nचोरांना जरेबंद करा अन्यथा आठ दिवसात रास्तारोको करणार, बोल्हेगावच्या ग्रामस्थांचा इशारा\nराष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nबीड : राष्ट्रवादीची एक्सप्रेस पंकजा मुंडे रोखणार\nलोकसभा निवडणूकीसाठी जानकरांनी मागितल्या पाच जागा\nनगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू\nलवकरच वीस रुपयांचे नाणे येणार\nमुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात दिसला शीखविरोधी दंगलीतील आरोपी टायटलर\nपक्षांतरबंदी कायद्यानुसार टीआरएसच्या तीन आमदारांचे निलबंन\nरडतो म्हणून आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव\nपरिस्थितीनुसार खेळणे धोनीला चांगलेच जमते, कांगारुंचीही स्तुतिसुमने\nचीनने चंद्रावर पिकवला कापूस\nअनिल कुंबळेने भाजपमध्ये प्रवेश केला वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य…\nउत्तराखंडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/526662", "date_download": "2019-01-16T12:33:37Z", "digest": "sha1:HRG7ZWD42WYFE45X2VE5SUPE5J4TJWNS", "length": 5391, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "काँग्रेस सरकारमुळे विकास वेडा झाला : मोदी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » काँग्रेस सरकारमुळे विकास वेडा झाला : मोदी\nकाँग्रेस सरकारमुळे विक��स वेडा झाला : मोदी\nऑनलाईन टीम / भावनगर :\nविकासासाच्या मुद्यावरून भाजपाला सातत्याने लक्ष्य करणाऱया काँग्रेसवर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारने विकास प्रकल्पांना जाणीवपूर्वक विरोध केला.त्यामुळे गुजरातचा विकास पूर्णपणे ठप्प झाला होता, अशी टीका मोदींनी केली.\nगेल्या महिनाभरात मोदी तिसऱयांदा गुजरात दौऱयावर आले आहेत. यावेळी त्यांनी घोघा- दहेजदरम्यान ‘रो-रो फेरी’सेवेचा शुभारंभ केला. त्यानंतर भावनगरमधील जाहीर सभेत विकासाच्या मुद्यावरून काँग्रेसवर टीकेचा भडीमार केला. मी मुख्यमंत्री असताना केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने गुजरातचा विकास रोखण्यात कोणतीच कसर सोडली नाही, असा आरोप त्यांनी केला.\nमंगळयानापेक्षा अधिक मुल्यवान 2 वाघांचा जीव\nटीम इंडियापुढे 287 धावांचे आव्हान\nम्यानमार-बांगलादेश यांच्यात रोहिंग्यांच्या मुद्यावर करार\nअमित ठाकरेंच्या लग्नाचे राहुल गांधींना निमंत्रण ; मोदी-शहांना लग्नाचे निमंत्रण नाही\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nपुण्यात अंगावर फरशा पडून दोन कामगारांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://kalpataroo.in/amzing-success-story-of-redbus/", "date_download": "2019-01-16T12:30:00Z", "digest": "sha1:53LNQV7FCWZUFY5M5OLOSYSIUVGQGRSL", "length": 13678, "nlines": 80, "source_domain": "kalpataroo.in", "title": "REDBUS चा जन्म | kalpataroo.in", "raw_content": "\n[ redbus ] रेडबसचा जन्म…\nरेडबस हे तर प्रवास करणाऱ्या बहुतेक लोकांना माहित असेलच. कधीही कुठे बसने प्रवास करायचे असल्यास आपण पहिल्यांदा रेडबसवरच तिकीटाची माहिती काढतो. तेथे जाणाऱ्या बसच्या वेळेपासून त्यांच्या तिकिटाचे दर सर्वकाही रेडबसवर समजते. तसेच त्या गाडीचा दर्जा काय आहे आणि किती आरामदायी सेवा त्या बसमध्ये आहे, याची सर्व माहित येथे मिळते.\nरेडबसमुळे बसने प्रवास करणे खूप सोयीचे आणि सुखकर झाले आहे. रेडबसमध्ये आपण हॉटेल्समध्ये रूम बुक सुद्धा करू शकतो त्यामुळे पिकनिकचे पूर्ण व्यवस्थापन करण्यास सोयीचे जाते. चला मग जाणून घेऊया या आपल्या आवडत्या रेडबसची कल्पना कोणत्या माणसाच्या डोक्यातून आणि कशी आली ते…\nउत्तर आंध्रप्रदेशातील निझामाबाद या लहान जिल्ह्यामधून आलेल्या फणिंद्रा सामांनी उद्योजक बनण्याचा कधीही विचार नव्हता केला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर बंगळूरुमध्ये असलेल्या कंपनीमध्ये ते आनंदाने काम करत होते.\nते दरवेळी घरी जाण्यासाठी हैदराबादपासून बस पकडत असत. २००५ मध्ये जेव्हा त्यांना दिवाळीचा सण आपल्या आई-वडिलांबरोबर साजरा करण्यासाठी विकेंडला आपल्या घरी जायचे होते, तेव्हा हैदराबादला जाण्यासाठीचे तिकीट बुक करण्यासाठी रोजच्या ट्रॅव्हल एजेंटकडे जाण्यास त्यांना उशीर झाला. तेथे पोहचल्यानंतर त्यांना समजले की, सर्व तिकिटांची विक्री झाली आहे.\nअनेक ठिकाणी चौकशी करूनही त्यांना कोणत्याही ट्रॅव्हल एजेंटकडून तिकीट मिळवता आले नाही. हताश-निराश होऊन ते परत आपल्या अपार्टमेंटमध्ये आले. त्यांनी संपूर्ण विकेंड हा विचार करण्यामध्ये घालवला की, का कोणीही यावर उपाय शोधून काढत नाही\nत्याचदिवशी रात्री त्यांनी आपला हा अनुभव आपल्या फ्लॅटमधील सहकाऱ्यांना सांगितला. विकेंडमध्ये त्यांनी आपल्या रोजच्या ट्रॅव्हल एजेंटकडून त्याच्या तिकीट बुकिंग प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली. त्या ट्रॅव्हल एजेंटला सुद्धा त्यांचे म्हणणे पटले होते, म्हणून त्याने मोठ्या उत्साहाने त्यांना सर्व माहिती दिली.\nपण फणिंद्रा त्यावर कोणताही उपाय शोधू शकले नाही. त्यावर ट्रॅव्हल एजेंटने झालेली घटना विसरून परत जाण्याची विनंती केली.\nफणिंद्रा यांना कोडींग आणि प्रोगामिंगविषयी कोणतीही माहिती नसून सुद्धा त्यांनी या तं���्रज्ञानातील समस्येचे उत्तर शोधण्याचे ठरवले. त्यासाठी फणिंद्रांना ट्रॅव्हल एजेंट हे बस ऑपरेटर्स बरोबर कसे काम करतात, हे जाणून घ्यायचे होते आणि त्याबद्दलच्या सर्व शंका दूर करायच्या होत्या. पण कोणत्याही ट्रॅव्हल एजेंटने त्यांना मदत केली नाही.\nपण नशिबाने त्यांना एक तरुण ट्रॅव्हल एजेंट मिळाला, जो एक अभियंता सुद्धा होता, त्याने फणिंद्राच्या हेतूंना पूर्णपणे समजून घेतले आणि आनंदाने बस तिकिटांच्या जगतातील सर्व माहिती फणिंद्राला पुरवली.\nत्यानंतर फणिंद्रांनी आपल्या फ्लॅटमेट्स बरोबर चर्चा केली आणि त्यांना स्वत:ची कल्पना बरोबर समजावून सांगितली. त्यांनी सांगितले की,\nआपण ट्रॅव्हल एजेंटसाठी असे ओपन सोर्स आणि फ्री प्लॅटफॉर्म बनवायचे ज्यामुळे त्यांचे काम सोयीस्कर होईल.\nफणिंद्रांना कोडींग आणि प्रोग्रामिंग येत नसूनसुद्धा त्यांनी हार मानली नाही, त्यांनी पुस्तके खरेदी करून त्यांच्याआधारे कोडींग आणि प्रोग्रामिंगचे शिक्षण घेतले.\nफणिंद्रा आणि त्यांच्या मित्रांच्या एक महिन्याच्या मेहनतीनंतर शेवटी सॉफ्टवेयरची पहिली आवृत्ती तयार झाली. पण सर्वच एजन्सीजनी हे सॉफ्टवेयर आमच्या कामाचे नसल्याचे सांगून त्याचा वापर करण्यास नकार दिला. त्यामुळे फणिंद्रा यांनी यामध्ये काही बदल केले, जेणेकरून प्रवाश्यांना या सॉफ्टवेयरमध्ये तिकीट बुकिंग देखील करता येऊ शकेल. यानंतर त्यांनी रेडबस सुरू केली.\nट्रॅव्हल एजेंटना हा पर्याय त्यांचा खात्रीशीर फायदा करून देणारा वाटला. त्यामुळे रेडबसने कमी अवधीमध्ये खूप मोठे यश प्राप्त केले. ज्या लोकांना संगणक कसा वापरावा याचे सुद्धा ज्ञान नव्हते, अश्या लोकांनासुद्धा या सोयीचा फायदा सांगितल्याने तेही याचा लाभ घेऊ लागले.\nत्यावेळी रेडबसला पुढील पाच वर्षामध्ये १०० बस ऑपरेटर यामध्ये सामील होणे अपेक्षित होते, परंतु फक्त एका वर्षामध्येच ४०० बस ऑपरेटरची नोंदणी झाली होती.\n२०१४ मध्ये आयबीबोने ६०० कोटींना रेडबसला खरेदी केले. ह्या एका वेगळ्या कल्पनेमुळे फणिंद्राच्या बँकेच्या खात्यामध्ये एवढे पैसे जमा झाले की, आज तो आपले संपूर्ण आयुष्य काही न करता असेच बसून एन्जॉय करू शकतो. लोकांना मदत करण्याच्या आणि त्यांचा प्रवास सुखकर करण्याच्या हेतूमुळे आज त्याचेही भले झाले आणि लोकांचेही भले झाले.\nआपला व्यवसाय KALPATAROO वर LISTING करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..\nKALPATAROO हे FACEBOOK पेज लाईक करण्यासाठी येथे CLICK करा\nGOOGLE ADSENSE च्या माध्यमातुन कमवा पैसे....\nGOOGLE ADSENSE च्या माध्यमातुन कमवा पैसे….\nBonte santosh on गुगल मध्ये नोकरीची संधी..\nBonte santosh on गुगल मध्ये नोकरीची संधी..\nVikas jadhav on टेस्‍ला मोटर्सच्‍या यशाचे रहस्‍य..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5306", "date_download": "2019-01-16T12:57:52Z", "digest": "sha1:J6HVUWTRS4HXIUYCISD45RLFKRNLY2TA", "length": 9311, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nउमेदवारी कोण विकत आहे\nशिवपाल यादव यांचा मायावतीवर हल्लाबोल\nआंबेडकरनगर : भाजपच्या आर्थिक सहकार्याने आम्ही रॅली काढत आहोत, मोठा खर्च करत आहोत असा आरोप बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपाला उत्तर देताना उमेदवारी कोण विकत आहे, असा हल्लाबोल शिवपाल यादव यांनी केला. बीएमपी आणि प्रगतीशील समाजवादी पार्टीच्या महारॅलीत ते बोलत होते.\nयावेळी त्यांनी विविध मुद्यांवर हात घातला. भाजपला हरविण्यासाठी आपल्याला ईव्हीएमविरोधात काम करावेच लागेल. आज देशामध्ये विषम परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशाची सीमा सुरक्षित नाही. कर्ज वाढत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी छाती ठोकून सांगितले होते की, भाजप सरकार आल्यास सीमेवर होणार्‍या अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जाईल. ‘सबका साथ सबका विकास’ असाही वादा करण्यात आला होता. परंतु विकास कोणाचा झाला, असा सवाल शिवपाल यादव यांनी केला.\nकिती लोकांना नोकर्‍या मिळाल्या, भ्रष्टाचार संपला का असा सवाल करतानाच जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागिदारी असा आमचा पवित्रा आहे. शेतकरी, मजूर त्रासले आहेत. मुस्लिमांना सच्चर कमिशनच्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या नाहीत. या देशातील ब्राह्मणवादी सरकार हटवायचे असेल तर बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हायला हव्यात, असे शिवपाल यादव म्हणाले.\nदरम्यान, ९ डिसेंबरला लखनऊमध्ये झालेल्या रॅलीलाच घाबरुन मायावती व अखिलेश एकत्र आल्याचा आरोप शिवपाल यादव यांनी केला. ८५ विरुद्ध १५ अशी लढाई आता खर्‍या अर्थाने सुरु झाली आहे. बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या संघर्षामुळे शत्रूची ओळख निर्माण झाली आहे.\nपरिणामी देशातील एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी व धर्मपरिवर्तीत लोक एकत्र येताना दिसत आहे. त्यामुळे सामाजिक धृविकरण होत असल्याने भविष्यात भाजपला बहुजन मुक्ती पार्टी आणि प्रगतीशील समाजवादी पार्टीच टक्कर देईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त करतानाच भाजपने १० उद्योगपतींच्या फायद्यासाठीच निर्णय घेतल्याचा आरोप शिवपाल यादव यांनी केला.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh?page=1884", "date_download": "2019-01-16T12:59:07Z", "digest": "sha1:533W7ZKJFSQRNRFBXXZNJSQKKRVPX7VU", "length": 13915, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "India News in Marathi, Breaking News India in Marathi, National News in marathi, bhaiyyu maharaj | eSakal", "raw_content": "\nगोव्याचे पर्यटनमंत्री अडचणीत येणार\nपणजी : गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी ' घाटी ' या शब्द उच्चाराचे समर्थन केले आहे.\nनागा साधूंच्या शाही स्नानाने कुंभमेळा सुरू प्रयागराज : मकर संक्रातीच्या पर्वावर विविध आखाड्यांतील नागा साधूंच्या शाही स्नानाबरोबरच मंगळवारपासून कुंभमेळ्यास प्रारंभ झाला. कडाक्‍याच्या...\nकर्नाटकात ‘ऑपरेशन कमळ’ला सुरवात ब���गळूर - सक्रांतीनंतर राज्यात राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी भाजपने हाती घेतलेल्या मोहिमेला मंगळवारी पहिल्या टप्यात यश आले. मात्र, त्यांच्या...\nकृष्णा ,विल्सन यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार\nनवी दिल्ली - दाक्षिणात्य गायक टी. एम. कृष्णा आणि समाजसेवक बेझवाडा विल्सन यांना यंदाचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. आज (...\n'गौमाता की जय' म्हणत मुस्लिम महिलांना मारहाण\nभोपाळ - गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन दोन मुस्लिम महिलांना जमावाकडून ‘गौमाता की जय‘ अशा घोषणा मारहाण केल्याची मध्य प्रदेशात घडली आहे. पोलिसांसमोरच महिलांना...\nदिल्लीत 'आप' आमदाराच्या निवासस्थानी छापा\nनवी दिल्ली - दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार करतारसिंह तंवर यांच्या निवासस्थानी व कार्यालयावर आज (बुधवार) सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला...\nमोदींच्या राजीनाम्याची मागणी हास्यास्पद- जदयू\nनवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी हास्यास्पद असून त्यांनी त्याबद्दल विनाअट माफी...\nदलित लेखक मकवानांकडून पुरस्कार वापसी\nअहमदाबाद - गुजरातमधील उना येथे दलित नागरिकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दलित लेखक अमृतलाल मकवाना यांनी गुजरात सरकारकडे पुरस्कार परत केले आहेत. मकवाना...\nइसिस समर्थनार्थ घोषणा दिल्याने विमानाचे लँडिंग\nमुंबई - दुबईहून कोचीकडे जात असलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानातील एका प्रवाशाने इस्लामिक स्टेट (इसिस) समर्थनार्थ घोषणा दिल्याने विमानाचे मुंबई विमानतळावर...\nफेसबुक डॉन देशमुखच्या मुसक्‍या आवळल्या\nअमळनेर - अमळनेर शहरात चालता-बोलता तलवारहल्ला, चाकूने भोसकल्यावर संबंधित जखमींचे...\nऑपरेशन थिएटरमध्ये दोघे अडकले एकमेकांच्या मिठीत\nउज्जैनः ऑपरेशन थिएटर म्हटले की ही जागा फक्त ऑपरेशनसाठीच. पण नाही या थिएटरमध्ये...\nबंगळुरू- उद्या कर्नाटक हादरणार असल्याचा दावा भाजपने केला असून कर्नाटकमध्ये...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nमोदींची राजवट उलथून टाकावी\nपुणे - ‘‘देशाने राज्यघटनेचा स्वीकार केल्यापासून आतापर्यंतच्या अनेक राजवटी...\nफेकू सरकार पाडायचंय : अशोक चव्हाण\nनागपूर : ''काही महिन्यानंतर सुरू होणारे युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये...\nखुज्यांचं सरपटणं (श्रीराम पवार)\nयवतमाळच्या साहित्य संमेलनात ज्या रीतीनं आधी सन्मानानं निमंत्रित केलेल्या...\nआयएसआय हेल्मेट खुप गरजेचे\nपुणे : आयएसआय मार्क हेल्मेट गरजेचा आहे. काही दिवसांपूर्वी गाडीवरुन जाताना...\nराजीव गांधी पूलांचे सौंदर्य हरपले\nऔंध : येथील मुळा नदीवरील राजीव गांधी पूल पालिकेच्या दुर्लक्षामुळे बकाल बनला आहे...\nहडपसरमधील पत्रकबाजांवर दंडनीय कारवाई व्हावी\nहडपसर : येथे पुलांवर, भिंतीवर पत्रके चिटकवली आहे. जाहिरात कुठे लावावी अन् कुठे...\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही...\nअन् बालेवाडीत जय महाराष्ट्रचा गजर\nपुणे - खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केटबॉल स्पर्धेत 21 वर्षाखालील मुलींच्या...\nनाणार प्रकल्पाकडून ग्रामस्थांना दिलेल्या दिनदर्शिकेची होळी\nराजापूर - तालुक्‍यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प अन्यत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/casseroles/top-10-casseroles-price-list.html", "date_download": "2019-01-16T12:24:15Z", "digest": "sha1:N6IGDSQWTWUPN6K6P5ZOAQ2OKLQYWKQD", "length": 14453, "nlines": 364, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 कॅस्सेरोल्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बू���\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 कॅस्सेरोल्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 कॅस्सेरोल्स म्हणून 16 Jan 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग कॅस्सेरोल्स India मध्ये केल्लो अल्ट्रा 2000 मला कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1 Rs. 471 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\n5 ल अँड दाबावे\nनापास मॅग्नोलिया 1500 मला कॅस्सेरोळे ब्लू व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nक्लस्सिक विमल 12 पसिस स्टेनलेस स्टील सेट 4 पसिस कॉपर बोत्तोम सौस पण 8 पसिस कॉपर बोत्तोम डिश व्म०६३\nबम स्टेनलेस स्टील 10000 10 L कॅस्सेरोळे सिल्वर पॅक O\n- कॅपॅसिटी 10 L\nमक्सेल चे होत पॉट स्टेनलेस स्टील इन्सुलेटेड 2500 मला C\n- कॅपॅसिटी 2500 ml\nजयपी 850 मला 1250 मला 1750 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकॉ\nमिल्टन 290 मला कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 290 ml\nब्रीझ 2 7 L कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2.7 L\nचुतटिंग इज सॉलिटरे डबले वॉल्लेद कॅस्सेरोल्स २पवंस रेड\nपाल्मलीने 1 2 L कॅस्सेरोळे सिल्वर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1.2 L\nमिल्टन 380 मला कॅस्सेरोळे पूरपले पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 380 ml\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5307", "date_download": "2019-01-16T12:13:01Z", "digest": "sha1:5BDHQJPAK7ZN3OYYWLEO3PNQF6QTEQGU", "length": 9221, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गालाच\nनिवृत्त न्यायाधीश पी.बी. सावंत यांची चिंता\nमुंबई : खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांना १० टक्के आरक्षण देण्याबाबत संसदेने पारित केलेले विधेयक हे सर्वोच्च न्यायालयाने मंडलप्रकरणी दिलेल्या निकालाशी विसंगत नसल्याचे आरक्षणाच्या मुद्यावर १९९२ साली देण्यात आलेल्या मंडल आयोगासंदर्भातील बहुमताच्या निकालाशी सहमती दर्शवणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी म्हटले आहे.\nतथापि, ‘आता आरक्षणावर काही मर्यादा नाही’, या ‘त्रुटीचा’ कार्यपालिका फायदा घेऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आर्थिक दुर्बलांसाठी असलेल्या आरक्षणाचा फायदा प्रत्यक्षात ‘पुढारलेल्या वर्गाला’ होऊ शकतो, अशी चिंता न्या. सावंत यांनी ‘संडे एक्स्प्रेस’शी बोलताना व्यक्त केली.\nते म्हणाले की, कायद्याच्या भाषेत बोलायचे झाले, तर संसदेने घटनादुरुस्ती केली असून; नोकर्‍या व शिक्षण यातील आरक्षणाच्या संदर्भात असलेली ५० टक्क्यांची मर्यादा आपसूकच ६० टक्क्यांवर गेली आहे. ५० टक्क्यांची मर्यादा ही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने मंडल निकालात ठरवून दिलेली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील व्यक्ती असल्याच्या आधारावर आरक्षणाची घटनेत तरतूद नसल्याने या वर्गाबाबत आम्ही विचार केला नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.\nआता संसदेत मंजूर झालेल्या दुरुस्तीद्वारे घटनेने आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षण दिले आहे; शिवाय याच दुरुस्तीद्वारे उत्पन्नाची मर्यादा व इतर मालमत्तांच्या संदर्भात ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल’ याची व्याख्याही घटनेत करण्यात आली आहे. १० टक्के आरक्षण सर्व जाती, घटक आणि धर्म यांच्यासाठी असल्यामुळे त्याच्यामुळे समानतेच्या तत्त्वाचा भंग होणार नाही. त्यामुळे माझ्या मते तात्त्विकदृष्ट्या घटनेचा मूळ ढाच्याचे उल्लंघन होणार नाही. हे नक्कीच मंडल प्रकरणातील निकालाशी विसंगत नाही, असे न्या. सावंत म्हणाले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/20/krutishil-samrasteche-darshan-article-on-haidrabada-Dalit-Devotee-.html", "date_download": "2019-01-16T12:29:18Z", "digest": "sha1:VSLLMI6VJZ3BII56PXAHRGFQAEBMM3UH", "length": 9404, "nlines": 14, "source_domain": "mahamtb.com", "title": " कृतीशील समरसतेचे दर्शन कृतीशील समरसतेचे दर्शन", "raw_content": "\nगेल्या जानेवारी महिन्यामध्ये देशामध्ये अनेक ठिकाणी दलित संघटनांकडून बंद आणि हिंसक आंदोलने करण्यात आली. \"देशामध्ये पुन्हा सवर्णांची सत्ता आली असून यामुळे भारतातील संविधानाला धोका निर्माण झाला आहे. तसेच देशातील पददलित नागरिक पुन्हा एकदा गुलामीकडे जाणार आहेत\", अशा भ्रामक कल्पनेतून ही आंदोलने आली होती, नव्हे तर करवून घेण्यात आली होती. देशामध्ये एकीकडे सवर्ण आणि दलित असा वाद रंगवला जात असतानाच दुसरीकडे मात्र भारतीय समाजाची खरी मानसिकता काय आहे, देशात सवर्ण आणि दलित यांच्यातील एकरूपता काय आहे, हे दर्शवणाऱ्या काही घटना घडत आहे. दुर्दैवाने मात्र याकडे लक्ष देण्यास मात्र कोणालाही वेळ नाही किंबहुना त्याला तेवढी 'टीआरपी' नाही म्हणून अशाकडे दुर्लक्ष केले जाते, परंतु एक सजग आणि जागरूक नागरिक म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून मात्र चालणार नाही. कारण या अशा घटनांमुळेच देशातील 'सामाजिक समरसते'चे खरे दर्शन घडते व देशाला एकात्मतेचे एक नवीन बळ देखील मिळते.\nही घटना आहे तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील. गेल्या सोमवारी म्हणजे १६ एप्रिला हैद्राबादमधील जीयागुडा येथील चिलकुर बालाजी मंदिरामध्ये एक अनोखा कार्यक्रम पार पडला. तामिळनाडूतील रंगनाथ स्वामी मंदिराच��� पुजारी सी.एस. रंगराजन यांनी आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या एक 'दलित' तरुणाला आपल्या खांद्यावर बसवून चिलकुर मंदिरात नेले. आता काही विद्वानांना यावर 'यात काय मोठे ' असा प्रश्न साहजिकच पडेल. परंतु देशात पुन्हा एकदा मनुवाद बोकाळत असल्याची बोंबा मारत असलेल्यांना हाच प्रसंग भारतीय समाजाची खरी 'पुरोगामी' ओळख दाखवून देणारा आहे. कारण रंगराजन यांनी आपल्या खांद्यावर बसवून ज्या तरुणाला मंदिरात नेले तो तरुण दलित तर आहेच पण त्याच बरोबर एक अध्यात्मिक अधिकारी पुरुष असून आपल्यापेक्षा ज्ञानवंत असल्याचे रंगराजन यांनी म्हटले आहे. तसेच मोठ्या थाटामाटात, वाजतगाजत आणि जयजयकाराच्या गजरामध्ये या तरुणाला म्हणजे आदित्य परासरी याला मंदिरात घेऊन जाण्यात आले. यावेळी आदित्य आणि रंगराजन यांनी 'परमेश्वराची सर्व लेकरे एक समान असून परमेश्वरावर प्रत्येकाचा समान अधिकार आहे', असा संदेश उपस्थित सर्वांना दिला.\nभारतामध्ये एकीकडे समाजामध्ये जातीच्या नावाने वाद लावले जात असतानाच, भारतीय समाजातील हे दृश्य अत्यंत सुखावणारे असे आहे. दुर्दैवाने जातीचा अभिशाप गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय समाजाचा पाठलाग करत आला आहे. खऱ्या ज्ञानाचा स्पर्श न झालेल्या अनेक ठिकाणी आजही अशा प्रकारचे भेदभाव आजही पाळले जातात. विशेषतः मंदिरासारख्या पवित्र स्थानी हा भेद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मुळात मंदिर हे समाजाला एकत्र आणि सशक्त करण्याचे आद्यकेंद्र आहे. परंतु याचठिकाणी असे भेद पाळले जातात. अस्पृश समाजाला मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी संत ज्ञानेश्वरापासून ते बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकरांपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले. तरी देखील आजही अनेक ठिकाणी दलित समाजातील नागरिकांना मंदिरांमध्ये प्रवेश दिला जात नाही. परंतु रंगराजन यांच्या सारख्या व्यक्तींच्या कार्यातून आता मात्र अशा घटना हळूहळू कमी होऊ लागल्या आहेत. तसेच ज्या ज्या ठिकाणी समाज खऱ्या अर्थाने सुशिक्षित झाला आहे. त्याठिकाणी देखील भारतीय समाज जातीच्या अभिशापातून आता मुक्त होऊ लागला आहे. त्यामुळे हैद्राबादमधील हे दृश्य अत्यंत प्रेरणादायी व अनुकरणीय असेच आहे.\nभारतीय संतानी आणि समाजसुधारकांनी नेहमी देशाला एकतेचा आणि समरसतेचा संदेश दिला आहे. माणसाने माणसाकडे माणसाप्रमाणे पाहावे आणि माणसाप्रमाणेच त्याच���याशी वर्तन करावे, असा संदेश प्रत्येक संतानी दिला आहे. इतकेच नव्हे तर 'सर्वांघटी राम देहादेही एक' अशी साक्ष देत 'उच्च-नीच भेद न करावा कोणी | जो का नारायणी, प्रिय जाहला' असे वारंवार त्यांनी बजावले. सर्व समाजाला एकरूप पाहणे म्हणजेच खऱ्या अर्थाने परमेश्वरी साक्षात्कार आहे, अशी शिकवण त्यांनी दिली. त्यामुळे 'पुरोगामीपणाचे' ढोल बडवत देशाला पुन्हा एकदा अराजकतेच्या खड्यात ढकलू पाहणाऱ्यांना खऱ्या 'पुरोगामीपणा'ची ओळख कृतीमधूनच करून दिली पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-226/", "date_download": "2019-01-16T12:40:59Z", "digest": "sha1:64VMGFZECRMEWC7V2CHK35RHT3JK4LMT", "length": 10297, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुधात भेसळीसाठी रासायनिक पावडरीचा वापर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदुधात भेसळीसाठी रासायनिक पावडरीचा वापर\nराहुरी - येथील दूध संकलन व विक्री केंद्रावरून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेली रासायनिक पावडर व मिक्सर.\nराहुरीतील दूध संकलन व विक्री केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई\nनगर – राहुरीतील दूध संकलन व विक्री केंद्रावर दुधात भेसळीसाठी तीन रासायनिक पावडरांचा वापर होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत पुढे आले आहे. अण्णा खंडू ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी) याच्या दूध संकलन व विक्री केंद्रावर ही कारवाई झाली आहे. या कारवाईवरून दुधात भेसळीचे छुपे कारनामे सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.\nअन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना राहुरीतील अण्ण ढोकणे याच्या दूध संकलन व विक्री केंद्रातील दुधात भेसळ होत असल्याची माहिती मिळाली होती. सहायक आयुक्त किशोर गोरे (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी का. सु. शिंदे यांनी सापळा रचून अण्णा ढोकणे याच्या दूध संकलन केंद्रावर बुधवारी सकाळी नऊ वाजता छापा घातला. अण्णा ढोकणे हा मिक्‍सरमध्ये पावडर घालून दुधात भेसळ करत असल्याचे समोर आले. अन्न व सुरक्षा अधिकारी शिंदे यांनी बारकाईने चौकशी केल्यावर संकलन केंद्रात चार मिक्‍सर आढळले. त्याचबरोबर तीन वेगवेगळ्या रासायिक पावडरीचे पोते सापडली.\nढोकणे याच्या दूध संकलन केंद्रातून अधिकारी शिंदे यांनी दुधाचे तीन नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. भेसळीच्या संशयावरून दूध केंद्रातील साडेतीनशे लिटरचा सुमारे साडेआठ हजार रुपये किंमतीचा दूधसाठा नष्ट केला. नऊ किलो रासायनिक पावडर जप्त केली. त्याची किंमत सुमारे 1 हजार 137 रुपये एवढी आहे. अण्णा ढोकणे याच्या दूध संकलन केंद्रावरील दुधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली असून, तिचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई होईल, अशी माहिती सहायक आयुक्त किशोर गोरे यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचाळीत सडत असलेल्या कांद्यामुळे शेतकरी संकटात\nन्यायालयाच्या स्थलांतरासाठी 66 लाख मंजुर : आ. कोल्हे\nनिमगाव वाघात 17 जानेवारीला कबड्डी स्पर्धा\n13 कोटी वृक्षलागवडीच्या खर्चाचा हिशोब जनतेला द्यावा – पवळे\nपार्किंग शुल्क बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा\nविजपुरवठ्यासाठी प्रहार जनशक्तीचे तहसीलदारांना निवेदन\nडॉक्‍टर भासवून लग्न करून युवतीची फसवणूक\nदुुचाकीच्या धडकेत गरोदर महिलेसह युवक गंभीर जखमी\nसरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक – गडाख\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nनरेंद्र मोदींनीच राफेल घोटाळा करून अंबानीना मदत केली – जयंत पाटील\nपार्टी दिली नाही म्हणून डोक्‍यात दगड घालून खून\nउद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nजयंत चौधरी, अखिलेश यादव यांच्या भेटीला \nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_210.html", "date_download": "2019-01-16T11:46:56Z", "digest": "sha1:ER77KGXC6UFNB26SHS5BXHXMKGDJQPZX", "length": 10053, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मराठा आंदोलन : सरकार घेणार राणे, उदयनराजे, संभाजीराजेंची मदत | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमराठा आंदोलन : सरकार घेणार राणे, उदयनराजे, संभाजीराजेंची मदत\nमुंबई : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आणि राज्यभर पेटलेले मराठा आंदोलन शांत करण्यासाठी आता राज्य सरकार विविध पर्यायांवर विचार करायला लागला आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे आणि भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपतींची आंदोलन शमवण्यासाठी मदत घेतली जाणार, असल्याची माहिती पुढे येत आहे. आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं सरकारच्या सूत्रांकडून माहिती मिळतेय. मागील अनेक दिवस राज्यात मराठा आरक्षणावरून हिंसक आंदोलन सुरू असताना ते थांबवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले नाहीत. मात्र, आता आंदोलन जास्त पेटू लागल्यानं राज्य सरकारने विविध घटकांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसात अनेकांनी आपला राजीनामा दिल्याने अनेक घडोमोडी थांबविण्यासाठी आता सरकार उदयनराजे, संभाजी महराज आणि नारायण राणे यांची मदत घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष असलेले नारायण राणे यांनी मराठा संघटनांशी चर्चा करावी अशी सूचना मांडल्या आहेत. त्यामुळे आता सर्व स्तरावरून पेटलेले मराठा आंदोलन शांत करण्याचा सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सरकारची धावपळ उडालेली स्पष्ट दिसत असताना त्यांना आता उदयनराजे, संभाजीराजे आणि राणे यांची मदत घेतल्या शिवाय पर्यांयच उरला नसल्याचे चित्र आहे. हिंगोलीमध्ये आमदाराला धक्काबुक्की जिल्ह्यात चौथ्या दिवशी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडुन सुरू असलेल्या आंदोलनाचे संतप्त पडसाद उमटले आहेत. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर येथे रास्ता रोको दरम्यान राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार रामराव वडकुते यांना धक्काबुक्की करण्यात आली असून जलसंपदा विभागाच्या उर्ध्वपैनगंगा प्रकल्प क्रमांक 4 चे कार्यालयही पेटविण्यात आले आहे. तसेच दाती पाटी येथे नांदेड-हिंगोली रस्त्यावर टायर जाळुन ट्रक पेटविण्यात आला. तर सेनगाव या तालुक्याच्या ठिकाणी बंद पाळण्यात आला असून गटशिक्षणाधिकारी कार्यालय पेटवून देण्यात आले.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/10_8.html", "date_download": "2019-01-16T12:25:42Z", "digest": "sha1:FWQB2GZCWEQMBKFSMV5GJ3R6UREENTGE", "length": 11392, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "10 नोव्हेबर रोजी खामगावातून काँग्रेसच्या जनसंपर्क अभियान यात्रेचा शुभारंभ | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\n10 नोव्हेबर रोजी खामगावातून काँग्रेसच्या जनसंपर्क अभियान यात्रेचा शुभारंभ\nखामगाव,(प्रतिनिधी): केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या काळात संपूर्ण देशात भय, भ्रष्टाचार व अत्याचाराची मालीका सुरु झाली आहे. संपूर्ण देश अस्थिर करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारने केले आहे. भाजपा सरकारच्या अत्याचाराची माहिती घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी भारतीय राष्ट्र��य काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली बुलडाणा जिल्हाभर जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. शनिवार दि. 10 नोव्हें. 2018 रोजी खामगांव येथील गांधी चैक येथे सकाळी 10 वाजता भव्य जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.\nयाप्रसंगी अ. भा. काँग्रेस कमिटीचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ, बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे, आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार डॉ.वजाहत मिर्झा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड.गणेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय राठोड, महिला प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सौ. जयश्रीताई शेळके, डॉ.सौ. तबस्सुम हुसैन, अकोल्याचे माजी महापौर तथा बुलडाणा जिल्हा प्रभारी मदन भरगड ,माजी जिल्हा अध्यक्ष विजयभाऊ अंभोरे बुलडाणा जिल्हा महिला अध्यक्षा ज्योतीताई ढोकणे, उपाध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने यांचेसह बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. तसेच बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जनसंपर्क यात्रा खामगांव मतदार संघ निरीक्षकपदी सुनील सपकाळ, कासम गवळी यांची नियुक्ती करण्यात आली असुन ते सुध्दा जनसंपर्क अभियानासाठी उपस्थित राहणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर जनता तीव्र नाराज आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून शेतकरी, शेतमजूर, व्यापारी सोबतच सर्व घटक सरकारमुळे त्रस्त झाले आहेत. दुष्काळ सदृश्य परिस्थिती, मंदीसदृश्य वातावरण यामुळे मोठया प्रमाणात महागाईचा भडका झाला आहे. नोटबंदीच्या निर्णयाने उद्योग व्यवसायाची विस्कटलेली घडी व त्यामुळे निर्माण झालेली बेरोजगारी, उद्योजक व व्यावसायीकांची सरकारच्या धोरणामुळे पिछेहाट या सर्व बाबींचा जनसंवाद अभियान यात्रेच्या माध्यमातून मतदार संघातील प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन प्रत्येक घटकांशी संवाद साधून मोदी व फडणवीस सरकारच्या खोट्या आश्‍वासनांचा पर्दाफाश करुन शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, तरुण बेरोजगार,महिला भगिणी व नागरिकांच्या समस्या जाणुन घेऊन त्या स��स्या आपल्या समजून समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार आहे.\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_206.html", "date_download": "2019-01-16T11:54:31Z", "digest": "sha1:UMXOQCYOJQC7LCMETQJBPHMVEAHRST5C", "length": 7175, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सांस्कृतिक स्पर्धेमध्ये पाटेगाव शाळा प्रथम | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nसांस्कृतिक स्पर्धेमध्ये पाटेगाव शाळा प्रथम\nकर्जत तालुकास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये सांस्कृतिक स्पर्धेतील लहान गटात पाटेगाव जिल्हा परिषद शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात पाटेगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी ’महाराष्ट्राची संतांची परंपरा’ हा कार्यक्रम त्यांनी उत्कृष्टपणे सादर केला. त्यात त��यांनी हे यश संपादन केले. जिल्हा स्तरावरच्या स्पर्धा लवकरच होणार आहेत.\nगटशिक्षणाधिकारी सविता भोसले, गटविकास अधिकारी विनेश लाळगे, केंद्रप्रमुख शिवाजी बनसोडे तसेच पाटेगावचे सरपंच गोकुळ इरकर, अर्जुन महारनवर, नामदेव लाड, भागवत महारनवर आदींनी अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक महादेव गांगर्डे, उज्वला लोंढे, सविता ढगे, अशोक नेवसे, अविनाश पवार, अतुल धालपे, मीनाकुमारी शेळके, सुलभा पोळ या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.\nLabels: Latest News ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/angarki-chaturty-have-tiet-sequrtiy-in-ganpati-pule/", "date_download": "2019-01-16T12:24:35Z", "digest": "sha1:J3PVBZ6DRNHTVDYWCAXC33TOMLB2VVR6", "length": 8497, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अंगारकीसाठी गणपतीपुळ्यात चोख बंदोबस्ताची व्यवस्था", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअंगारकीसाठी गणपतीपुळ्यात चोख बंदोबस्ताची व्यवस्था\nटीम महाराष्ट्र देशा – गेल्या दहा दिवसांत गणपतीपुळे येथील समुद्रात बुडणा-यांना वाचवण्याचे प्रकार पाठोपाठ घडले. येत्या मंगळवारी (दि. ७ नोव्हेंबर) गणपतीपुळ्यात अंगारकीनिमित्त भक्तांची मोठी गर्दी होईल. त्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेचे उपाय याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी गणपतीपुळे परिसराची पाहणी केली. सहका-यांना योग्य त्या सूचना दिल्या. अंगारकीसाठी येणा-या भाविकांची पार्किंगची व्यवस्था, श्रीदर्शनासाठी रांग, मंदिर परिसर, पालखी प्रदक्षिणा या मार्गाची पाहणी इंगळे यांनी केली. त्यांच्यासोबत जयगड पोलीस ठ���ण्याचे निरीक्षक इंद्रजित काटकर, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक बनप आदी कर्मचारी होते. सागरदर्शन पार्किंग, गणपतीपुळे मंदिर, संस्थानात दर्शनासाठी बांधलेल्या अतिरिक्त रांगा यांचीही पाहणी केली. दर्शनासाठीच्या रांगा व परिसरातील विद्युत व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था, रुग्णवाहिकेची सोय या सा-याचा आढावा घेतला.\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nचौपाटीवरील जीवरक्षकांना योग्य त्या सूचना दिल्या. अंगारकीदरम्यान आपटा तिठा, कोल्हटकर तिठा, मोरया चौक, मंदिर परिसर, गाभारा आणि दर्शनासाठीची रांग येथे २० पोलीस अधिकारी व १६० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच चौपाटी, पेट्रोलिंग, वाहतूक नियंत्रण यासाठीही पोलीस फाटा तैनात करण्यात येणार आहे. गर्दीच्या कालावधीत अंगारकी चतुर्थीसाठी आलेल्या भाविकांनी आपल्या गाड्या सागरदर्शन पार्किंगमध्ये लावाव्यात, समुद्रामध्ये कोणीही आंघोळीसाठी जाऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. भाविकांनी या सूचनांचे पालन करावे, अशी विनंती सरपंच महेश ठावरे यांनी केले आहे\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआचारसंहिता नसताना पोलीस आमची भाषणं का रेकोर्ड करत आहेत \n‘काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण करणारे पोलीस निलंबित करा अन्यथा मी सोलापुरात…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nपुणे : मोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी कधीच आश्वसनाची पूर्ती केली नाही, असा हल्ला राष्ट्रवादीचे…\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/deputy-commissioner-ajinkya-rahane-meets-sharad-pawar/", "date_download": "2019-01-16T12:19:41Z", "digest": "sha1:4PB2AA5Q2RXC7Y6NQRN4U5CZD5XCXMCP", "length": 5917, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उपकर्णधार अजिंक्य रहाणे शरद पवारांच्या भेटीला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउपकर्णधार अजिंक्य रहाणे शरद पवारांच्या भेटीला\nटीम महाराष्ट्र देशा – भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या निवासस्थानी ही सदिच्छा भेट झाली.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर वरून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. या भेटीमुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. या भेटीमागे नेमकं कारण काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.\nकाही लोक फक्त बोलघेवड्या सारख बोलतात, अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाना\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nपक्षात पदे मिळाल्यानंतर स्वत:चे आर्थिक फायदे साधण्याचे प्रकार घडतात : अजित पवार\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nटीम महाराष्ट्र देशा : अॅॅडलेड येथे झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने दणदणीत विजय…\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nवेटलिफ्टिंगमध्ये भाजीविक्रेत्याची पोर लई हुशार\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल…\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ex-mla-sadashiv-sapkal-joins-sena/", "date_download": "2019-01-16T12:18:43Z", "digest": "sha1:WLCSRBL2I4B32XRIBHPYK3E2FWZ4BDAU", "length": 7468, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जावलीत सेनेचे बळ वाढले, भाजपला राम-राम ठोकत सदाशिव सपकाळ यांची 'घर वापसी'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजावलीत सेनेचे बळ वाढले, भाजपला राम-राम ठोकत सदाशिव सपकाळ यांची ‘घर वापसी’\nटीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व त्यानंतर भाजपमध्ये अशी भटकंती करूनही न्याय न मिळाल्याने माजी आमदार सदाशिव सपकाळ पुन्हा स्वगृही म्हणजेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. सपकाळ यांच्या प्रवेशामुळे जावलीत सेनेला बळ मिळाले आहे.\n1995 ला सदाशिव सपकाळ शिवसेनेतून जावळीचेआमदार झाले. यानंतर 1996 मध्ये हिंदुराव नाईक निंबाळकर शिवसेनेतून खासदार झाले. पुढे सेनेची सत्ता गेल्यानंतर या नेत्यांनी शिवसेना सोडून दिली. आज सदाशिव सपकाळ काँग्रेस, भाजप असे पक्ष फिरत फिरत पुन्हा स्वगृही शिवसेनेत दाखल झाले आहेत.\nसेनेचे उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख हर्षल कदम, उपजिल्हा प्रमुख संजय मोहिते, संपर्क प्रमुख माजी आमदार दगडूदादा सपकाळ, एकनाथ ओंबळे यांच्या प्रयत्नाने मातोश्री निवासस्थानी सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सपकाळ यांना शिवबंधन बांधण्यात आले. या प्रवेशासाठी नितीन बानूगडे पाटील, हर्षद कदम, चंद्रकांत जाधव आदींनी प्रयत्न केले.\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली…\nराष्ट्रवादीत घुसमट, अस्वस्थ उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमुंबईत शिवसेना आमदारावर प्राणघातक हल्ला\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\nतुळजापूर- लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास थोडासा अवधी बाकी असताना सत्ताधारी भाजपा लोकसभा निवडणूक लढण्या-यांच्या…\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळास��हेबांनी कट रचून दाखवला…\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\n…तरच अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल : राजू शेट्टी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/!!-4103/", "date_download": "2019-01-16T12:20:20Z", "digest": "sha1:RLHGSIIPVFENCSMXR7QXP4HO7T6CPQGP", "length": 6609, "nlines": 157, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता- अबोल प्रेम फुललेच नाही !!", "raw_content": "\nअबोल प्रेम फुललेच नाही \nAuthor Topic: अबोल प्रेम फुललेच नाही \nअबोल प्रेम फुललेच नाही \nदोघांनाही ते ठाऊक होतं\nकुनी कधी काही बोललेच नाही…..\nएक अबोल प्रेम फुललेच नाही \nठरुनच गेल्या होत्या बहुतेक\nवाटा दोहोंच्या जुळल्याच नाही\nएक अबोल प्रेम फुललेच नाही \nदृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते\nनजरेपलिकडे काही घडलेच नाही\nएक अबोल प्रेम फुललेच नाही \nनसेना का घडले मिलन परि…\nआजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी\nनियतीचे कोडे कळ्लेच नाही\nएक अबोल प्रेम फुललेच नाही \nराहिले जरी हे प्रेम अव्यक्त\nमनी न उरली बोच हि फक्त\nज़रि……. हे अबोल प्रेम फुललेच नाही \nअबोल प्रेम फुललेच नाही \nRe: अबोल प्रेम फुललेच नाही \nRe: अबोल प्रेम फुललेच नाही \nRe: अबोल प्रेम फुललेच नाही \nRe: अबोल प्रेम फुललेच नाही \nRe: अबोल प्रेम फुललेच नाही \nRe: अबोल प्रेम फुललेच नाही \nदृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते\nनजरेपलिकडे काही घडलेच नाही\nएक अबोल प्रेम फुललेच नाही \nRe: अबोल प्रेम फुललेच नाही \nRe: अबोल प्रेम फुललेच नाही \nदोघांनाही ते ठाऊक होतं\nकुनी कधी काही बोललेच नाही…..\nएक अबोल प्रेम फुललेच नाही \nठरुनच गेल्या होत्या बहुतेक\nवाटा दोहोंच्या जुळल्याच नाही\nएक अबोल प्रेम फुललेच नाही \nदृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते\nनजरेपलिकडे काही घडलेच नाही\nएक अबोल प्रेम फुललेच नाही \nनसेना का घडले मिलन परि…\nआजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी\nनियतीचे कोडे कळ्लेच नाही\nएक अबोल प्रेम फुललेच नाही \nराहिले जरी हे प्रेम अव्यक्त\nमनी न उरली बोच हि फक्त\nज़रि……. हे अबोल प्रेम फुललेच नाही \nRe: अबोल प्र��म फुललेच नाही \nअबोल प्रेम फुललेच नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://megamarathi.in/news/reena-walsangs-upcoming-marathi-movie-jhala-bhobhata/", "date_download": "2019-01-16T11:51:04Z", "digest": "sha1:UWWUAD6W3BMJ2QGGPDNTBFZKKNHH7UZG", "length": 8388, "nlines": 88, "source_domain": "megamarathi.in", "title": "अभिनयाचा वेल बॅलेंस साधणारी अभिनेत्री रीना अग्रवाल", "raw_content": "\nHome News अभिनयाचा वेल बॅलेंस साधणारी अभिनेत्री रीना अग्रवाल\nअभिनयाचा वेल बॅलेंस साधणारी अभिनेत्री रीना अग्रवाल\nअभिनयाचा वेल बॅलेंस साधणारी अभिनेत्री रीना अग्रवाल\nआपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदीत स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे, आणि त्यातील काहींनी तर या क्षेत्रात चांगलाच जम बसवला आहे. हिंदीतल्या या मराठमोळ्या चेह-यांच्या यादीत रीना वळसंगकर – अग्रवाल हिचादेखील समावेश होतो. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही क्षेत्रात अभिनयाचा वेल बॅलेंस साधणारी रीना आपल्याला लवकरच अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘झाला भोभाटा’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिलीप प्रभावळकर, संजय खापरे, कमलेश सावंत, भाऊ कदम , मयुरेश पेम अशा नामवंत कलाकारांचा अभिनय असलेला हा चित्रपट विनोदी असून, यात रीनाचा वेगळा अंदाज पाहायला मिळेल. ‘अजिंठा’ या मराठी सिनेमामधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या रिनाने आतापर्यंत वठवलेल्या तिच्या भूमिकेहून वेगळी अशी व्यक्तिरेखा ‘झाला भोभाटा’ मध्ये साकारली आहे. कराड जवळील एका गावात सध्या या सिनेमाचे चित्रीकरण सुरु असून, या चित्रपटाविषयी मी खूप उत्सुक असल्याचे रिनाने सांगितले.\nरीनाची अजून एक वेगळी ओळख सांगायची म्हणजे “तलाश” या हिंदी सिनेमात तिने आमिर खान सोबत काम केले आहे. यात ती एका डॅशिंग महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती.रीनाने ‘माझी बायको माझी मेहुणी’ या मराठी नाटकात अविनाश खर्शीकर यांच्यासोबतही काम केले आहे. शिवाय हिंदीच्या छोट्या पडद्यावरील ‘एजंट राघव’ या मालिकेमार्फत घराघरात पोहोचत असून सारा क्रिएशनचे अनुप जलोटा आणि संजना ठाकूर यांच्या ”कृष्णप्रिया’ या संगीतनाटकात ‘उदा बाई’ आणि ‘राधा’ ची भूमिका करताना देखील दिसत आहे.\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळ���ी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\nहे पण आवडेल तुम्हाला\nपत्रकार दिनाच्या निमित्ताने ‘शिवा’ सिनेमाचे पत्रकारांच्या हस्ते पहिल्यांदाच पोस्टर लाँच\nमाऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव –...\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त ट्रेलर लौंच – ...\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\n‘तुला पाहते रे’ सीरियल फेम ईशा म्हणजेच ‘गायत्री दातार’ची मुलाखत\nख्यातनाम दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची लघुपट कार्यशाळा\nअनुष्का शर्माच्या आधी विराट होता या दोन अभिनेत्र्यासोबत रिलेशनशिप मध्ये .. बघा कोण होत्या त्या \nसत्यघटनेवर आधारित बाबांची शाळा\n‘हसले आधी कुणी’ एक पात्री नाटकाचा मुहूर्त संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5308", "date_download": "2019-01-16T12:16:45Z", "digest": "sha1:X5B26L35NCPQOT2M74DQKEIRI552QDYQ", "length": 9696, "nlines": 88, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\nमराठवाडा : कर्जमाफीचा लाभ, बोंडआळीग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याची शासनाकडून घोषणा झाली असली तरीही त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकर्‍यांना मिळाला नाही. त्यातच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे मराठवाड्यातील शेतकर्‍याचे कंबरडे मोडून गेले होते. घेतलेले कर्ज कसे फेडावे या काळजीने शेतकर्‍यांना आत्महत्येचा मार्ग पत्करायला भाग पाडले आहे. मराठवाड्यात वर्षभरात तब्बल ९४७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nमराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतीचे उत्पादन घटले आहे. सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अडचणीत भर पडली. अशा नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी शासनाने शेतकर्‍यांना मदत करण्याची गरज होती. पण सरकार शेतकर्‍यांचे प्रश्न गांभीर्याने न घेतल्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत गेल्या.\n२०१७ या वर्षात मराठवाडा विभागात ९९१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची महसूल प्रशासनाकडे नोंद आहे. त्याच प्रमाणे गेल्या वर्षातही शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाही, सरकारने केलेल्या कर्जमाफी योजना फसवी निघाली त्याचा लाभ मिळण्यास झालेला विलंब त्याचबरोबर बोंडआळीने नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना मदत देण्याकडे शासनाने केलेली दिरंगाई आणि कमी पावसामुळे घेतलेल्या पिक हातातून गेल्यामुळे आत्महत्येच्या घटना वाढण्यास कारणीभूत ठरल्या.\n१ जानेवारी ते ३० डिसेंबर २०१८ कालावधीत मराठवाड्यात तब्बल ९४७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, यातील ६०३ शेतकरी कुटुंबांना सरकारी मदत मिळाली. त्यातील ८० प्रकरणे अपात्र ठरवली, तर आतापर्यंत २६४ प्रकरणांची चौकशी अद्यापही शासन दरबारी सुरू असल्यामुळे प्रलंबित आहेत. काही प्रकरणांमध्ये शवविच्छेदन अहवाल समितीला प्राप्त झाला नाही. काही शेतकर्‍यांच्या जमिनीची कागदपत्रे पूर्ण नसल्याने त्यांचे वारस मदतीपासून वंचित राहिले आहेत. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या बीड १९७,औरंगाबाद १४९, उस्मानाबाद १४० जिल्ह्यात झाल्या आहेत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/purchased-helicopter-from-Satish-Jarkiholi/", "date_download": "2019-01-16T12:03:18Z", "digest": "sha1:FO5YZCMWSIMPCV7VQJRWYK6FSROQLCYH", "length": 5151, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सतीश जारकीहोळींकडून हेलिकॉप्टर खरेदी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › सतीश जारकीहोळींकडून हेलिकॉप्टर खरेदी\nसतीश जारकीहोळींकडून हेलिकॉप्टर खरेदी\nअ. भा. काँग्रेसचे सचिव, यमकनमर्डीचे आ. सतीश जारकीहोळी यांनी हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. आ. जारकीहोळी यांनी अमेरिकेच्या बेल कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदी केले असून त्याचा वापर सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी ते करणार आहेत.\nहेलिकॉप्टर खरेदी करणार असल्याचा मनोदय आ. जारकीहोळी यांनी गेल्या 6 डिसेंबर रोजी बेळगाव येथे झालेल्या ‘अंधश्रध्दाविरोधी संकल्प’ कार्यक्रमात व्यक्त केला होता. जारकीहोळींनी खरेदी केलेल्या हेलिकॉप्टरला दोन इंजिन व 6 आसने आहेत.\nहेलिकॉप्टर उतरविण्यासाठी जिल्ह्यामध्ये आठ हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. हुनश्याळ (ता. गोकाक), हुदली (ता. बेळगाव) येथील आ. जारकीहोळी यांच्या मालकीच्या साखर कारखाना आवारात, गोकाक येथे दोन, हुक्केरी तालुक्यातील अलबाळ, पाच्छापूर, यमकनमर्डी तसेच बेळगाव येथे कुमारस्वामी लेआऊट येथे असे एकूण आठ हेलिपॅड उभारले आहेत.\nसाखर कारखान्याशी संबंधित कामे, राज्यामध्ये विस्तार करण्यात येत असलेल्या मानवबंधुत्व मंचच्या कामासाठी तसेच राजकीय कार्यासाठी हेलिकॉप्टरचा उपयोग करणार आहेत. आ. जारकीहोळी यांना अ. भा. काँग्रेसचे सचिवपद मिळाल्यानंतर तेलंगणाचे काँग्रेसचे प्रभारीपद देण्यात आले आहे. या सर्व जबाबदार्‍या वेळेत पूर्ण करणे महत्तवाचे आहे. यासाठी हेलिकॉप्टर खरेदी केल्याची माहिती आ. जारकीहोळी यांच्या नातेवाईकांनी दिली.\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Corporator-son-arrested-for-rape-case/", "date_download": "2019-01-16T12:13:34Z", "digest": "sha1:X4SBVIJAK7PHJKJENP4YKHLDCMI3QRWF", "length": 6425, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगरसेवकाच्या मुलाला बलात्कारप्रकरणी अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › नगरसेवकाच्या मुलाला बलात्कारप्रकरणी अटक\nनगरसेवकाच्या मुलाला बलात्कारप्रकरणी अटक\nएका मोबाईल स्टोअरमध्ये कामाला असणार्‍या युवतीला जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी संतोष दत्तात्रय पवार (मेढा) याच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे संशयित हा मेढ्यातील नगरसेवकाचा मुलगा असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित युवती सातार्‍यातील असून सप्टेंबर 2017 मध्ये एका मोबाईल स्टोअरमध्ये काम करण्यासाठी तिने बायोडाटा दिला होता व तिला काम मिळाले होते. त्यावेळी संशयित संतोष पवार हा मोबाईल स्टोअरमध्ये असल्याने त्याने युवतीशी मैत्री करण्याचा बहाणा केला. यावेळी गिफ्ट देवून युवतीला बाहेर फिरायला येण्याची ऑफर दिली. मात्र, युवतीने त्याला नकार दिला. यातूनच चिडून जावून त्याने ऑफिसमध्ये युवतीशी अश्‍लील चाळे केले व त्याबाबतची घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.\nया घटनेनंतर काही दिवसांनी संशयित संतोष पवार याने मोबाईल ट्रेनिंगचे काम पुणे येथे असल्याचे सांगून युवतीला डेक्‍कन येथील द मोनेटा लॉग या हॉटेलमध्ये नेले. या हॉटेलमध्ये एकटीचा गैरफायदा घेवून संशयिताने युवतीवर अतिप्रसंग करुन बलात्कार केला. यावेळी संशयिताने मोबाईलवर फोटो काढले व घडलेल्या घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सातार्‍यात आल्यानंतर संशयिताने पुन्हा फोटो दाखवत धमकी देवून सातार्‍यातील कार्यालयात व उरमोडी येथे वारंवार बलात्कार केला.\nयुवती प्रत्येकवेळी या घटनेला प्रतिकार करत होती. मात्र, संशयित पप्पाच्या गनने जीवे मारण्याची धमकी देत होता. अखेर युवतीने सारा प्रकार घरामध्ये सांगितल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी संशयित संतोष पवार याला अटक केली. बंदुकीची धमकी दिल्याने याप्रकरणी आर्म अ‍ॅक्टचाही गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, संतोष पवार याचे वडील मेढा नगरपंचायतीमध्ये विद्यमान नगरसेवक आहेत.\nसीबीआय वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; राव यांच्या नियुक्तीला आव्हान\nया टीव्‍ही स्‍टार्सनी एकमेकांना गुपचूपपणे केलंय डेट\nनवीन सीबीआय संचालक निवडीसाठी २४ जानेवारीला बैठक\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nरेल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍तमजुरी\nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/vastushastra-painting-part-3/", "date_download": "2019-01-16T12:09:16Z", "digest": "sha1:3FBSWUMUIAMTUAAVRW7HCRZNJY3N2PTV", "length": 11657, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "वास्तुशास्त्र पेंटिंग – भाग ३ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeनियमित सदरेवास्तुशास्त्र पेंटिंग – भाग ३\nवास्तुशास्त्र पेंटिंग – भाग ३\nSeptember 10, 2018 गजानन सिताराम शेपाळ नियमित सदरे, रंगांच्या रेसिपीज\nवास्तुशास्त्र पेंटिंग म्हणजे काय यावर मागील लेखात आपण माहिती घेतली. या विषयावर कोणाला फारशी माहिती नसेल. कधी फारसा विचारही कोणी केला नसेल. परंतु घर वा वास्तूची अंतर्गत सजावट करताना, भिंतींना सजविण्यासाठी पेंटिंग, एखादा आकर्षक आकार इत्यादींची योजना केलेली असते. आपल्याला वा पाहणाऱ्याला त्यातील फारसे काही समजले नाही तरी त्या अंतर्गत सजावटीच्या वातावरणात थांबल्याने काहीतरी समाधान मिळत असते. याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेक जणांनी… ज्यांना स्वतःचे विचार, स्वतःचं मन आणि स्वतःची स्वप्न असतात अशा साऱ्यांनीच हा अनुभव घेतलेला असतो.\nहे असं कशामुळे घडत असतं याबद्दल अनुभव घेणारा अनभिज्ञ असतो किंवा तो फारसा विचार या मुद्द्यावर करत नाही. जर त्याच्या मुळाशी जाऊन पाहिलं तर आपल्या ध्यानी येईल त्या वास्तूच्या अंतर्गत सजावटीमध्ये भिंतीचा रंग फ्रेश आहे. आत लटकवलेली-लावलेली-अडकवलेली पेंटिंग्ज वा निसर्गचित्र वा सिन वा देखावा…… एक असो एकाहून अधिक असो… वातावरण शांत ठेवणारे असतात, आल्हाददायक असतात. खिडक्या-दरवाज्यांचे पडदे असतील तर त्यांचे रंग देखील वातावरणाला पोषक असतात.\nहा सारा प्रकार आणि हे सारं वातावरण केवळ आणि केवळ रंगयोजनांचा अत्यंत अचूकपणे-समर्पकपणे केलेला वापर होय. दवाखान्यांना हॉस्पिटल्सना पिस्ता कलर, फिक्कट हिरवा, पांढरा, ऑफव्हाईट अशाच प्रकारचे रंग दिलेले असतात. कधी आपण पाहिले आहे काय की एकदम भडक लाल-भगवा, गडद हिरवा इत्यादी डोळ्यांना त्रास होईल अशा रंगांनी तो दवाखाना वा हॉस्पिटल सजविले आहे की एकदम भडक लाल-भगवा, गडद हिरवा इत्यादी डोळ्यांना त्रास होईल अशा रंगांनी तो दवाखाना वा हॉस्पिटल सजविले आहे असं दिसलंच तर तो डॉक्टर आणि तो दवाखाना वा हॉस्पिटल खरंच किती रुग्ण व्याधीमुक्त करेल याबाबत प्रश्नच राहील… असो.\nआपण पुढील लेख हा कोणत्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचे पेंटिंग घरात लावावे यावर माहिती मिळवू.\nAbout गजानन सिताराम शेपाळ\t20 Articles\nश्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमहाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल\nजादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीच��� प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=5309", "date_download": "2019-01-16T12:18:38Z", "digest": "sha1:IKGDOTVP4FAQG35SNFCMQROPBNT6O2Z3", "length": 9407, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nव्यंगचित्रातून राज ठाकरेंचे मोदींच्या ‘वर्मा’वर बोट\nमुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्र काढून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आलोक वर्मा प्रकरणावरून आणि अघोषित आणीबाणीवरून त्यांनी मोदींवर टीका केली आहे. हे व्यंगचित्रही भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना झोंबेल असेच आहे. राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक पेजवरही पोस्ट केले आहे.\nनिवड समितीने दोन दिवसांपूर्वीच सीबीआय संचालक पदावरून आलोक वर्मा यांची उचलबांगडी केली. मात्र ज्या विभागात त्यांची बदली केली होती तो विभाग न स्वीकारता आलोक वर्मा यांनी राजीनामा दिला. त्याच विषयावरून राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र काढले आहे.\nया व्यंगचित्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एक खड्डा खणताना दिसत आहेत. त्या खड्ड्याला संशय असे नाव देण्यात आले आहे. हुद्दा गमावला आणि खड्डा कमावला असा मथळा देऊन हे प्रकरण दाखवण्यात आले आहे. खड्ड्याबाहेर आलोक वर्मा प्रकरण हे एखाद्या मृतदेहासारखे ठेवण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे.\nवर्मा प्रकरण गाडून टाकतोय असे मोदी म्हणत आहेत आणि सुजाण नागरिक विचारत आहेत की ते सगळे ठीक आहे पण तुम्ही खड्ड्यात कसे काय वर्मा प्रकरणात मोदी कसे स्वतःच अडकले हे या व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी दाखवून दिले आहे.\nव्यंगचित्राच्या दुसर्‍या भागात नयनतारा सहगल प्रकरणावरूनही राज ठाकरेंनी सरकारवरच निशाणा साधला आहे. एक गायिका तंबोरा घेऊन गायन करण्यास बसल्या आहेत. पेटीवाला त्यांना म्हणतो आहे की पोलीस विचारत आहेत आज कोणता राग गाणार आहात तर दुसरीकडे एक पोलीस दाखवण्यात आला आहे. जो तक्रार नोंदवून घेतो आहे.\nतर त्याच व्यंगचित्रात नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाचे पाठवलेले निमंत्रण सरकारच्या दबावामुळे मागे घेण्यात आले अशी बातमी दाखवण्यात आली आहे. खरेतर नयनतारा सहगल यांना मनसेनेच विरोध दर्शवला होता. विरोध दर्शवून तो मागेही घेण्यात आला. मात्र या प्रकरणाचे खापरही राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रातून सरकारवरच फोडले आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nभाजपा पदाधिकार्‍याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआठवीतील ५६% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची‘कालिया’ योजना\nनीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही\nमोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार\n पेट्रोल २८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले\nलोया प्रकरणातील कोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची; हायक�\nबेस्टवर अडीच हजार कोटींचे कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरी�\nमहाराष्ट्रातील १७ शहरांची हवा घातक\nमाझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो\nजवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात\nवाजपेयी इंग्रजांची माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, उल्�\nजून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक\nसर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टाने बेस्ट कामग�\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडेंविरोधाती�\nआर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा फायदा पुढारलेल्या वर्गा�\nमराठवाड्यात वर्षभरात ९४७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या\n‘हुद्दा’ घालवला, ‘खड्डा’ कमावला\nराफेलच नव्हे तर मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी\nभाडेतत्त्वावरील बसेससाठी बेस्ट संप लांबवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=20160913&list=pages&filter=meta&sort=diff_tot", "date_download": "2019-01-16T13:06:58Z", "digest": "sha1:XBTV6A3RIHCEEFOOG3GYWPQ2MICTZRU4", "length": 1846, "nlines": 29, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "13 September 2016 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n158 0 0 विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n109 0 0 विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी\n109 0 0 विकिपीडिया:मदतकेंद्र/जुनी माहिती २\n90 0 0 विकिपीडिया:संदर्भ द्या\n90 0 0 विकिपीडिया:शोध\n68 0 0 विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n63 0 0 विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे\n58 0 0 विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती\n57 0 0 विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\n55 0 0 विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_34.html", "date_download": "2019-01-16T11:43:47Z", "digest": "sha1:R6PP5XBZ7IFIAI7T5D264UCJHUUKDBH2", "length": 9827, "nlines": 100, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आधुनिक तंत्राच्या सहाय्याने युवकाने केली शेतीत प्रगती | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nआधुनिक तंत्राच्या सहाय्याने युवकाने केली शेतीत प्रगती\nनाशिक - शेतीत फारसे उत्पन्न नाही, त्यापेक्षा एखादी नोकरी केलेली बरी असा सर्वसाधारण विचार समाजात रुजत असताना निफाड तालुक्यात डोंगरगावच्या बजरंग पातळे या तरुण शेतकऱ्याने शासनाच्या योजनेला प्रयत्नांची जोड देत फायद्याची शेती करून दाखविली आहे.\nबजरंग यांनी कला शाखेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण केला आहे. मात्र शेतीची आवड असल्याने वडिलोपार्जित जमिनीवर त्यांनी शेती करण्यास सुरूवात केली. कांदे, सोयाबीन अशी पारंपरिक पिके ते घेतात. वाढलेले मजूरीचे दर आणि मजूरांची उपलब्धता कमी असल्याने शेती करताना अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागे.\nत्यांनी ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत ट्रॅक्टर खरेदी केली आहे. कृषी सहाय्यक प्रणव होळकर यांनी त्यांना चांगले मार्गदर्शन केले. त्यांना एक लाखाचे अनुदान मंजूर झाले. त्यांनी स्टेट बँकेकडून कर्ज काढत 4 लाख 24 हजाराचे 25 एचपी क्षमतेचे ट्रॅक्टर घेतले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते त्यांना ट्रॅक्टर वितरीत करण्यात आले.\nट्रॅक्टर आल्याने शेतीच्या कामांची गती वाढली आहे. पूर्वी मजूरीवर एका हंगामात 20 हजार याप्रमाणे तीन हंगामासाठी 60 हजार खर्च होत असे. शिवाय मजूर खोल मशागत करीत नसल्याने प्रत्येक बाबींवर लक्�� द्यावे लागे. ट्रॅक्टरमुळे ती अडचण दूर होऊन खर्चदेखील वाचला आहे. जमीनीची चांगली मशागत होत असल्याने उत्पादनात फरक दिसून आला आहे.\nबजरंग इतरांना देखील भाड्याने ट्रॅक्टर देतात. डिझेलचा खर्च निघून त्यातून अधिकचे उत्पन्नही मिळते. ट्रॅक्टरमुळे शेतीकामाची गती वाढली आहे. शेतमालाला भाव असताना बाजारात तातडीने माल पोहोचविणे शक्य होत आहे. इतरांवर अवलंबून रहाणे कमी झाल्याने शेतीचे नियोजनही सोपे झाले आहे.\nबजरंग पातळे- नोकरीपेक्षा शेतीत उत्पन्न जास्त आहे. गरज असते ती प्रयत्नांची. मी माझ्या मनाने चांगल्या कल्पना राबवू शकतो. कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वत:चे विश्व निर्माण केलेले केव्हाही चांगले. तसे करण्याची संधी ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानामुळे मिळाली आहे. आज ट्रॅक्टरमुळे कमी खर्चात चांगली शेती करता येते.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/607946", "date_download": "2019-01-16T12:35:49Z", "digest": "sha1:NYXYMCIZG3JFLHHUOVKMUCEF46YFSBXR", "length": 10204, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "फॉर्मेलिन’मासळीचा विषय खंडपीठात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » फॉर्मेलिन’मासळीचा विषय खंडपीठात\nसरकारी यंत्रणा गंभीर नसल्याचा आरोप\nगोव्यातील फॉर्मेलिनयुक्त मासळी विकली जात असल्याने मिरामार येथील शिवराज कामत तारकर या युवकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर जनहित याचिका सादर केली असून या याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी होणार आहे.\nगोव्यात फॉर्मेलिनयुक्त मासे सर्रासपणे विकले जातात, पण गोवा सरकारची अन्न व औषध प्र���ासनालय (एफडीए) ही तपासणी यंत्रणा त्यावर कोणतीच कारवाई करीत नाही व उपाययोजनाही घेतली जात नाही, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.\nदि. 12 जुलै 2018 रोजी अन्न आणि औषध प्रशासनालयाने मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात मासळीचे काही नमुने घेतले होते. प्राथमिक चाचणीत त्यात ‘फॉमलडिहायड’ हे रसायन आढळले. पण लगेचच अधिकाऱयांनी आपले शब्द फिरवले आणि माशामध्ये जे रसायन सापडले त्याची मात्रा मान्यता प्राप्त असल्याचे म्हटले होते.\nखंडपीठाने सरकारला जाब विचारावा\nयावरुन वाद सुरु होताच माशांमध्ये नैसर्गिकरित्या फॅर्मेलिन असते असा शोध लावला गेला. त्यामुळे एफडीएच्या छाप्यात सापडलेले फॉर्मेलिन हे नैसर्गिक की रसायनिक ते जनतेला समजायला हवे. सरकारला लोकांच्या आरोग्याशी खेळता येणार नाही त्यामुळे या गंभीर प्रश्नावर सरकारने काय केले आहे त्याचा जाब सरकारला विचारावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.\nगोव्याबाहेरील मासळीची रोज तपासणी होते का\nगोव्याबाहेरुन येणाऱया मासळीत सदर रसायन आढळले नाही, तर मग 15 दिवसासाठी मासळी आयातीवर बंदी का घालण्यात आली. आता ती बंदी उठवण्यात आली आहे, तर मासळी रोज तपासली जात आहे का याची विचारणा करणे आवश्यक असल्याचे याचिकादाराचे म्हणणे आहे.\nमासळी व्यवसायावर सरकारी नियंत्रण नाही\nगोमंतकीयाच्या जेवणात नित्याचे पदार्थ म्हणजे मासे. ते आता असुरक्षित वाटत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परराज्यातून जी मासळी येते त्याचा हिशेब ठेवला जात नाही. गोव्यात पकडली जाणारी मासळी गोव्यात अपुरी का पडते ही मासळी निर्यात होते का ही मासळी निर्यात होते का त्यामुळे परराज्यातील मासळी आणावी लागते असा प्रश्न करुन ज्या ठिकाणी पिकते तिथे विकले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.\nपणजीत ज्या ठिकाणी मासळी वेगळी केली जायची ती जागा आता पार्किंगसाठी वापरण्यात आली आहे.\nतक्रार केली तरीही चौकशी नाही\nफुड सेफ्टी एन्ड स्टँडर्ड ऍक्टच्या कलम 3 (एल) (झेडझेड) व्ही प्रमाणे फॅर्मलडिहायड वापरणे गुन्हा आह.s दि. 19 जुलै 2018 रोजी एफडीए संचालक ज्योती सरदेसाई, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी चंद्रकांत कांबळी तसेच मासळीचा व्यापारी इब्राहिम मुल्ला व इतराविरुद्ध तक्रार दिली, पण या तक्रारीवर कोणतीच कारवाई झालेली नाही. या सर्वप्रकारावर खंडपीठाने न्यायालयीन चौकशी करावी व गुन्हेंगारांना शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.\nगोव्यातील मासळीचीच नव्हे तर फळे आणि भाज्यांचीही चाचणी व्हावी. गोव्यातील मासळी निर्यातीवर नियंत्रण असावे. साठा करण्यासाठी शीतगृहे बांधावित. नियमित तपासणी यंत्रणा व्यवस्था करण्यात यावी. तसेच एफ.डी.ए मधील अकार्यक्षम अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी याचना या याचिकेत करण्यात आली आहे.\nराज्यातील महिला, तरुणींचे जीवन असुरक्षित\nरोजंदारीवरील कामगारांचा मडगाव नगराध्यक्षांना घेराव\nपर्रिकरांच्या अनुपस्थितीत गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : शिवसेना\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nजि.प. सदस्याचे अपहरण प्रकरण : पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nआमदार हरिभाऊ जावळे यांच्या खासगी वाहनाचा भीषण अपघात\nजयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी-नरेंद्र सिंह यांचा घटस्फोट\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nहार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, पांडय़ाच्या वडिलांनी दिली माहिती\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\n‘बेस्ट’ संप मागे : पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल\nअधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम ठप्प : विनायक मेटे\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/g-m-durani-2/", "date_download": "2019-01-16T12:11:10Z", "digest": "sha1:QH67H2HEYMEBEWQNNM5AVJC6RIMUTE5N", "length": 9686, "nlines": 143, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "संगीतकार गुलाम मुस्तफा दुराणी उर्फ जी.एम. दुराणी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2019 ] संकोचलेले मन\tकविता - गझल\n[ January 16, 2019 ] मला भावलेला युरोप – भाग ९\tप्रवास वर्णन\n[ January 16, 2019 ] चंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\tबालवाङमय\n[ January 16, 2019 ] ख्याली – खुशाली\tनोस्टॅल्जिया\nHomeव्यक्तीचित्रेसंगीतकार गुलाम मुस्तफा दुराणी उर्फ जी.एम. दुराणी\nसंगीतकार गुलाम मुस्तफा दुराणी उर्फ जी.एम. दुराणी\nSeptember 9, 2018 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nसंगीतकार गुलाम मुस्तफा दुराणी उर्फ जी.एम. दुराणी हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक, अभिनेता व संगीतकार होते. त्यांचा जन्म १९१९रोजी झाला. सुधीर फडके यांचा पहिला चित्रपट हा हिंदीच होता आणि त्याचे नाव होते गोकुल. ज्याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. या चित्रपटातील जी. एम. दुराणी यांनी गायलेले ‘कहां हमारे श्याम चले’ हे अतिशय सुंदर गीत होते.\nमोहम्मद रफी, यांनी आपली गायन शैली जी.एम.दुराणी यांच्या कडून प्रेरणा घेऊन केली असे बोलले जाते.मा.जी.एम. दुराणी यांचे ९ सप्टेबर १९८८ रोजी निधन झाले.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nसाहित्य : दोन वाटय़ा डाळीचे पीठ, अर्धा वाटी साजूक तूप, दोन टीस्पून दूध, दोन वाटय़ा ...\nया पदार्थाला पूर्वीच्या काळी \"शालीपुफ' असेही म्हणत असत.\nसाहित्य:- पांढरा गोंद(डिंक) एक वाटी (कुटून त्याचा रवा ...\nसाहित्य:- मैदा २ वाट्या तांदळाचे पीठ, अर्धी वाटी लोणी, मीठ चवीनुसार, मध अर्धी वाटी, पिठीसाखर ...\nसाहित्य- कणिक एक पाव, गूळ, तूप व वेलची पूड.\nकृती- कणीक व त्यात थोडे डाळीचे पीठ ...\nसाहित्य : गव्हाचे पीठ १ वाटी, तूप ३ मोठे चमचे, गुळ पाऊण वाटी, सुके खोबरे ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nकंप्यूटरच्या “कोबोल” या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर\nसंवेदनशील कवी सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी\nस्मरणीय भूमिका करणा-या दुर्गा खोटे\nमराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर\nप्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार शर्मा\nजेष्ठ रंगकर्मी गोपीनाथ सावकार\nप्रतिभावंत गायक कुमार गंधर्व\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_4.html", "date_download": "2019-01-16T12:54:49Z", "digest": "sha1:XD3HJDAWJKUZM3MZT3TIXVEE2KZ4CDNN", "length": 11859, "nlines": 100, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राम मंदिरासाठी अध्यादेश नाही; मोदी यांचे स्पष्टीकरण; कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nराम मंदिरासाठी अध्यादेश नाही; मोदी यांचे स्पष्टीकरण; कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार\nनवीदिल्लीःराम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी जोर धरत असतानाच राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.\nअयोध्यत राम मंदिर बांधण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहू नका, अध्यादेश काढा, असा आग्रह शिवसेनेने धरला होता. विश्‍व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वंयसेवक संघानेही असाच आग्रह धरला होता. मित्रपक्ष आणि संघ परिवारातील संघटनाच भाजप सरकारवर दबाव वाढवीत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्यात अर्थ नाही. न्यायालयाला धार्मिक भावनेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. बहुसंख्याकांचे हित न्यायालय पाहत नाही, असा टीकेचा सूर या संघटनांनी लावला होता. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयापुढे आहे. सर्वोच्च न्यायालय नियमित सुनावणीचा निर्णय लवकरच घेईल. असे असले, तरी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे संघ परिवारासह शिवसेनेने भाजपवर दबाव वाढवून वातावरण निर्मिती सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा करत राम मंदिरासाठी आग्रही भूमिका घेतली. राम मंदिराच्या प्रश्‍नावर किंवा अध्यादेश काढण्याच्या मागणीवर मोदी यांनी अद्याप काहीही भूमिका मांडलेली नव्हती.\nया पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत थांबणार असल्याचे नमूद केले होते. आता त्याचीच री ओढत मोदी यांनीही राम मंदिराचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरच अध्यादेशाचा विचार होईल, असे म्हटले आहे. त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अध्यादेश काढला जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.\nपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधून बोध घेत आता भाजपने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच सभा घेणे निश्‍चित केले आहे. या सगळ्या सभांमध्ये मोदी गेल्या साडेचार वर्षात त्यांच्या सरकारने केलेली कामे जनतेपुढे ठेवतील. तीन जानेवारीला पंजाबच्या जालंधर आणि गुरूदासपूरमध्ये पंतप्रधानांची रॅली आहेत. त्यानंतर सभा होणार आहे. ही मोदी यांची नव्या वर्षातली पहिलीच सभा आहे; मात्र याकडे लोकसभेची तयारी म्हणूनच पाहिले जात आहे. मोदी यांच्या इतर रॅली आणि सभांच्या तारखा नंतर जाहीर होणार आहेत. 2014 मध्ये ज्या जागांवर चांगले यश मिळाले नाही, त्या जागा काबीज करण्याचा भाजपचा विचार आहे. त्याच अनुषंगाने मोदींच्या शंभर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. आता याचा परिणाम कसा होतो विरोधक या रणनीतीविरोधात त्यांची काय रणनीती आखतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nवीस राज्यांत शंभर सभा\nलोकसभा निवडणुकालवकरच जाहीर होणार आहेत. त्यांची तारीख अजून जाहीर झालेली नाही; मात्र मोदी यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. देशातील 20 राज्यांमध्ये मोदी शंभर सभा घेणार आहेत.\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदा...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\nगलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा लढणार नाही : खडसे\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गलिच्छ राजकारणाचा वीट आल्याने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657470.23/wet/CC-MAIN-20190116113941-20190116135941-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}