diff --git "a/data_multi/mr/2018-47_mr_all_0264.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-47_mr_all_0264.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-47_mr_all_0264.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,745 @@ +{"url": "http://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F.html", "date_download": "2018-11-21T20:58:17Z", "digest": "sha1:G5ZRUS6QJ3RCVUE4HIRFKZ6JHJN4PEAZ", "length": 21110, "nlines": 285, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | पावसाअभावी दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, मराठवाडा » पावसाअभावी दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट\nपावसाअभावी दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट\nधाराशिव : जून महिन्यात सरासरीच्या अधिक पाऊस पडला. मात्र त्यानंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे जुलैचा अर्धा महिना संपला तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजाच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस आणखी वाढ होतांना दिसत आहे. मृग नक्षत्रातील पावसावर विसंबून धाराशिव जिल्ह्यातील १,९५,७०० हेक्टर जमिनीवर खरिपाची पेरणी झाली आहे़. आगामी आठवड्यात पाऊस न झाल्यास सुमारे १,१८,८०० क्षेत्रावर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावणार असल्याचे आपत्कालीन पीक नियोजन आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. आजही जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या कायम असून शेकडो गावांना १४९ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़. जिल्ह्यात सुमारे ८३६ विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात मोठा पाऊस झाला नाही तर पाणीटंचाईचे सावट अधिकच गडद होणार असल्याचे चित्र आहे. २५ जुलैपर्यंत जिल्ह्यात पाऊस पडल्यास ३,११,६१६ हेक्टर पेरणी होऊ शकते, असा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. धाराशिव , तुळजापूर, भूम, परंडा आदी तालुक्यात जुलै महिन्यात पाऊसच झालेला नाही.\nलातूरला दररोज एक कोटी लीटर पाणी : खडसे\nदुष्काळामुळे मराठवाड्यातील ग्रामीणांचे स्थलांतर\nपालिकेचे पाणी चोरून मि��रल वॉटरचा धंदा\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : म��णाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nदेशात ‘ईद’ उत्साहात साजरी\n=पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा= मुंबई, [१८ जुलै] - आज सर्वत्र रमजान ईद मोठ्‌या उत्साहात साजरी होत आहे. मुस्लिम बांधवांनी ईदच्या निमित्ताने ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214749-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/hritik-roshan-and-sara-ali-khan-will-be-together-in-film-280862.html", "date_download": "2018-11-21T19:58:28Z", "digest": "sha1:6SDV5DJ344GREND46ZXQDEGUOCSIBDDV", "length": 15744, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "44 वर्षांचा हृतिक मोठ्या पडद्यावर करणार 20 वर्षाच्या सारासोबत रोमान्स!", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\n44 वर्षांचा हृतिक मोठ्या पडद्यावर करणार 20 वर्षाच्या सारासोबत रोमान्स\nहृतिक रोशन आता चक्क सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खानसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणारे. साराला हृतिकसोबतच्या या पहिल्यावहिल्या सिनेमासाठी विचारण्यात आलं होतं आणि तिने हा सिनेमा करण्यास होकारही दिला असल्याचं समजतंय.\n29 जानेवारी : हृतिक रोशन आता चक्क सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खानसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणारे. साराला हृतिकसोबतच्या या पहिल्यावहिल्या सिनेमासाठी विचारण्यात आलं होतं आणि तिने हा सिनेमा करण्यास होकारही दिला असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे हृतिक ४४ वर्षांचा आणि सारा केवळ २० वर्षांची आहे.\nसैफ अली खान आणि हृतिक रोशनने १६ वर्षांपूर्वी न तुम जानो ना हम या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हृतिक आणि सैफ दोघेही इशा देओलच्या प्रेमात पडतात असे आपल्याला पाहायला मिळाले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान सैफ अली आणि हृतिकमध्ये चांगलीच मैत्री झाली होती. आता सैफच्या मुलीसोबत हृतिक एका चित्रपटात झळकणार आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटात ती हृतिकची नायिका असणार आहे.\nसारा खान धडक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येतायत. सारा अली खानला सुपर-३० या चित्रपटाची ऑफर आली. विशेष म्हणजे सारा आणि हृतिक यांच्यामध्ये जवळजवळ २४ वर्षांचे अंतर आहे. हृतिक हा ४४ वर्षांचा आहे तर सारा ही केवळ २० वर्षांची आहे. सैफ अली हृतिकपेक्षा केवळ तीन वर्षांनी मोठा आहे.\nसुपर ३० या चित्रपटात हृतिक एका शिक्षकाची भूमिका साकारतोय. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा हृतिक शिक्षकाची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून या चित्रपटातील दुसऱ्या कलाकाराच्या कास्टिंगला सुरुवात करण्यात आली आहे. हृतिक यात गणिताचे जादूगार आनंद कुमार यांची भूमिका साकारतोय.\nआनंद कुमार बिहारमध्ये 'सुपर ३०' नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामाअंतर्गत आनंद कुमार यांनी आतापर्यंत अनेक गरीब आणि होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. दरवर्षी भारतभर फिरून निवडक ३० विद्यार्थी ते पाटण्याला त्यांच्या घरी आणतात. त्यांचा राहण्याखाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वत: करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी, भाऊ आणि आई मदत करतात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214749-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/ahamadnagar-suicide-of-eleventh-student-for-maratha-reservation-304646.html", "date_download": "2018-11-21T20:26:53Z", "digest": "sha1:2JXD4ETQCZ75IPSBEYKJTKUZBRQZSVCM", "length": 14400, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एकाच दिवसात मराठा आरक्षणासाठी दोघांची आत्महत्या", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हाय��ल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nएकाच दिवसात मराठा आरक्षणासाठी दोघांची आत्महत्या\nसाहेबराव कोकणे/सुनील उंबरे, अहमदनगर, 10 सप्टेंबर : मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी अकरावीतील विद्यार्थिनीने महाविद्यालयातील हॉस्टेलमध्ये किशोरी बबन काकडे या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलीये. रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महाविद्यालयात ती अकरावीला सायन्स शाखेत ती शिक्षण घेत होती. आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षणासाठी माझे बलिदान देत असल्याचं म्हटलंय.\nकिशोरी काकडे ही नगर तालुक्यातील कापूरवाडी या गावातील रहिवासी होती. तीन महिन्यांपूर्वी नगरमधील राधाबाई काळे महाविद्यालयात अकरावी सायन्ससाठी तीने प्रवेश घेतला होता. महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती. दुपारी ती क्लास अर्धवट सोडून हॉस्टेलच्या रुममध्ये गेली. फॅनला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. दुपारी तीन वाजता आत्महत्या केल्याचं उघडकीस आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.\nतिच्या रुममध्ये एक चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीत ‘मला दहावीत ८९ टक्के गुण मिळवून अनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला नाही. चांगले गुण असून, ही विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घ्यावा लागला. त्यासाठी आठ हजार रुपये भरावे लागले, त्यामुळे मी आत्महत्या करत आहेत’ असं म्हटलंय.\nपोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केलेली आहे. आर्ई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, असं चिठ्ठीत म्हटलंय. मात्र, पोलिसांनी चिठ्ठी दाखवण्यास नकार दिलाय.\nतर पंढरपुरमध्ये आरक्षण आणि नोकरी मिळत नाही म्हणून एका तरुणाने आत्महत्या केलीये.\nमराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणि नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही आदी कारणांनी नैराश्य आलेल्या अमोल विष्णु कदम या 30 वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली.\nआत्महत्येपूर्वी अमोलने चिठ्ठी लिहिली आहे. यात अमोलने,\n'मला नोकरी नसल्यामुळे माझे लग्न जमत नाही. आणि समाजाला आरक्षण नसल्यामुळे आत्महत्या करत आहे त्यास कोण जबाबदार नाही' असं या चिठ्ठीत लिहिलंय.\nPHOTOS : देशाचा प्रमुख हा राजा असावा, व्यापारी नसावा;राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे\nबातम्यांच्या अ��डेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214749-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/photos/news/", "date_download": "2018-11-21T19:53:16Z", "digest": "sha1:6UDH2MMU5MQZZQYZUWCFTXHIPKJ2JCHN", "length": 10777, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Photos- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी को��� दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\nलग्नानंतर पहिल्यांदा दीपिका आणि रणवीर बंगऴुरूमध्ये दाखल झाले असून दीपिकाच्या घरातले जावयाचा पाहुणचार करणार आहेत.\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nविक्रांत सरंजामे 'या' दिवशी करणार ईशाला प्रपोझ\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nलग्नाआधी प्रियांका आटपून घेतेय शूटिंग, Photo व्हायरल\nदीपिका-रणवीरच्या लग्नाचा नवा Photo झाला व्हायरल\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214749-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mahesh-bhatt-receives-extortion-callcaller-also-threatened-kill-soni-razdan-and-alia-bhatt", "date_download": "2018-11-21T20:44:23Z", "digest": "sha1:K5CUKTJV64QUAIATGFTGCK4VHIIPXDYB", "length": 11182, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mahesh Bhatt receives extortion call,caller also threatened to kill Soni Razdan and Alia Bhatt आलियाला जीवे मारू; महेश भट्ट यांना धमकी | eSakal", "raw_content": "\nआलियाला जीवे मारू; महेश भट्ट यांना धमकी\nगुरुवार, 2 मार्च 2017\nमहेश भट्ट यांनी सुरवातीला या धमकीकडे दुर्लक्ष केले. पण, नंतर त्यांच्या व्हॉट्सअॅपवर पुन्हा धमकी देण्यात आली. त्या व्यक्तीने भट्ट यांना खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले आहे.\nमुंबई - बॉलिवूडमधील दिग्दर्शक महेश भट्ट यांना खंडणीसाठी धमकीचा फोन आला असून, खंडणी न दिल्यास मुलगी आलिया भट्ट व त्यांची पत्नी सोनी राजदान यांना जीवे मारू असे धमकाविण्यात आले आहे.\nमहेश भट्ट यांनी या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने 50 लाख रुपये न दिल्यास आलिया भट्ट आणि सोनी राजदान यांनी जीवे मारू असे म्हटले आहे. महेश भट्ट यांना 26 फेब्रुवारीला हा धमकीचा फोन आला होता. खंडणी मागणारा व्यक्ती गँगचा सदस्य असल्याचे सांगत होता, असे भट्ट यांनी म्हटले आहे.\nमहेश भट्ट यांनी सुरवातीला या धमकीकडे दुर्लक्ष केले. पण, नंतर त्यांच्या व्हॉट्सअॅपवर पुन्हा धमकी देण्यात आली. त्या व्यक्तीने भट्ट यांना खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.\nपुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावरच\nपुणे : पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी पोलिस अधिकाऱ्यावर बंदुकीतून गोळी झाडून झालेल्या हल्ल्याने येथील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे....\nकालेश्‍वर दर्शनासाठी गेलेल्या तिघांचा नदीत बुडून मृत्यू\nसिरोंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणा राज्यातील तीर्थक्षेत्र कालेश्‍वर येथे दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा गोदावरी नदीत अंघोळ करीत असताना बुडून मृत्यू...\nचोरट्यांचा मोर्चा डाळिंबाकडे वळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट\nअंबासन, (ता.बागलाण जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील फोपीर येथील डाळींब उत्पादक शेतकरी पुरुषोत्तम संतोष भामरे यांच्या ���ाहाराबाद येथील गट क्रमांक...\nकरंजाडला बनावट मद्यसाठा पोलिसांकडून जप्त\nअंबासन(नाशिक) : करंजाड (ता.बागलाण) येथे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत मोठया प्रमाणात विक्रीसाठी आणलेल्या बनावट विदेशी मद्यसाठ्यासह एकास मोठ्या...\nतुळजापुरातील विहिरीत आढळले दोन मृतदेह\nतुळजापूर : तालुक्यातील कसई येथील एका विहिरीत दोघांचे मृतदेह बुधवारी (ता. 21) आढळून आले. कसई येथील सुधाकर बापूराव पाटील यांच्या शेतातील...\n'एपीआय'सह हवालदार लाचेच्या जाळ्यात\nनांदेड : गंभीर गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी व पोलिस कोठडीत आरोपीला चांगली वागणूक देण्यासाठी 25 हजारांची लाच मागणारे सहाय्यक पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214749-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/philips-20pfl3938-51-cm-20-price-pqZ2Ar.html", "date_download": "2018-11-21T20:15:53Z", "digest": "sha1:SGRC3VTX4JNGDI3JLGYT3QERHIQMT3OI", "length": 13016, "nlines": 309, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फिलिप्स २०पफ्ल३९३८ 51 कमी 20 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफिलिप्स २०पफ्ल३९३८ 51 कमी 20\nफिलिप्स २०पफ्ल३९३८ 51 कमी 20\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफिलिप्स २०पफ्ल३९३८ 51 कमी 20\nफिलिप्स २०पफ्ल३९३८ 51 कमी 20 किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फिलिप्स २०पफ्ल३९३८ 51 कमी 20 किंमत ## आहे.\nफिलिप्स २०पफ्ल३९३८ 51 कमी 20 नवीनतम किंमत Sep 17, 2018वर प्राप्त होते\nफिलिप्स २०पफ्ल३९३८ 51 कमी 20टाटा Cliq उपलब्ध आहे.\nफिलिप्स २०पफ्ल३९३८ 51 कमी 20 सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 11,800)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफिलिप्स २०पफ्ल३९३८ 51 कमी 20 दर नियमितपणे बदलते. कृपया फिलिप्स २०पफ्ल३९३८ 51 कमी 20 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफिलिप्स २०पफ्ल३९३८ 51 कमी 20 - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफिलिप्स २०पफ्ल३९३८ 51 कमी 20 वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 20 Inches\nडिस्प्ले रेसोलुशन 1366 x 768 Pixels\nड़डिशनल ऑडिओ फेंटुर्स 16 W\nड़डिशनल विडिओ फेंटुर्स HDTV\nइतर फेंटुर्स HDMI, USB\n( 1 पुनरावलोकने )\n( 197 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1467 पुनरावलोकने )\n( 197 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1757 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 749 पुनरावलोकने )\nफिलिप्स २०पफ्ल३९३८ 51 कमी 20\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214749-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/antarctica-gappa/", "date_download": "2018-11-21T19:47:24Z", "digest": "sha1:3AUU55V45BNVGGFERNIZ3V2KFOFFL7YT", "length": 6842, "nlines": 129, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात रंगल्या ‘अंटार्टिकाच्या गप्पा’ | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात रंगल्या ‘अंटार्टिकाच्या गप्पा’\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात रंगल्या ‘अंटार्टिकाच्या गप्पा’\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. सुहास अनंत काणे यांचे अंटार्टिका मोहिमेवरील व्याख्यान संपन्न झाले. १९४ पासून संशोधनाच्या माध्यमातून झालेल्या अंटार्टिकाच्या यशस्वी मोहिमेसंदर्भात डॉ. काणे यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या. अतिशय खडतर आणि रुक्ष वातावरणात जिथे मृत्यू नेहमी सोबत करत असतो; तिथे आपले अभियांत्रिकीचे कौशल्य दाखवत नाविन्य शोधायचं आणि प्रसंगी देशसेवेसाठी वाटेल ते काम करायचं असा एकूणच अनोखा आणि रोमांचक करणारा प्रवास डॉ. काणे यांनी लिलया सांगितला.\nअध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, ‘रोमांच उल्हसित करणाऱ्या अशा निर्मिती करताना स्वत:च्या आतला आवाज ओळखा आणि निर्मितीसाठी प्रयत्न करा, यश तुमच्याजवळ सहजच येईल.\nकार्यक्रमादरम्यान अविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धेत विभाग स्तरावर सादरिकरण केलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच पी.सी. अलेक्झाडर वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या सुमेधा जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.\nया कार्यक्रमाला एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, श्री. सदाशिव लेले उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आरती पोटफोडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रश्मी भावे यांनी केले.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे ‘अविष्कार संशोधन मेळाव्या’त सुयश\nडॉ. सीमा कदम ‘राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214754-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-special-article-bg3-cotton-5171", "date_download": "2018-11-21T20:54:58Z", "digest": "sha1:P77E3UK767XR3ELO2KGTFDSD7B7ZVAYQ", "length": 25643, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Special article on bg3 cotton | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबीजी - ३ चे घोडे अडले कुठे\nबीजी - ३ चे घोडे अडले कुठे\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nअमेरिकेत २०१४ पासून बोलगार्ड-३\n(बीजी-३) बियाणे लागवडीसाठी वितरित करण्यात येते. बीजी-३ पिकात नियमितपणे बोंड अळ्यांच्या संख्येची मोजदाद (स्काउटिंग) होते. अळ्यांची संख्या ठराविक मर्यादेपेक्ष��� वाढल्यास कीटकनाशकांची कमीत कमी फवारणी केली जाते.\nसन २०१७ च्या खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीच्या उद्रेकामुळे कपाशीचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. २०१८ च्या येणाऱ्या खरीप हंगामात गुलाबी आणि इतर बोंड अळ्यांचा कपाशीवरील उद्रेक आणखी वाढू शकतो. बोलगार्ड-१ (बीजी-१) वाणांमधील ‘क्राय१ एसी’ आणि बोलगार्ड-२ (बीजी-२) वाणांमधील ‘क्राय १ एसी + क्राय २ एबी’ या जनुकांच्या विरुद्ध बोंडअळ्यांमध्ये आनुवंशिक प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. तेव्हा प्रतिकारशक्ती निर्माण झालेल्या अळ्यांची पुढील पिढी येत्या खरीप हंगामातील कापूस पिकावर अधिक प्रखरपणे आणि लवकर हल्ला चढवू शकते. तथापि, शेतकऱ्यांनी काळजी घेतलीच पाहिजे.\nदेशी कपाशीचा वाढवा पेरा\nबोंड अळ्यांच्या पुनरुत्पत्तीत खंड पाडण्यासाठी येत्या खरिपात अमेरिकन कपाशीचे पीक न घेणे उत्तम. त्यासाठी इतर पीक पद्धतींचा विचार करून शेतकऱ्यांना वेळीच सल्ला दिला पाहिजे. देशी कपाशीचा पेरा वाढविण्याकडेही लक्ष दिले पाहिजे. त्या दृष्टीने बियाण्याची उपलब्धता केली पाहिजे. अमेरिकन कपाशीची लागवड केली तर एकात्मिक कीड नियंत्रणाची मोहीम नेटाने राबविली पाहिजे.\nराष्ट्रीय बियाणे संघटनेने ४ जानेवारी, २०१८ रोजी जाहीर केले होते, की यंदा त्यांच्यातर्फे बीटी कापूस बियाणे विकले जाणार नाही. तथापि, १४ जानेवारी २०१८ रोजी या संघटनेने पुनः जाहीर केले, की केवळ शेतकऱ्यांच्या हिताचा () विचार करून कंपन्यांकडील बीटी बियाणे विकण्याचे त्यांनी आता ठरविले आहे. बोंड अळ्यांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असताना आणि गेल्या हंगामात बीटी कपाशीचे अतोनात नुकसान झालेले असताना बीजी-१ किंवा बीजी-२ बियाणे पुनः येत्या खरिपात लागवड करून काय परिस्थिती उद्भवेल याची कल्पना करायला हवी.\nबीजी - ३ चे काय झाले\nवास्तविक २००९ ते २०१२ या काळात बोंड अळ्यांमध्ये (गुलाबी बोंडअळीसह) बीजी-१ आणि बीजी-२ विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लगेचच बीजी-३ (क्राय १ एसी + क्राय २ एबी + व्हीप ३ ए अशी तीन जनुकेयुक्त) वाणांच्या भारतात चाचण्या घेण्यासंबंधीची हालचाल कंपन्यांनी करायला हवी होती. असे झाले असते तर अमेरिका, ऑस्ट्रेलियाप्रमाणे २०१४ मध्ये भारतातील शेतकऱ्यांनासुद्धा बीजी-३ बियाणे उपलब्ध झाले असते. त्यामुळे त्यांचे बो��ड अळ्यांच्या हल्ल्यापासून होणारे नुकसान झाले नसते पण बीजी-३ चे घोडे कुठे अडले, ते कळत नाही.\nअमेरिकेत बीजी-३चे ही काटेकोर नियोजन\nअमेरिकेतील ॲरिझोना राज्यात गुलाबी बोंड अळीमध्ये बीटी जनुकांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे २००९ मध्ये नरवंधत्व तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रतिकारक्षम अळ्यांचे तीन वर्षांत नियंत्रण करण्यात आले. प्रयोगशाळेत बोंड अळीचे वंध्यत्व असलेले नर निर्माण करून जोपासले जातात. वंधत्व असलेले वाण कापसाच्या शेतात सोडल्यानंतर प्रतिकारशक्ती असलेल्या माद्यांशी त्यांचे मिलन होऊन पुढील पिढीचे पुनरुत्पादन होत नाही. अमेरिकेत २०१४ पासून बीजी-३ बियाणे लागवडीसाठी वितरित करण्यात येते. बीजी-३ कापसाच्या पिकात नियमितपणे बोंड अळ्यांच्या संख्येची मोजदाद होते. अळ्यांची संख्या ठराविक मर्यादेपेक्षा वाढल्यास कीटकनाशकाची फवारणी (कमीत कमी) केली जाते. बीजी-३ मध्येसुद्धा गुलाबी बोंड अळीचे १०० टक्के नियंत्रण करण्याची क्षमता नाही. म्हणूनच बोंड अळीत प्रतिकारशक्ती (बीटी जनुकांविरुद्ध) विकसित होऊ नये यासाठीचे व्यवस्थापन काटेकोरपणे तेथे केले जाते. त्यासाठी रेफ्यूजी बियाण्याची लागवड २० ते ५० टक्के क्षेत्रावर केली जाते. पिकामध्ये कामगंध सापळ्यांचासुद्धा वापर केला जातो. कापूस वेचणीनंतर उर्वरित बोंडे व काडीकचरा नष्ट केला जातो. ऑस्ट्रेलियातसुद्धा या सर्व बाबी कटाक्षाने पाळल्या जातात. त्यामुळे तेथे बोंड अळ्यांची प्रतिकारशक्ती विकसित होण्याची समस्या गेल्या २० वर्षांत उद्भवली नाही. या दोन्ही देशांत सरळ कापूस वाणांची लागवड केली जाते.\nचीनमध्ये एफ-२ रेफ्युजीच्या भूमिकेत\nचीनमध्ये रेफ्यूजी बियाणे लावले जात नाही, त्यामुळे तेथेसुद्धा बोंड अळीमध्ये बीटी जनुकाविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. चीनमध्ये सरळ बीटी वाणांची लागवड केली जाते. परंतु, आता बोंड अळ्यांच्या प्रतिकारशक्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून बीटी बियाण्याबरोबर (सरळ वाण) बीटी संकरित बियाण्याचे एफ-२ बियाणे (दुसरी पिढी) सुद्धा विशिष्ट प्रमाणात लावले जाते. एफ-२ बियाण्यांत २५ टक्के बियाणे नॉन बीटी असते. ते रेफ्यूजीची भूमिका निभावते. चीनमध्ये आर.एन.ए.- आय + बीटी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्याच्या संशोधनावर काम चालू आहे. आर.एन.ए. रेणूच्या माध्यमातून कापसाच्या जनुक संरचनेत अपेक्षित बदल घडवून आणण्याचे तंत्रज्ञानसुद्धा बोंड अळ्यांच्या नियंत्रणासाठी इतरत्र प्रगतीपथावर आहे. भारतातील जैवतंत्रज्ञान संशोधकांनी अशा प्रकारचे संशोधन करण्याचे मनावर घेतले तर बोंड अळ्यांच्या नियंत्रणाचा मार्ग शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतो.\nआगामी हंगामात कापसाचे काय\nनवीन संशोधन उपलब्ध होईपर्यंत कापूस लागवडीसंबंधी पुढील धोरण असावे असे वाटते.\n- आयसीएआर आणि कृषी विद्यापीठांमार्फत बीटी वाणांच्या कठोर चाचण्या घेण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा. बीटी जनुकांबरोबरच अशा वाणांमध्ये रसशोषक कीटक आणि रोगांविरुद्ध सहनशीलता असणे आवश्‍यक आहे. सर्व चाचण्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी एका कंपनीच्या एक किंवा दोन संकरित/ सरळ वाणांची शिफारस व वितरण करावे.\n- कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी वेगळ्या वाणांची शिफारस करावी.\n- रेफ्यूजी (नॉन-बीटी) बियाण्याची लागवड सक्तीची करावी.\n- बीटी बियाण्यातच नॉन-बीटी बियाण्याचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करावे.\n- बियाणे शुद्धता पडताळून पाहणे सक्तीचे करावे.\n- कापूस पीक पद्धतीत पिकांची फेरपालट करण्याकडे कटाक्ष असावा.\n= देशी कापसाची लागवड कमीत कमी २०-२५ टक्के क्षेत्रात केली जावी. त्यासाठी देशी कापसाचीसुद्धा हमीभावाने खरेदी करण्याचे धोरण ठरवावे लागेल.\n- कापूस उद्योग, संशोधन संस्था, बियाणे कंपन्या आणि शासन यांनी एकत्र येऊन कापूस वाण, त्यांच्या क्षेत्राचे प्रमाण, गुणवत्ता यासंबंधीचे धोरण नियमितपणे ठरविणे गरजेचे आहे.\n- एकात्मिक कीड नियंत्रण मोहीम सर्वत्र कटाक्षाने राबविली पाहिजे. त्यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. रासायनिक कीटकनाशकांचे गुणनियंत्रण अत्यावश्‍यक आहे. अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियात कापूस लागवडीमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर ९० टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे.\nडॉ. योगेंद्र नेरकर : ७७०९५६८८१९\n(लेखक महात्मा फुले कृषी\nविद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)\nकीटकनाशक खरीप बोंड अळी bollworm कापूस भारत ऑस्ट्रेलिया जैवतंत्रज्ञान biotechnology कृषी विद्यापीठ agriculture university\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थक���ा; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214754-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-OFF-shah-rukh-khan-to-romance-alia-bhatt-5089102-NOR.html", "date_download": "2018-11-21T19:55:35Z", "digest": "sha1:45A3GOJCTBR7IH7YOFTEYF34KU74USAB", "length": 7550, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shah Rukh Khan To Romance Alia Bhatt! | 49 वर्षीय शाहरुखसोबत झळकणार ही 22 वर्षीय तरुणी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n49 वर्षीय शाहरुखसोबत झळकणार ही 22 वर्षीय तरुणी\nबॉलिवूडची 22 वर्षीय अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच 49 वर्षीय अभिनेता शाहरुख खानसोबत काम करताना दिसणार आहे\n(फाइल फोटो- एका इव्हेंटमध्ये आलिया भट्ट आणि शाहरुख खान)\nमुंबई- बॉलिवूडची 22 वर्षीय अभिनेत्री आलि��ा भट्ट लवकरच 49 वर्षीय अभिनेता शाहरुख खानसोबत काम करताना दिसणार आहे. दोघांची दिग्दर्शिका गौरी शिंदेच्या आगामी सिनेमासाठी त्यांना कास्ट करण्यात आले आहे. याविषयी निर्माता करण जोहरने माहिती दिली आहे.\nत्याच्या सांगण्यानुसार, 'रेच चिलीज एन्टरटेन्मेंट आणि धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी सिनेमात शाहरुख खान आणि आलिया भट्टला साइन करण्यात आले आहे.'\n' सिनेमाचे टायटल आणि रिलीज डेट अद्याप घोषित करण्यात आलेली नाहीये.\nशाहरुखसोबत रोमँटिक होणार नाही आलिया-\nगौरी शिंदेच्या या सिनेमात आलिया आणि शाहरुख यांच्यात रोमान्स दिसणार नाहीये. सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'ही एका वेगळ्या थाटणीची कथा असेल. याला तुम्ही लव्हस्टोरी नाही म्हणू शकत. कारण शाहरुख आणि आलिया एकमेकांच्या अपोजिट नाहीये. आलियाचा प्रियकर होण्यासाठी शाहरुख वयाने खूप मोठा आहे.'\nसिनेमावर गतीने काम सुरु झाले आहेत. बुधवारी (18 ऑगस्ट) आलिया गौरीला भेटण्यासाठी खास स्थित तिच्या घरी पोहोचली होती. बातम्यांनुसार, हा एका तरुणीच्या कहाणीवर आधारित सिनेमा आहे. ती आपल्या आयुष्यात तीन लोकांना डेट करते आणि प्रत्येक नाते तिला तिच्या आयुष्यात वेगळा दृष्टीकोण देतो.\nलहानपणी मोलकरीण बनू इच्छित होती प्रियांका, घरात लावायची झाडू; जाणून घ्या इतर अभिनेत्रींचे Childhood Dreams\nमिथुनच्या मुलाच्या लग्नाचे First Pics; कोर्ट मॅरेजनंतर हिंदू रीति-रिवाजांनी झाला विवाह\nशाहरुखचे करण-अर्जुन; अबरामसाठी Protective दिसला आर्यन, शेअर के��ा हा फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214754-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-LCL-infog-plane-slide-at-shirdi-airport-maharashtra-5941537.html", "date_download": "2018-11-21T19:41:27Z", "digest": "sha1:4YD3NCWMTPB7KJDHJRA7UN65YNHCUDNH", "length": 6032, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "FAKE NEWS Plane dropped from the runway in Shirdi Airport Maharashtra | शिर्डी विमानतळाच्या धावपट्ट‍ीवर विमान घसरल्याचे वृत्त निघाले FAKE; अशी घटना घडलीच नाही!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशिर्डी विमानतळाच्या धावपट्ट‍ीवर विमान घसरल्याचे वृत्त निघाले FAKE; अशी घटना घडलीच नाही\nशिर्डी विमानतळाच्या धावपट्ट‍ीवर सोमवारी दुपारी एक विमान घसरल्याचे वृत्त झळकले.\nशिर्डी- शिर्डी विमानतळाच्या धावपट्ट‍ीवर सोमवारी दुपारी एक विमान घसरल्याचे वृत्त झळकले. विमान धावपट्टीवरुन घसरुन थेट संरक्षण कुंपनाला अडकले, त्यामुळे मोठी हानी टळली, असेही वृत्तात म्हटले होते. विशेष म्हणजे वृत्तासोबत कुंपनावर अडकलेल्या विमानाचे छायाचित्रही देण्यात आले होते. मात्र, हे वृत्त फेक निघाले.\nया वृत्ताबाबत 'दिव्य मराठी डॉट कॉम'ने प्रतिनिधीशी संवाद साधला असता अशी कोणतीही घटना शि‍र्डी विमानतळावर घडलेली नसल्याचे समोर आले. वाचकांची शिर्डीत विमान घसरल्याच्या वृत्तावर विश्वास ठेवू नये, तसेच सोशल मीडियावर अशा फेक न्यूज पस‍लविल्या जात आहेत, त्यावरही विश्वास ठेवू नये. असे आम्ही आवाहन करत आहे.\nभाजपच्या ऐनवेळच्या राजकीय खेळीने काँग्रेस-राष्ट्रवादी अन् शिवसेनाही घायाळ\nउसाच्या शेतात आढळला मृतावस्थेतील बिबट्या: वन कर्मचाऱ्यांकडून पंचनामा\nचार आजी-माजी आमदारांसह 614 जणांवर तडीपारीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214754-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-11-21T19:44:42Z", "digest": "sha1:KJB5UTVINFVMHQS5Q22BY2PQGVHHLJEO", "length": 6412, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युगोस्लाव्हियाचे राजतंत्र - विकिपीडिया", "raw_content": "\n← १९१८ – १९४३ →\n(एक राष्ट्र, एक राजा, एक देश)\nक्षेत्रफळ २,४७,५४२ चौरस किमी\nलोकसंख्या १,३९,३४,०३८ (इ.स. १९३१)\n–घनता ५६.३ प्रती चौरस किमी\nयुगोस्लाव्हियाचे राजतंत्र हा १९१८ ते १९४३ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे. हे राजतंत्र दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात पश्चिम बा���्कन प्रदेशापासून मध्य युरोपापर्यंत पसरले होते.\nदुसऱ्या महायुद्धादरम्यान १७ एप्रिल १९४१ रोजी नाझी जर्मनीने युगोस्लाव्हियावर कब्जा मिळवला व युगोस्लाव्हियाच्या राजाने युनायटेड किंग्डममध्ये स्थलांतर केले व पुढील दोन वर्षे तेथूनच राज्यकारभार चालवला. युद्ध संपल्यानंतर योसिफ ब्रोझ तितोच्या नेतृत्वाखाली युगोस्लाव्हिया राजतंत्र बरखास्त करून नवा युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा कम्युनिस्ट देश स्थापन करण्यात आला.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जून २०१८ रोजी १५:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214754-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2018-11-21T20:45:09Z", "digest": "sha1:W3NW3GUZDUD4ZT7CWWYXTKTTCJ4NPXM3", "length": 5410, "nlines": 191, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८१८ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\nसाचा:इ.स.च्या १९ व्या शतक\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८१८ मधील जन्म‎ (७ प)\n► इ.स. १८१८ मधील निर्मिती‎ (१ प)\n► इ.स. १८१८ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १८१८\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१५ रोजी १५:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214754-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/housing-promotion-policy-for-affordable-homes/", "date_download": "2018-11-21T21:06:19Z", "digest": "sha1:3DUY6KP6V4CLVPBQUO6WRSLTCOQTBV7B", "length": 9591, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "परवडणारी घरे संकल्पपूर्तीसाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहनाचे धोरण - देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपरवडणारी घरे संकल्पपूर्तीसाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहनाचे धोरण – देवें��्र फडणवीस\nमुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परवडणारी घरे या संकल्पातून देशातील प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे असे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी शासनाचे गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचेच धोरण राहिले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nसिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र (न्यू मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुयन्स नोटिफाईड एरिया- नैना) अंतर्गत पनवेल येथील वाधवा समूहाच्या फर्स्ट इंटिग्रेटेड टाऊनशिप प्रकल्पांतर्गत वाईज सिटी या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.\nया कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, वाधवा समूहाचे अध्यक्ष विजय वाधवा, नवीन माखिजा यांच्यासह समूहाशी निगडित संचालक, तसेच गृहनिर्माण क्षेत्रातील विकासक आदींची उपस्थिती होती.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, परवडणाऱ्या घरांसाठी वाधवा समूहाने सुरु केलेला हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. यातून अन्य विकासकही प्रेरणा घेतील. कर्जत-पनवेल या परिसराच्या विकासासाठी अनेकविध प्रयत्न केले जात आहेत. या परिसरातील मल्टिमोडल कॅारिडॅारच्या विकासासाठी अमेरिकेच्या दौऱ्यात जागतिक बँकेकडे प्रस्तावित केले आहे. या परिसरात सामान्यांसाठी आवश्यक असे गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अन्य सुविधा वेळेत पूर्ण होतील असे प्रयत्न आहेत.\nस्मार्ट सिटीप्रमाणेच वाईज सिटी ही सर्व सुविधांनी युक्त संकुले वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.\nवाधवा समूहाचे अध्यक्ष श्री. वाधवा यांनी या प्रकल्पाची वैशिष्ट्ये सादरीकरणातून मांडली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कोनशिलेच्या अनावरणाने वाईज सिटी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण…\nकरमाळा- राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांना धक्का बसला असून २०१४ विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे आमदार नारायण…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nमध्यप्रदेश विधानसभ�� निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214754-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pranab-mukherjee-is-not-an-invite-to-congress-iftar/", "date_download": "2018-11-21T20:17:20Z", "digest": "sha1:E4TQRILB5WNKQ5DY52FBB45ZOQUCBM54", "length": 7898, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रणव मुखर्जींना काँग्रेसच्या इफ्तार पार्टीचे निमंत्रण नाही", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nप्रणव मुखर्जींना काँग्रेसच्या इफ्तार पार्टीचे निमंत्रण नाही\nनवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीनी आपल्या भाषणामध्ये कॉंग्रेसची डोकेदुखी वाढवली नसली तरी, कॉंग्रेस त्यांच्यावर अद्यापही नाराज असल्याच दिसून येत आहे. या कारणामुळेच कॉंग्रेसच्या इफ्तार पार्टीचे निमंत्रण अजून पर्यंत मुखर्जींना पाठवले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार या इफ्तार पार्टीला देशभरातील विरोधी पक्षांना बोलावले आहे.\nनवी दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये १३ जूनला ही पार्टी होणार आहे. कॉंग्रेसद्वारे दोन वर्षानंतर या पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. मुखर्जी यांच्यासह माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही काँग्रेसने इफ्तार प��र्टीसाठी निमंत्रित केलेले नाही. काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाकडून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.\nप्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ७ जूनला झालेल्या कार्याक्राममध्ये प्रमुख अथीती म्हणून उपस्थित राहिले होते. त्यावेळी काँग्रेससह विरोधी पक्षांनी प्रणवदांना संघाच्या व्यासपीठावर जाण्यास विरोध केला होता.\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर…\nपुणे- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’ हा स्वतंत्र…\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214754-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-indias-most-fit-city-reveals-study/", "date_download": "2018-11-21T20:14:54Z", "digest": "sha1:YHGDJEC3KSZFYIXUFFMNBZKEWJ2SE5SK", "length": 7816, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Pune- पुणेकरांचा फिटनेसमध्ये प्रथम क्रमांक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nPune- पुणेकरांचा फिटनेसमध्ये प्रथम क्रमांक\nनुक्यातच पार पडलेल्या सर्वेक्षणानुसार फिटनेस मध्ये पुण्याने देशभरात अव्वल क्रमांक पटकावला आहे. रिबॉकने घेतलेल्या फिटनेस सर्व्हे मध्ये ही बाब समोर आली. पुण्यापाठोपाठ दुसऱ्या नंबरवर चंदिगडने शिक्कामोर्तब केला. चंदीगडमध्ये धावणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे तर योग बाबतीत देखील जागरूकता चांगली आहे.\nसर्वेक्षणानुसार भारतात एकूण ६०% लोक हे आठवड्याभरात ४ तासापेक्षा अधिक काळ व्यायामाकरीता देतात, आणि त्यात सर्वाधिक संख्या आहे ती पुणेकरांची\nसर्वेक्षणात १५०० महिला व पुरुष २०-३५ वयोगटातून भारतातील ८ राज्यांच्या शहरातून निवडण्यात आले होते. या मध्ये पुण्याला सर्वाधिक म्हणजे ७.६५ % फिटस्कोर मिळाला आणि चंदीगडला ७.३५ % इतका स्कोर मिळाला. यामध्ये व्यायामासाठी दिलाजाणारा वेळ, करण्यात येणारे व्यायामाचे प्रकार इत्यादी गोष्टींची नोंद ठेवण्यात आली होती.\nदाक्षिण्यात्य शहरांमध्ये मात्र फिटनेसचा सगळा आनंद आहे असे दिसून आले. हैदराबाद, बंगलोर, चेन्नई या सर्व शहरांना सर्वात कमी फिटनेस स्कोर मिळाला.\nया सर्व्हेमुळे पुणेकरांचा उत्साह नक्कीच वाढला असेल आणि आणखी तरुण तरुणी नव्या जोमाने व्यायामाला लागतील हे नक्की.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214754-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/new-investigation-to-be-done-by-crime-the-problems-of-manik-sarkar-will-increase/", "date_download": "2018-11-21T20:51:58Z", "digest": "sha1:MEZ2ZJNWVLSEB73VHFVQY3XAPWUEIA3V", "length": 9301, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'त्या' गुन्ह्याची होणार नव्याने चौकशी; माणिक सरकार यांच्या अडचणी वाढणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘त्या’ गुन्ह्याची होणार नव्याने चौकशी; माणिक सरकार यांच्या अडचणी वाढणार\nबेईमानी से चुनकर जो आये ओ इमानदार हो नहीं सकता- सुनील देवधर\nपुणे- २००५ साली माणिक सरकार यांच्या निवासस्थानी शोषखड्ड्यातून एक मानवी सांगाडा बाहेर काढण्यात आला होता ज्याची तत्कालीन सरकारने कोणतीही दखल घेतली नाही तसेच पोलिसांनी देखील कोणतीही कारवाई केली नाही आता आमचे सरकार आले असून या प्रकरणाचा पुन्हा योग्य प्रकारे तपास केला जाईल असं विधान भाजपच्या त्रिपुरा विजयाचे सुनील देवधर यांनी केलं आहे. तसेच जो बेईमानी से चुनकर जो आये ओ इमानदार हो नहीं सकता असं म्हणत भाजपनेते सुनील देवधर यांनी त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार आणि कम्युनिस्ट पक्षावर टीका केली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज सुनील देवधर यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.\n२००५ साली माणिक सरकार यांच्या निवासस्थानी शोषखड्ड्यातून एक मानवी सांगाडा मिळाला होता ज्यानंतर मोठी खळबळ उडाली होती . मात्र या प्रकरणाची तत्कालीन सरकारने कोणतीही दखल घेतली नाही तसेच पोलिसांनी देखील कोणतीही कारवाई केली नाही आता आसत्तांतर झाले असून या प्रकरणाचा पुन्हा योग्य प्रकारे तपास केला जाईल असं असं देवधर म्हणाले.\nजो बेईमानी से चुनकर जो आये ओ इमानदार हो नहीं सकता असं म्हणत माणिक सरकार यांच्या राज्यकारभारावर हल्ला चढवला. प्रामाणिकपणे कम्युनिस्ट पार्टीने त्रिपुरात निवडणुका कधीही जिंकल्या नाहीत असा आरोप देखील त्यांनी येवेळी केला. गरिबी राहिली पाहिजे ही कम्युनिस्टांची स्टेटर्जी असल्यामुळेच त्रिपुरात 67% लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत तसेच रोझ व्हॅली या चीटफंड कंपनीच्या आर्थिक घोटाळ्यांची देखील चौकशी केली जाईल तसेच माणिक सरकार या कंपनीवर का मेहरबान होते हे सुद्धा आम्ही जगासमोर आणू असं देखील ते म्हणाले.\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर…\nपुणे- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’ हा स्वतंत्र…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214755-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/blog", "date_download": "2018-11-21T20:21:11Z", "digest": "sha1:ADOFHRVNS4SZGQ73M36PJD2SGZYHP26D", "length": 12741, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Blogs in Marathi: Sakal Marathi Blogs, Top Marathi Bloggers | eSakal", "raw_content": "\nबस इसकी जिंदगी सुधर जाये...\nशेतकरी मोर्चासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या गर्दीत बहुधा तीच सर्वात छोटी मुलगी असावी... तिची मस्ती सुरुच होती पण तिचे आईवडिल थोडे चिंतेत दिसत होते. वारंवार तिला मांडीवर घेऊन काही तपासून पहात होते. कळलं की तिला मच्छ��� चावले होते खूप, तेच पहात होते ते. मुक्ताईनगरहून आलेलं हे कुटुंब मजल दरमजल करत ठाण्याच्या आनंदनगर चेकनाक्याजवळ इतर सगळ्या शेतकरी कुटुंबांबरोबर थांबलं होतं. ठाण्यापासून आझाद मैदानापर्यंत हे सारे शेतकरी पायी... आणखी वाचा\nकॉलेजात मस्त पोरी पोरांना बोलत्यात भेटत्यात. बसल्यावर सगळ्या गप्पा मारताना सांगतात पण की आमचं असं आमचं तसं. आपण मात्र मन मारून पुस्तकाच्या बाहेर डोकं काढायच नाही. घरून निघालं की सरळ खाली मान घालून नाकाच्या शेंड्याकड पाहून चालायचं. किती दिवस झालेत गावातला वैभव पाठीमाग लागलाय. गावात ह्याच्या हुशारीच्या चर्चा सुरू असतात. मनात हजारदा वाटतं की बोलावं त्याला. कमीत कमी त्याला विचारावं इतकं का पाहतोस डोळे भरून \n...तर आमचे नागरिकत्व रद्द करा\nताम्हीणी घाट...शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उंच-उंच दऱ्या, कड्या-कपारी, घनदाट जंगल, पांढरेशुभ्र धबधबे, सगळीकडे हिरवळ, नागमोडी वळणे उभी राहतात. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील पर्यटनासाठीचा प्रसिद्ध घाट. पौड, मुळशी, ताम्हीणी मार्गे हा रस्ता असाच कोकणात उतरतो. या भागाला निसर्गाने भरभरून दिले आहे. निसर्गाची कृपादृष्टी असलेल्या या भागावर स्वातंत्र्याच्या 71 वर्षानंतरही सरकारची मात्र कृपादृष्टी... आणखी वाचा\nआज देशाला नेहरू आणि पटेल दोघांच्या...\nआज भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणुन जगाने ज्यांची नोंद घेतली असे नेहरु. खरंतर आजची ही जयंती ही अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहे. आज जेव्हा नेहरु अणि सरदार पटेल यांच्या नावे स्वताची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी व आम्हीच कसे त्यांच्या विचाराचे खरे वारसदार आहोत हे सामान्य मतदाराच्या गळी उतरविण्यासाठीची चढाओढ सुरू आहे. तेव्हा नेहरूंचं, त्यांच्या विचारांचं विवेचन करणं... आणखी वाचा\nथक्क करणारी, आकलनापलीकडची सांदण दरी \nसोलापूर : महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निसर्गाचे अनेक चमत्कार दडले आहेत. नगर जिल्ह्यातील भंडारदरा जलाशय परिसरातील साम्रद गावाजवळील सांदण दरी हे असेच एक अनुपम निसर्गशिल्प. पश्‍चिम घाटातल्या या परिसराला निसर्गाने भरभरून दान दिले आहे. साहसी निसर्ग पर्यटन करणाऱ्यांचे हे आवडते ठिकाण बनले आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर, हरिश्‍चं���्र, रतनगड, अलंग मदन कुलंग, आजोबा पर्वताच्या सान्निध्यात सांदण दरीच्या भिंती... आणखी वाचा\n‘ती’ला डावलण्याची अशीही परंपरा\nअशांतता माजविण्याचा देशविघातक शक्तींचा डाव\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळ\nमर्म: \"किलो'चे नवे मापन\n : ठग्ज, गॅंग्ज...आणि सोशल मीडिया\nएक \"लाट' तोडी दोघां... (ढिंग टांग\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214755-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/150-crore-fraud-by-builder/", "date_download": "2018-11-21T19:58:01Z", "digest": "sha1:IW27JAMBALYXZCSTWTFWZ3WWXWY2AE5B", "length": 8056, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बिल्डरकडून 150 कोटींची फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बिल्डरकडून 150 कोटींची फसवणूक\nबिल्डरकडून 150 कोटींची फसवणूक\nपुण्यातील बाणेर व बालेवाडी येथील दोन वेगवेगळ्या प्रकल्पांमधील फ्लॅटची विक्री करण्यासाठी, बनावट दस्तावेज तयार करून पुणे, नाशिक, जळगाव आणि धुळे येथील नागरिकांना गंडा घालणार्‍या बांधकाम व्यावसायिक दीपक यशवंत पाटील (51, रा. कोथरूड) याला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 24 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.बनावट नकाशे व बनावट कागदपत्रे तयार करून फ्लॅटची विक्री आणि परत त्यावर कर्ज घेत; तसेच महापालिकेकडून बांधकाम सुरू करण्यासाठीचा बनावट दाखला (कमेन्समेंट सर्टिफिकेट) दाखवून, त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.\nपुण्यातील चतुःशृंगी आणि बंडगार्डन पोलिस ठाण्यात पाटील याच्याविरोधात मोफा (महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट अ‍ॅक्ट)नुसार गुन्हे दाखल आहेत. पाटील याने धरती कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून, बाणेर येथील ‘सिद्धांत कोर्टयार्ड’ प्रकल्पातील सात फ्लॅट विक्री करण्यासाठी रवींद्र कुमावत यांच्याकडून साडेतीन कोटी रुपये घेतले. त्यानंतर झालेल्या करारानुसार नोव्हेंबर 2014 पर्यंत कुमावत यांना फ्लॅटचा ताबा देणे बंधनकारक होते. मात्र त्यांना ताबा न मिळाल्याने कुमावत यांना लक्षात आल्यावर त्यांनी बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी त्याला अटकही केली होती. अशाच प्रकारे नौदल अधिकारी अतुल दिवेकर यांच्याकडून त्याने मौजे बालेवाडी येथील सिद्धांत हाईट्स या प्रकल्पातील फ्लॅटसाठी 59 लाख 50 हजार रुपये व रजिस्ट्रेशन, स्टँप ड्यूटी, लिगल फी यासाठी 7 लाख 65 हजार रुपये, असे एकूण 67 लाख 15 हजार रुपये घेतले होते; मात्र त्याच्या या प्रकल्पात सात मजल्यांच्या बांधकामाची परवानगी असताना, त्याने अकरा मजल्यांचे बांधकाम केले.\nतसेच फिर्यादी दिवेकर यांना वेळेत फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले. त्यानंतर त्याने त्यांना वीस लाख रुपये परत केले. उर्वरित 47 लाख 15 हजार रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली. त्यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. बांधकाम व्यावसायिक हरिंदर पालसिंग आनंद (58, हडपसर) यांनाही बाणेर येथील सिद्धांत कोर्टयार्ड या प्रकल्पातील फ्लॅट देण्याचे त्याने आश्‍वासन दिले होते. त्यांच्याकडूनही 66 लाख 85 हजार 231 रुपये घेतले. मात्र, त्याने आनंद यांना फ्लॅटचा ताबा न देता, हा फ्लॅट वाटप पत्राद्वारे अमरदिप सिंग यांना देऊ केला. त्यापुढे जाऊन कडी करताना पाटील याने त्याच फ्लॅटवर योगिराज सहकारी पतसंस्था, बाणेर यांच्याकडे तारण ठेवून, त्यावर कर्जही घेतले. हा बनवाबनवीचा प्रकार समोर आल्यावर हरिंदर पालसिंग आनंद यांनी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व त्यांच्या पथकाने दीपक पाटील याला अटक केली आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214755-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Borhadevadi-Prime-Minister-Housing-Scheme/", "date_download": "2018-11-21T19:58:50Z", "digest": "sha1:XS4DGJP2H4EIJNAJ2CNB5LUMSAQIL5FJ", "length": 6291, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पंतप्रधान आवास’ बोर्‍हाडेवाडी प्रकल्प फेरनिविदा संशयास्पद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘पंतप्रधान आवास’ बोर्‍हाडेवाडी प्रकल्प फेरनिविदा संशयास्पद\n‘पंतप्रधान आवास’ बोर्‍हाडेवाडी प्रकल्प फेरनिविदा संशयास्पद\nबोर्‍हाडेवाडी, मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेल्या गृहप्रकल्प योजनेची निविदा 10 दिवस एवढ्या अल्प मुदतीत मागविण्याचा निर्णय घेतल्यामुळे, या निविदेविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांचा कार्यकाल 28 फेब्रुवारीला संपुष्टात येत असल्यामुळे या प्रकरणात कोट्यवधींची टक्केवारी खाण्यासाठी आयुक्‍तांनी अल्प मुदतीची निविदा काढल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.\nया कामासाठी पहिल्या निविदेसाठी 28 दिवसांची मुदत देण्यात आली होती. बोर्‍हाडेवाडी प्रकल्पासाठी मनीषा काँट्रॅक्टर, बी. जी. शिर्के आणि एच. जी. काँट्रॅक्टर यांनी निविदा भरल्या होत्या. त्यांपैकी एक ठेकेदार बाद झाल्यामुळे आणि उर्वरित ठेकेदारांचा देकार निर्धारित किमतीपेक्षा अधिक जास्त असल्यामुळे या कामासाठी दुसर्‍यांदा निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी आयुक्तांनी 10 दिवस इतक्या अल्प मुदतीची निविदा मागविली आहे. एकूण 110 कोटी 13 लाख 70 हजार 772 रुपयांची ही निविदा असून, ठेकेदाराने हे काम 30 महिन्यांत पूर्ण करावयाचे आहे.\nइतक्या मोठ्या योजनेसाठी 10 दिवसांची निविदा मुदत ठेवण्याची आयुक्तांची घाई नक्की कशासाठी केवळ अध्यक्षा सावळे यांचा कार्यकाल 28 फेब्रुवारीला संपुष्टात येत असल्यामुळेच आयुक्तांनी हा खटाटोप केला आहे, असा आरोप भापकर यांनी केला आहे.\nसध्या राज्यात कोणत्याही निवडणुका नाहीत. शहराचे व महापालिकेचे हित न पाहता केवळ पदाधिकार्‍यांना खूष करण्यासाठी हा खटाटोप केला आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरची निविदा रद्द करून निविदा भरण्यासाठी पुरेसा कालावधी देऊन पुन्हा फेरनिविदा मागविण्यात याव्यात, अशी मागणी भापकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214755-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Lohagaon-Garbage-questions-issue/", "date_download": "2018-11-21T20:54:22Z", "digest": "sha1:GBFWEQMOV5SG3YXHM3VOZ2URYELZQFVN", "length": 7429, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोहगावचा कचर्‍याचा प्रश्‍न पेटला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › लोहगावचा कचर्‍याचा प्रश्‍न पेटला\nलोहगावचा कचर्‍याचा प्रश्‍न पेटला\nलोहगाव-वडगावशिंदे रस्त्यावरील हरणतळ्यानजीक कचरा टाकण्याचे नागरीकांनी बंद केल्यामुळे लोहगावातील कचर्‍याचा प्रश्‍न पेटला आहे. कचर्‍याचा नियमित धूर, उग्र वास यामुळे त्रस्त झालेल्या आजू-बाजूच्या नागरीकांनी कचरा टाकण्याच्या ठिकाणाचे प्रवेशद्वारच दगड लावून बंद केले आहे. लोहगावचा समावेश महापालिकेत झाल्यामुळे कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची आहे त्यामुळे महापालिकेसमोर लोहगावच्या कचर्‍याचा प्रश्‍नाबाबत ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे.\nलोहगावची ग्रामपंचायत अस्तित्वात असताना वडगावशिंदे रस्त्यावरील हरणतळ्यानजीकच्या गावठाण जागेत कचरा डंपीग केला जात होता. महापालिकेत समावेश झाल्यापासून महापालिकेच्या वाहनांद्वारे देखील त्याच ठिकाणी कचरा डंपीग केला जात होता. मात्र कचरा डंपीग ठिकाणी पेटविला जात असल्यामुळे सर्वत्र धूराचे लोट पसरत असत. यामुळे परिसरात रहाणार्‍या नागरीकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. महापालिका देखील याचठिकाणी डंपीग करत असल्यामुळे परिसरात रहाणारे लेकव्हयू सोसायटी, ब्रिलियंट इंटरनॅशनल स्कूल, एमएमआयटी तांत्रिक महाविद्यालय, कासेगाव इन्सिटयूट, भारती विद्यापीठ शाळा, कावेरी स्कूल यासह हरणतळे, वडगावशिंदे परिसरात रहाणार्‍या नागरीकांना कचर्‍याचा प्रदुषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.\nयामुळे संतप्त झालेले हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अशोकबापू खांदवे, गणेश खांदवे यासह परिसरातील रहिवाशांनी कचरा घेवून येणार्‍या गाड्या अडवून कचरा टाकण्याचे बंद करावे अशी मागणी केली. ���ागरिकांनी कचरा डंपिग ठिकाणाचे प्रवेशद्वार बंद करून याठिकाणी मोठमोठे दगड लावले आहेत. कायमस्वरूपी याठिकाणी कचरा टाकण्याचे बंद करावे अन्यथा यापुढे देखील तीव्र आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी महापालिकेला दिला आहे.\nकचरा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी घनकचरा विभागाचे अधिकारी सुरेश जगताप, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त वसंत पाटील, नगरसेवक बापूराव कर्णे-गुरूजी, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जगताप यांनी कचरा डंपीग केला जात असलेल्या ठिकाणाला भेट दिली. अधिकार्‍यांनी तेथील नागरीकांशी चर्चा करून नागरीकांना विंनती केली. पत्र्याचे शेड उभारून कचरा वगीर्र्करण करण्यात येईल त्यानंतरचा कचरा कचरा रॅम्पवर पाठविण्यात येईल असे अधिकारी सुरेश जगताप यांनी सांगितले. मात्र नागरीकांनी याला देखील विरोध केल्यामुळे लोहगावच्या कचर्‍याचा प्रश्‍न बिकट बनला आहे. कचरा उचलण्यासाठी वाहनांची संख्या देखील वाढविण्याची गरज आहे. वाहनांची संख्या वाढवावी असे अर्जुन जगताप यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214755-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2018-11-21T19:45:03Z", "digest": "sha1:TZMYBKR4EAYBVPWWW2KZLHX432UGNZ5N", "length": 5757, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:नामविश्वे - विकिपीडिया", "raw_content": "\n[[विकिपीडिया:पुस्तके|]] [[सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी|]]\n[[विकिपीडिया:मसूदे|]] [[सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी|]]\n[[विकिपीडिया:अभ्यासक्रमाची पाने|]] [[सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी|]]\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:नामविश्वे/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑक्टोबर २०१६ रोजी १६:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अ��्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214755-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1989", "date_download": "2018-11-21T21:02:47Z", "digest": "sha1:GAEEFXPRNA32BQ6XZFBCQE73YNVHQNMZ", "length": 29852, "nlines": 135, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "बसोली आणि चंद्रकांत चन्‍ने | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबसोली आणि चंद्रकांत चन्‍ने\nमुलांच्‍या कलागुणांची जाणीव आई-वडिलांना असली तरी त्यांना वाव देऊन मुलांचा आत्मविश्वास वाढवणारा शिक्षक असतो. म्हणून प्रत्येक पालकाला आवर्जून आठवतो तो पाल्याचा पहिलावहिला परफॉर्मन्‍स मग ते १५ ऑगस्टचे व २६ जानेवारीचे भाषण असो, सामुहिक गायनवृंदातला सहभाग असो वा शाळेच्या हस्तलिखितात लिहिलेली कथा-कविता असो. त्याचा ‘प्रकाशक’ म्हणून यादगार ठरतो तो शिक्षकच. नागपुरचे चित्रकार आणि शिक्षक चंद्रकांत चन्ने हे असेच एक कलंदर व्यक्तिमत्त्व आहे.\nचंद्रकांत चन्ने बसोली या चळवळीच्‍या माध्यमातून गेल्या छत्तीस वर्षांपासून लहान मुलांच्‍या कलागुणांना हळुवार फुंकर घालत त्या कळ्या उमलवण्‍यात रममाण झाले आहेत. त्यांचे विद्यार्थ्यांच्या हृदयातील अढळ स्थान आणि सोबतच पालक- पाल्यांना मान्य असलेले श्रेय ही तिन्ही घटकांच्या मर्मबंधातील अबाधित ठेव आहे. बसोली ह्या चन्ने यांच्या चळवळीच्या काहीशा अपरिचित नावामागे एक प्रेरणा आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या त्या नावाच्या दुर्गम गावाने कलासंस्कृतीतील भारतीयत्व एकलव्याच्या निष्ठेने अंगिकारले आणि जोपासले आहे. बसोली ही तेथील लघु चित्रशैली. मोगलांनी राजपुतांचा पराभव केल्यानंतर परागंदांना ज्या गावांनी आश्रय दिला त्यांपैकी बसोली हे एक. त्या पराभूतांनी ती चित्रदुनिया साकारली आणि त्यांचा स्‍वतःचा आत्मविश्वास जागृत ठेवला.\nचन्ने यांनी नागपुरात बसोली ‘वसवून’ त्याच चिकाटीने त्यांच्या बालसदस्यांमध्ये कलासक्ती रुजवली आणि फुलवली.\nलाल कावळा पिवळा राघू, बंधन नाही कशाचे;\nकाढू फांद्या जमिनिलागून, आकाशाला मुळे,\nबसोलीचे जग त्यांच्या ह्या गीताप्रमाणेच आहे - मुक्त आणि दिलखुलास रंग-रेखा,आकृती-बंध ह्यांची चाकोरी उल्लंघून पिवळा राघू-हिरवी मैना चितारण्याची मुभा बसोलीत आहे. तेथे लहान मुलांना त्यांच्या भावविश्वनुरूप व्यक्त होण्याचे ���्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांचे अंगीभूत कसब, त्यांचा आत्मविश्वास बहरण्यास हातभार लागतो. निरागस प्रामाणिकपणे रेखाटलेल्या त्यांच्या अस्सल कलाकृती विविध प्रदर्शनांतून जाणकारांचे लक्ष वेधतात. त्यांना मिळणारी बक्षिसे-पारितोषिके त्यांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातील आत्मविश्वास दुणावतात आणि अधिक समृद्ध झालेल्या त्या कलाकृती आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातदेखील वाहवा मिळवून जातात. मुलांनी जे रेखाटले आहे ते अधिक उठावदार कसे होईल एवढ्यापुरते चन्नेसरांचे मार्गदर्शन असते.\nचंद्रकांत चन्‍ने ह्यांचा जन्म ५ जून १९४९ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे झाला. त्यांच्या चित्रकलेची सुरुवात दिवाळीत अंगणात लक्ष्मी, गुढीपाडव्याला रथारूढ सूर्यदेवता चितारण्यापासून झाली. घराची परिस्थिती बेताची, त्यामुळे मुलाने पारंपरिक शिक्षण घेत प्रपंचाचा डोलारा सावरण्यास मदत करावी ही घरच्यांची अपेक्षा होती. मात्र चंद्रकांतला चित्रकलेची ओढ स्वस्थ बसू देईना. तो घर सोडून, नागपूरला येऊन तेथील चित्रकला महाविद्यालयातून BFA ही पदवी प्रथम क्रमांकाने पास झाला. कॉलेजमधून पास आऊट होणारी ती पहिली तुकडी. त्यानंतर चंद्रकांतने बडोदा, शांतीनिकेतन येथून history of arts ही स्नातकोत्तर पदवी घेतली. त्यादरम्यान त्या क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सहवास लाभला, नवीन उर्मी जागृत झाल्या आणि त्याने ख्यातनाम JJ school of arts मध्ये प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. परंतु तेथे त्याचे संचालकांशी अनबन झाल्याने तसेच न पटणाऱ्या बाबींपुढे झुकणे त्याच्या स्वभावात नसल्याने त्याचे जे.जे. सुटले व त्याने नागपुरात पंडित बच्छराज व्यास विद्यालयात drawing teacher म्हणून तीस वर्षे नोकरी केली. लक्षावधी मुलांना कलाप्रवृत्त करण्यासाठी बसोली चळवळ सुरू करण्यास त्याची मुलांशी असलेली जवळीक प्रभावी ठरली.\nचन्ने ह्यांनी ‘मुलांची भाषा’ हा विषय Ph.D. साठी निवडला होता. त्यांचे शांतिनिकेतनमधील गुरू निहार रंजन रे ह्यांनी child art ह्या विषयातील प्रत्याक्षानुभव घेण्याची आज्ञा दिली होती. त्यातून बसोलीची मुहूर्तमेढ १५ मे १९७५ रोजी रोवली गेली. बसोली दिसामासाने बाळसे धरत गेली, बहरत गेली. चार भिंती अपुऱ्या पडू लागल्या. शेकडो बालकलाकारांची गजबज ही चळवळ समृद्ध करत गेली.\nबसोलीची निवासी शिबिरे १९९४ पासून घेण्यात येऊ लागली. मात्र तेथे चित्रकला शिकवली जात नाही. जे हवे जसे हवे तसे चित्र. मुलांना जपा, त्यांना वेळ द्या आणि त्यांच्यावर आपली मते लादू नका, ह्या कळकळीपोटी चन्ने गेली वीस वर्षें लहान मुलांसाठी ही निवासी शिबिरे भरवत आहेत. तेथे मुलांच्या हाती खोडरबर दिला जात नाही. बसोलीच्या सदस्यत्वाची तिसरी पिढी ‘बसोली’चा अभिमान बाळगून आहे. नागपूर किंवा आसपासच नव्हे; तर अहेरी, आलापल्ली सारख्या दुर्गम आदिवासी भागापासून जपान, कोरिया आणि अगदी लंडनपर्यंत बसोलीविषयी आत्मीयता विखुरली आहे. बसोलीचा सदस्य होण्यासाठी तीन ते चौदा वयोगटातील असण्यापलीकडे कसलीही अट नाही, प्रवेश फी नाही. चित्रकलेचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे नाही. आवड असल्यास सोयीचे. ‘ज्याला चालता येते तो आम्हाला चालतो’ असे चन्ने म्हणतात. दर वर्षी केवळ १० मे ह्या एका दिवशी ही प्रवेश प्रक्रिया सुरू असते.\nमुलांना विविध कार्यशाळा किंवा व्यक्तिमत्व विकास शिबिरांत धाडणे त्यांच्या आई-वडिलांना गरजेचे का वाटते हे एक कोडेच आहे. कारण त्यातून नेमके काय साधले जाते हे शिबीर संचालक, पालक किंवा शिबिरार्थी ह्यांपैकी कोणालाही ठामपणे सांगता येणार नाही. बहुधा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पाल्यास यशस्वी करण्याचा पालकांचा तो केविलवाणा अट्टाहास असावा.\nबसोली वर्षातून दोन निवासी शिबिरे भरवते. वेळापत्रक झुगारून मनमोकळ्या वातावरणात मुलांच्या अंगाच्या कलागुणांची स्वैर परंतु समृद्ध अभिव्यक्ती बघून प्रत्येक पालक मनोमनी सुखावतो. निवासी शिबिरांव्यातिरिक्त बसोली अनेक सामाजिक वैगुण्यांवर, समस्यांवर चित्रकृतींच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असते. त्यात पाणी वाचवा, स्त्री -भ्रूणहत्या विरोध, पर्यावरण संवर्धन असे ज्वलंत विषय प्रभावीपणे हाताळले आहेत. नागपुरात भरलेल्या ऐंशीव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे औचित्य साधून मुक्तिबोधांपासून महानोरांपर्यंतच्या कवितांवरील रेखाटने संमेलनस्थळी प्रदर्शित केली गेली, तेव्हा चन्ने यांची मोहीम लोकांच्या विशेष लक्षात आली. मुलांची कविता चित्रे अगदी कवी ग्रेससहित मान्यवर जाणकार साहित्यिकांची वाहवा मिळवून गेली. नागपुरातील पत्रकार सहनिवासाच्या परिसरातील तटीय भिंतीवर १२५×१० फुटांचे अवाढव्य म्युरल सलग शंभर दिवसांच्या परिश्रमाने ह्या च��मुकल्यांनी साकारले.\nए.पी.जे.अब्दुल कलाम राष्‍ट्रपती असताना त्यांच्या कवितांवर काव्यचित्रे त्यांना पेश केली होती. विस्मयचकित महामहिमांनी ती चित्रे मागवून घेतली व राष्ट्रपती भवनात सुंदर चौकटीत आभूषित केली. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या गीतांजलीवर बसोली बालकांनी रंगचित्रे रेखून समर्पक चित्रांजली वाहिली होती.\nअशा उपक्रमांत मुलांनी रेखाटलेल्या कलाकृती पाहून कवितेतील विषय किंवा आशय कितपत उमजलेला आहे हा प्रश्न कुणाला पडत असेलही. मात्र ते गरजेचे आहे असे न तर त्या बालकलाकारांना वाटत न त्यांच्या चन्नेसरांना. कारण कवितेतील एखादा शब्द, काव्यपंक्ती किंवा भावलेला अर्थ ह्याला धरून ते रेखाटन असते. त्यातील आशय शोधण्यापेक्षा त्या वयात येणाऱ्या अबोध, निष्कपट जाणिवांचे ते प्रकटीकरण असते हेच त्यातील मर्म आहे.\nचित्रकलेसोबत मुलांमधील अभिनय-गायन नैपुण्यदेखील वाखाणण्यासारखे आहे. खुद्द शांतिनिकेतनात बसोलीकरांनी रवींद्र संगीतावरील कार्यक्रम सादर केला होता. पु ल देशपांडे यांनी बसवलेल्या, चाल न दिलेल्या संगीताचे देखणे सादरीकरण बघून पु ल देखील पुलकित झाले असते.\nचंद्रकांत चन्ने मुळात चित्रकार आहेत. त्यांनी त्यांच्या सहाध्यायांच्या, सुहृदांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा सक्रिय होत हाती कुंचला धरला आणि चित्रकलेतील त्यांचे कसब सिद्ध केले. त्यांच्या चित्रांनी देशपरदेशातील प्रदर्शनांत प्रशंसा आणि मोल मिळवले आहे.\nनागपुरातील एक रसिक, दिलदार आणि लक्ष्मीचा वरदहस्त असलेले धनिक श्रीमान भैय्यासाहेब मुंडले ह्यांनी ‘सिस्फा’ ह्या संस्थेची स्थापना केली. चन्ने त्या प्रकल्पाशी मूळ उद्दिष्टापासून निगडित आहेत. शांतिनिकेतनच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या अंगीभूत क्षमतांचे संवर्धन व्हावे ह्यासाठी अक्षरशः अहोरात्र जागत असतात. चन्ने प. बच्छराज व्यास विद्यालयातून निवृत्त झाल्यापासून ‘सिस्फा’चे अधिष्ठातापद सांभाळून आहेत. स्थानिक होतकरू कलावंत, तसेच आपल्यातील ह्या अंगाचा विसर पडलेल्या अनेक शासकीय नोकरदारांना उद्युक्त करून त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी नागपुरातील मध्यवर्ती भागात ‘सिस्फा की छोटी ग्यालरी’ नावाने कलादालन उपलब्ध करून दिले आहे. नागपूरकरांची कलासक्ती जागृत ठेवण्यात चन्ने ह्यांचे योगदान मोलाचे आहे.\nनावारूपाला आलेले अनेक कलाकार घडवण्यात बसोलीचे मोलाचे योगदान आहे. ती मंडळी कृतज्ञतेने ते ऋण मानतात. ‘थ्री इडियट्स’सह अनेक चित्रपटांसाठी प्रॉडक्शन डिझायनर असणारे रजनीश हेडाऊ, टाईम प्लिज-कॅम्पस कट्टाचे साऊंड इजिनीयर स्वरूप जोशी, लता मंगेशकर, हरिहरन यांसारख्या दिग्गज गायकांसोबत गाण्याची संधी लाभलेला राजेश धाब्रे, नेपथ्यकार संजय काशीकर, अभिनेता मुकुंद वसुले, ग्राफिक डिझायनर विवेक रानडे, एरो मोडेलिंग इन्‍स्‍ट्रक्‍टर राजेश जोशी, शिल्‍पकर्ती हिमांशू खोरगडे, branding professional महेंद्र पेंढारकर, ‘काय द्याचं बोला’-‘दुसरी गोष्ट’ यांसारख्या बहुचर्चित सिनेमांचा सहाय्यक दिग्दर्शक अभिजित गुरू हे सारे कलावंत बसोलीने घडवले आहेत. बसोलीच्या नावाने थ्री इडियट्स चित्रपटासाठी लेह-लडाख मधील लहान मुलांसाठी शिबीर सुद्धा घेण्यात आले होते. लंडनच्या केन्सिंग्टन चिल्ड्रेन सेंटर मध्ये २००० ते २००६ दरम्यान चार शिबिरे पार पडली. मार्गदर्शक अर्थातच चंद्रकांत चन्ने होते.\nगेली चाळीस वर्षे बसोली नावाचे चन्ने ह्यांनी उभारलेले, साकारलेले जग उत्तरोत्तर रंगत, विस्तारत गेले आहे.\nजागेपणी स्वप्न बघणाऱ्यांना ती साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा अहोरात्र करावी लागते. तशा व्‍यक्‍तींची उदाहरणे देताना चंद्रकांत चन्‍ने यांचे नाव आवर्जून घ्‍यावे लागेल.\n८६-अ निर्माण एन्क्लेव, फ़्लट क्र. १०३,\nगजानन नगर,वर्धा रोड ,नागपूर ४४००१५\nमी बसोलीमध्ये असण्याचा मला अभिमान आहे.\nदीक्षा मिलिंद पांडे 15/09/2014\nआमच्यासारख्‍या मातीला आकार देणारे चन्ने सर\nकलाकारी ही कलाकारांसाठी केवळ मनोभाव व्यक्त करण्याचे अथवा जीवनाच्या दिशादर्शक वाटा दाखविण्याचे किवा विविधांगी पैलू व्यक्त करण्याचे केवळ स्वदिग्दर्षित माध्यम नाही. कलाकारीतेच्या मर्यादा त्याहूनही अधिक प्रगल्भ आहेत. सर्वांनी त्या नव्याने शोधण्याची गरज आहे.\nकलाकाराची कला अधिक अधिक प्रगल्भ होत जाते न जाते तोच त्याला निवी क्षितिजे नवे आयाम ,नवे पैलू,..सारं काही पुन्हा नव्या रुपात दिसण्याची तंद्री लागते. काळ पुढे पुढे सरकत जातो. सामान्य व्यक्तीला ते आकलन कठीण जाते. पण कलाकारच्या नजरेतून ते सर्वांनी बघणे आता काळाची गरज आहे.\nतेव्हाच त्याने कलेतून वेचलेल्या त्याच्या आयुष्याचा अर्थ आपल���याला, सर्वाना थोडा उशिरा का होईना उमगायला लागलाय हे समाधान कदाचित मिळू शकेल. हा अट्टाहास नाहीये, पण प्रयत्न करावा.\nत्या बसोलीच्या कलाकारास वंदन.\nबसोली आणि चंद्रकांत चन्‍ने\nसंदर्भ: चित्रकार, मुले, चंद्रकांत चन्‍ने\nसंदर्भ: त्र्यंबकेश्वर गाव, कुंभमेळा, अमेरिका, चित्रकार, शिल्‍पकला, नाटककार, नाशिक तालुका\nअसाध्य आजारावर जयंत खेर यांनी केली मात\nएकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास\nसंदर्भ: पेंटर, पेंटिंग, चित्रकार, ग.ना. जाधव\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214755-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/academic-and-co-educational-information/", "date_download": "2018-11-21T19:41:37Z", "digest": "sha1:WLYPG2E4E6UQEAOJQ7BWV5F7RM5XM5DG", "length": 8098, "nlines": 128, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "शैक्षणिक आणि सहशैक्षणिक माहितीचा ‘सहकार’ हा आदर्श दस्तऐवज | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nशैक्षणिक आणि सहशैक्षणिक माहितीचा ‘सहकार’ हा आदर्श दस्तऐवज\nशैक्षणिक आणि सहशैक्षणिक माहितीचा ‘सहकार’ हा आदर्श दस्तऐवज\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वार्षिक ‘सहकार’ अंक म्हणजे महाविद्यालयाने वर्षभर राबविलेल्या शैक्षणिक व सहशैक्षणिक माहितीचा मूल्यवान दस्तऐवज असून, तो एक आदर्श ग्रंथ आहे, असे गौरवोद्गार मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांनी काढले. डॉ. १४ एप्रिल रोजी संपन्न झालेल्या महाविद्यालयाच्या ‘सहकार’ वार्षिक अंकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.\nपाच भाषेतील साहित्य हा दुर्मिळ योग असून तो महाविद्यालयाच्या सहकार अंकामध्ये पाहायला मिळतो, असे सांगून शिक्षकांचे उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर केलेले भाष्य, विविध खेळाडूंनी राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखविलेले नैपुण्य यांची छायाचित्रे, प्राचार्यांनी वर्षभराचा मांडलेला लेखाजोखा यामुळे या अंकाचे साहित्यनिर्मितीतील उत्तुंग उंची गाठली आहे. हे सांगताना मला आनंद वाटतो, असे ते म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कार्यकारी संपादक प्रा. तुळशीदास रोकडे आणि संपादक मंडळ उपस्थित होते.\nसहकार वार्षिक अंकाविषयी आपल्या भावना व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले की, विद्यमान वर्षी महाविद्यालयाला सहकार अंक तशाचप्रकारे दर्जेदार बनविण्याचा प्रयत्न संपादकमंडळाने केल्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहे. योगिता प्रिंटर्स, रत्नागिरी यांनी हा अंक अल्पवेळेत पूर्ण करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त करून प्राचार्य पुढे म्हणाले की, विद्यार्थी साहित्यिकांनी एकाच विषयात गुंतून न राहता चौफेर ज्ञान मिळवून वेगवेगळ्या विषयावर लिहिले पाहिजे. या सहकारमध्ये असा प्रयत्न झाल्याचे पानोपानी जाणवते.\nया प्रकाशन सोहोळ्यास वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबर विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालायात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्र. कुलगुरू डॉ. मगरे यांचे विशेष व्याख्यान संपन्न\nडॉ. रामा सरतापे लिखित ‘दारिद्रय रेषेखालील कुटुंब दर्जाचे अध्ययन’ पुस्तकाचे प्रकाशन\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214757-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/gogate-jogalekar-college-2017/", "date_download": "2018-11-21T20:54:39Z", "digest": "sha1:OPMEKXJF77MCIIHIQE5EP2355BYB4342", "length": 7768, "nlines": 129, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप-२०१७’ सांस्कृतिक महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप-२०१७’ सांस्कृतिक महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप-२०१७’ सांस्कृतिक महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे स्नेह संमेलन ‘झेप’ला आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरवात झाली. पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी ढोलपथकाच्या गजरात नटराजाची पालखी आणि मानाचा महाराजा करंडक घेऊन शोभायात्रा काढली. सदर शोभायात्रा खातू नाट्यमंदिर येथे विसर्जित झाली. त्यानंतर मान्यवर��ंच्या उपस्थितीत उद्घाटन सोहोळा संपन्न झाला.\n‘क्षमता संवर्धन’ या संकल्पनेवर आधारित झेप या सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, प्रा. आनंद आंबेकर, विद्यार्थी प्रतिनिधी तन्मय सावंत उपस्थित होते. नटराज पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.\nश्री. सतीशजी शेवडे यांनी महाविद्यालयाचा एक माजी विद्यार्थी या नात्याने उपस्थित असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागात काम केल्याने नेतृत्वगुण विकसित झाल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणाऱ्या आणि नेतृत्व गुणांचा विकास करणाऱ्या झेपच्या नेटक्या संयोजनासाठी त्यांनी प्राचार्यांचे अभिनंदन केले.\nप्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ‘क्षमता संवर्धन’ ही संकल्पना विषद केली. कार्यक्रमाच्या आखणी पासून ते कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्याच्या मूल्यमापानापर्यंत प्रेत्येक गोष्टीचे नियोजन करण्यात आले असून यासाठी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे प्रशिक्षण घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.\nतीन दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवादरम्यान विविध प्रदर्शने, स्टोल्स, फनी गेम्स याबरोबरच विविध प्रकारचे ७५ कलाप्रकार सादर होणार आहेत.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय झेप सांस्कृतिक महोत्सव २०१७ भाटवडेकर चषक स्कीट स्पर्धेत वास्तव सर्वप्रथम\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214757-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Double-murder-of-Shiv-Sainiks-in-Kedgaon-case-Give-proof-let-take-action-says-Deepak-Kesarkar/", "date_download": "2018-11-21T20:01:33Z", "digest": "sha1:OQOM2T747VYWLDY76S3B6LIDEIRIKLTO", "length": 6420, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुरावे द्या, कारवाई करू : केसरकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपे�� › Ahamadnagar › पुरावे द्या, कारवाई करू : केसरकर\nपुरावे द्या, कारवाई करू : केसरकर\nकेडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांवर झालेली दगडफेक, धक्काबुक्की प्रकरणातील आरोपींविरुद्ध पुरावे द्या. पुरावे दिल्यास संबंधितांविरुद्ध अटकेची कारवाई केली जाईल, असे सांगून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांकडेच केडगाव दगडफेक व वाहनांची तोडफोड केल्याचे पुरावे मागितले.\nना. केसरकर यांनी काल (दि. 25) सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात केडगाव हत्याकांड, एसपी कार्यालय हल्ला प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केसरकर म्हणाले की, केडगाव येथील दगडफेक प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिस प्रशासनावर कोणाचाही दबाव नाही. पोलिसांवर नेमकी कोणी दगडफेक केली, धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग अथवा इतर कायदेशीर पुरावे नाहीत. पुरावे मिळाल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तुमच्याकडे पुरावे असल्यास तुम्हीच मला तेे द्या, मी लगेच कारवाई करण्याचे आदेश देतो, असे म्हणून पोलिस अधिकार्‍यांवरील दगडफेक, त्यांना झालेली धक्काबुक्की, शिवीगाळीचे पुरावे त्यांनी पत्रकारांकडे मागितले.\nमी शिवसैनिक म्हणून नव्हे, तर येथे गृहराज्यमंत्री म्हणून आलेलो आहे. कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार न करता कारवाई करण्यात येईल. नगरची गुन्हेगारी संपुष्टात आणण्याचे काम सध्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. केडगाव दुहेरी हत्याकांड व पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरण गंभीर स्वरुपाचे आहे. तपास योग्य दिशेने सुरू आहे, असेही ते म्हणाले.\nकेडगावला दुहेरी जे हत्याकांड घडले, त्यानंतर संताप व्यक्त होणे साहजिकच आहे. ती शिवसैनिकांची नॅचरल रिअ‍ॅक्शन होती, असे म्हणून सुरुवातीला गृहराज्यमंत्री केसरकर यांनी केडगावमध्ये पोलिसांवर झालेल्या दगडफेकीचे एकप्रकारे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तात्काळ बाजू सावरत या घटनेची निःपक्षपातीपणे चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’च�� सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214757-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/in-theater-permission-water-and-food/", "date_download": "2018-11-21T20:14:10Z", "digest": "sha1:55NKGK2RGM3MJZWHI5J57NTFPIWUSTPT", "length": 8487, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " थिएटरमध्ये नेता येतील पाणी बॉटल-खाद्यपदार्थ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › थिएटरमध्ये नेता येतील पाणी बॉटल-खाद्यपदार्थ\nथिएटरमध्ये नेता येतील पाणी बॉटल-खाद्यपदार्थ\nथिएटरमध्ये जाणार्‍या ग्राहकांना पाण्याची बॉटल, घरचे-बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास हरकत घेण्याचे कारण नाही. थिएटरमध्ये सोडताना पाणी व खाद्यपदार्थ असल्याची खात्री करून घेता येईल, मात्र ते आत नेण्यास बंदी घालता येणार नाही. तसेच शाळा-कॉलेजवाल्यांनाही विद्यार्थ्यांकडून पार्किंगसाठी पैसे घेता येणार नाही. असे प्रकार झाल्यास ग्राहकांनी थेट जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रार करावी. संबंधित थिएटरचालकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.\n15 ते 31 डिसेंबरदरम्यान घेण्यात येणार्‍या ग्राहक जागरण पंधरवड्यासंदर्भात बुधवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभाग, अन्न व औषध आणि वजन व मापे विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी मॉलमध्ये पार्किंग, थिएटरचालकांकडून खाद्यपदार्थ विक्रीवर अवाच्या सव्वा दर आकारून ग्राहकांची लूट केली जात आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, थिएटरचालकांचा धंदा हा चित्रपट दाखवणे आहे. त्यामुळे ग्राहक म्हणून आलेल्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाणी बॉटल, खाद्यपदार्थ नेण्यास अडवता येणार नाही. बाटलीत अ‍ॅसिड नव्हे पाणी आहे, तर खाद्यपदार्थात बॉम्ब नाही, याची खात्री करण्यासाठी तपासणी करू शकतात. मात्र अडवणूक कदापि करता येणार नाही. असे केल्यास संबंधित थिएटरचालकांविरुद्ध कारवाई केली जाईल. तसेच एक विशेष मोहीम राबवून प्रत्येक थिएटरमध्ये ठळक अक्षरात पाणी बॉटल-खाद्यपदार्थ नेण्याबा��त सूचनाफलक लावण्यात येतील.\nमॉल, शाळा-कॉलेज, खासगी क्‍लासेसवाले विद्यार्थ्यांकडून पार्किंग शुल्क घेतात. पार्किंगची जागा सार्वजनिक वापरासाठी असल्याचे दाखवून एफएसआय घेतलेला असतो. त्यामुळे पार्किंग शुल्क घेणे म्हणजे ग्राहकांची एकप्रकारे लूट आहे. असे शुल्क वसूल करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांच्यासह वजन व मापे, अन्न-औषध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nग्राहकांनो.., आपल्या हक्‍कासाठी भांडा,\nकायद्याने ग्राहकांना संरक्षण दिलेले आहे. दुकानदार, व्यावसायिक, मॉल, थिएटरचालक असा कोणत्याही सेवा देणार्‍या संस्थांकडून ग्राहकांची लूट केली जात असेल, तर ग्राहकांनी मोठ्या आवाजात त्यांना जाब विचारावा. त्यांच्याशी हक्‍कासाठी भांडावे. होणार्‍या छळ व आर्थिक लुटीसंदर्भात बिले, पावती, लेखी पत्र आदींद्वारे पुरावे जमा करून जिल्हाधिकारी किंवा पुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रार करावी, असे आवाहनही देशपांडे यांनी केले.\nपाणीपुरवठ्याच्या विहिरीत मिसळली दारू अन्‌ गाव झालं तर्राट\nगंगापुरातील शेतकर्‍यांचे आंदोलन पोलिसांनी चिरडले\nथिएटरमध्ये नेता येतील पाणी बॉटल-खाद्यपदार्थ\nमतदार यादीसाठी बीएलओ नेट अ‍ॅपसह अधिकारी तुमच्या दारी\nकिडनीसाठी डॉक्टरची कोर्टात धाव \nगल्‍ले बोरगाव जवळ ट्रक दुचाकीचा अपघात; दोन ठार\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214757-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/man-wakes-up-in-morgue-after-being-decleared-dead/", "date_download": "2018-11-21T20:48:08Z", "digest": "sha1:RGHXTZNDYWLDDFTOD7WY7B6JOA2POZSS", "length": 4107, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...अन्‌ अंत्यसंस्‍कारावेळीच मृताला फुटला घाम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › ...अन्‌ अंत्यसंस्‍कारावेळीच मृताला फुटला घाम\n...अन्‌ अंत्यसंस्‍कारावेळीच मृताला फुटला घाम\nथंडी तापाने फणफणलेल्या रिक्षाचालकावर आठ दिवसांपासून घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांची प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. अखेर शुक्रवारी (दि. ६) सकाळी ६ वाजता घाटीतील डॉक्टरांनी प्रकृती अत��यवस्थामुळे रुग्णाला मृत घोषित केले. मात्र, नैसर्गिक मृत्यू असल्याने शवविच्छेदन न करता रुग्णाला घरी नेण्यात आले. नातेवाईकांना निरोप देऊन कुटुंबियांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली.\nतिरडी बनविणे, आंघोळीसाठी पाणी गरम करणे, रडारडी सुरू असताना मृताला चक्‍क घाम फुटला. अनेकदा कपाळावरील घाम पुसल्यानंतरही परत-परत घाम येत असल्याने मृताच्या पुतणीला शंका आली. तिने मृताला पाणी पाजले तर चक्‍क त्याने पाणीही पिले. हा कुठला चमत्कार नसून हर्सूलमधील राधास्वामी कॉलनीत घडलेली सत्य घटना आहे. या प्रकारानंतर नातेवाईकांनी तत्काळ रुग्णाला घाटीत भरती करून डॉक्टरला जाब विचारला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा हा कळस मानला जात आहे. आप्पासाहेब दाभाडे (४५, रा. राधास्वामी कॉलनी, हर्सूल) असे रुग्णाचे नाव असून सध्या त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214757-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mankhurd-17-year-old-girl-gets-sexual-harassment-from-a-child-in-the-neighborhood/", "date_download": "2018-11-21T19:59:41Z", "digest": "sha1:LLZNXKM46VNURCYISKEKWGS4MRV23CPO", "length": 5005, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मानखुर्दमध्ये 17 वर्षीय मुलीवर परिसरातील मुलाकडून लैंगिक अत्याचार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मानखुर्दमध्ये 17 वर्षीय मुलीवर परिसरातील मुलाकडून लैंगिक अत्याचार\nमानखुर्दमध्ये 17 वर्षीय मुलीवर परिसरातील मुलाकडून लैंगिक अत्याचार\nमानखुर्द येथे एका सतरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून वीस दिवसांनी बलात्कारी अल्पवयीन मुलाला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध बलात्कारासह पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे यांनी सांगितले.\nपोटात दुखत असल्याने या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला होता, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. जून महिन्यांत पिडीत मुलीला पोटात दुखत असल���याने भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती नऊ महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांना समजले होते. त्यामुळे त्यांनी ही माहिती मानखुर्द पोलिसांना दिली होती. या घटनेनंतर या मुलीची जबानी नोंदवून पोलिसांनी बलात्कारासह पोस्को कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत वीस दिवसांनी एका सतरा वर्षांच्या मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पिडीत मुलीने त्यानेच तिच्यावर दिड वर्षांपासून लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत अटक करुन डोंगरी बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214757-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Sindhudurg-Three-lakh-liquor-seized-Four-arrested/", "date_download": "2018-11-21T19:59:23Z", "digest": "sha1:NWOU6CZB6VLC2XS5B5KJMWV5EM4FZP3Y", "length": 5958, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्ग : तीन लाखांची दारू जप्त; चौघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : तीन लाखांची दारू जप्त; चौघांना अटक\nसिंधुदुर्ग : तीन लाखांची दारू जप्त; चौघांना अटक\nपोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी नेमलेल्या विशेष पोलिस पथकाने गुरुवारी सायंकाळी आणि शुक्रवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव पुलाजवळ आणि वागदे पुलाजवळ सापळा रचून दोन कारसह सुमारे पावणेतीन लाखांची गोवा बनावट दारू जप्त केली.\nयाप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांना मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास महामार्गावर नांदगाव पूलाजवळ विशेष पोलिस पथकाने सापळा रचला. यावेळी इर्टिका कारमधून वाहतूक होत असलेली 1 लाख 5हजार 810 रू. किंमतीची गोवा बनावटीची विविध प्रकारची दारू जप्त केली. तसेच 8 लाखाची इर्टिका कारही ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी कारचालक धिरज सुरज भिसे (38, बांदा) व त्���ाच्यासोबत असलेला जसराज रत्नकांत नार्वेकर (23, बांदा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. बिगर परवाना, गैरकायदा दारूची वाहतूक करताना आढळून आल्याप्रकरणी त्यांच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबबातची फिर्याद पांडुरंग पांढरे यांनी दिली.\nतर शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर वागदे पुलाजवळ पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सापळा रचून कारमधून वाहतूक होत असलेली 1 लाख 75 हजार 200 रू. किंमतीची गोवा बनावट दारू जप्त केली. तसेच सव्वाआठ लाखाची कारही ताब्यात घेण्यात आली. या कारचा चालक अभय दिनेश मयेकर (पिंगुळी) व त्याच्यासोबत असलेला शिवकुमार छदीलाल सरोज (32, झाराप, मूळ उत्तरप्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली. याबाबतची फिर्यादही पोलिसनाईक पांडुरंग पांढरे यांनी दिली. वरील दोन्ही कारवाई पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक एस.बी. मुल्ला, पोलिसनाईक पांडुरंग पांढरे, डॉमनिक डिसोजा, सावळ यांनी केली.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214800-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/program/", "date_download": "2018-11-21T19:57:19Z", "digest": "sha1:JQXUJLUUMQVXYOJYP67RFLIFSV275TSW", "length": 10792, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Program News in Marathi: Program Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक��रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nनलेश पाटील यांच्या कवितांचा कार्यक्रम - हिरवं भान\nकार्यक्रम Jun 3, 2018 'मोठी माणसं'मध्ये क्विक हिलचे संस्थापक कैलास आणि संजय काटकर यांची मुलाखत\nदेश May 23, 2018 जेव्हा राष्ट्रपती कोविंद यांच्यातले आजोबा जागे होतात\nकार्यक्रम Feb 19, 2018 विशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nविशेष का��्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\n'वाचाल तर वाचाल'मध्ये -गिरीश कुबेर\nक्राईम टाईम -भाग 74\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-21T19:55:54Z", "digest": "sha1:RANIQA37STPKX4D5BFVYJT6XEMZRR65E", "length": 11207, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जम्मू आणि काश्मीर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nपीडीपीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपालांनी हा निर्णय घेतल्याने त्यांच्या निर्णयावर टीका होतेय.\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\nISI ने रचला POK पंतप्रधानांच्या हत्येचा कट, त्या हेलिकॉप्टरमध्ये कोण होतं\nपाकिस्तानचं हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत, लष्कराचा गोळीबार : पाहा VIDEO\n'देशाचा सन्मान आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड नाही'\nपाकिस्तानची मुजोरी कायम, भारताच्या हद्दीत घुसलं हेलिकॉप्टर\nऑपरेशन 'ऑल आऊट'ने मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं, बदल्यासाठी तयार होतोय 'मेगा प्लान'\nजम्मू आणि काश्मीरमध्ये भुस्खलन, 7 जण ठार,30 जखमी\nअमरनाथ यात्रेदरम्यान दरड कोसळली, 5 जणांचा मृत्यू\nLOVE STORY: इंदिरा गांधींसारखीच आहे मेहबूबा मुफ्तींची प्रेम कहाणी\nमहाआघाडीची शक्यता नाही, राहुल गांधींचं नेतृत्व मान्य नसल्याचे पवारांचे स्पष्ट संकेत\nदहशतवादी दगडांऐवजी फेकतायत शक्तीशाली ग्रेनेड, सुरक्षादलंही वैतागली\nजम्मू आणि काश्मीरबद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प य��ंचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/marathi/photos/", "date_download": "2018-11-21T19:53:06Z", "digest": "sha1:NGYDMVTQGUUHHMHCDUOLI2AZBVJMTNDP", "length": 10699, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Marathi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nआज बालदिन. बाॅलिवूड आणि मराठीत छोट्यांवर बरेच सिनेमे आलेत. अशाच काही लोकप्रिय सिनेमांवर एक नजर\nPHOTOS : झी पुरस्कारांच्या नामांकन पार्टीत पाठकबाईंचा सुंदर अंदाज पहा\nस्पोर्टस Oct 4, 2018\nयुवराज ऑफ पटियालच्या मागेच राहिला पृथ्वी शॉ, कधीही तोडू शकणार नाही हा रेकॉर्ड\nBigg Boss 12: सलमान खानच्या घरात असेल एक अस्सल मराठी चेहरा\nPHOTOS : UKमध्येही असं दणक्यात झालं गणरायाचं स्वागत\n...म्हणून शिखर धवनसाठी ही कसोटी ठरू शकते शेवटची\nPHOTOS : 'बाजी'च्या प्रेमकथेत दडलंय गूढ रहस्य\nअशी घडली 'मोरूची मावशी'\n'Post Office'ची नवी सुविधा, 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार बक्कळ पैसे\nजेव्हा पर्ण पेठे सायबर क्राइममध्ये अडकते...\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nकुठल्या राशीला आज घ्यावी लागणार जास्त काळजी\nफोटो गॅलरी Aug 1, 2018\nबँकेपासून किचनपर्यंत ऑगस्टमध्ये या ९ गोष्टी होणार महाग\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/rajendra-hunje/", "date_download": "2018-11-21T19:57:28Z", "digest": "sha1:FEYQY5RH5WNJQD4ACCUC25KIEYYMM4WW", "length": 10559, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rajendra Hunje- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिका���ा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nब्लॉग स्पेसJun 21, 2017\nआतापर्यंत भाजपची प्रतिमा ही ब्राम्हणांचा पक्ष अशाप्रकारची होती. जेव्हा याच पक्षातून पंतप्रधान हे एका मागासवर्गातून निवडले जातात. त्यातच याच पक्षाकडून आता दलित समाजातील कार्यकर्त्याला थेट राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाते. त्यावरून भाजप आता हे दाखवण्याचा प्रयत्न करतंय की, हा पक्ष आता केवळ ब्राम्हणांचा राहिलेला नाही.\nब्लॉग स्पेस Mar 2, 2017\nकांदा व्यापारी जाणीवपूर्वक भाववाढ करत आहेत का\nलोकसभेतील ललितनाट्य सुरू ठेवण्यात काँग्रेसचा हट्टाग्रह आहे का\nब्लॉग स्पेस Jul 7, 2015\nसंघाची भूमिका सर्वसमावेशक आहे का \nब्लॉग स्पेस Jan 21, 2015\nराजेंद्र हुंजेंना दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार प्रदान\nब्लॉग स्पेस Jun 19, 2014\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/trump-and-kim-will-meet-in-singapore-in-june-289730.html", "date_download": "2018-11-21T19:53:37Z", "digest": "sha1:AUW4QFLQAA7NQSQOSXYI27GINSIPI7ON", "length": 11960, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जोंग-ट्रम्प भेटीची तारीख आणि ठिकाण अखेर ठरलं!", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेह��ुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nजोंग-ट्रम्प भेटीची तारीख आणि ठिकाण अखेर ठरलं\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन 12 जूनला सिंगापूर इथं भेटणार आहेत.\nवॉशिंग्टन,ता.10 मे: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्या भेटीची तारिख आणि ठिकान अखेर जाहीर झालंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. 12 जून ला सिंगापूरमध्ये ही ऐतिहासिक भेट होणार असून सर्व जगाचं लक्षं त्याकडे लागलं आहे.\nअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो हे उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी किम जोंग उन ची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर तारिख आणि ठिकान फायनल झालं. या भेटीच्यावेळी काही सकारात्मक घडणार नसेल तर मी चर्चेतून बाहेर पडेल असं या आधीच डोना��्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: americanskim jong unNorth Koreapresident trumpअमेरिकाउत्तर कोरियाकिम जोंग उनडोनाल्ड ट्रम्पमाईक पोम्पिओ\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nसॅनेटरी पॅड उकळून पित आहे इथं लोकं, जीवघेणा आहे नशा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/muslim-ledias-should-see-mens-football-in-front-of-men-mufti-fatwa-new/", "date_download": "2018-11-21T20:31:48Z", "digest": "sha1:B5RBEUNXMJUWLY3ANFIZOYMENI2TIB26", "length": 7751, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुस्लीम महिलांनी पुरुषांच्या मांड्या दिसतात म्हणून पुरूषांचे फूटबॉलचे सामने बघू नये", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुस्लीम महिलांनी पुरुषांच्या मांड्या दिसतात म्हणून पुरूषांचे फूटबॉलचे सामने बघू नये\nटीम महाराष्ट्र देशा: मुस्लीम महिलांनी पुरुषांच्या मांड्या दिसतात म्हणून पुरूषांचे फूटबॉलचे सामने बघू नये असा अजब फतवा लखनौ येथील दारूल उलूमच्या एका ज्येष्ठ मुफ्तींनी काढला आहे. अर्ध्या पँटमध्ये पुरूष फूटबॉल खेळतात, त्याखाली त्यांचे शरीर उघडे असते, अशा पुरूषांना बघणे इस्लामच्या शिकवणुकीविरोधात असल्याचे मुफ्ती अथार कासमी यांनी म्हटले आहे. दारूल उलूम ही सुन्नी मुस्लीमांची आशियातली सगळ्यात मोठी धार्मिक संस्था आहे. कासमी हे तिथं मुफ्ती असल्यामुळेच त्यांच्या या अशा विचित्र फतव्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nमहिलांना फूटबॉलचे सामने बघण्याची गरजच काय असा प्रश्नही कासमींनी विचारला आहे तसेच पुरूषांच्या मांड्या बघून त्यांना कशाचा लाभ होणार आहे असा प्रश्���ही त्यांनी विचारला. महिलांचं लक्ष फक्त मांड्यांकडे राहील आणि त्यांना सामन्याचा स्कोअरदेखील सांगता येणार नाही असंही कासमी म्हणाले आहेत. तसेच जे पुरुष आपल्या बायकांना टिव्हीवर फूटबॉलचे सामने बघू देतात, त्यांच्यावर देखील कासमी यांनी टीका केली आहे.\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाचा अहवाल आल्यापासून ओबीसी आणि मराठा समाजातील नेते समोरासमोर आहेत. त्यातच आता…\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/those-who-do-not-qualify-for-the-post-eknath-khadse/", "date_download": "2018-11-21T20:19:55Z", "digest": "sha1:VTLRGOXV22YGF3TPB3B3BPJZTHFNM37P", "length": 7358, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ज्यांची पात्रता नाही त्यांना सत्तेत पद ; एकनाथ खडसे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nज्यांची पात्रता नाही त्यांना सत्तेत पद ; एकनाथ खडसे\nजळगाव : भाजप नेते एकनाथ खडसे यांची भाजपवरील नाराजी वाढतच आहे. पक्षाविरोधात वक्तव्ये करत नाराजी दर्शवणारे भाजपाचे नेते व ���ाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्ष टोला मारला आहे. ‘आपल्यात जशी निर्माण करण्याची धमक आहे, तसेच ती भस्मसात करण्याचीही आहे’ असे खडसे म्हणाले. तसेच आज लेवा पंचायतीच्या पाडळसे येथील राष्ट्रीय महाअधिवेशनात खडसे बोलत होते.\nपाटीदार समाजाच्या मेळाव्यात त्यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत. लेवा पाटीदार-पटेल समाजात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. सरदार कल्लभभाई पटेल यांचा जन्म आपल्या देशात झाला हे भाग्य आहे. त्यांच्या कार्यामुळे ते लोहपुरुष ठरले क त्यांच्यामुळे देशाची प्रगती झाली. त्यांच्या पात्रतेमुळे ते तिथपर्यंत पोहचले. आजची राजकीय स्थिती मात्र नेमकी याच्या उलट आहे‘ज्यांची पात्रता नाही त्यांना सत्तेत पद मिळते आणि ज्यांची पात्रता आहे ते मात्र बाहेर आहेत’ असेही खडसे म्हणाले.\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nअहमदनगर : बालेकिल्ला असलेल्या केडगावमधील काँग्रेसचे पाच उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या…\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AE%E0%A5%A6", "date_download": "2018-11-21T19:58:59Z", "digest": "sha1:BLG5YKIY4W2HDRITUT3NWD7Y2AGEYZPF", "length": 5368, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२८० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: १२६० चे - १२७० चे - १२८० चे - १२९० चे - १३०० चे\nवर्षे: १२७७ - १२७८ - १२७९ - १२८० - १२८१ - १२८२ - १२८३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १२८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १३ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/ranchi-26th-cricket-test-center-35138", "date_download": "2018-11-21T20:31:13Z", "digest": "sha1:MJE4LD74JQQ3CDDRIBOEVYOUALOC4FWW", "length": 14325, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "ranchi 26th cricket test center धोनीच्या गैरहजेरीत होणार रांची 26 वे कसोटी केंद्र | eSakal", "raw_content": "\nधोनीच्या गैरहजेरीत होणार रांची 26 वे कसोटी केंद्र\nबुधवार, 15 मार्च 2017\nरांची - तिसरा कसोटी सामना रांची येथे होणार आहे. हे भारतातील 26वे कसोटी केंद्र असेल. रांची ही भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची कर्मभूमी. त्याच्या कारकिर्दीत झारखंड क्रिकेट संघटनेचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. धोनी निवृत्त झाल्यावर रांचीला कसोटी केंद्राचा दर्जा मिळाला. आता रांचीत कसोटी सुरू होत असताना पाहुणा म्हणूनही धोनी उपस्थित राहू शकणार नाही. विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी तो नवी दिल्लीला गेला आहे.\nरांची - तिसरा कसोटी सामना रांची येथे होणार आहे. हे भारतातील 26वे कसोटी केंद्र असेल. रांची ही भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची कर्मभूमी. त्याच्या कारकिर्दीत झारखंड क्रिकेट संघटनेचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. धोनी निवृत्त झाल्यावर रांचीला कसोटी केंद्राचा दर्जा मिळाला. आता रांचीत कसोटी सुरू होत असताना पाहुणा म्हणूनही धोनी उपस्थित राहू शकणार नाही. विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी तो नवी दिल्लीला गेला आहे.\nधोनी यासाठी उपस्थित राहू शकणार नाही याची खंत सर्वांनाच आहे.\nत्याचे लहानपणापासूनचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी म्हणाले, 'धोनीमुळेच रांची आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले. त्याच्या कारकिर्दीत हे स्थान मिळाले असते, तर अधिक आनंद झाला असता. त्याने येथे असायला हवे होते. पण, तो हजारे करंडक स्पर्धेत खेळत आहे. तेथे त्याने चांगली कामगिरी करावी हीच आमची अपेक्षा आहे. त्याचवेळी रांची स्टेडियम भारतासाठी \"लकी' ठरावे हीच अपेक्षा.''\nझारखंड क्रिकेट संघटनेचे सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी धोनीची उणीव भासणार असली, तरी येथे दर दिवशी सामन्याला गर्दी होईल अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले, 'धोनी हा आमचा हिरो आहे. रांचीतील क्रिकेटचा तो दूत आहे. हजारे करंडक स्पर्धेतील सामन्यामुळे तो येऊ शकणार नाही. त्याने येथे हजारे करंडक सामन्यातील विजेतेपद मिळवूनच यावे, अशी आमची इच्छा आहे. धोनी येथे नसल्यामुळे चाहते जरूर निराश होणार असले, तरी ते सामन्याला नक्की गर्दी करतील.''\nझारखंड क्रिकेट संघटनेने रांचीतील धोनीच्या जवाहर विद्या मंदिर प्रशालेसह विविध शाळा, संस्थांना मोफत विद्यार्थी पास दिले आहेत. त्यामुळे रोज किमान दहा हजार मुले येथे उपस्थिती लावतील. त्याचबरोबर धोनीच्या कुटुंबीयांनादेखील निमंत्रण देण्यात आले आहे. ते पाच दिवसांपैकी एक दिवस निश्‍चित येतील, असेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.\nकालेश्‍वर दर्शनासाठी गेलेल्या तिघांचा नदीत बुडून मृत्यू\nसिरोंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणा राज्यातील तीर्थक्षेत्र कालेश्‍वर येथे दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा गोदावरी नदीत अंघोळ करीत असताना बुडून मृत्यू...\nलक्ष्मी रस्त्यावर पदपथावर विक्री\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर पदपथावर अनेक विक्रेते विजय टॅाकीजपर्यंत विक्री करत असतात. त्यावर कोणी कारवाई करत नाही. पूर्ण पदपथ त्यांनी व्यापला आहे....\nमार्च 2019 पर्यत देशातील 1.13 लाख एटीएम बंद होणार...\nनवी दिल्ली: नियमावलींमध्ये झालेल्या बदलांमुळे देशभरात एटीएम चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळेच मार्च 2019 पर्यत देशातील एकूण 2.38 लाख एटीएम मशीन पैकी...\nअभिजीत बोस व्हॉट्सअॅपचे भारतातील सीईओ\nनवी दिल्ली: व्हॉट्सअॅपने आज भारतातील नव्या टीमची घोषणा करत अभिजीत बोस हे व्हॉट्सअॅपचे भारतातील सीईओ असल्याचे जाहीर केले. व्हॉट्सअॅपची सूत्रे...\nआता प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'सेक्स, ड्रग्ज & ��िएटर' ही नवी मराठी वेब सिरीज\nमुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना...\nचोरीच्या तब्बल २९ दुचाकी चोरट्यांकडुन हस्तगत\nकऱ्हाड : शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतलेल्या दुचाकी चोरटय़ांकडून आज(ता.21) चोरीच्या आणखी सहा दुचाकी ढेबेवाडी (जि....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51846", "date_download": "2018-11-21T20:05:30Z", "digest": "sha1:7FAOMOUVIPXWCIRVB6JZFNEDLB4ZT6MD", "length": 20371, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नाव | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नाव\nकलमनामा – ०८/१२/२०१४ – लेख १० – नाव\n हे वाक्य शेकस्पिअरचं किंवा हा प्रश्न शेकस्पिअरचा. त्याचा या वाक्यामागील अर्थ असा होता की जर गुलाबाला काही वेगळ्या नावाने संबोधलं तर त्यातून येणारा सुगंध बदलेल का किंवा त्याचं सौंदर्य कमी होईल का किंवा त्याचं सौंदर्य कमी होईल का उत्तर आहे ‘नाही’. मग नावात काय आहे उत्तर आहे ‘नाही’. मग नावात काय आहे नाव का असतं इतिहासातील किंवा वर्तमानातील कित्येक नावं मोठी किंवा महान आहेत म्हणजे नेमकं काय नाव बदलल्याने नक्की माणूस बदलतो का नाव बदलल्याने नक्की माणूस बदलतो का एखाद्या नावाशी असलेला संबंध किंवा नातं आणि त्याचं महत्त्व म्हणजे काय एखाद्या नावाशी असलेला संबंध किंवा नातं आणि त्याचं महत्त्व म्हणजे काय असे अनेक प्रश्न आणि त्यांचा वेध.\nजरी आजच्या काळात नावापुढे आडनाव लावलं जात असलं तरी त्यात जात, धर्म, पंथ, अल्पसंख्याक समाज असे अनेक मुद्दे संबंधित असल्यामुळे केवळ नावापुरताच शोध मर्यादित ठेवायचं असं ठरवलं (नावातही धर्माची, जात-पात, अल्पसंख्याक याची धुसरशी का होईना ओळख होत असते. पण ��ुसरशीच) आणि तसंही पूर्वीच्या काळी आडनाव हा प्रकार तसा अस्तित्वातच नव्हता. अगदी मागे जायचं म्हटलं तर रामायण, महाभारतातील व्यक्तिंची नावं आठवली तर कळून चुकेल की त्या काळी आडनाव हा प्रकारच मुळात नव्हता. उदाहरणार्थ राम, लक्ष्मण, सीता यांचं आडनाव होतं का मुळात आडनाव किंवा पूर्ण नावातील मध्य भाग म्हणजेच वडिलांचं नाव हे प्रकार समाजात वावरताना व्यावहारिकदृष्ट्या काहीही गैरसोय होऊ नये किंवा व्यावहारिक आणि कायदेशीरदृष्ट्या सोईस्कर, सोपं व्हावं म्हणून अस्तित्वात आलं. असो.\nमुळात नाव ठेवणं किंवा नामकरणविधी करणं म्हणजेच एखाद्या व्यक्तिच्या स्वभावगुणानुसार, व्यक्तिमत्त्वानुसार त्याला अर्थपूर्ण ओळख देणं होय. याचा अर्थ ज्या व्यक्तिचा जसा स्वभाव असेल तसं त्याचं नाव ठेवणं होय किंवा ज्या व्यक्तिचं जसं व्यक्तिमत्त्व असेल त्या अनुषंगाने त्याचं नामकरण करणं होय. पण हे आजच्या काळात शक्य आहे का याचं उत्तर नाही. कारण व्यावहारिकदृष्ट्या जन्माचा दाखला, शाळेतील दाखला किंवा प्रवेश अशा अनेक बाबी, तसंच अनेक कायदेशीर बाबी महत्त्वाच्या असल्याने अगदी लहान वयातच मुला-मुलींची नावं ठेवली जातात किंवा नामकरणविधी पूर्ण केले जातात. त्यामुळे सहसा आईवडील किंवा इतर मोठ्या जवळच्या व्यक्ती आपापल्या आवडीनुसार मुला-मुलींचं नामकरण करतात (कारण एखाद्याचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्त्व कळेपर्यंत थांबणं किंवा तोपर्यंत मूळ नाव न ठेवणं हे व्यावहारिकदृष्ट्या गैरसोयीचं ठरेल). पुढे जाऊन तर एखादं लाडीक नाव असो किंवा टोपण नाव असो किंवा अन्य काही प्रकार असो आवड, प्रेम, आपुलकी यांसारख्या भावनांच्या आधारावरच मुला-मुलींचं नामकरण केलं जातं.\nआता प्रश्न आहे तो नावाचा नक्की उपयोग काय केवळ हाक मारण्यासाठी याचं उत्तर आहे एखाद्या व्यक्तिला किंवा त्याच्या कार्याला/कामाला/कर्माला संबोधित करण्याचं एक साधन म्हणजे ‘नाव.‘ एक प्रकारची ती प्रत्येक व्यक्तिच्या कर्माची/कार्याची/कामाची ओळखच असते. मग प्रश्न असे उपस्थित होतात की कार्याची/कामाची/कर्माची ओळख म्हणजे नेमकं काय एखादं कार्य मोठं असतं म्हणजे नक्की काय एखादं कार्य मोठं असतं म्हणजे नक्की काय एखादं नाव मोठं असतं म्हणजे नक्की काय एखादं नाव मोठं असतं म्हणजे नक्की काय एखाद्या महान नावाशी असलेल्या नात्याचा अर्थ काय एखाद्या महान नावाशी असलेल्या नात्याचा अर्थ काय थोडक्यात कर्म आणि नाव यांचा थेट संबंध काय\nआपण आपल्याच मनात स्वतःशीच संबंधित किंवा संबंधित नसलेलं पण सार्वजनिक जीवनात नावाजलेलं किंवा लोकप्रिय किंवा प्रसिद्ध असलेलं असं एखादं मोठं किंवा महान नाव उदाहरणादाखल घेऊया आणि विचार करूया की अशा लोकप्रिय किंवा नावाजलेल्या व्यक्तिचं नाव त्यांच्या आईवडिलांनी, आप्तेष्टांनी जेव्हा त्यांच्या लहानपणी ठेवलं असेल तेव्हा कुणालातरी ठाऊक असेल का की पुढे जाऊन हे नाव एवढं मोठं होईल किंवा हे नाव एवढं महत्त्व प्राप्त करेल किंवा हे नाव एवढं लोकप्रिय होईल किंवा हे नाव एवढी प्रसिद्धी कमवेल त्या लोकप्रिय किंवा नावाजलेल्या व्यक्तिला त्यांच्या लहानपणी त्यांच्या नावाचा अर्थ तर दूरच पण त्यांना ते नाव साधं उच्चारतादेखील येत नसावं आणि हेच आपल्यासारख्या सामान्य माणसांच्याबाबतीतदेखील घडतं. म्हणजेच कुठल्याही व्यक्तिचं नाव मोठं नसतं, तर त्या व्यक्तिचं कार्य मोठं असतं. (नाव ही त्या कार्याची साधारण ओळख असते) आणि ते कार्य जरी मोठं असलं तरी ती व्यक्ती मोठी किंवा महान नसते कारण ते कार्य वेगळं असू शकतं. पण कधीही जगावेगळं असू शकत नाही. आता प्रश्न असा उद्भवतो की समजा अशा लोकप्रिय किंवा नावाजलेल्या किंवा प्रसिद्ध व्यक्तिशी किंवा अशा मोठ्या किंवा महान नावाशी जर आपला संबंध असेल किंवा काही नातं असेल तर त्याचा आदर कसा बरं राखला जाऊ शकतो त्या लोकप्रिय किंवा नावाजलेल्या व्यक्तिला त्यांच्या लहानपणी त्यांच्या नावाचा अर्थ तर दूरच पण त्यांना ते नाव साधं उच्चारतादेखील येत नसावं आणि हेच आपल्यासारख्या सामान्य माणसांच्याबाबतीतदेखील घडतं. म्हणजेच कुठल्याही व्यक्तिचं नाव मोठं नसतं, तर त्या व्यक्तिचं कार्य मोठं असतं. (नाव ही त्या कार्याची साधारण ओळख असते) आणि ते कार्य जरी मोठं असलं तरी ती व्यक्ती मोठी किंवा महान नसते कारण ते कार्य वेगळं असू शकतं. पण कधीही जगावेगळं असू शकत नाही. आता प्रश्न असा उद्भवतो की समजा अशा लोकप्रिय किंवा नावाजलेल्या किंवा प्रसिद्ध व्यक्तिशी किंवा अशा मोठ्या किंवा महान नावाशी जर आपला संबंध असेल किंवा काही नातं असेल तर त्याचा आदर कसा बरं राखला जाऊ शकतो अशा व्यक्तिच्या कार्याशी आपलं काही नातं असेल तर आपणदेखील आपल्या कुवतीनुसार ते किंवा त्यासारखं कार्य किंवा त्या पातळीवरचं अन्य कुठलंही काम लोकांमध्ये राहून, लोकांसाठी करून ते नातं त्या कार्यातून/कामातून लोकांपर्यंत पोहोचवायचं. केवळ त्या नात्याचा/नावाचा महिमा गाणं (मग ते चांगलं असो वा वाईट असो) किंवा त्या नात्याची/नावाची (मग ते चांगलं असो वा वाईट असो) त्याची बडबड गीतं गाण्याऐवजी आपणही लोकांमध्ये लोकांसाठी काम करून त्या नावाची/नात्याची जबाबदारी स्वीकारावी. एखाद्या नात्याची/नावाची बडबड गीतं गाणं म्हणजे त्या नावाचा उदो उदो करणं. एखाद्या नावाचा उदो उदो करण्यामागे दोन हेतू असतात. एक चांगला हेतू आणि एक वाईट हेतू. वाईट हेतू म्हणजे एखाद्या नावाचा किंवा नात्याचा दुरुपयोग करणं-एखाद्याला पाण्यात पहाणं, कमी लेखणं, स्वतःला प्रतिष्ठित/ वरचढ भासवणं, कॉलर वर करणं, फायदा उचलून स्वार्थ साधणं, अन्य. चांगला हेतू म्हणजे एखाद्या नावाचा किंवा त्या नावाशी असलेल्या नात्याचा आनंद किंवा अभिमान बाळगणं. पण या चांगल्या हेतुंपलीकडेदेखील जाणं गरजेचं आहे. पलीकडे जाणं म्हणजे जबाबदारीची जाणीव होणं आणि जबाबदारी स्वीकारणं म्हणजेच वर म्हटल्याप्रमाणे कार्य किंवा काम किंवा कृती करणं. थोडक्यात सांगायचं झालं तर नाव मोठं नसतं तर कार्य/कर्म/कृत्य/काम मोठं असतं. नाव ही केवळ एक नाममात्र ओळख आहे त्या कार्याची/कामाची/ कर्माची/कृत्याची. (इथे काम मोठं असणं यातील मोठं हा शब्द भरीव काम या अर्थाने संबोधला आहे).\nआता मुद्दा आहे तो नाव बदलण्याचा. साधारणतः लग्न झाल्यावर मुलीचं नाव बदललं जातं. इथे प्रश्न येतो तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. पूर्वीच्या काळी पुरुषसत्ताक संस्कृती असल्यामुळे (आजही थोड्याफार प्रमाणात का होईना पुरुषसत्ताक संस्कृतीच आहे) सगळे व्यवहार पुरुष सांभाळत असत आणि स्त्रिया या चूल-मूल याभोवतीच घुटमळत असत. त्यामुळे स्त्रियांचं पूर्ण नाव लग्नानंतर बदललं तर जायचंच पण पुढे जाऊन होणार्या मुला-मुलींची नावंदेखील वडिलांच्या (पुरुषांच्या) नावाशीच जोडली जायची. समाजाची बांधणीच अशाप्रकारे झाली. पण माझ्यामते (कायद्याचा आधार घेऊन) नाव काय आणि कसं असायला हवं, मग ते केवळ नाव असो वा वडिलांचं/आईचं नाव लावणं असो वा आडनाव न लावणं असो, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आणि मुळात नाव बदलल्याने माणूस बदलत नाही. त्यामुळे नाव बदलण्यासाठी कुणीही संस्कृती, ��ूढी, परंपरेचा आधार घेऊ शकत नाही. हा, वर म्हटल्याप्रमाणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय आहे. आजही त्याची उदाहरणं दिसतातच ना… संजय लीला भन्साली हे नावात वडिलांचं नाव न लावता आईचं नाव लावलं आहे. परदेशात अनेक व्यक्ती आपल्या वडिलांचंच पूर्ण नाव स्वतः धारण करतात, ते केवळ ज्युनिअर असा उल्लेख पुढे करतात. आजही कित्येक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांमध्ये एकीकडे आजी, आई, नात या सगळ्यांची नावं एकच असतात. तर दुसरीकडे आजोबा, वडील, नातू यांचीसुद्धा नावं एकच असतात. मग मुद्दा तोच येतो की नावात काय आहे नाव बदलल्याने किंवा न बदलल्याने व्यक्ती किंवा व्यक्तिमत्त्व बदलत नाही. तर उलट व्यक्तिच्या\nकार्यामुळे/कर्मामुळे/कामामुळे नावाला जी ओळख प्राप्त होते ती मात्र बदलू शकते. आता तो बदल प्रगल्भतेकडे वाटचाल करणारा असावा की अधोगतिकडे वाटचाल करणारा असावा हा ज्याचा त्याचा प्रश्न किंवा ही ज्याची त्याची निवड.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=259608:2012-11-04-11-14-43&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116", "date_download": "2018-11-21T20:47:10Z", "digest": "sha1:GT4YTVTJG6MTOUNNP4C5M7SANTSMYD3I", "length": 24089, "nlines": 244, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "कोलाहल : सृजनशीलता की सेलिब्रेशन?", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> कोलाहल : सृजनशीलता की सेलिब्रेशन\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nकोलाहल : सृजन��ीलता की सेलिब्रेशन\nमुग्धा ,सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२\nगणपतीनंतर डिसेंबपर्यंतच दिवस खूप वेगाने जातात ना गणपतीनंतर नवरात्रोत्सव, दसरा आणि त्यानंतर दिवाळीच्या पाऊलखुणा\nदसऱ्याच्या दिवशी होणारी शस्त्रपूजा, सरस्वती पूजा यामागची कारणपरंपरा लक्षात घेतली तर आढळतं, त्यामागे आपल्याला दैनंदिन जगणं जगायला ज्या गोष्टी मदत करतात, त्या गोष्टींबद्दल कृतज्ञता दाखवणे, हा भाव असायचा.\nपण आज या भावनेपेक्षा सणांची चमकदमकच अधिक वाढलीय. म्हणजे काय तर सणाच्या निमित्ताने महागडी खरेदी, खाण्यापिण्याच्या पाटर्य़ा, फटाके यांचा यथेच्छ अंतर्भाव ‘सेलिब्रेशन’ या संकल्पनेत होऊ लागला आहे. आणि या सगळ्यात सण साजरा करण्यामागचा ज्ञानाधिष्ठित, तात्त्विक वा आध्यात्मिक भाव झपाटय़ाने गायब होऊ लागलाय. आपल्या घरात मुलाच्या, भाच्याच्या वा पुतण्याच्या पाटीपूजेत आपण खरंच मनापासून सहभागी असतो हेच बघा ना, पूर्वी गिरण्या वा कुठल्याही कंपनीत मशीनवर काम करणारा कामगार दसऱ्याला आपल्या मशीनची मनोभावे पूजा करायचा, तो भाव आज आपल्यात उरलाय का हेच बघा ना, पूर्वी गिरण्या वा कुठल्याही कंपनीत मशीनवर काम करणारा कामगार दसऱ्याला आपल्या मशीनची मनोभावे पूजा करायचा, तो भाव आज आपल्यात उरलाय का ज्या विद्येच्या आधारे आपण वर्षभर आपली रोजीरोटी कमावतो, त्याची आठवण आपल्याला होते का ज्या विद्येच्या आधारे आपण वर्षभर आपली रोजीरोटी कमावतो, त्याची आठवण आपल्याला होते का त्या आठवणीपोटी आपल्याला आपल्या शिक्षिकेला वा करिअरच्या सुरुवातीच्या दिवसातील फ्रेंड- फिलोसॉफर-गाइड असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला फोन करावासा वाटतो का\nत्याउलट सण हे एक सेलिब्रेशन बनलंय. खरेदीचं- झालंच तर श्रीमंती मिरवण्याचं निमित्त बनलंय. सेलिब्रेशन म्हणजे काय, तर गणपती वा दुर्गेच्या काळजाचा थरकाप होईल, इतक्या मोठय़ा आवाजातील ‘हलकट जवानी’सारख्या गाण्यांचा गजर नि कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांची माळ हे सहन करायला लावून नंतर या देवदेवतांची रवानगी बंपर टु बंपर ट्रॅफिकमध्ये हे सहन करायला लावून नंतर या देवदेवतांची रवानगी बंपर टु बंपर ट्रॅफिकमध्ये एकूणच, अलीकडे सणाचा केवळ रंजक भाग आपण सोयीस्कररीत्या उचलू लागलो आहोत आणि मानवी मनाची वाढ आणि समाजाचा विकास होण्यासाठी म्हणून सण असा जो सणाचा मुख्य पैलू होता, तो मात्र मानवाच्या शेपटीसारखा गळून पडायला लागला आहे.\nआज सण - उत्सव वाढलेत आणि ते साजरी करण्याची प्रवृत्तीही साजरा करण्याचा जोशही असा और की अगदी महाग कपडे, दागिने, डाएट प्लान, ऐसपैस शॉपिंग, रोषणाई, डेकोरेशन या सगळ्याची लयलूट असते साजरा करण्याचा जोशही असा और की अगदी महाग कपडे, दागिने, डाएट प्लान, ऐसपैस शॉपिंग, रोषणाई, डेकोरेशन या सगळ्याची लयलूट असते त्यासोबत डाएट-मेजवानी यांचा घातलेला अजब मेळ, ऑफिसमधल्या पाटर्य़ा.. एकूणच या साऱ्या गदारोळात सणाच्या दिवशी ‘शक्ती दे’च्या प्रार्थना विरून जातात का\nआज आपण पुरते शाळा, क्लास, कॉलेज, कोर्सेस आणि नोकरी या न संपणाऱ्या चक्रात अडकलोय. आणि ते निभावताना आपल्याकडे ज्ञान आणि अनुभव यांना महत्त्व द्यायला म्हणून वेळ किंवा शक्ती उरत नाही. ज्या पूर्वजांनी ‘साधुसंत येती घरा..’ ही सणाची व्याख्या केली, आज साधुसंतच काय, प्रत्यक्ष ब्रह्मदेव अवतरले, तरी त्यांना एंटरटेन करायलाही वेळ नसेल, आपल्याकडे\nपूर्वजांनी सणांची सांगड त्या ऋतूशी, त्या ऋतूत बहरणाऱ्या पाना-फुलांशी घातली. सणासंदर्भातील रुचतील, पटतील त्या गोष्टी सोबत घेत, त्यात आवश्यक ते कालानुरूप बदल करत आपल्याला पुढे नाही का सरकता येणार भोंडल्यातील सासू-सुनेची गाणी ऑफिसमधल्या बॉसवर रचण्याइतकी सृजनशीलता आपल्याला दाखवता नाही का येणार\n‘साधुसंत’ या ओळीचा अर्थ धार्मिकपेक्षा, आध्यात्मिक आणि तात्त्विक अधिक आहे. आता दिवाळी आलीच आहे. अलीकडे हवेतील गारव्यापेक्षा ‘सेलिब्रेशन’च्या सतराशे साठ जाहिरातींनी दिवाळीची चाहूल लागते. हा दिव्यांचा सण आहे, हे कबूल पण आपल्याला मंद तेवणाऱ्या दिव्यांची दिवाळी हवी की प्रखर प्रकाशात न्हाऊन निघालेली दिवाळी हवी, हा पुन्हा ज्याचा त्याचा प्रश्न\nभरगच्च शॉपिंग आणि लक्ष्मीपूजनाला उडवले जाणारे फटाके यात रमणारी तरुणाई घरी कंदील बनवणं तर सोडाच, रांगोळी काढणे, मातीचे किल्ले बनवणे, साऱ्यांनी मिळून फराळाचा पदार्थ करणे यात रमत असलेली तशी दिसत नाही. यावर ‘अभ्यास, करिअरमधून सवड नसते, या फावल्या गोष्टींकरता,’ असे फणकाऱ्याने दिलेले उत्तर आपल्या तोंडावर आदळते. (पण गंमत म्हणजे हीच तरुणाई दिवाळीच्या दिवशी भल्या पहाटे तय्यार होऊन फडके रोड आणि राम मारुती रोडवर मिरवण्यासाठी मात्र आवर्जून वेळ काढते.) मग त्यावर उतारा म्हणजे सोयीस्कर असणाऱ्या गोष्टींसाठी आपला वेळ वापरणे, हे आलेच. आणि वेळ नसेल तर मग सणाची सुट्टी गोंगाट नि बेसुमार खर्च करण्यासाठी वापरण्यापेक्षा थोडा आराम करून, चांगलं वाचून नाही का साजरी करता येणार\nखरं तर रामाने रावणाचा पराजय केला तो दसरा आणि तो आपल्या अयोध्येत परतला ती दिवाळी याचा जल्लोष म्हणून दसरा- दिवाळी साजरा करण्याची प्रथा आहे. पण तोच सण फटाके नि कच्छीबाजाच्या तालावर साजरा करताना आपण काय बरं इतका पराक्रम केलाय, निदान आपल्यासमोरचे प्रश्न तरी सत्याच्या आधारे सोडवलेत का कधी, हा विचार करता येईल का\nआज ऑफिसमध्ये दसरा-दिवाळी साजरी होते. दिवाळीच्या दिवसांत सुका मेवा नि तऱ्हेतऱ्हेच्या गिफ्टस्ची मांदियाळी पाहिली की, त्याचं पॅकेजिंग, प्लास्टिक आणि कार्डबोर्डचा अंगावर येणारा वापर हा भीतीदायक आहे. महागाईच्या नावाने ठणाणा करताना महागडय़ा शॉप्समधली गर्दी काही ओसरत नाहीए. महागाईसोबत दिखाऊपणाही वाढतोय नी भंपकपणाही. सणासाठी नवे कपडे आपण आधीही घ्यायचो, पण ते वर्षभर वापरण्यासाठी आज सणांसाठी म्हणून घेतले जाणारे कपडे पाहिले तर त्याची किंमत, ते कसे आणि आणि कधी वापरले जातील, हा विचार करूनच छाती दडपते.\nया साऱ्या गदारोळात साधीशी, कमी खर्चिक, कमी कानठळ्या बसवणारी, ऑफिशिअल गिफ्टची जबरदस्ती कमी असलेली दिवाळी आपल्या वाटय़ाला यावी, यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले, तर ही दिवाळी नक्कीच आपलं जगणं उजळून टाकणारी ठरेल\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95/", "date_download": "2018-11-21T19:38:41Z", "digest": "sha1:UPLIYQQEPSR76SURV4IZUF7P7432KAIJ", "length": 8216, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#दिशादर्शक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमित्रांनो, जेव्हा आपण आपला मार्ग ठरवून चालायला सुरुवात करतो, त्यानुसार कष्टही घेत असतो तेव्हा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी, “प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच घडेल असे कधी होत नाही. न कळत का होईना अडीअडचणी या येतच असतात. त्यावर उत्तर शोधणं, त्यातून बाहेर पडून पुढे मार्ग सुरू ठेवणे हे आपले काम असते आणि या अडचणी माणूस स्वरुपातही येऊ शकतात. यासाठी मित्र करा अथवा ओळखी वाढवा पण समोरच्याला ओळखा. आजच्याजगात खोटे पण गोड बोलून काम साधणारे खूपच आहेत. त्यांना काय त्यांचे काम साधले बास, तुमचे काय याकडे त्यांना काही देणं-घेणं नसतं.\nयाबाबतचं ताजच उदाहरण सांगतो. अर्थात ते मित्र नाही तर भाऊ होते. यातील मोठ्या भावाने त्याच्या आईला खूप काही अगदी एकत्र कुटुंब असे स्वप्न दाखवले. त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून आईने आहे तो फ्लॅट विकून ती दुसऱ्या मोठ्या फ्लॅटची वाट बघू लागली. लहान भाऊ या विरोधात असू���ही हे सारे घडले होते. तो बोलला… तसे वागला का नाही तो फोर व्हिलर-टू व्हिलर भाड्याने फ्लॅट असे स्वतःचे आयुष्य सुरू करून हे “मी कष्टाने कमावले’ असे लोकांना सांगत-मिरवत हिंडू लागला. पण आज त्याची आई वृद्धाश्रमात राहते तर लहान भाऊ पत्र्याच्या शेडमध्ये.\nअशी ही दुनिया आहे. आपण आपला मार्ग ठरवून व्यवस्थित वाटचाल करायचे ठरवतो, पण त्यात अडी-अडचणी या येतच असतात. असे नाही की कायम आपल्याला वाईटच स्वतःचा फायदा घेणारी माणसे भेटतील. काही असेही असतात जे स्वतःला त्रास सोसूनही दुसऱ्याच्या हितासाठी झटतात, तसे सल्लेही देतात. मात्र ते लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. त्यावर विचार केला पाहिजे. यासाठी आपली वाटचाल जशी व्यवस्थित तसे मनही शांत पाहिजे. येथे सारासार विचार हा प्रमुख आहे हे कधीच विसरू नका\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएका अाठवड्यात स्वाईन फ्लूचे 50 रुग्ण\nNext articleशिवसेनेच्या रणरागिणी संतापल्या\nवर्तमान ‘स्टॅन ली : सुपरहिरोंचा सुपरनिर्माता’\nचर्चा: दर्जा हीच औषध उद्योगाची ओळख\nकलंदर : सरकारी स्वायत्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-mp-bhanudas-kardile-arrested-in-shivsena-worker-murder/", "date_download": "2018-11-21T20:13:44Z", "digest": "sha1:LWOWNEJW4YUHWPSNUXJ34CNXHZVNU56O", "length": 8039, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसैनिक हत्या प्रकरण: राष्ट्रवादी आमदारानंतर आता भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवसैनिक हत्या प्रकरण: राष्ट्रवादी आमदारानंतर आता भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक\nअहमदनगर: केडगावचे शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे हत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे. आता जगताप यांचे सासरे आणि भाजप आमदार असणारे शिवाजी कर्डिले यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. कर्डिले यांच्यावर खुनाचा कट रचणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करण्याचा गुन्हा दाखल आहे.\nशनिवारी 7 एप्रिल रोजी अहमदनगरमधल्या केडगाव प्रभाग क्रमांक 32 मध्ये पोटनिवडणुकीत पार पडली, मात्र याचवेळी शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची भरदिवसा रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी राष्ट्रवादी आमदार संग्राम जगता�� त्यांचे वडील आमदार अरुण जगताप, संग्राम यांचे सासरे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा संदीप कोतकरसह 50 जणांवर खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदरम्यान, शनिवारी रात्री पोलिसांनी संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले, मात्र एखद्या चित्रपटाच्या सीन प्रमाणे आमदार कर्डिले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एसपी ऑफिसमध्ये धुडगूस घालत जगताप यांना सोडवण्यासाठी एसपी ऑफिसची तोडफोड केली होती.\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nअहमदनगर : बालेकिल्ला असलेल्या केडगावमधील काँग्रेसचे पाच उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या…\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/precious-sand-extraction-in-the-adoption-village-by-sanjay-kakade-neglect-in-the-administration/", "date_download": "2018-11-21T20:34:32Z", "digest": "sha1:HODO246AYRWVEZPGENGWD7FA4UQUM25Y", "length": 8630, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खा.संजय काकडे यांनी घेतलेल्या दत्तक गावात बेसुमार वाळू उपसा ; प्रशासनाच��� दुर्लक्ष.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nखा.संजय काकडे यांनी घेतलेल्या दत्तक गावात बेसुमार वाळू उपसा ; प्रशासनाचे दुर्लक्ष.\nटीम महाराष्ट्र देशा : खा. संजय काकडे यांनी सांसद आदर्श ग्रामच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सांसद आदर्श ग्राम जांबूत गावातुन बेसुमार वाळू उपसा होताना दिसत आहे. मात्र या गोष्टींकडे ग्राम प्रशासनापासून तहसिलदार पर्यंत सर्वच स्तरातील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे.\nसोशल मिडीयावर वाळू उपसा होत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यामुळे जांबूत हे गाव चांगलच चर्चेत आलेलं आहे. स्थानिक गावातील काही तरूणांनी यासंदर्भात आवाज उठवून देखील त्यांच्या मागण्यांकडे स्थानिक ग्राम प्रशासन कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे.\nसांसद आदर्श ग्राम जांबूत मध्ये अशा स्वरूपाचे अवैधरीत्या गौणखणिज जर उपसले जात असतील तर इतर गावांनी काय आदर्श घ्यायचा असाही सवाल ग्रामस्थांना पडतो. सध्या शिरूर तालुक्यात वाळू तस्करांचे प्रमाण वाढल्याने अशा स्वरूपात जर बेसुमार उपसा होत असेल तर गावकऱ्यांनी नेमका कुठे न्याय मागायचा असाही सवाल उपस्थित होतोय.\nसन 2015 मध्ये खा.संजय काकडे यांनी सदर गाव दत्तक म्हणून घेतलेल आहे . गावातील ठराविक विकास कामे झाली मात्र अशा स्वरूपाचा वाळू उपसा प्रकार हा गावासाठी काळीमा फासणारा विषय आहे. अशी चर्चा सध्या गावातील तरूण तसेच ग्रामस्थांमध्ये होताना दिसत आहे. यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी सबंधित गावातील ग्रामस्थांची आहे.\nपुण्याची आस्था आणि जाण असणारा खासदार हवा; वंदना चव्हाण यांचा काकडेंना टोला\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nपुणे - पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समिविष्ट झालेल्या गावातील लोकसंख्या आणि ग्रामीण भागातून शहराकडे वाढता…\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्�� सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/server-down/", "date_download": "2018-11-21T20:37:27Z", "digest": "sha1:SXPZZNZZOYPRYLCPQ5F5IWYCAN5RLB3S", "length": 9788, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सर्व्हर डाऊनमुळे दस्त नोंदणीचे काम संथगतीने", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसर्व्हर डाऊनमुळे दस्त नोंदणीचे काम संथगतीने\nपुणे : नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाऊन होत असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सर्व्हर डाऊनमुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गेलेल्या नागरिकांना तासनतास वाट पहावी लागत आहे.\nसदनिका, दुकाने, जमीन आदींच्या खरेदी-विक्रीसाठी नागरिकांना नोंदणी विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दस्त नोंदणीची ही संगणक प्रणाली राष्ट्रीय सूचना केंद्राने (एनआयसी) विकसित केली आहे. या प्रणालीसाठीचे तांत्रिक सहकर्य हे एनआयसीकडून दिले जाते. राज्यात सुमारे 506 दुय्यम निबंधक कार्यालय असून या कार्यालयांमध्ये सदनिका, दुकाने, जमिन आदींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार तसेच भाडेकरार, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र आदी प्रकारचे दस्त नोंदविले जातात.\nया कार्यालयांमध्ये हे दस्त नोंदविण्यासाठी नागरिकांची नेहमी गर्दी असते. राज्यात रोज सरासरी आठ ते नऊ हजार दस्तांची नोंदणी होते.दस���त नोंदणी प्रणालीमधील तांत्रिक समस्या अथवा सर्व्हरच्या डाऊन होण्यामुळे दस्त नोंदणीचे काम संथगतीने सुरू होते. अपेक्षित वेग मिळत नसल्याने दस्त नोंदणीसाठी नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. तर काहींना दस्त नोंदणीसाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा कार्यालयात यावे लागत आहे. मागील काही महिन्यांपासून दस्त नोंदणीच्या प्रणालीमधील तांत्रिक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीचे कामे अपेक्षित वेगाने होत नाही.\nयाविषयी वारंवार नागरिकांनी आपल्या तक्रारी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागात दिल्या आहेत. तरी यावर तोडगा काढण्यात नोंदणी विभागाला यश आलेले नाही.नोंदणी व मुद्रांक विभाग राज्याला महसूल देणारा दुसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. दरवर्षी सुमारे 21 हजार कोटींचा महसूल राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होतो. तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी असते. त्यामुळे या विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची सर्वांची भूमिका आहे. मागास आयोगाने ज्या शिफारसी…\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आ��ेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://steroidly.com/mr/hemogenin/", "date_download": "2018-11-21T19:51:00Z", "digest": "sha1:HE4F3O6CFNBC6YNF3W62OTMEDHAYAU7Q", "length": 24959, "nlines": 265, "source_domain": "steroidly.com", "title": "विक्रीसाठी Hemogenin Anadrol पुनरावलोकन [ऑनलाइन सर्वोत्कृष्ट किंमती] - Steroidly", "raw_content": "\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nघर / Anadrol / विक्रीसाठी Hemogenin Anadrol पुनरावलोकन [ऑनलाइन सर्वोत्कृष्ट किंमती]\nविक्रीसाठी Hemogenin Anadrol पुनरावलोकन [ऑनलाइन सर्वोत्कृष्ट किंमती]\nडिसेंबर 29 वर अद्यतनित, 2017\nलोड करीत आहे ...\n5. शरीर सौष्ठव डोस\n9. कोठे Hemogenin खरेदी करण्यासाठी\nHemogenin, देखील Oxymetholone म्हणून संदर्भित, एक अॅनाबॉलिक स्टिरॉइड औषध म्हणून Aventis प्रयोगशाळा उत्पादन आहे.\nहा सहसा मध्ये मिळवली वापरली जाते त्यांच्या चक्र bulking.\nहा टॅबलेट आधारित औषधोपचार त्यांच्या उशीरा टप्प्यात अशक्तपणा विविध फॉर्म उपचार हेतू आहे.\nया औषधोपचार वापर रक्त प्राप्त रुग्णाच्या शक्यता थोपवणे नाही, सुधारणा व्हिटॅमिन बी 12, लोह आणि फॉलीक ऍसिड बदलण्याची शक्यता, corticosteroids, आणि pyroxine बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ उपचार.\nHemogenin ब्राझील उत्पादन आहे. या अॅनाबॉलिक स्टिरॉइड सक्रिय घटक oxymetholone आहे. येथे ऑनलाइन Anadrole खरेदी.\nअधिक जाणून घ्या ❯\nCrazyBulk करून Anadrole स्टिरॉइड Anadrol एक शक्तिशाली कायदेशीर पर्याय आहे. तो वाढत लाल रक्त पेशी निर्माण कार्य करते, याचा अर्थ अधिक ऑक्सिजन आपल्या स्नायू पेशी नेले आहे. या स्नायू वाढ आणि शक्ती उत्पादन जलद नफ्यावर प्रोत्साहन देते. येथे वाचन सुरू ठेवा.\nतग धरण्याची क्षमता 8.7\nHemogogin बहुतेकदा येतो 50 मिग्रॅ गोळ्या.\nandrogenic स्टिरॉइड्स सर्व बाहेर, oxymetholone सर्वात शक्तिमान आहे.\nहवामान, या स्टिरॉइड संबंधित अनेक साइड इफेक्ट्स आहेत.\nOxymetholone नरामध्ये आढळणारी विशिष्ट हॉर्मोन्स संवेदी चेतातंतूंचे टोक जास्त बंधनकारक ओढ नाही. मात्र, तो शरीर वस्तुमान येतो तेव्हा स्टिरॉइड अजूनही प्रमुख नफ्यावर प्रोत्साहन सांभाळते.\nस्टिरॉइड मानवी शरीरातील प्रथिने संश्लेषण महत्त्वाच्या सुधारणा करते. एक परिणाम म्हणून, अनेक मिळवली आणि खेळाडूंचे वापर जलद आणि कार्यक्षमतेने शरीर वस्तुमान तयार करण्यासाठी oxymetholone.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी बर्नशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\nSanofi Aventis Hemogogin देते की फार्मास्युटिकल कंपनी आहे.\nही कंपनी फार्मास्युटिकल उत्पादने विविध प्रकारच्या देते. त्याचे प्रतिस्पर्धी पासून Sanofi Aventis वेगळे की एक गोष्ट कंपनी GMP किंवा चांगले उत्पादन सराव प्रमाणपत्र मालकीची आहे.\nद्वारे वितरीत केले जाते की प्रत्येक उत्पादन Sanofi Aventis गुणवत्ता उत्पादित, सुसंगतता, आणि लक्षात सुरक्षा.\nSanofi Aventis चा वापर उत्पादन पद्धती सर्व कायदे नुसार आहे. Sanofi Aventis गुणवत्ता आणि सुरक्षित उत्पादन करण्यास वचनबद्ध आहे.\nइतर नावे आणि ब्रँड तो समाविष्ट केले जाऊ शकतात:\nहे सर्व आपण कोणत्या देशात आहेत अवलंबून. पराग्वे मध्ये, Landerlan एक आहे Anadrol औषध.\nस्नायू वस्तुमान आणि आकार\nअधिक जाणून घ्या ❯\nअंतिम स्टॅक CrazyBulk सहा सर्वोत्तम विक्री कायदेशीर स्टिरॉइड पूरक एक शक्तिशाली कॉम्बो आहे. आपण शक्ती जास्तीत जास्त मदत होईल, स्नायू लाभ आणि कामगिरी. येथे अधिक जाणून घ्या.\nमोठ्या प्रमाणात स्नायू नफ्यावर डी-BAL\nउत्कृष्ट शक्ती साठी TRENOROL\nजलद पुनर्प्राप्ती साठी DECADURO\nऊर्जा आणि ड्राइव्ह CLENBUTROL\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nअनेक खेळाडूंनी आणि मिळवली इतर औषधे म्हणून एकाच वेळी Hemogogin वापर करणे निवडू शकता शक्ती महान नफ्यावर याची खात्री करण्यासाठी आणि स्नायू. Hemogogin GMAX वापरले जाऊ शकते, Somatodrol, आणि इतर कोणत्याही की पूरक वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक चालना.\nसामान्यतः, या स्टिरॉइड याची खात्री करण्यासाठी एकटा वापरले जाऊ नये स्नायू नफ्यावर सहा ते आठ आठवड्यांत गमावले नाहीत.\n21 व्या शतकात, व्याख्या आणि स्नायुंचा आहेत मृतदेह त्वरीत सौंदर्य आणि आरोग्य मानक होत आहेत.\nम्हणून, अनेक लोक एक टोन्ड शरीर साध्य करण्यासाठी व्यायाम करणे आणि निरोगी खात आहेत.\nमात्र, अनेक लोक, व्यायाम आणि फक्त एक चांगला आहार अवलंबून तेव्हा स्नायुंचा होण्याची प्रक्रिया खूप मंद आहे.\nतो एक आहे कारण Hemogogin स्नायू वस्तुमान प्राप्त करू इच्छित करणारा बस���ार नाही इतका लोकप्रिय आहे मजबूत स्टिरॉइड्स उपलब्ध. पण खूप सावध असणे. स्टेरॉइड शरीर सौष्ठव सूचविलेल्या नाहीत मुळे साइड इफेक्ट्स धोका वैद्यकीय समुदायाद्वारे हेतूने.\nआपण घेऊ तर 50 Hemogogin मिग्रॅ, आपण कदाचित प्राप्त होईल 20 ते 30 पहिल्या चार आठवड्यांत पाउंड. मात्र, पहिल्या महिन्याच्या नंतर, या स्टिरॉइड वापर परिणाम थांबविण्याचे सुरू होईल.\nआपण या स्टिरॉइड पूर्ण लाभ घेऊ आणि शक्य तितकी शरीर वस्तुमान प्राप्त करण्यासाठी एक चांगला आहार आहे आणि एक कठोर व्यायाम व्यायाम अनुसरण करणे आवश्यक आहे.\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्नवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवण्याची\nअधिक सामान्य काही Hemogogin साइड इफेक्ट्स समावेश:\ntesticular हळूहळू नष्ट होणे\nयकृत आणि पुर: स्थ कर्करोग वाढलेली शक्यता\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना Hemogogin वापर परिणाम तरुण किशोरवयीन पुरुषांमधील आणखी गंभीर होऊ शकते.\nया साइड इफेक्ट्स काही मूत्राशय चिडचिड समावेश, तीव्र शिस्नाचे दीर्घकाळ टिकणारे उत्थापन, आणि अत्यंत परिणामकारक खंड कमी.\nदुर्मिळ चिंता मध्ये, यकृताचा झापड आणि मृत्यू Hemogogin वापर केल्यानंतर उद्भवू शकते. या स्टिरॉइड दीर्घकालीन वापर चांगले कोलेस्टरॉल कमी आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढ शी.\nपेटके, थंडी वाजून येणे, मळमळ, आणि निद्रानाश इतर प्रतिकूल परिणाम या औषधोपचार वापर संबद्ध आहेत. रक्त गोठण्याची क्रिया थांबवणारे थेरपी आहेत ज्या रुग्णांना योग्य रक्तस्त्राव संधी या स्टिरॉइड वापरू नये.\nकोठे Hemogenin खरेदी करण्यासाठी\nआपण करण्यासाठी एक जुनी वहिवाट असणे आवश्यक आहे युनायटेड स्टेट्स मध्ये या स्टिरॉइड खरेदी.\nवाढले स्नायू वस्तुमान & आकार\nमोठ्या प्रमाणात पंप & पॉवर\nसुपर शक्ती & तग धरण्याची क्षमता\n100% कोणत्याही लिहून दिलेली औषधे सह कायदेशीर\nअधिक जाणून घ्या ❯\nबी एच इत्यादी . अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स अभ्यास–8. मानवी मूत्र oxymetholone असामान्य .नेहमीचे acidic चयापचय च्या ग्रॅमी / एमएस व्यक्तिचित्रण. जॉन स्टेरॉईडचा Biochem mol Biol. 1992 एप्रिल;42(2):229-42.\nAlexanian आर इत्यादी . विळा सेल अशक्तपणा साठी Oxymetholone उपचार. रक्त. 1975 जून;45(6):769-77.\nJanowska-Wieczorek एक इत्यादी . [oxymetholone सह वाढ होण्याची शक्ती नसलेला अशक्तपणा उपचार]. पोळ Tyg लेक. 1978 जुलै 31;33(31):1209-11. पोलिश.\nCardoso CR इत्यादी . गॅस रासायनिक पृथ: क्करणाची एक पद्धत-वस्तुमान spectrometry वापरून मानवी प्लाजमा विश्लेषण oxymetholone यांची निश्चिती प्रमाणीकरण. pharmacokinetic अभ्यास अर्ज. जॉन Chromatogr ब Analyt Technol Biomed जीवन वैज्ञानिक. 2002 जुलै 25;775(1):1-8.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्न\nअधिक जाणून घ्या ❯\nतग धरण्याची क्षमता 8.7\nमिळवा 20% आता बंद\nआमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप | गोपनीयता धोरण | सेवा अटी\nकॉपीराइट 2015-2017 Steroidly.com. सर्व हक्क राखीव.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी कमी होणेशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/farmer-suicides-in-maharashtra-13-1742243/lite/", "date_download": "2018-11-21T20:18:17Z", "digest": "sha1:DR7CZRF6HV6MRSO6LM64MDBNMRKDIS33", "length": 8270, "nlines": 104, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Farmer suicides in Maharashtra | पत्नी, दोन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या | Loksatta", "raw_content": "\nपत्नी, दोन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या\nपत्नी, दोन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या\nघरगुती वादातून फुलंब्री तालुक्यातील पिंप्री येथील घटना\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\nघरगुती वादातून फुलंब्री तालुक्यातील पिंप्री येथील घटना\nघरगुती वादातून एकाने पत्नी व दोन चिमुकल्या मुलींची हत्या करून स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना फुलंब्री तालुक्यातील पिंप्री (सातळ) येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. कृष्णा तात्याराव देवरे (वय ३२), शिवकन्या कृष्णा देवरे (वय ३०), सर्वदा (वय ६) व हिंदवी (वय ५), अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल आम्ले यांनी दिली.\nघटनेबाबत वडोदबाजार पोलीस व स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार फुलंब्री तालुक्यातील पिंप्री (सातळ) हे आळंद ते बोरगाव रस्त्यावरील काहीसे आडवळणावरचे गाव. प्रिंप्री तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष तात्याराव देवरे यांचा कृष्णा हा सर्वात मोठा मुलगा. त्याला तीन लहान भाऊ. कृष्णा देवरे हे आपल्या आई-वडील व कुटुंबासह एकाच ठिकाणी वेगळय़ा घरात राहत होते. नेहमीप्रमाणे कृष्णा देवरे यांचे वडील व आई सकाळी उठून घराच्या पाठीमागील वाडय़ात चहा घेत होते. बराच वेळ होऊन गेला तरी कृष्णाच्या घराच्या दरवाजा उघडलेला दिसला नाही, त्यामुळे ते कृष्णा राहत असलेल्या खोलीचा दरवाजा उघडायला गेले असता त्यावर एक चिठ्ठी लावलेली आढळली. त्यामध्ये लिहिले होते ‘आधी पोलिसांना फोन करा, नंतर दरवाजा उघडा.’ तसेच चिठ्ठीवर आठ वेळेस ‘राम.. राम..’ असे लिहिले होते. तात्याराव यांनी आत डोकावून बघितले असता कृष्णा हे पत्र्याच्या आढय़ाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली.\nपोलीस पाटील पांडुरंग पवार यांनी वडोदबाजार पोलिसांना कळविले. सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिवकन्याच्या डोक्यात शस्त्राचा घाव होता, तर सर्वदा, हिंदवी यांचा गळा दाबून खून केल्याचे दिसून आले. घटनेचा पंचनामा करून चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वदोडबजार प्राथमिक केंद्रात पाठविले. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल आम्ले यांनी घटनास्थळी पाहणी केली.\nदरम्यान, कृष्णा व त्याची पत्नी शिवकन्या यांच्यात काही दिवसांपासून वाद होता. काही दिवस शिवकन्या ही सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील माहेरीही राहत होती. काही दिवसांपूर्वीच ती पुन्हा सासरी आली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/fishing-trawler-was-on-fire-3-nautical-miles-outside-karwar-naval-harbour-on-sept-5-1745094/", "date_download": "2018-11-21T20:18:36Z", "digest": "sha1:T5XNPN3QLCWHZ2KRA2DXORC3FEZF7WMR", "length": 9815, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fishing trawler, was on fire 3 nautical miles outside Karwar naval harbour on Sept 5 | समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीला लागली आग, एकाचा मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nसमुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीला लागली आग, एकाचा मृत्यू\nसमुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीला लागली आग, एकाचा मृत्यू\nआग नियंत्रणात आणण्यासाठी नौदलाच्या फास्ट इंटरसेक्शन क्राफ्टने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली\nसमुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीला आग लागून एकाचा मृत्यू झाला. कारवार मध्ये ही घटना घडली. जलपद्मा असे या बोटीचे नाव होते. ही आग लागताच भरसमुद्रात बोटीवर ज्वाळांचे लोट पसरले. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी नौदलाच्या फास्ट इंटरसेक्शन क्राफ्टने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. इंजिन रूममधील स्वयंपाकाच्या केरोसिन स्टोव्हचा स्फोट झाल्याने बोटीला आग लागली होती. या दुर्घटनेत बोटीत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. जखमी रूग्णावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214803-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://dharmarajya.org/?page_id=1156", "date_download": "2018-11-21T20:41:18Z", "digest": "sha1:L63KS55FNR6CVPH54IUYIWHDLHOWGGUF", "length": 36901, "nlines": 178, "source_domain": "dharmarajya.org", "title": "धर्मराज्य पक्ष – महानगरपालिकेचा लेखाजोखा", "raw_content": "नेहमी विचारले जाणारे प्रश्न\n०२२ - २५३४ ८३४४\nमहाराष्ट्र राज्य व राष्ट्र\nठाणे शहर व जिल्हा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nठाण्यातील सर्वपक्षीय राजकारण्यांनी मिळून करून दाखवले”ठाण्याचे वाटोळे आणि भ्रष्टाचाराचे घोटाळे”\nकालचा भाजीवाला वा रिक्षावाला, एकदा का ठाणे महानगरपालिकेत निवडून गेला की, अल्पावधितच बंगला/आलिशान फ्लॅट्स्-महागडया गाडया बाळगणारा ‘गडगंज संपत्तीवाला’ बनतोय हे ‘ठामपा’च्या ३० वर्षांच्या कारभाराचं मन अस्वस्थ करणारं व्यवच्छेदक लक्षण होय भ्रष्टाचारातला अफाट पैसा (प्रत्येक विकास कामात ५०% हून अधिक रक्कम ठाण्यातील सर्वपक्षीय राजकारणी व महापालिका अधिकारी/कर्मचारी यांना द्याव्या लागणाऱ्या टक्केवारीत फस्त होते भ्रष्टाचारातला अफाट पैसा (प्रत्येक विकास कामात ५०% हून अधिक रक्कम ठाण्यातील सर्वपक्षीय राजकारणी व महापालिका अधिकारी/कर्मचारी यांना द्याव्या लागणाऱ्या टक्केवारीत फस्त होते) जिरविण्याचा ‘शाप’ जडलेल्या, या ठाण्याच्या भूमीवर आजवर असंख्य भ्रष्टाचाराचे घोटाळे घडले… बातम्या घडल्या… समित्या नेमल्या गेल्या… कागदोपत्री कामाचे तमाशे यथासांग पार पडले, पुढे मात्र कसं सगळं रितीरिवाजाप्रमाणं व संगनमतानं ‘शांतम् पापम्’ घडलं) जिरविण्याचा ‘शाप’ जडलेल्या, या ठाण्याच्या भूमीवर आजवर असंख्य भ्रष्टाचाराचे घोटाळे घडले… बातम्या घडल्या… समित्या नेमल्या गेल्या… कागदोपत्री कामाचे तमाशे यथासांग पार पडले, पुढे मात्र कसं सगळं रितीरिवाजाप्रमाणं व संगनमतानं ‘शांतम् पापम्’ घडलं यापैकी नंदलालसमितीच्या अहवालात तर भ्रष्टाचाराचा गुन्हेगारी ठपका ठेवलेल्यांपैकी बहुतेक जण आजही नगरसेवक/आमदार म्हणून ठाण्यात मिरवतायतं… हे सुसंस्कृत ठाणेकरांना अत्यंत लज्जास्पद आहे; पण हे सारं आपण आपल्या मध्यमवर्गीय अलिप्ततेच्या कोषातून बाहेर येऊन विचार करणार असलो तर आणि तरच.. अन्यथा नव्हे यापैकी नंदलालसमितीच्या अहवालात तर भ्रष्टाचाराचा गुन्हेगारी ठपका ठेवलेल्यांपैकी बहुतेक जण आजही नगरसेवक/आमदार म्हणून ठाण्यात मिरवतायतं… हे सुसंस्कृत ठाणेकरांना अत्यंत लज्जास्पद आहे; पण हे सारं आपण आपल्या मध्यमवर्गीय अलिप्ततेच्या कोषातून बाहेर येऊन विचार करणार असलो तर आणि तरच.. अन्यथा नव्हे काही अपवाद वगळता, बहुसंख्य नगरसेवक आरपार भ्रष्ट व त्यातील बरेच गुन्हेगारी प्रवृत्तिचे असणं, हे ‘ठामपा’चं दुर्दैवी प्राक्तन बदलणं आपल्याच हाती आहे; हे नम्रतापूर्वक नमूद करून महापालिकेचा ‘महालेखाजोखा’ खालीलप्रमाणे मांडीत आहोत.\n१. वृक्षर���जीने नटलेले तलावं चे सुंदर शहर अशी पूर्वी ख्याती असणाऱ्या ठाणे शहराची अलीकडच्या काळात अनधिकृत बांधकामाचे शहर म्हणून अपकिर्ती सर्वत्र गाजतेयं.\n२. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांची संख्या १लाखाहून अधिक व २० लाखांच्या ठाण्यातील लोकसंख्येपैकी जवळपास ४०% (म्हणजेच ७ ते ८ लाख) जनता अनधिकृत झोपडपट्टया व अनधिकृत बांधकामात रहाते.\n३. ठाणे शहरातील विविध राजकीय पक्षांची शेकडो कार्यालये अनधिकृत.\n४. मुंबई उच्चन्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून येऊर परिसरातील धनदांडग्यांचे व भ्रष्ट राजकीय नेत्यांचे बंगले अनधिकृतरित्या आजही उभे.\n१. ठाणे शहराला दररोज पुरवठा होणाऱ्या ४२२दशलक्ष लिटर (डस्क्) पुरवठ्या पैकी ३०% म्हणजेच अंदाजे १२५ दशलक्ष लिटर पाण्याची दररोज खुलेआम चोरी केली जाते. (त्याबाबत २७ पालिका अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई व खातेनिहाय चैकशी सुरू…मात्र त्यांना पाठीशी घालणारे व मदत करणारे स्थानिक राजकारणी अद्याप मोकळे) ‘ठामपा’ला पाणी वितरणात गळती व चोरीमुळे दरवर्षी अंदाजे २५ कोटी रू.चा तोटा.\n२. म.औ.वि.मं. व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना पाणीबिलापोटी देय असलेल्या सुमारे ४३३ कोटी रूपये वादग्रस्त थकबाकीची ठामपाच्या डोक्यावर टांगती तलवार.\n३. ठाण्याच्या जलवाहिन्या अनेक ठिकाणी गंजलेल्या अवस्थेत असून ठिकठिकाणी त्यांचा प्रवास गटारांमधून व सांडपाण्याच्या नाल्यातून होतो. (ठामपाच्या अहवालानुसार ठाणे परिसरातील ७७% पेय जल अनेकविध कारणांमुळे आरोग्याच्या दृष्टीनं पिण्यास अयोग्य).\n१. शहरात दररोज अंदाजे ३५० दशलक्ष लिटर (डस्क्) सांडपाणी व मलजलाची निर्मिती होते.\n२. अत्यंत धक्कादायक बाब ही की, गेली ३० वर्षे कुठलीही आवश्यक शास्त्रीय प्रक्रिया न करता हे बहुतांश सांडपाणी व मलजल थेट ठाण्याच्या खाडीत सोडले जात आहे. हा जलचर व पर्यावरणाच्या दृष्टीनं प्रदीर्घ काळ जलप्रदूषण कायद्याला पायदळी तुडवून केला गेलेला निसर्गावरील अनन्वित अत्याचार होय\n३० वर्षांच्या कर्तव्यशून्यतेनंतर प्रस्तावित केल्या गेलेल्या विविध मलप्रक्रिया केंद्रांच्या उभारणीची सद्यस्थिती खालील कोष्टकावरून सहजी कळून येईल.\nप्रकल्प पूर्ण होण्याचे साल\nकोपरी १२० १५० २३० ८० ५३ % २०१० अजून पूर्ण नाही\nकळवा १०० १४० २०४ ६४ ४५ % २०१० अजून पूर्ण नाही\nमुंब्रा ३२ ४२ ७० २८ ६ ६ % २०१० अजून पूर��ण नाही\n(वरील प्रकल्पांच्या संथगती प्रवासामुळे सर्व प्रकल्पांचा खर्च अंदाजे १७२ कोटींनी म्हणजेच ५२% हून अधिक वाढलेला आहे व प्रकल्प बांधणीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभेच आहे.)\n१. ठाणे शहरात दररोज जवळजवळ ७०० टन घनकचऱ्याची निर्मिती होते, ज्यामध्ये अंदाजे ७०% जैविक कचऱ्याचा अंतर्भाव असतो.\n२. गेल्या ३० वर्षात या मुंबईपेक्षा अधिक वेगाने वाढणाऱ्या ठाण्यातील लोकसंख्येसाठी येथील राजकारण्यांना भूखंड आरक्षित करता आलेला नाही.\n३. अशातऱ्हेनं पर्यावरणाच्या व नागरिकांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या ‘घनकचरा व्यवस्थापना’च्या अक्षम्य हेळसांड झालेली आहे.\n४. खाडीकिनारी तसेच काही खाजगी जागांमध्ये कुठल्याही प्रकारे प्रक्रिया न करता हा घनकचरा टाकला जात असल्याकारणाने शहरातील जलस्त्रोत बिघडल्यामुळे, हवेतील प्रदूषण वाढल्यामुळे, खाडीतील जलचरसृष्टीला प्रचंड धोका निर्माण झाल्यामुळे फार मोठ्या गंभीर पर्यावरणाच्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत.\n५. राजकीय वरदहस्तामुळे वादग्रस्त ‘अॅन्थनी वेस्ट हॅंडलिंग’ या खाजगी कंपनीला ठाण्यातील कचरा उचलण्याचे संपूर्ण कंत्राट मक्तेदारीने.\n१९८९ साली मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली ठामपा परिवहन सेवा आज त्यातील प्रचंड भ्रष्टाचार व अकार्यक्षम कारभारामुळे मरणासन्न अवस्थेत आहे.\n१. राष्ट्रीय मानकानुसार दरलाख लोकसंख्येमागे ३० बसेस हे प्रमाण असताना ठाण्यामध्ये हेच प्रमाण दरलाख लोकसंख्येमागे केवळ १८ बसेस एवढेच आहे (दिल्ली, बंगळूर, चेन्नई मध्ये हेच प्रमाण अनुक्रमे दरलाख लोकसंख्येमागे ४४, ३९ व ३३ बस एवढे मोठे आहे).\n२. ठाण्यातील २० लाखाच्या लोकसंख्येला ६०० बसेसची आवश्यकता असताना दररोज जेमतेम अंदाजे २५०च्या आसपास बसेस रस्त्यावर धावतात.\n३. परिवहनच्या ताळेबंदात विकत घेतलेले हजारो टायर्स व इतर महागड्या स्पेअर स्पार्टस्चा हिशेब जुळत नाही. तसेच राजकारण्यांच्या गाड्यांसाठी व त्यांच्या आशिर्वादाने चाललेल्या छुप्या डिझेलचोरीमुळे परिवहन संत्रस्थ.\n४. परिवहनचे अनेक कर्मचारी सर्वपक्षीय राजकारणी व पालिका अधिकारी यांच्या खाजगी दिमतीत बेकायदा तैनात.\n१. ठामपाला आजवर ‘खड्डेमुक्त रस्ते’ कसे असावेत याचा ‘रस्ता’च भ्रष्टाचारामुळे सापडलेला नाही.\n२. ठाण्यात २८० किमी लांबी��्या रस्त्यांपैकी ६० किमी लांबीचे रस्ते कॉंक्रिटचे, तर आजवर रस्त्यांवर केलेल्या प्रयोगात पालिकेचे साधारण ५०० कोटी रू. खड्ड्यात.\n३. २४०कोटीची रस्त्याच्या कामाची टेंडरे चर्चेविना मंजूर तर ३०० कोटी रू. ची टेंडरे ३० मिनिटांत मंजूर.\n४. साधारण रस्त्यांच्या निम्मे, म्हणजेच ठाण्यात १३८ किमी लांबीचे नाले आहेत. सध्या फार मोठा नालेसफाई घोटाळा वृत्तपत्रातून गाजतोयं.\n५. नाला डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’च्या सदराखाली ६०९ कोटींची वारेमाप उधळपट्टी.\n६. ठाण्यातील रस्ते एकतर खड्ड्यां च्या किंवा फेरीवाल्यांच्या मालकीचे असतात. फुटपाथ व रस्ते अडवून बसलेले हजारो अनधिकृत फेरीवाले हे स्थानिक नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांच्या दृष्टीने पैशाची ‘सोन्याची खाण’ बनलेले आहेत.\n७. ठाण्यात अडवल्या गेलल्या व अरूंद रस्त्यांमुळे व वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंग ही फार मोठी समस्या आहे व या पार्किंगचा ठेका देण्यात देखील फार मोठा भ्रष्टाचार गुंतलेला आहे.\nजकात हे ठामपाचे महत्वाचे उत्पादनाचे साधन असून वर्ष २०१२ चे अपेक्षित उत्पन्न ४९४ कोटी आहे.\n१. ठामपातर्फे निर्धारित लक्ष्यानुसार जकातवसूली १००% हून अधिक होत असल्याचे भासवले जात असले, तरीही ती धूळफेक आहे.\n२. ठाण्यातील ४३ वाईन्सशॉप्सवर १५० कोटी जकात बुडवल्याचा आरोप करून दोन दुकानांना सील लावण्याची कारवाई केली. मात्र त्या कारवाईचे पुढे काय झाले, ही गोष्ट गुलदस्त्यात आहे.\n३. तसेच सोनेचांदी विक्री करणाऱ्या दुकांनांवरदेखील अशीच करोडो रू. जकात चुकविल्याचा आरोप करून सकृतदर्शनी कारवाई करण्याचा घाट घातला गेला. मात्र पुढे सगळे प्रकरण थंड बस्त्यात बांधले गेले.\n४. अशातऱ्हेनं ठामपाचा शेकडो कोटींचा अधिकचा जकातरूपी संभाव्य महसूल सर्वपक्षीय राजकारणी, महापालिका अधिकारी व दुकानदार-व्यापारी यांच्या भ्रष्ट व गुन्हेगारी संगनमताने दरवर्षी बुडविला जातो, हे ढळढळीत सत्य आहे.\n५. ठाणे शहरातून कोणत्याही दिशेने बाहेर पडताना चालू असलेली टोलवसूली ही दिवसाढवळ्या चाललेली, पूर्वीच्या ‘ठग’ लोकांसारखी वाटमारी असून; त्यात ठाण्यातील सर्वपक्षीय राजकीय नेते भागीदार आहेत.\nपर्यावरण, मोकळ्या जागा व हरित जागा\n१. ठाण्यात येणारे पायाभूत सुविधाप्रकल्प हे केवळ त्यातून मिळणाऱ्या टक्केवारीच्याच निकषावर येतात, नागरीहिताचा ���िचार त्यात बाजूला पडतो आणि पर्यावरणाचा विचाराचा तर त्यात बिलकूल अंतर्भाव नसतो.\n२. कुठल्याही शहरात राष्ट्रीय मानकानुसार दरहजार लोकसंख्येमागे अनुक्रमे ०.४ हेक्टर मोकळी जागा व ०.२ हेक्टर बागबगिचे असायला हवेत. प्रत्यक्षात धक्कादायक बाब ही की, ठाणेशहरात ही सगळी ‘मानकं’ मोडीत काढली गेल्यामुळे आजमितीस ठाण्यात दरहजार लोकसंख्येमागे अनुक्रमे ०.००५ हेक्टर मोकळी जागा व ०.१४५ हेक्टर एवढेच बागबगिचे आहेत.\n३. ठाण्यात एकूण १४ लाख वाहने असून त्यातील निम्मी म्हणजेच जवळपास ७लाख वाहने दुचाकी आहेत. गेल्यावर्षी ठाण्यात २. ६४ कोटी लिटर्स पेट्रोल व १.७५ कोटी लिटर्स डिझेल वाहनांव्दारे जाळले गेले.\n४. यासर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून, ठाण्यातील नागरी संस्कृतिचा व पर्यावरणाचा वारेमाप ऱ्हास झालेला आहे. आता या शहरात धूळ व धूराच्या साम्राज्याने साधी शुध्द हवा श्वसनासाठी मिळणं, ही चैनीची बाब झाली आहे.\nमहापालिकेची एकंदर आर्थिक स्थिती नाजूक आहे,या स्थितीस कारण होणारी लूट, उदा. श्रछछन्त्ड या स्कीम खाली ठामपाचे जे अनेक प्रकल्प सुरु आहेत, त्याचा प्रस्तावित खर्च ६९३ कोटी रुपयांचा होता. पूर्णत्वास जाताना त्यांचा खर्च होणार आहे, १०७१ कोटी अथवा अधिक, म्हणजे ५५% जास्त. याचा बोजा महापालिकेवर साधारण ३८० कोटी रुपयांचा पडणार आहे. मालमत्ता कर थकबाकी गेल्या वर्षीची ६१ कोटी रुपये आहे. अहवालाप्रमाणे विविध कारणांनी झालेले आर्थिक नुकसान ६६.३६ कोटी, ७.८३ कोटी रुपये वसूली बाकी. २६३ कोटी रुपयांचे कर्ज. पाणी वितरणात होणारी वार्षिक २५% आर्थिक तूट साधारण २५ कोटी रुपये. सुमारे ४३३ कोटी रुपये पाण्याची वादग्रस्त देणी ठामपाच्या डोक्यावर आहेत. टीमटीची सुरु असलेली आर्थिक अधोगती. या सर्व बाबींचा विचार करता महापालिकेची सत्य आर्थिक परिस्थिती २०१०-११चे लेखा परीक्षण अहवाल आल्यानंतरच दिसेल. जवळपास १००० कोटी रुपयांचे अतिरिक्त ओझे ठामपाच्या मानगुटीवर असणार आहे.\nठाणे महानगरपालिकेत कोणीही सत्ताधारी पक्ष नाही, किंवा कोणीही विरोधी पक्ष नाही वा कोणीही जबाबदार अधिकारी नाही… येथे एकच ‘पक्ष’ अस्तित्वात आहे, तो म्हणजे ‘लुटारूंचंचा पक्ष’\n“येथे फक्त निवडणूकीपूर्वी कलगीतुरा… निवडणूकीनंतरं मात्र आपापसात सलगी व जनतेच्या पाठीत सुरा; असा उफराटा न्याय आहे”.\nते मराठी तरुण ‘नोकरी’ माग��यला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे \nआदर्श अहवाल स्विकारून तत्काळ अंमलबजावणी करा – धर्मराज्य पक्षाची जाहीर मागणी\tDecember 21, 2013\nआण्विक अपघात पहिला स्मृतीदिन\tMarch 12, 2012\nइडिकॉन, मुंबई कामगारांना मिळणार रूपये 14,440/- रूपयांची भरघोस वाढ.\tNovember 24, 2014\nइयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश\n मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा\nते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे \nआमचा पाचवा ग्रामीण मराठी तरुण बळी गेला, ‘राक्षसी’ पोलीसी चाचणीत..... एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न कालपरवाच केला. .......हे काय चाललयं, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात लहानपणी आम्ही सर्कशीत ”मौत का कुवाँ“ हा, मृत्युचं चुंबन घेणारा थरारक अनुभव घ्यायचो .... मात्र, असली ”मौत की दौड“ प्रथमच अनुभवतोयं..... भरदुपारी रणरणत्या उन्हात\n20 मार्च – जागतिक चिमणी दिवसानिमित्त भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’ वाटणार ‘चिमण्यांची घरटी’\nजागतिक चिमणी दिनानिमित्त, भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’, 20 मार्च रोजी, पर्यावरण संरक्षणासाठी वाया गेलेल्या लाकूडफाट्यातून शेकडो ‘चिमण्यांची घरटी’, गृहसंकुल&चाळीत वाटणार असल्याची माहिती ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी दिलीय. गेली तीन वर्षे हा उपक्रम ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने सुरू आहे.\n‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त ���िद्यमाने ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न\n‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे खोपट विभागतर्फे ‘रक्तदान शिबीर’ संपन्न झाले. या शिबीरात ऐच्छिक 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिव्हील रूग्णालयाचे डॉ. मनोजकुमार मोहन, शिल्पा कुलकर्णी (स्टाफ नर्स), अमृत झोमरे\nउल्हासनगर येथे मोफत हृद्यविकार तपासणी शिबीराचे आयोजन\n‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘गोदरेज मेमोरियल रूग्णालय’’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उल्हासनगर येथे मोफत हृद्याविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीरात भगव्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना रक्तदाब तपासणी (30 वर्षावरील व्यक्तींसाठी), मधुमेह तपासणी (30 वर्\nधर्मराज्य महिला संघटना स्थापना मेळावा\nनिसर्गाचा समतोल’ राखून माणसांचे आरोग्य, मनःस्वास्थ्य त्यांचे सौहार्द्रपूर्ण परस्पर-संबंध, साहित्य-संगीत-काव्य-नाटय यांच्या अभिरूचीनं नटलेल्या संस्कृति...व त्यामुळे समाजात नांदत असलेली शांती व प्रसन्नता हा खरा विकास होय हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल\nइयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश\n मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल ���ृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा\nधर्मराज्य पक्षाच्या ताज्या घडामोडी, बातम्या, लेख तसेच कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्या ई-मेलवर मिळण्यासाठी आपल्या ई-मेलची खाली नोंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/1/21/bhasha-shikshan.aspx", "date_download": "2018-11-21T19:51:50Z", "digest": "sha1:ZVLRB7UMES7UIGUKZ72ZRMAZNWWSWINY", "length": 10300, "nlines": 56, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "भाषा शिक्षण – एक आनंद", "raw_content": "\nभाषा शिक्षण – एक आनंद\nभाषा शिकण्याची क्षमता जन्मापासूनच\nपर्ल झू नावाची एक लेखिका आपल्या ‘थिंकिंगेअर’ नावाच्या पुस्तकात म्हणते, “भाषा शिकणं म्हणजे एक नवी खिडकी उघडण्यासारखं असतं. ही खिडकी आपल्याला जगाकडे अधिक जवळून बघायला शिकवते”.\n“मुलांना वयाच्या कितव्या वर्षापासून परकीय भाषा शिकवायला सुरुवात करावी”, असा प्रश्न मला एक भाषातज्ञ म्हणून नेहमी विचारला जातो. त्याला माझं उत्तर “त्यांच्या जन्मापासून” असं असतं. एक भाषाशिक्षिका म्हणूनच नव्हे, तर एक आई म्हणूनसुद्धा मी तेच सांगेन. जितक्या जास्त भाषा आणि जितक्या आधीपासून मुलांच्या कानावर पडतील, तितकं मुलं त्या लवकर ग्रहण करतात, हे मी स्वानुभवावरुन सांगू शकते. घरात जर कुणी मातृभाषेव्यतिरिक्त इतर कुठल्या भाषेचा जाणकार असेल, तर जसं आपण मुलांना भरवताना काऊ-चिऊच्या गोष्टी सांगतो, तसंच त्यांना इतर भाषांमधली गाणी ऐकवायलाही काही हरकत नसते.\nपहिली एक-दीड वर्ष मुलांचा स्वभाव फक्त ऐकण्याचा असतो. त्यात जी भाषा त्यांच्या जास्तीतजास्त कानावर पडेल, त्याच भाषेतील शब्द अगदी नैसर्गिकरित्या त्यांच्या तोडून बाहेर पडतात. याचं एक कारण असं सांगता येईल, की मुलं अनुकरणप्रिय असतात. “आई जे बोलतेय, ते व्याकरणदृष्ट्या बरोबर की चूक” हा विचार करण्याची त्यांची मानसिक व बौद्धिक क्षमता नसल्याने. ती हुबेहूब आईची नक्कल करतात. दोन वेगळ्या भाषा स्वतंत्रपणे ओळखायलाही मुलं लगेच शिकतात. या बाबतीतला एका फ्रेंच भाषा शिक्षकाचा अनुभव फार बोलका आहे.\nआपण लहान मुलांना पाण्याला ‘पापा’ म्हणायला शिकवत���. फ्रेंच भाषेत ‘पापा’ या शब्दाचा अर्थ इंग्रजीप्रमाणेच वडील असा आहे. त्यामुळे “पापा कुठे आहे”, असा प्रश्न आपल्या दहा महिन्याच्या मुलीला त्याने विचारला असता, ती पाण्याकडे बोट दाखवत असे. मात्र तोच प्रश्न फ्रेंचमध्ये विचारला असता, तिचं बोट आपसूक बाबाकडे जाई. दोन वेगळ्या भाषा आणि त्यातल्या एकाच शब्दाचे दोन वेगळे अर्थ ओळखण्याचं वरवर पाहता कठीण वाटणारं काम त्या बाळाला सहज जमलं होतं. याचं कारण तिच्या कानावर ती भाषा बाबाच्या, त्याच्या मित्रांच्या तोंडून सतत पडत होती.\nआमच्या घरात कुणीही परकीय भाषेचा जाणकार नाही. अशा वेळी आम्हाला काय करता येईल” असा प्रश्न साहजिकच अनेकांच्या मनात येतो. ‘इंटरनेट’ हा अशा वेळी आपला आधार ठरू शकेल. एखाद्या भाषेच्या जाणकाराकडून त्या भाषेतली बडबडगीतं आपल्याला मुलांना ऐकवता येतील. बऱ्याचशा पाळणाघरामध्येही आजकाल परकीय भाषांचे छोटे छोटे उपक्रम सुरू झाले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ४ ते ८ आणि ८ ते १२ अशा दोन वयोगटांमध्ये विविध ठिकाणी मुलांसाठी भाषावर्ग चालवले जातात.\nनासोम चॉम्स्की हा एक प्रसिद्ध भाषातज्ञ म्हणतो, “भाषा म्हणजे शब्द नव्हेत. संस्कृती, प्रथा, समाज, इतिहास या सगळ्यांना एकसंध राखण्याचं साधनं म्हणजे भाषा. परकीय भाषेचं व्याकरण, उच्चार, वाक्यरचना, साहित्य, त्या त्या देशांची संस्कृती, चालीरीती, इतिहास या गोष्टी ऐकतांना कितीही मनोरंजक वाटत असल्या, तरीही त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्याची आवड असावी लागते. अगदी लहान वयात मुलांना परकीय भाषेची ओळख करून देणं हे जितकं योग्य आहे. तितकंच ‘त्याची आवड भाषेकडे नाही’ हे ओळखून कुठलाही जबरदस्ती न करता, त्यांच्या आवडीचं क्षेत्र त्यांना निवडू देणं हेही योग्य आणि आवश्यक आहे.\n‘तुझ्या मुलाला भाषा शिकवण्याबाबतच्या तुझ्या भविष्यातील योजना काय’ असा प्रश्न मला जेव्हा लोक विचारतात, तेव्हा मी हेच सांगते, की माझा मुलगा आता फक्त ५ वर्षांचा आहे. त्याच्या जन्मापासून मी त्याच्याशी छोटी छोटी वाक्यं स्पॅनिश, बंगाली अशा विविध भाषांत बोलत आले आहे. आणखी काही वर्ष मी त्याला स्पॅनिश बोलायला जरूर शिकवेन: पण शास्त्रीदृष्ट्या ती भाषा शिकायची किंवा नाही, हे त्याचं त्यानेच ठरवायचं आहे. ‘शेवटी त्यातून आनंद मिळणं' हेच जास्त महत्त्वाचं, नाही का \n- सृजना मुळे – कथळकर\n(स्पॅनिश भाष��, साहित्य आणि संस्कृती या विषयांचे पदव्युत्तर शिक्षण लेखिकेने घेतले आहे. सध्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात परदेशी भाषा विभागात अध्यापनाचे काम करीत आहे.)\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dam-storage-status-marathwadamaharashtra-5192", "date_download": "2018-11-21T21:10:46Z", "digest": "sha1:W7TWSVYASVIOI36BEZS73KECWCIHQPBE", "length": 14960, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, dam storage status in marathwada,maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ४७ टक्‍के उपयुक्त पाणीसाठा\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ४७ टक्‍के उपयुक्त पाणीसाठा\nबुधवार, 24 जानेवारी 2018\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांमध्ये केवळ ४७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये मोठ्या प्रकल्पांसह मध्यम, लघू व तेरणा, मांजरा, रेणा नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी असलेला उपयुक्‍त पाणीसाठा चिंतेत भर घालणारा आहे.\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांमध्ये केवळ ४७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये मोठ्या प्रकल्पांसह मध्यम, लघू व तेरणा, मांजरा, रेणा नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी असलेला उपयुक्‍त पाणीसाठा चिंतेत भर घालणारा आहे.\nमराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्याअखेर ४९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ ७५ मध्यम प्रकल्पांत ४८, ७४३ लघू प्रकल्पांत ३५, तेरणा, मांजरा, रेणा नद्यांवरील २४ बंधाऱ्यांमध्ये ४५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. केवळ गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांत असलेल्या ५८ टक्‍क्‍यांवरील उपयुक्‍त पाणीसाठाच काय तो दिलासा देणारा आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती कमालीची चिंताजनक असून, या प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. या संपूर्ण प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा दहा टक्‍क्‍यांवर आला आहे. जानेवारी २०१७ मध्ये मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांत ६३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता.\nमोठ्या ११ प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे ३ प्रकल्पांत ५० ते ७५, तर २ मोठ्या प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.\nमराठवाड्यातील ७४३ लघू प्रकल्पांपैकी ३०३ लघू प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. केवळ ८५ प्रकल्पांमध्येच ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. जानेवारी २०१७ मध्ये मराठवाड्यातील लघू प्रकल्पांमध्ये ५५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/bank-sbi-atm-personal-banking-magstripe-debit-cardholders-know-in-hindi-300070.html", "date_download": "2018-11-21T19:54:59Z", "digest": "sha1:C4YNPXZTTNEL3AQA4SSRVJEEDYZCBXRE", "length": 4819, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - PHOTOS : एसबीआयचे डेबिट कार्ड होणार बंद, नवीन कार्ड घेण्याची 'ही' शेवटची तारीख–News18 Lokmat", "raw_content": "\nPHOTOS : एसबीआयचे डेबिट कार्ड होणार बंद, नवीन कार्ड घेण्याची 'ही' शेवटची तारीख\nनवी दिल्ली, 11 आॅगस्ट : भारतीय स्टेट बँकेचं एटीएम तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण एसबीआयने एटीएम कार्डसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एसबीआयने आपले जुने मॅजिस्ट्रिप म्हणजे मॅग्नेटिक डेबिट कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ग्राहकांना आता नवीन ईएमवी चिप लावलेले डेबिट कार्ड घ्यावे लागणार आहे. याची अखेरची तारिख ही 31 डिसेंबर 2018 असणार आहे. जर तुम्ही नवीन कार्ड घेतले नसेल तर तुम्हाला जुन्या कार्डद्वारे कोणताही व्यवहार करता येणार नाही. तुम्ही एटीएममध्ये गेला तर डेबिट कार्ड स्विकारले जाणार नाही. आता काय करायचं - बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, जुने एटीएम कार्ड बदलून घ्यावे लागणार आहे. त्या जागी तुम्हाला एव्हीएम चीप असलेले एटीएम कार्ड दिले जाईल.\nबँकेनं फेब्रु��ारी 2017 पासून जुने कार्ड वापरण्यास बंदी आणली आहे. 31 डिसेंबर 2018 नंतर कायम स्वरूपी हे कार्ड बंद करण्यात येतील. नवीन कार्डबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी एसबीआयने आपल्या वेबसाईटवर माहिती दिलीये https://bank.sbi/portal/web/personal-banking/magstripe-debit-cardholders म्हणून जुने कार्ड बंद - जुने एटीएम डेबिट कार्डमागे एक काळी पट्टी आहे. ही काळी पट्टी मॅग्नेटिक स्ट्रिप आहे. यात तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती असते. एटीएममध्ये टाकल्यानंतर तुम्हाला पीन नंबर टाकावा लागतो त्यानंतर पैसे काढता येतात. खरेदी करण्यासाठीही हे कार्ड स्वाईप केले जाते.\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/exchange-of-sweets-wagah-border-eid-jawan-killed-ceasefire-violation-pakistan-292944.html", "date_download": "2018-11-21T20:40:01Z", "digest": "sha1:QEOKRBZSTVKKRW7T7SMJUQTAV4NJQCTG", "length": 15315, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, वाघा बॉर्डरवर यावर्षी ईदसाठी मिठाई वाटप नाही", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधा��सभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nपाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, वाघा बॉर्डरवर यावर्षी ईदसाठी मिठाई वाटप नाही\nगेल्याकाही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील कटुता वाढली आहे.\nजम्मू-काश्मीर, 16 जून : पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे वाघा बॉर्डरवर यावर्षी ईद साजरी झाली नाही. दरवर्षी ईदच्या दिवशीवर पाकिस्तानी आणि भारतीय सैनिक परस्परांना मिठाई वाटतात, परंतु यावर्षी ही प्रथा मोडीत निघाली.\nभारताकडून दरवर्षी भारतीय सैनिकांकडून पाकिस्तानला मिठाई देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात. बीएसएफ चे जवान दरवर्षी पाकिस्तानच्या जवानांचं मिठाईने तोंड गोड करून ईद साजरी करत असतात. परंतु पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे ह्यावेळी मिठाईचे वाटप झाले नाही.\nगेल्याकाही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील कटुता वाढली आहे. आज ईदच्या दिवशीही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं ज्यात बीएसएफचा 21 वर्षीय विकास गुरूगंग हा जवान शहीद झाला. विकास हे मुळचे मणिपुरचे रहिवासी होते.\nभारतीय सेनेचे एक अधिकारी म्हणाले, “ईदच्या दिवशीवर पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार चुकीचा आहे. पाकिस्तानच्या अशा वागण्यामुळे भारतीय जवानांमध्ये राग खूप आहे तरी ते सध्या संयम बाळगून आहोत.\"\nजम्मू-काश्मीर शस्त्रसंधी उल्लंघनाशिवाय इतरही बऱ्याच घटना घडल्या. ज्यामुळे दोन्ही देशांमधील कटुता वाढली आहे. पुलवामात आतंकवादींनी सुट्टीवर जात असलेल्या जवानाचे अपहरण करून त्याची हत्या केली.\nतसंच श्रीनगरचे वरीष्ठ पत्रकार आणि ‘रायजिंग कश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची गोळी मारून हत्या केली. दुसरीकडे दिवसेंदिवस सेनेच्या जवानांवर होत असलेल्या पत्थरबाजी दोन्ही देशातील वातावरण तणावपूर्ण आहे.\nया आधी मंगळवारी पाकिस्तानी सेनेद्वारा केल्या गेलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे सांबा जिल्ह्याच्या रामगढ सेक्टरमध्ये असिस्टंट कमांडंटसहित बीएसएफचे चार जवान शहीद झाले होते.\n69व्या स्वातंत्र्य दिनीसुद्धा बीएसएफने पाकिस्तानी सेनेला मिठाई दिली नव्हती.\nयुद्धविरामवर उद्या महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता\nजम्मू-काश्मीरमध्ये सतत होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, भारत सरकार सद्यस्थिती बघता युद्धविरामचा निर्णय कायम ठेवेल असं वाटत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: pakistanwagah borderपाकिस्तानभारतवाघा बाॅर्डर\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n'कडकनाथ'शी झुंजण्यासाठी तयार झाली कोंबडीची ही नवी जात\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...��णि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4/all/page-2/", "date_download": "2018-11-21T20:17:37Z", "digest": "sha1:KWFUZIC3YSYC2O4VT6LUXIYB7SF6KLDD", "length": 10524, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोहन भागवत- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nजिथे मुस्लिमांना जागा नाही, ते हिंदुत्वच नाही -मोहन भागवत\nस्वातंत्र चळवळीत काँग्रेसचं मोठं योगदान, संघाला वर्चस्व निर्माण करायचं नाही - मोहन भागवत\nआजपासून संघाची व्याख्यानमाला, मोहन भागवतांच्या भाषणाकडे लक्ष\nसंघ परिवाराकडून अखेर राहुल गांधींना अधिकृत निमंत्रण\nराहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला जाणार का \nठाकरे घराणाच्या तीन पिढ्यांशी भय्यूजी महाराजांची होती जवळीक \nमॉडलिंग ते संत...भय्यूजी महाराजांचा प्रवास\nकाँग्रेसच्या इफ्तारचं प्रणवदांना निमंत्रण नाही\nप्रणवदांच्या भाषणाचं लालकृष्ण अडवाणींकडून कौतुक\n'वसुधैव कुटुंबकम्'हीच भारताची ओळख\n'संघ फक्त हिंदूसाठी नाही'\nप्रणवदांनी भाषणातून संघाला आरसा दाखवला,काँग्रेसची टीका\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/all/page-39/", "date_download": "2018-11-21T20:10:08Z", "digest": "sha1:P6GW2TCLUMVDA64LLRRHV3R6LHSK6VZL", "length": 10286, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्पष्टीकरण- News18 Lokmat Official Website Page-39", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा काल���्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nराहुल गांधींनी नेत्यांना खडसावलं\nसिंग यांनी सर्व आरोप फेटाळले\nजम्मू-काश्मीर सरकार पाडण्याच्या कटात व्ही.के.सिंग सहभागी\nराजकुमार धूत यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nभटकळच्या कोठडीत 7 दिवसांची वाढ\nपाकचा सीमारेषेवर पुन्हा गोळीबार\nजवानांच्या हत्येमागे पाकच्या स्पेशल फोर्सचा हात-अँटनी\nफाईल गहाळ प्रकरणावरून राज्यसभेत गदारोळ\nपाकिस्तानचे हल्ले खपवून घेतले जाणार नाही-पंतप्रधान\nअजितदादांनी मेटेंना फटकारलं, मेटेंना राष्ट्रवादीकडून समज\n'पंतप्रधानपदाचा निर्णय भाजपच्या निर्णयानंतरच'\nइशरतच्या अतिरेकी संबंधावर शिंदेंचं मौन\n'कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करून निर्णय घेऊ'\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/vijay-ratnakar-gutte/", "date_download": "2018-11-21T19:56:02Z", "digest": "sha1:TWGXJPMC7FLAC4JFYZLSVE5C54N37XVP", "length": 8989, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vijay Ratnakar Gutte- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्���ासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\n'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'च्या दिग्दर्शकाला अटक,34 कोटींची फसवणूक\n'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाचा दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टेला पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्यावर 34 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'नं दिलेल्या माहितीनुसार गुट्टेला मुंबईत अटक करण्यात आलीय.\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://manogati.wordpress.com/tag/dr-bhishmaraj-bam/", "date_download": "2018-11-21T19:57:33Z", "digest": "sha1:AAIKSHDWJT2ASFD2MY4ZD2QPAPQAPCIL", "length": 21944, "nlines": 183, "source_domain": "manogati.wordpress.com", "title": "dr bhishmaraj bam – मनोगती – On Mind's Trail", "raw_content": "\nमनआरोग्य क्षेत्रातील प्रभावी युती : ठाणे आणि पुणे\nअचानक आलेल्या आगंतुक कविता\n‘अचानक आलेल्या आगंतुक कविता’ ही गेल्या महिनाभरातली प्रोसेस आहे. त्या त्या क्षणाच्या मूडमधून आलेले शब्द आहेत ते. कविता माणसाला स्वतःच्या सगळ्या भावनांना आपले म्हणायला शिकवते. अगदी काळ्याकुट्ट नकारात्मक भावनांना स्वीकारताना त्यांच्यापासून किंचित विलग होऊन तीच वेदना नेमक्या शब्दात मांडायला शिकवते. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसासमोर अनेकांच्या अनेक भावना उत्कटपणे मांडल्या जातात. कधी कधी मीही त्या भावविश्वाचा भाग बनतो आणि जणु त्या भावना अनुभवतो…. त्यातल्या काही, शब्दांमधून आलेल्या…..\nतिला ‘सी ऑफ’ करायला प्लॅटफॉर्मवर आलेला तो\nउद्या सकाळपर्यंतच्या ​अनंतकाळची विरहिणी ती.\nस्टेशनवरच्या बिनचेहऱ्याच्या डेस्परेट कोलाहलात,\nदोघांच्या चेहऱ्यावरचे ओघळतं कोवळेपण \nकिती छान ना …\nसराईत धूळफेकीच्या, कचकड्याच्या जगण्यात\nनिरागस कोंबांचं अस्तित्व चक्क टिकून \nनाही मिळत तर जावं झुलत\nआपल्याच मस्तीत गावं भटकत\nबंद दारापुढे बापुडवाण्या चेहऱ्याने बसायची,\nकिंवा धडका मारून स्वतःचेच डोकं फोडून घ्यायची;\nकुणी सक्ती नाही केलेली.\nनाही मिळत तरी जावं फुलत\nएकाच झाडाच्या आतलं जंगल न शोधता\nदाट जंगलातलं नवं झाड शोधत.\nनाही मिळत तरीही जावं खुलत\nफ्रुस्ट्रेशनवर मस्तपैकी कविता करत\nडोके फुटण्यापेक्षा कितीतरी बरं\nआतल्या आत रहावं जळत.\nजोपर्यंत जमत नाही म्हणायला\nनाही मिळत तर गेलात उडत \n3​. तुझा डिपी माझे मन\nनवा डिपी चढला तुझा\nतेव्हापासून मनातून उतरतच नाहीये तो…..\nनव्हाळी ल्यालेली एक किशोरी\nपहाते आहे उद्याच्या पहाटलेल्या तारूण्याकडे\nमीलनोत्सुक तरुणी व्याकुळली विरहात\nअन रमली शृंगाराच्या स्वप्नांमध्ये\nभविष्याचा वेग घेणारी प्रौढा….\nमाझ्या मनावर पाखर घालणारी\nमाझी ढगात हरवलेली आई\nतुझ्यात आहेत ह्या साऱ्याच विरघळलेल्या\nअर्ध्यामध्ये टाकून तुला, जर जावे लागले मला,\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nआठवणींच्या रांगोळ्यांची रेखून ठेवीन मी टिंबे.\nनक्षीदार रेघांना मग घेशील लयदार गिरवायला.\nअर्धवट जमलेल्या सगळ्या चाली,\nकरशील पूर्ण, तुझ्यातुझ्या सुरावटीत\nसमजा आलीच माझी आठवण\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nपण मी काही हट्टी बाळ नाही.\nझाली आहे जागी, करतेय् माझे लाड;\nझोपून गेलाय् का गाढ \n६. अर्थासाठी थरथरणाऱ्या हातात\nओसंडून वहाणारी सम���द्ध घागर\nतर किती बहार होईल…..\n७. हवेचा हलका झोका,\nजाणवलं…. ते बरंच झालं.\nनाहीतर पसरवतच होतो मूठभर माती\nत्यावर शेवटचा गुलाब ठेवण्यासाठी.\nक्षमता…. कळूनही न वळणाऱ्या\nआणि बुद्धी…. हवी तेव्हा हरवणारी.\n“बंद कर चॅप्टर आणि निघ पुढच्या प्रवासाला…”\nटकटकच्या लयीत तो म्हणाला.\nकाहीसा खडसावून, भरड आवाजात.\n“कळतंय रे…. पण अडचण आहे;\nचॅप्टर बंद करताना, पुस्तकच बंद होतं आहे.\n“मग रहा तसाच… “तो पुढे सरकला.\nआता ठेवूया चॅप्टर आणि पुस्तकही उघडे\nझाकून टाकली की सारं कसं…..\nक्रीडाक्षेत्रातील एका भीष्माचे प्रयाण\nभीष्मराज बाम सर आणि माझी ओळख झाली त्याला वीस वर्षे होऊन गेली. आय.पी.एच.मानसिक आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या आय.पी.एच. संस्थेतर्फे आम्ही तरुणांसाठी एक आगळी समृध्द व्यक्तित्व स्पर्धा घेतली होती… ‘आविष्कार’ नावाच्या ह्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दहा तरुण-तरुणींची मुलाखत घेणाऱ्या सेलेब्रिटी पॅनलवरचे एक सदस्य म्हणून मी सरांना आमंत्रण दिले. ते त्यांनी सहास्य स्वीकारले. आपल्या मिश्कील पण नेमक्या प्रश्नांनी त्यांनी ही अंतिम फेरी गाजवली. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये भरगच्च प्रतिसाद मिळालेल्या ह्या उपक्रमामुळे बामसर आमचे झाले.\nएकविसाव्या शतकाला सुरुवात होण्याआधी दोन वर्षे मी खेळाडूंचे मानसिक प्रशिक्षण ह्या क्षेत्रात आलो ते ठाण्यामधल्या बूस्टर क्लबच्या कोच सौ. गोहाड मॅडम ह्यांच्यामुळे. अर्थातच सरांचे मार्गदर्शन घेणे ओघाने आलेच. सन २००० आणि २००२ मध्ये सरांनी तरुण खेळाडूंसाठी आय.पी.एच.मध्ये येऊन कार्यशाळा घेतल्या. आय.पी.एच.चे ह्या क्षेत्रातील काम वाढायला सुरुवात झाली ती आधी मधुली देशपांडे (ही नाशिकची आणि सरांचीच विद्यार्थिनी) आणि नंतर डॉ. शुभांगी दातार ह्या आमच्या क्रीडामानस उपचारकांमुळे. बामसर गेले त्याच्या दोन दिवस आधी सरांचे आणि शुभांगीचे कोणत्यातरी सेमिनार संदर्भात सविस्तर बोलणे झाले होते.\nसहा वर्षांपूर्वी नाशिकला ‘वेध’ व्यवसाय प्रबोधन परिषदेचा उपक्रम सुरु झाला आणि आमच्या साऱ्या नाशिक स्वयंसेवक टीमला सरांचा भक्कम पाठिंबा मिळाला. आता माझीही सरांसोबत वार्षिक भेट होऊ लागली. सर गेले त्यानंतर तीन-चार दिवसातच मी नाशिकला जाऊन मॅडमबरोबर आणि मुला-सुनेबरोबर बोलून- भेटून आलो.\nसरांची नेमकी Legacy काय …. २०१५ साली त्यांच्याब��ोबर इंग्रजीतून मारलेल्या गप्पांची यु-ट्यूबवरची लिंक सोबत आहे. त्या संवादाकडे बारकाईने पाहिले, ऐकले तर लक्षात येतात सरांच्या वारशाचे अनेक पदर….\nक्रीडामानसशास्त्राचे महत्त्व समाजाला पटवून देणे ह्या विषयातला एकमेव ICON म्हणून सरांचे नाव घेता येईल. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या / झालेल्या अनेकांचे ते मार्गदर्शक होते. ह्या प्रसिद्धीचा वापर त्यांनी ‘स्वतःचा ब्रँड’ मार्केट करण्यासाठी कधीही केला नाही. त्यांच्यासाठी ‘क्रीडामानसशास्त्र’ हा सर्वात अधिक महत्त्वाचा ब्रँड होता. एका अर्थाने असे म्हणता येईल की सरांना त्यांच्या पोलीस करीयरपेक्षा (तीही भारदस्त आणि यशस्वी आहे) श्रेयस कशातून मिळाले असेल तर ते क्रीडामानसशास्त्रातून.\nसरांच्या छोट्या वाक्यांमध्ये भारतामधल्या क्रीडाक्षेत्राच्या प्रगतीसाठी नेमके काय करावे ह्याचे अफलातून सूचन असते. गप्पांमध्ये ते म्हणतात, “जास्तीतजास्त लोक एकतरी खेळ खेळायला हवेत….तरच त्या खेळात जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील.” किती खरे आहे हे खेळाची संस्कृती रुजली नाही तर पदकांचा वर्षाव काही आकाशातून नाही होणार.\nविद्यार्थीगटातील जे खेळाडू स्पर्धात्मक खेळ खेळतात त्यांच्या आई-वडिलांनी ‘बँकसीट ड्रायव्हींग’ करण्यापेक्षा स्वतः कोणताही खेळ खेळून हरण्या-जिंकण्याचा अनुभव घ्यावा असा सरांचा आणखी एक मोलाचा आग्रह. ‘हरल्यानंतर काय करायचे ह्याचे प्रशिक्षण मिळाले की विजय सोपा हॊतॊ’ हा विचार ते ठामपणे मांडायचे.\nह्या लिखाणासोबतच्या चित्रफितीमध्ये सरांचा मिष्कीलपणाही खूप छानपणे सामोरा आला आहे. पण सरांच्या वारशाचा एक खूप मोठा भाग क्रीडामानसशास्त्राच्या पलीकडचा आहे.\nज्येष्ठ नागरिकांचे Community Living कसे असावे ह्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे सर. निवृत्तीनंतर ते नाशिकला जाऊन राहिले आणि सर्व-बाजूंनी त्या शहराचे झाले. त्या शहराच्या एकंदर समाजजीवनात भर घालणाऱ्या प्रत्येक विचाराला, उपक्रमाला, चळवळीला त्यांचा आशीर्वादच नव्हे तर सक्रिय पाठिंबा असायचा. त्यांच्या कुटुंबातील एकजण मला सांगत होते,”एका महत्त्वाच्या सांस्कृतिक समारंभामध्ये सरांना आमंत्रण होते. त्या कार्यक्रमाला जाताना ते आयोजकांकडे गेले आणि एक घसघशीत रकमेचा चेक देऊन नंतर मंडपात बसले. कारण काय तर हा कार्यक्रम नाशिक शहराचा आहे…. मी मला जमे��� ती मदत करायला हवी.”\nस्वतःचे जगणे समाजजीवनात विरघळून टाकणाऱ्या ह्या भीष्मपितामहांना शेवटचे बोलावणे आले तेही कार्यमग्न असतानाच मला सर जेव्हाजेव्हा भेटायचे तेव्हातेव्हा त्यांच्या पायाला हात लावून, वाकून नमस्कार करण्याची संधी मी सोडत नसे…. त्यादिवशी त्यांच्या घरी, त्यांच्या फोटोला नमस्कार करताना मी एक संकल्प केला …. ‘खेळातले मन’ ह्या लेखनाला सुरुवात झालेल्या माझ्या पुस्तकाला (जे माझ्यासोबत डॉ. शुभांगी दातारही लिहित आहे) सरांच्या स्मृतींना अर्पण करायचं.\n[आय.पी.एच. संस्थेतर्फे आयोजित ‘Mind Games २०१५’ ह्या चर्चासत्रामध्ये डॉ.आनंद नाडकर्णींबरोबर भीष्मराज बाम सरांच्या दिलखुलास गप्पा अनुभवायची लिंक आहे.. https://www.youtube.com/watch\nशुभंकर : पापण्यांमागचे पाणी आणि आभाळाएवढं मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://dharmarajya.org/?portfolio=%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2018-11-21T20:45:33Z", "digest": "sha1:YS5V7EO7CIJQEU6QHEW5OLXJCCUGMLCH", "length": 8765, "nlines": 94, "source_domain": "dharmarajya.org", "title": "धर्मराज्य पक्ष – शहीद विलास शिंदे कुटुंबाला आर्थिक मदत. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!", "raw_content": "नेहमी विचारले जाणारे प्रश्न\n०२२ - २५३४ ८३४४\nमहाराष्ट्र राज्य व राष्ट्र\nठाणे शहर व जिल्हा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nशहीद विलास शिंदे कुटुंबाला आर्थिक मदत. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहीद विलास शिंदे कुटुंबाला आर्थिक मदत. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nखार (मुंबई) येथे दुचाकीस्वारांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने ठाणे शहर, नवी मुंबई आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस पत्नी संघटनेच्या संस्थापक, अध्यक्षा यशश्री पाटील यांची विशेष उपस्थिति होती. ठाणे स्टेशन परिसर, राबोडी, वर्तकनगर नाका, ऐरोली रेल्वे स्टेशन आणि कामोठे या ठिकाणी पक्षाच्यावतीने स्व. विलास शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, त्यांनी पत्करलेल्या हौतात्म्याबद्दल मेणबत्ती प्रज्वलित करुन, दुःख व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे (Rajan Raje) यांनी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात जातीने उपस्थित राहून शिंदे यांच्या प्रत��मेस वंदन करुन श्रद्धांजली अर्पण केली.\nस्व. विलास शिंदे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या निधी संकलन आवाहनाला ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, सढळ हस्ते आर्थिक मदत केली.\nनिसर्गाचा समतोल’ राखून माणसांचे आरोग्य, मनःस्वास्थ्य त्यांचे सौहार्द्रपूर्ण परस्पर-संबंध, साहित्य-संगीत-काव्य-नाटय यांच्या अभिरूचीनं नटलेल्या संस्कृति...व त्यामुळे समाजात नांदत असलेली शांती व प्रसन्नता हा खरा विकास होय हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल\nइयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश\n मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा\nधर्मराज्य पक्षाच्या ताज्या घडामोडी, बातम्या, लेख तसेच कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्या ई-मेलवर मिळण्यासाठी आपल्या ई-मेलची खाली नोंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.neu-presse.de/hi/nrw-datenschutzbeauftragte-segnet-ausweis-scans-der-deutschen-post-ab/", "date_download": "2018-11-21T21:09:46Z", "digest": "sha1:N7XQU3C4IUR4NGKEJE26O3QTOPVEVC2F", "length": 8286, "nlines": 108, "source_domain": "www.neu-presse.de", "title": "NRW-Datenschutzbeauftragte segnet Ausweis-Scans der Deutschen Post ab - नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति", "raw_content": "नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति\nजर्मनी और दुनिया से नवीनतम समाचार\nटिप्पणी करने वाला पहला व्यक्ति बनें\nउत्तर छोड़ दें उत्तर रद्द करे\nआपको होना चाहिए में लॉग इन एक टिप्पणी पोस्ट करने के लिए.\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\n2016 2017 कृषि व्यापार वकील वकीलों \" काम कर नियोक्ता कर्मचारी ऑटो बर्लिन ब्लूटूथ बादल कोचिंग डाटा रिकवरी डिजिटलीकरण Erlangen का आनंद स्वास्थ्य हनोवर Hartzkom HL-स्टूडियो संपत्ति आईटी सेवा बच्चे विपणन मेसट Pazarci कर्मचारी समाचार पीआईएम Rechtsanwaelte वकील यात्रा एसएपी फास्ट फूड स्विट्जरलैंड सुरक्षा सॉफ्टवेयर नौकरी का प्रस्ताव प्रौद्योगिकी वातावरण कंपनी छुट्टी यु एस बी उपभोक्ता क्रिसमस उपहार\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nArchivmeldungen महीना चुनिए नवंबर 2018 अक्टूबर 2018 सितंबर 2018 अगस्त 2018 जुलाई 2018 जून 2018 मई 2018 April 2018 मार्च 2018 फरवरी 2018 जनवरी 2018 दिसंबर 2017 नवंबर 2017 अक्टूबर 2017 सितंबर 2017 अगस्त 2017 जुलाई 2017 जून 2017 मई 2017\nइलेक्ट्रिक कार चार्ज कुंजी\nविदेशी भाषाओं को जानने\nरंग भरने वाली किताबें\nक्रिप्टो मुद्राओं के कार्य\nकॉपीराइट © 2018 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु\nइस साइट में कुकीज़ का उपयोग करता, सबसे अच्छा संभव कार्यक्षमता के लिए प्रदान करने के लिए. और अधिक पढ़ें कुकीज़ के उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/we-will-have-to-cancel-our-foreign-tours-because-of-exam-285852.html", "date_download": "2018-11-21T20:45:06Z", "digest": "sha1:4PV64MIUEUTOWY3E7ZDIXQESMLHQ3DA4", "length": 14339, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'परीक्षेमुळे परदेश सहल रद्द करावी लागेल'", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\n'परीक्षेमुळे परदेश सहल रद्द करावी लागेल'\n'परीक्षेमुळे परदेश सहल रद्द करावी लागेल'\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nमहाराष्ट्र 15 hours ago\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nVIDEO : उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत वारकरी अयोध्येला रवाना\nVIDEO : राम मंदिर हा सुद्धा 15 लाख रुपयांसारखा जुमला आहे का\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nमहाराष्ट्र 2 days ago\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nमहाराष्ट्र 2 days ago\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nVIDEO : दुषित पाणीपुरवठा बंद करण्यासाठी प्रहारचे कार्यकर्ते चढले पाण्याचा टाकीवर\nVIDEO : ...जेव्हा फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार दीपवीर पोझ देतात\nVideo : गुगल मॅपचं नवीन फिचर, आता मॅपमध्येही करता येणार मेसेज\nVideo : दीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nVideo : या उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nVideo : जाणून घ्या, कोणतं अन्न किती वेळात पचतं\nVIDEO : मालेगावात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nVIDEO : दुषित पाण्यावरुन रणकंदन; विरोधकांनी महापालिका सभागृहात फोडल्या घागरी\nVideo : जेवणानंतर या चुका कधीही करू नका\nVideo: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर\nVideo : 'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nVIDEO : 'अवनी'चे दोन बछडे कॅमेऱ्यात झाले ट्रॅप\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nआयुर्वेदानुसार आंघोळ करताना चुकूनही करू नका या चुका\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/gazal-poem-competition/", "date_download": "2018-11-21T19:45:03Z", "digest": "sha1:SVUN3P3VTDGNFKL3M2PKNW4CKI2AMRBO", "length": 7230, "nlines": 127, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "”गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप अंतर्गत रंगली गझल आणि काव्यवाचनाची मैफील” | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\n”गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप अंतर्गत रंगली गझल आणि काव्यवाचनाची मैफील”\n”गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप अंतर्गत रंगली गझल आणि काव्यवाचनाची मैफील”\nरत्नागिरी एज्यूकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सुरु असणाऱ्या ‘झेप’ या वार्षिक युवा महोत्सवांतर्गत गझल आणि काव्यवाचन स्पर्धा उत्सहात संपन्न झाल्या.\nमहाविद्यालयाच्या कै. ज. श. केळकर सभागृहात झालेल्या गझल सादरीकरण स्पर्धेप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ.चित्रा गोस्वामी, श्रीमती लाला आदी मान्यवर उपस्थित होत्या. स्पर्धेसाठी श्री. मोईन सय्यद परीक्षक म्हणून लाभले होते. यामध्ये निदा मस्तान हिने प्रथम, अस्मा शेख हिने व्दितीय तर सादिया बुडये हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. उत्तेजनार्थ बक्षिसासाठी प्रथमेश कोटकर आणि पूर्वा चुनेकर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन तैबा बोरकर हिने केले. या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी उर्दू विभागप्रमुख प्रा. दानिश गनी यांचे मार्गदर्शन लाभले.\nत्यानंतर मराठी विभागातर्फे आयोजित काव्यवाचन स्पर्धेसाठी डॉ. चित्रा गोस्वामी याच्यासह प्रा. जयंत अभ्यंकर, झेप समन्वयक प्रा. आनंद आबेकर, परिक्षक श्री. प्रसाद गवाणकर, श्री सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या काव्यवाचन स्पर्धेत विजय बिळूर प्रथम, पूर्वा चुनेकर व्दितीय तर शार्दुल रानडे आणि सुरभी वायगंणकर तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. सूत्रसंचालन अस्मिता गोखले आणि श्वेता खानविलकर यांनी केले. आभार आदिती जोशी हिने मानले. या कार्यक्रमाचे संयोजन तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थांनी केले होते. यासाठी त्यांना प्रा. सायली पिलणकर आणि डॉ. दिनेश माश्रणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.\n”गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप’ महोत्सवात रंगली सदाबहार अशी अंताक्षरी स्पर्धा”\n”गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप अंतर्गत प्रश्नमंजुषा आणि चर्चासत्र संपन्न”\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/gogate-jogalekar-college-library-article/", "date_download": "2018-11-21T20:14:06Z", "digest": "sha1:EV54MLOTJD7CEJK767BYNOC62QH5PPDF", "length": 12258, "nlines": 130, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "बदलत्या डिजिटल युगातील आधुनिक चेहरा गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे कै. बाबुराव जोशी ग्रंथालय | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nबदलत्या डिजिटल युगातील आधुनिक चेहरा गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे कै. बाबुराव जोशी ग्रंथालय\nबदलत्या डिजिटल युगातील आधुनिक चेहरा गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे कै. बाबुराव जोशी ग्रंथालय\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालय हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक अग्रगण्य आणि समृद्ध असे ग्रंथालय आहे. ग्रंथालयाची स्थापना महाविद्यालायाबरोबरच म्हणजे १९४५ यावर्षी झाली. ग्रंथालयात ग्रंथ देव-घेव कक्ष, अभ्यासिका कक्ष, संदर्भ ग्रंथ दालन, दुर्मिळ ग्रंथ दालन, नियतकालिक कक्ष, स्पर्धा परीक्षा आणि नेट-सेट परीक्षा कक्ष, पदव्युत्तर विभाग स्वतंत्र कक्ष, मोफत इंटरनेट सुविधा तसेच पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचा ग्रंथ निवडण्यासाठी ‘मुक्तद्वार पद्धती’ अशा विविध सेवा-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. ग्रंथालय पूर्णत: संगणकीकृत असून बारकोडद्वारे पुस्तक देव-घेव केली जाते. ‘वेब ओपॅक’ ची उपलब्धी हे आणखी एक या ग्रंथालयाचे वैशिष्टय आहे. सद्य:स्थितीत ग्रंथालयाची एकूण ग्रंथ संख्या १,०६,६५५ असून २१ दैनिके तसेच १४२ नियतकालिके नियमित येत असतात. तर सुमारे ६००० ई नियतकालिके आणि १,३५,००० पेक्षा अधिक ईबुक्स उपलब्ध आहेत. दृक्श्राव्य माध्यमे ८२५ असून शोधनिबंबंधांची संख्या ६२ आहे; तसेच ग्रंथालयाकडे २७७ दुर्मिळ पुस्तके आणि ७८ दुर्मिळ हस्तलिखितांचा खजिना उपलब्ध आहे. या ग्रंथालयाची प्रशस्त आणि हवेशीर अभ्यासिका ही विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनास प्रेरित करणारी सुंदर अशी जागा आहे.\nग्रंथालयात नियमितपणे आणि विशेष दिवसांचे औचित्य साधून ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह ‘ग्रंथप्रदर्शन’द्वारे वाचकांना खुला करून दिला जातो. सहकार भित्तीपत्रक प्रक��शनप्रसंगी आवर्जून त्या-त्या भित्तीपत्रकाच्या विषयानुसार ग्रंथ प्रदर्शने आयोजित केली जातात.\nमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अधिक आणि सकस वाचनाकरिता प्रवृत्त करणारे आणि विद्यार्थीभिमुख असे ग्रंथालयाचे अनेक उपक्रम आहेत. यामद्धे नवीन आकर्षणे असलेला कक्ष, नव्याने दाखल झालेल्या ग्रंथांची ‘ग्रंथयादी’ नवीन आकर्षणे येथे प्रदर्शित करणे, विद्यापीठ प्रश्नसंच तयार करणे, महाविद्यालयाशी सलग्न प्रसारमाध्यमातील बातम्या संकलन करणे, विविध१७ विभागांची ‘विभागीय ग्रंथालये’ असून या विभागांना सुमारे १८२५ ग्रंथ देण्यात आले आहेत, दिवाळी अंक प्रदर्शन अशाप्रकारच्या सेवा-सुविधांचा यामद्धे समावेश आहे.\nयाशिवाय मागासवर्गीय विद्यार्थी विद्यापीठ पुस्तक पेढी योजना, हुशार आणि गरजू विद्यार्थी पुस्तक पेढी योजना, कमवा शिका योजना, बहिस्थ विद्यार्थी ग्रंथालय सुविधा, विद्यार्थी ‘वाचक गट’ उपक्रम, आदर्श विद्यार्थी वाचक आणि आदर्श शिक्षक वाचक पुरस्कार, रात्र पुस्तक देव-घेव योजना, २०% सवलत पुस्तक पेढी योजना असे विद्यार्थीप्रिय ग्रंथालय उपक्रम आहेत. आगामी काळात लवकरच कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालयाला आर.एफ.आय.डी. या अत्याधुनिक ग्रंथालय स्वयंचलित प्रणालीची जोड देण्यात येणार आहे.\nअशा या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात दि. २३ व २४ फेब्रुवारी २०१८ रोजी संपन्न होणाऱ्या ‘ओपन सोर्स सॉफ्टवेअर’ या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या निमित्ताने राज्यातील महाविद्यालयीन ग्रंथपाल आणि कर्मचारी, सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपाल आणि कर्मचारी तसेच ग्रंथालय शास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांना या कार्यशाळेकरिता निमंत्रित करण्यात येत आहे. सदर कार्यशाळेला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या ग्रंथपाल डॉ. सुनिता बर्वे; गोखले इन्स्टिट्यूट, पुणे येथील ग्रंथपाल डॉ. नानाजी शेवाळे; ग्रंथपाल डॉ. नंदकुमार मोतेवार आणि ग्रंथपाल श्री. सुधीर मोरे इ. मार्गदर्शन करणार आहेत.\nयापूर्वीही महाविद्यालयीन ग्रंथालयाने २०१० या वर्षी पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सहयोगाने ‘हस्तलिखित कार्यशाळे’चे यशस्वीरित्या आयोजन केले आहे.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाची म ते म एकांकिका रंगवैखरीच्या महाअं��िम फेरीत दाखल\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/malkapur-Iron-grille-break-and-four-accused-escaped-from-police-custody/", "date_download": "2018-11-21T20:00:24Z", "digest": "sha1:7VKR55WD7FH54JVTPRHRH5G65PUYW3FQ", "length": 9594, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोखंडी ग्रील वाकवून पोलिस कोठडीतून चार आरोपी पळाले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › लोखंडी ग्रील वाकवून पोलिस कोठडीतून चार आरोपी पळाले\nलोखंडी ग्रील वाकवून पोलिस कोठडीतून चार आरोपी पळाले\nघरफोड्या व दरोड्याप्रकरणी अटक केलेल्या सूरज्या-गोंद्या टोळीतील चार आरोपींनी शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास पोलिस कोठडीचे लोखंडी ग्रील वाकवून पलायन केले.ही घटना शाहूवाडी पोलिस ठाण्यात घडली. विशेष म्हणजे या आरोपींनी यापूर्वीही एकदा पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या होत्या. असे असताना हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिस झोपेत असल्याने आरोपी पळाल्याचे स्पष्ट झाले आहे.\nसूरज सर्जेराव दबडे (वय 22, वाठारपैकी साखरवाडी, ता. हातकणंगले), ओंकार महेश सूर्यवंशी (19, रा. बँक ऑफ इंडियासमोर, कासेगाव, ता. वाळवा), गोविंद वसंत माळी (19, रा. यशवंतनगर कॉलनी, कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) व विराज गणेश कारंडे (19, रा. दरवेश पाडळी, ता. हातकणंगले) अशी पलायन केलेल्या आरोपींची नावे आहेत.\nशुक्रवारी पहाटे चार आरोपींनी लॉकअपच्या दरवाजाचे लोखंडी ग्रील वाकवून पलायन केले. थोड्याच वेळात आरोपी पळाल्याचे ठाण्यातील पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेसंदर्भात माहिती घेतली. आरोपींचा शोध घेण्यासाठी श्‍वानपथकास पाचारण करण्यात आले होते. परंतु, या श्‍वानपथकाने लॉकअपपासून ओकोली फाट्यापर्यंत माग काढला. हे आरोपी शेजारच्या सांगली, रत्नागिरी जिल्ह्यात किंवा गो��ा, कर्नाटक राज्यात गेले असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने आरोपींचा शोध घेण्यासाठी साखरपा, कासेगाव, सांगली, कोल्हापूर, पेठ वडगावसह गोवा, कर्नाटक आदी ठिकाणी पोलिस पथके रवाना झाली आहेत.\nपोलिस कोठडीच्या सुरक्षिततेसाठी सहायक फौजदार विश्‍वनाथ शेडगे, पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत दाभोळकर, महेंद्र पाटील यांनी नियुक्त करण्यात आले होते, तर पोलिस डायरीसाठी सुरेश ढवळे, वायरलेसला महिला पोलिस कॉन्स्टेबल हे पोलिस कर्मचारी उपस्थित असताना हे आरोपी लोखंडी ग्रील तोडून पळून गेलेच कसे यावेळी पोलिस काय करीत होते यावेळी पोलिस काय करीत होते असे अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत.\nपोलिस कोठडीसमोरील सी. सी.टी.व्ही. कॅमेरा बंद होता, असे सांगण्यात आले. आरोपी चौकीसमोरून पळून जाताना दुसर्‍या एका सी.सी.टी.व्ही.कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. महामार्गाच्या दोन्ही दिशेने ते पळून गेले आहेत. यापैकी दोघे मोटारसायकलवरून पळून गेल्याचे सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यात पहायला मिळते. त्यामुळे या आरोपींनी पळून जाण्याचा प्लॅॅन पद्धतशीरपणे रचला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.\nपोलिस कोठडीचा दरवाजा लोखंडी ग्रीलचा आहे. मात्र, दरवाजाच्या लोखंडी पट्ट्या जीर्ण झाल्या आहेत. याचाच फायदा घेत त्या वाकवून पलायन करण्यात आरोपी यशस्वी झाले. हे चारही आरोपी चोर्‍या, घरफोड्या प्रकरणातील आहेत. ते सबजेलला शिक्षा भोगत होते. त्यांना शाहूवाडी तालुक्यातील घरफोड्या, चोर्‍यांच्या तपासासाठी दि. 16 मे रोजी शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्याची मुदत 19 मे रोजी संपणार होती. त्यापूर्वीच त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले.\nशाहूवाडी ग्रामीण विभागाचे पोलिस उपअधीक्षक आर. आर.पाटील यांनी कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी पोलिस ठाण्यास भेट दिली.हे आरोपी दरोडा व घरफोडीप्रकरणी रिमांडमध्ये होते. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी धुमाकूळ घातला होता. यापूर्वीही कासेगाव पोलिसांना चकवा देऊन त्यांनी पोबारा केला होता.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Kasturi-Club-honors-the-talented-students-of-10th-class/", "date_download": "2018-11-21T20:00:41Z", "digest": "sha1:UYJ7GQLOOI733D4CPCQOJPNMZEVSVBU2", "length": 5410, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे दहावीतील गुणवान विद्यार्थी-विद्यार्थिंनीचा गौरव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे दहावीतील गुणवान विद्यार्थी-विद्यार्थिंनीचा गौरव\nदै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे दहावीतील गुणवान विद्यार्थी-विद्यार्थिंनीचा गौरव\nदै. पुढारी कस्तुरी क्‍लब आणि राजपूत शैक्षणिक संकुलातर्फे दहावीतील गुणवान विद्यार्थी-विद्यार्थिंनीचा गौरव करण्यात आला. प्रा. डी. जी. बरगे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. राजपूत शैक्षणिक संकुलाचे कुटुंबप्रमुख प्राचार्य एम. एस. राजपूत, दै. पुढारीच्या सांगली आवृत्तीचे वृत्तसंपादक चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांच्याहस्ते हा सत्कार करण्यात आला. ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा’ या विषयावर प्राचार्य राजपूत यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, आताचे पालक शिक्षणाबाबत फारच दक्ष झाले आहेत. त्यामुळे ते पाल्य लहान असल्यापासूनच त्याच्या पाठीमागे लागतात. आपल्या पाल्याने केवळ जास्त पैसा कमवावा यासाठीच शिक्षण घ्यावे, असे अनेक पालकांना वाटते.\nप्रा. राजपूत म्हणाले, पाल्यांना पुरेसा मोकळेपणा दिला जात नाही. त्यांना मनमोकळेपणाने खेळायची संधीही मिळत नाही. त्यामुळे त्यांचा अपेक्षित व्यक्तिमत्व विकास होत नाही. त्याऐवजी पालकांनी त्यांचे सुप्तगुण ओळखून सतत प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांचे मित्र होऊन त्यांच्याशी गप्पा मारायला हव्यात. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. प्रा. राजपूत म्हणाले, आपला पाल्य जसे आहे तसे त्यांचा स्वीकारा करायला हवा. त्यांची तुलना इतर मुलांशी करू नका. त्यांना ज्या क्षेत्रात आनंद मिळतो, त्या क्षेत्रात उत्तम होण्यासाठी प्रोत्साहन द्या. दहावीची परीक्षा ही मेमरी टेस्ट तर बारावीची परीक्षा टॅलेंट टेस्ट करणारी आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फो���ले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/MLA-Anandrao-Patil-Apologist-Dhairyashil-kadam-In-Satara/", "date_download": "2018-11-21T20:33:32Z", "digest": "sha1:IQT6I4WHHHCSC6JTIY6ZAK7RYRUZLX5O", "length": 5376, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : दर वाढवून घेण्यासाठीच धैर्यशिल कदम यांची उठाठेव आमदार आनंदराव पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड : दर वाढवून घेण्यासाठीच धैर्यशिल कदम यांची उठाठेव आमदार आनंदराव पाटील\nकराड : दर वाढवून घेण्यासाठीच धैर्यशिल कदम यांची उठाठेव आमदार आनंदराव पाटील\nधैर्यशिल कदम यांनी पक्ष शिस्तीचा भंग केला आहे. भाजपाचे नेेते चंद्रकांत पाटील यांच्यासह ना. सदाभाऊ खोत, डॉ. अतुल भोसले यांच्या भेटी घेऊन त्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कॉंग्रेस पक्षाशी गद्दारी केली आहे. निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्ते पक्षासोबतच आहेत. त्यामुळे पक्षाची झूल काढून निवडणुकीला सामोरे जावे. केवळ स्वत:चा दर वाढवण्यासाठीच धैर्यशिल कदम यांची उठाठेव सुरू असल्याचेही जोरदार प्रत्युत्तर कॉंग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांनी दिले आहे.\nधैर्यशिल कदम यांच्यासह आ. जयकुमार गोरे यांच्यासारखी मंडळी सातत्याने कॉंग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदाबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. आपण माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगताच एका क्षणात राजीनामा देणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. मी ताम्रपट घेऊन आलेलो नाही, असे सांगूनही वारंवार जिल्हाध्यक्ष पदाबाबत सातत्याने बदनामीकारक विधाने करून आ. पृथ्वीराज चव्हाण यांना कमीपणा आणण्याचे काम सुरू आहे. कॉंग्रेस कार्यकर्ते निवडणुकीद्वारे जिल्हाध्यक्ष ठरवतील, असे सांगत 2009 च्या निवडणुकीवेळी धैर्यशिल कदम यांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. मात्र नंतर काय देवाणघेवाण झाली हे माहिती नाही. आता पुन्हा दर वाढवून घेण्यासाठी मी निवडणूक लढवणारच अशी वल्गना आत्तापासूनच केली जात आहे. कोणत्याही स्थितीत कराड उत्तरेत कॉंग्रेस कार्यकर्ते वरिष्ठांचे आदेश मानत आघाडी धर्मही पाळतील, असे स्पष्ट संकेतही आ. आनंदराव पाटील यांनी दिले आहेत.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2011/08/19/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-21T20:58:44Z", "digest": "sha1:Y5KUMTUKXKW3TVXGJGHFP2HDP6OL2F26", "length": 29023, "nlines": 333, "source_domain": "suhas.online", "title": "किल्ले पेठ (कोथळीगड) – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी करताना सह्याद्रीतील गिरीदुर्गांचे महत्व जाणले होते. त्यामुळे त्यांनी असंख्य गिरीदुर्ग लष्करीदृष्ट्या भक्कम केले होते. हे करताना त्यांनी फक्त आपले लक्ष्य बलाढ्य गिरीदुर्गांवर केंद्रित न करता, छोट्या छोट्या गिरीदुर्गांवरही केंद्रित केले. शिवकालात मोक्याच्या ठिकाणी असलेले गिरीदुर्ग, टेहाळणीसाठी उपयोगात आणले जात असे.\nकोथळीगड हा देखील असाच टेहाळणीसाठी बांधलेला किल्ला. मागे ब्लॉगवर लिहिलेले कामण आणि असावा हे देखील, त्याच प्रकारात मोडणारे किल्ले. पेठला मी २००८ मध्ये प्रसन्न आणि अनिशबरोबर जाऊन आलो होतो, रविवारी खास विक्रांतसाठी पुन्हा पेठवारीला तयार झालो. कर्जतपासून २१-२२ किलोमीटर अंतरावर, आंबिवली नावाचे छोटे गाव आहे. एसटी थांब्याजवळ असलेल्या हॉटेलच्या बाजूने एक पक्का रस्ता पुढे जातो. त्या रस्त्यावरून २-३ मिनिटे चालल्यावर, डाव्या हाताला एक चढणीचा कच्चा रस्ता लागतो. हीच वाट धरून पुढे जायचं. आंबिवली गावापासून पेठ गावापर्यंत असलेलं अंतर अंदाजे ३ किलोमीटर. एक वाईट गोष्ट म्हणजे पुढील काही वर्षात, लोखंडवाला बिल्डर्सचं एक प्रोजेक्ट ह्याच कच्च्या रस्त्याच्या सुरुवातीला बनतंय. बुकिंग सुरु असल्याचा बोर्ड लावला आहे तिथे. 😦 त्या वळवळणाच्या कच्च्या रस्त्याने पुढे गेलो, तर एक तासाभरात आपण पेठ गावाच्या पठारावर पोचतो. पेठवाडीजवळ हा किल्ला असल्याने, ह्याला पेठचा किल्ला असेही म्हणतात… 🙂\nहाच तो कच्चा रस्ता...\nएकदा पठारावर पोचल्यास तुम्हाला पेठ किल्ला स्पष्ट दिसू लागेल. दुरून बघितल्यावर एका पाणबुडीच्या आकाराचा हा किल्ला दिसतो आणि पठाराच्या उजव्या बाजूला मस्त दरी आणि शुभ्र कोसळणारे धबधबे दिसतात. एकदम प्रसन्न वाटतं इथे. मस्त जोरदार हवा सुरु असते, आणि समोर मस्त हिरव्या गवताचा गालीचा आपले भान हरखून टाकतो.\nसमोर आहे तो पेठचा किल्ला..\nपेठ गावात पोचल्यावर मस्त गरमागरम चहा मारला. हॉटेल मालकाकडून गडावर जायच्या वाटेची माहिती घेतली. मी मागे जेव्हा आलो होतो, तेव्हा गाव अगदी साधसुधं होत, पण आज गावात मस्त पक्की घरे आहेत. गावाच्या बाहेरूनच, शेतीच्या बंधाऱ्यावरून गडावर जायला वाट आहे, पण मी जो रस्ता माहित आहे त्याच रस्त्याने जायचे ठरवले. हा ग्रुप पूर्णपणे नवीन होता माझ्यासाठी, मी फक्त विक्रांतला ओळखत होतो. बाकी धुंडीराज आणि ज्यो नेहमीचीच मंडळी. सगळ्यांची मस्त ओळख झाली होती आणि आम्ही धम्माल करत होतो. काही जणांचा हा पहिलाच ट्रेक होता, त्यामुळे त्यांना सांभाळून आम्ही पुढे जात होतो.\nगावापासून गडाची वाट एकदम सोप्पी आहे. ३५-४५ मिनिटात आपण एका भग्न प्रवेशद्वारातून गडावर पोचतो. तिथून उजवीकडील पायऱ्यांच्या वाटेने आपण एका प्रशस्त गुहेजवळ येऊन पोचतो. ही गुहा पूर्णपणे कातळात खोदून काढली असून, गुहेच्या तोंडाशी भैरोबाचं देऊळ आहे. गुहेतील खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले असून, गुहेत जनाईची मूर्ती आहे. तिथे कोल्हापूरच्या दुर्गमित्र संस्थेने माहितीसाठी एक फ्लेक्स बॅनर लावला आहे. गुहा एकदम अस्वच्छ आहे, प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल्सचा ठिग. त्यातल्यात्यात भिंती स्वच्छ केल्या आहेत. मागे आलो तेव्हा सगळ्या प्रेमी युगुलांची नावे लिहिलेली होती भिंतीवर, हरामखोर साले प्रेम करायला गडावर येतात आणि त्याच्या नोंदी भिंतीवर करतात. x-(\nगुहा आणि नक्षीदार खांब (२००८ साली काढलेला फोटु)\nगडाच्या कातळाच्या पोटातून नागमोडी ७५ पायऱ्या खोदलेल्या आहेत, ज्या आपल्याला गडमाथ्यावर घेऊन जातात. वर एक छोटेखानी दगडी प्रवेशद्वार आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला हत्तीचे आणि सिंहाचे दगडात कोरलेले शिल्प आहे. गडमाथ्यावर एक पाण्याचे टाकं आणि एका पडीक मंदिराचे अवशेष आहेत. तिथून परत खाली उतरून गुहेत आल्यास, डाव्या बाजूला पुढे गेल्यास एक विस्तृत पठार आहे. तिथे एक तोफ चांगल्या अवस्थेत आहे. संपूर्ण गडाला फेरी मारता येते, पण ह्यावेळी पावसामुळे प्रचंड काटेरी झुडपं वाढली आहेत त्यामुळे तो बेत रद्द केला. तरी ज्योसाठी अर्ध्यापर्यंत एक फेरी मारून आलो. तिथे दोन पाण्याची टाकी आहेत, ज्यातलं पाणी पिण्याच्या लायकीच नाही. तिथून थोडं पुढे गेलं की एकदम छोटीशी पायवाट आहे, ज्याच्या एका बाजूला दरी आणि एका बाजूला सरळ उभं कातळ (गेल्यावेळी काढलेला फोटो). गडमाथ्यावरून आजूबाजूचा प्रदेश, भीमाशंकरची डोंगररांग आणि पदरगड दिसतो.\nगडमाथ्यावरून...अरेच्चा मी खालीच राहिलो 😉\nमराठ्यांच्या काळात ह्या किल्ल्याचा वापर शस्त्रांचा साठा करायला करत असे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीमध्ये, ह्या गडाचे किल्लेदार होते माणकोजी पांढरे. एकदा गफलतीने मोघल सरदाराला आणि त्याच्या सैन्याला मराठ्यांचे सैन्य समजून प्रवेश दिला आणि हा किल्ला मराठ्यांनी गमावला. औरंगजेबाने त्या मुघल सरदाराचा सत्कार करून, त्याला गडाच्या दरवाज्याची सोन्याची किल्ली भेट म्हणून दिली. तेव्हापासून ह्या किल्ल्याचे नामकरण “मिफ्ताहुलफतह” म्हणजेच “विजयाची किल्ली” झाले.\nथोडावेळ भटकून, आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पाऊस अधूनमधून सुरु होताच. नेहमीप्रमाणे घरी परतायचा कंटाळा आला होता, पण पोटात कावळे ओरडायला लागले होते. आम्ही आंबिवली गावात जेवणाची व्यवस्था सकाळीच केली होती, आम्हाला फक्त तिथे जायचा कंटाळा आला होता 🙂 विक्रांत आणि माझ्या गप्पा सुरु होत्या. ह्या पठ्ठ्याला सगळ्या झाडांची आणि फुलांची माहिती होती. मी फक्त ऐकायचं काम करत होतो. परत आम्ही पठाराच्या टोकाला आलो, इथे मात्र मी दरीत डोकावणाऱ्या दगडावर उतरायचा मोह टाळू शकलो नाही. 🙂\nआत्महत्या नाही, आत्मा शांत करतोय 🙂 🙂\nशेवटी आंबिवली गावात उतरलो, मस्त गरमागरम पिठलं, मटकीची उसळ, पोळी, भात, डाळ, पापड आणि लोणचं असा फडशा पाडला. जेवल्यावर एकदम सुस्तावलो होतो, घरी जायचा कंटाळा आला होता (तसा कंटाळा प्रत्येक ट्रेकला गेल्यावर, घरी परतताना येतोच म्हणा 😀 ). परतीच्या प्रवासासाठी आम्ही टमटम आधीच सांगून ठेवली होती, त्यातून आम्ही निघालो. स्टेशनला जायचा रस्ता प्रचंड वाईट आहे, कर्जतला आम्ही पोचायला आणि गाडी सुटायला एकंच गाठ पडली. मग ४० मिनिटे वाट बघून पुढल्या ट्रेनने घरी परतलो.\nएका मस्त किल्ल्याला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला, आणि या प्रवासात अनेक नवीन मित्र द��खील मिळाले. Cheers \n– ही पोस्ट खास विक्रांत आणि ट्रेक अलॉंग ग्रुपसाठी. सगळे फोटो विक्रांत पुराणिककडून साभार. गेल्यावेळी काढलेले फोटो इथे बघता येतील. 🙂\nआंबिवलीकिल्ले पेठकोथळीगडगडकोटटेहाळणी किल्लाट्रेकपेठभटकंतीविक्रांत पुराणिकTrek Along\n15 thoughts on “किल्ले पेठ (कोथळीगड)”\nयप्प..सोप्पा आणि नेटका 🙂 🙂\nफ़क्त ते आत्मा शांत करण्याचे प्रकार तेवढे जरा सांभाळुन करत जा 🙂\nधन्स रे, आत्मा सहजासहजी शांत नाही नं रे होत 😉\nपोस्ट आणि फोटो आवडले. फोटो पाहून आत्मा शांत झाला.\nमजा आली ट्रेकला …..बरेच दिवस (२ महिने साधारण 😉 ) झाले होते ट्रेकला गेलो नव्हतो.. …योग जुळून आला यावेळी ..काही नवीन चेहेरे आणि नवीन Location…..:)\nयेस्स… ट्रेकोपवासातून सुटका झाली तुझी एकदाची 🙂 🙂\nफ़क्त ते आत्मा शांत करण्याचे प्रकार तेवढे जरा सांभाळुन करत जा…+१ 🙂\nपुढल्यावेळी नक्की येणे 🙂\nआत्मा कधी कधीच शांत होतो रे, करना पडता है ये सब 🙂 🙂\nसही.. दोन रूपं पाहिलेत गडाचे..\nआपले ब्लॉगवर स्वागत, अशीच भेट देत रहा…\nसही.. मस्त फोटू.. आत्मा शांत झाला की नाही अखेर\nपेठला खुपदा गेलोय. तिकडचा पाउस वाईट असतो फार फार. तुला माहितीच असेल. पण धम्माल येते ट्रेकला. सोपा आहे त्यामुळे गडावर बराच वेळ मिळतो..\nहो रे हो आत्मा शांत झालाय 😉\nहो किल्ला सोप्पा असल्याने फिरायला मज्जा येते आणि हो तिथला पाऊस भयंकर असतो. रायगडावर पडतो तसाच 🙂\nपेठला मी टळटळीत उन्हात गेलेय…ऑक्टोबर हीटमध्ये त्यामुळे काय हाल झाले ते विचारु नकोस…तिथे वर खवा मिळतो नं रे (की मी दुसर्‍या कुठल्या गडाशी गल्लत करतेय (की मी दुसर्‍या कुठल्या गडाशी गल्लत करतेय\nतुझे फ़ोटो पाहुन पावसात जायला हवं असं वाटतं….मस्त पोस्ट…\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dr-anil-lachke-article-36406", "date_download": "2018-11-21T20:26:01Z", "digest": "sha1:S5M46HRGYIX34UBZ4S5HEOFVFNOMBFDE", "length": 22692, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dr anil lachke article नियम, कायदे अन्‌ संकेत बदलणारे विज्ञान! | eSakal", "raw_content": "\nनियम, कायदे अन्‌ संकेत बदलणारे विज्ञान\nगुरुवार, 23 मार्च 2017\nआपलं जीवनमान सुख-समृद्ध करावं, अशी अपेक्षा आपण विज्ञानाकडून करतो. पण एखादं तंत्रज्ञान मानवताविरहित किंवा चाली-रीतींना, संस्कृतीला धरून आहे की नाही, हे ठरवणं मुश्‍किलच आहे. विज्ञानाचा पवित्रा नेहमीच एक पाऊल पुढे टाकण्यासाठी असतो. संस्कृतीदेखील स्थिर नसते. मानवी मनं मात्र गतकाळात रेंगाळत राहतात. परिणामी जैवतंत्रज्ञानविषयक बरी-वाईट, नैतिक-अनैतिक आणि मुख्यतः नकारात्मक माहिती सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत येऊन पोचते.\nआपलं जीवनमान सुख-समृद्ध करावं, अशी अपेक्षा आपण विज्ञानाकडून करतो. पण एखादं तंत्रज्ञान मानवताविरहित किंवा चाली-रीतींना, संस्कृतीला धरून आहे की नाही, हे ठरवणं मुश्‍किलच आहे. विज्ञानाचा पवित्रा नेहमीच एक पाऊल पुढे टाकण्यासाठी असतो. संस्कृतीदेखील स्थिर नसते. मानवी मनं मात्र गतकाळात रेंगाळत राहतात. परिणामी जैवतंत्रज्ञानविषयक बरी-वाईट, नैतिक-अनैतिक आणि मुख्यतः नकारात्मक माहिती सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत येऊन पोचते.\nसध्या अनेक वैज्ञानिक विषय आंतरविद्याशाखीय झाल्यामुळे विज्ञान समृद्ध होतंय. जगात वैद्यकशास्त्राचा पाया विस्तारत चाललाय. विशेषतः १९९६ मध्ये प्रो. इयान विल्मुट (युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबरो) यांनी प्रयोगशाळेत क्‍लोनिंगचे तंत्र वापरून डॉली मेंढीची निर्मिती केली होती. त्यांनी एका मेंढीच्या बीजांडातून केंद्रक काढून टाकले. नंतर त्या पेशीमध्ये दुसऱ्या एका मेंढीच्या पेशीमधील केंद्रक विस्थापित केला. अशा रीतीने ‘फलित’ झालेली पेशी तिसऱ्या मेंढीच्या गर्भाशयात वाढवल्यावर पाच जुलै १९९६ रोजी डॉली जन्मली. प्रयोगशाळेत जननक्षम क्‍लोनिंग करून एका प्राण्यासारखा दुसरा प्राणी तयार करता येतो, हे सिद्ध झालं. या तंत्राने मूळपेशींची (एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स) निर्मिती करता येते, हेही कळलं. या मूळपेशी नंतर यकृत, हृदय, स्वादुपिंड आदी इंद्रियांकडे जाऊन नेमून दिलेलं कार्य करतात. मूळपेशी मिळवण्याची अजून एक पद्धत आहे. प्रसूतीनंतर बाळाच्या नाळेतील या मूळपेशी राखून ठेवता येतात. भावीकाळात पार्किंन्सन आजार, मधुमेह, चेतासंस्थांचे आजार झाल्यास मूळपेशीचे रूपांतर आवश्‍यक त्या पेशीत करून व्याधी दूर करता येते. तथापि, अशा प्रकारच्या अभिनव तंत्रामुळे जनमानसात नीती-अनीतीविषयक बरेच अपसमज पसरले. उदाहरणार्थ, दहशतवादी क्‍लोनिंग करून हिटलर-लादेन यासारख्या दुष्ट प्रवृत्तीच्या नराधमांची संख्या वाढवतील. तसेच ‘डिझायनर्स बेबी’ घडवता येतील, असं त्यांना वाटलं. पण काहींना वाटतं की एखाद्या गर्भाचे जीवन ‘पूर्वसंचिता’वरच चाललं पाहिजे. त्याचं ‘विधिलिखित’ बदलण्याचा अधिकार आपला नाही. अशा विचारसरणींचे संशोधन करण्यासाठी बायोएथिक्‍स हा नवा विषय पुढे आलाय.\nप्रत्यक्षात संशोधकांना अत्याधुनिक जैवतंत्र वापरून ‘ट्रान्सजेनिक’ (जनुकबदली) प्राण्यांमार्फत कठीण संरचनेची उपयुक्त रसायने, प्रथिने, औषधे बनवायची आहेत. या यशस्वी टप्प्यानंतर थॅलासेमिया, सिकल सेल ॲनिमिया, फायब्रॉसिस अशा अनेक व्याधींवर जनुक उपचार पद्धतीचा मागोवा घेण्यासाठी दिशा मिळाली आहे. काही ��ोडप्यांना बाळ होण्यात अडचण असते. अशा प्रसंगी परीक्षानळीत स्त्रीबीज आणि पुंबीज यांचा संयोग घडवून बीजांड फलित केलं जातं. याला ‘इन व्हिट्रो फर्टिलायझेशन’ म्हणतात. नंतर त्या गर्भाची वाढ गर्भाशयात केली जाते. त्या जोडप्यांना स्वतःच्या ‘टेस्ट ट्यूब बेबी’ची पद्धत दत्तक घेण्यापेक्षा जास्त पसंत पडली. पण जनमानसावर बालजन्माच्या ‘नॉर्मल’ पद्धतीचा जबरदस्त पगडा आहे. शिवाय या पद्धतीने गरज पडल्यास उपचारासाठी मूळपेशींचीदेखील निर्मिती करता येते. हे सारं रुढीभंग करणारं आणि अनैतिक वाटल्यामुळे त्यांनी टेस्ट ट्यूब बेबीला सुरवातीला कडाडून विरोध केला. या प्रकारे जन्मलेल्या बालकांना ‘आत्मा’ असतो की नसतो विचारवंतांनी याचाही ऊहापोह केलाय विचारवंतांनी याचाही ऊहापोह केलाय पण हे तंत्र आता अनेक देशांमध्ये कायदेशीर मानलं जातंय. जगात अशा प्रकारे जन्मलेल्या ५० लाखांपेक्षाही जास्त व्यक्ती आहेत. या तंत्राचे प्रवर्तक रॉबर्ट एडवर्डस यांना २०१० मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्राप्त झाला.\nहिमोफिलियासारख्या जन्मजात व्याधी संभाव्य बाळाला होणार असतील, तर त्या गर्भावस्थेतच दुरुस्त करून त्याला व्याधीमुक्त करण्याचे प्रयत्न वैद्यकशास्त्र करीत आहे. त्याला जनुक संपादनाच्या (जीन एडिटिंग) वेगाने वाढणाऱ्या तंत्राचा फायदा झालाय. जनुक अभियांत्रिकीचा हा एक आविष्कार आहे. सध्या उंदराच्या त्वचापेशीत बाहेरून काही जनुके कार्यान्वित करून ती ‘रिप्रोग्रॅम’ करण्याचे प्रयोग यशस्वी झालेत. या पेशींना ‘इंड्युस्ड प्लुरिपोटेंट स्टेम सेल्स’ म्हणतात. या प्लुरिपोटेंट पेशी कोणत्याही इंद्रियांच्या पेशींचं कार्य करू शकतात. त्या स्त्रीबीज आणि पुंबीजदेखील बनवू शकतात. याला ‘इन व्हिट्रो गॅमेटोजेसेसिस’ म्हणतात. सैद्धांतिकदृष्ट्या भावीकाळात समलिंगी स्त्री किंवा पुरुष स्वतःची अशी संतती निर्माण करू शकतील.\nकोणत्याही पेशींच्या आत असलेला मायटोकाँड्रिया म्हणजे ऊर्जेसाठीचे ‘पॉवर स्टेशन’ असते. तो अतिमहत्त्वाचा घटक फक्त मातेकडूनच तिच्या संभाव्य बाळाला प्राप्त होतो. बाळंत होणाऱ्या मातेकडील मायटोकाँड्रिया सदोष असेल, तर बाळाचे ‘ऊर्जास्थान’ व जीवन धोक्‍यात येऊ शकते. यासाठी दुसऱ्या एखाद्या मातेकडील सक्षम मायटोकाँड्रिया असलेल्या पेशी वापरून नॉर्मल बाळ जन्माला घालता येते. याचा अर्थ एका बाळाला दोन आई आणि एक वडील असू शकतात. अशी जगात किमान दीडशे बालके आता सुखाने नांदत आहेत. तंत्रज्ञानाचा फायदा जनतेला मिळालाच पाहिजे, हे लक्षात घेऊन ब्रिटनने तीन पालकांच्या बालकांना कायदेशीर बळ दिलंय. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी उसनं (भाडोत्री) मातृत्व स्वीकारणाऱ्या (सरोगसी) आणि स्वतःचे बीजांडदान करणाऱ्या भारतीय महिलांची संख्या वाढली आहे. भारतात सोयी-सुविधा चांगल्या असल्याने परदेशी दाम्पत्यांनी त्याचा फायदा घेतला. ‘सरोगसी टुरिझम’ची वार्षिक उलाढाल चाळीस कोटी डॉलरपेक्षा जास्त वाढली आहे. तथापि, भाडोत्री मातृत्वामुळे मानसिक-सामाजिक-आणि आंतरराष्ट्रीय समस्या वाढत जातील. साहजिकच भारताच्या विधी आयोगाने या समस्यांचा अभ्यास केलाय. त्यातून नजीकच्या काळात नवीन, पण कालानुरूप नियम-कायदे अस्तित्वात येतील.\nआता प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवी मराठी वेब सिरीज\nमुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना...\nरनिंगसाठी ट्रेनिंग अन्‌ पुणे हेल्थ डेचे स्वागत \nपुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध...\nकाश्‍मीरमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार\nश्रीनगर : शोपियॉं जिल्ह्यात जवानांनी मंगळवारी सकाळी केलेल्या जोरदार कारवाईत हिज्बुल मुजाहिदीनचे चार दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक जवान...\nअशांतता माजविण्याचा देशविघातक शक्तींचा डाव\nकाश्‍मीरप्रमाणेच पंजाबही पाकिस्तान; विशेषतः आयएसआयच्या रडारवर असल्याचे वास्तव कधी लपून राहिलेले नाही. कधी अमली पदार्थांच्या तस्करीमार्फत, तर कधी...\n\"अय्यप्पाचे भाविक हे दहशतवादी नाहीत\"\nनवी दिल्ली-\"केरळ सरकारने शबरीमला मंदिर परिसराचे युद्धभूमीत रूपांतर केले आहे. अय्यप्पा देवाचे भाविक हे दहशतवादी नाहीत, ते यात्रेकरू आहेत. त्यांना...\nदेशातील सुरक्षा व्यवस्थेचा राजनाथसिंहांकडून आढावा\nनवी दिल्ली- अमृतसरमधील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांन�� आज पंजाबसह देशभरातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214804-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-UTLT-infog-every-people-must-do-this-eight-work-in-life-5869360-PHO.html", "date_download": "2018-11-21T20:21:13Z", "digest": "sha1:XMBQMAWQWTHMAHK6GNAPMHKUDZVKPK2T", "length": 10335, "nlines": 177, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Every People must do this eight work in life | घरामध्ये सुख-शांतीसाठी प्रत्येक व्यक्तीने या 8 गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nघरामध्ये सुख-शांतीसाठी प्रत्येक व्यक्तीने या 8 गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात\nप्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टींशी जुळण्याचा भाव कुठे न कुठे तरी असतो.\nप्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टींशी जुळण्याचा भाव कुठे न कुठे तरी असतो. शास्त्रामध्ये मन, वचन आणि कर्माशी संबंधित विविध पाप-पुण्य सांगण्यात आले आहेत. याची माहिती प्रत्येक व्यक्तीला माहिती असेल असे नाही. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या 8 गोष्टींचा अवलंब केल्यास जीवन आनंदी राहते. तसेच सहा कामे ज्यामुळे जीवन सुखी होऊ शकते.\nहिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...\nप्राणाघातान्निवृति: परधनहणे संयम: सत्यवाक्यं\nकाले शक्तया प्रदानं युवतिजनकथामूकभाव: परेषाम्\nतृष्णास्त्रोतोविभंगो गुरुषु च विनय: सर्वभूतानुकम्पा\nसामान्य: सर्वशास्त्रेष्वनुपहतविधि: श्रेयसामेष पन्था:\nसोप्या शब्दांत सांगायचे तर मानवाने मन, वचन आणि व्यवहारात पुढील आठ गोष्टी आचरणात आणाव्यात...\n- यथाशक्ती दान करणे.\n- गुरूप्रती सन्मान आणि नम्रता. गुण, वय किंवा अन्य बाबतीत आपल्यापेक्षा मोठा असलेल्याचा मान राखणे.\n- मनात निर्माण होणा-या इच्छांवर संयम ठेवणे.\n- परस्त्रीबद्दल बोलणे किंवा ऐकणे टाळावे.\n- दुस-यांची धनसंपत्ती हडपण्याचा विचार न करणे.\n- प्राण्यांच्या प्रती अहिंसा भाव.\nपुढील स्���ाईड्सवर जाणून घ्या, गृहस्थी आणि व्यावहारिक जीवनाशी संबंधित आणखी काही अनमोल गोष्टी...\nप्रिया च भार्या प्रियवादिनी च\nवश्यश्च पुत्रोर्थकरी च विद्या\nषड् जीवलोकेषु सुखानि राजन्\nअर्थ- या संसारात दररोज पैसा मिळवणे, निरोगी शरीर ठेवणे, खूप जास्त प्रेम करणारी आणि गोड बोलणारी स्त्री मिळणे, आज्ञाधारक पुत्र होणे आणि धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ देणारी विद्या प्राप्त करणे हे सहा सुख आहेत. यांना प्राप्त करण्याची कोणतीही संधी चुकवू नका.\nन दैवमपि सचिन्त्य त्यजेदुद्योगमात्मनः\nअनुद्योगेन तैलानि तिलेभ्यो नाप्तुमर्हति\nसोप्या शब्दात या श्लोकाचा अर्थ आहे की, नशिबावर पूर्ण विश्वास असला तरी कोणत्याही व्यक्तीने कर्म आणि परिश्रम सोडू नयेत. ठीक त्याचप्रमाणे जसे की, प्रयत्न केल्याशिवाय तीळामधून तेल काढणे शक्य होत नाही.\nद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मी-दैवेन देयमिति कापुरुषा वदन्ति\nदैवं निहत्य कुरु पौरुषमात्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिध्यति कोत्र दोषः\nअर्थ- संसारिक जीवनात कष्ट करणाऱ्या व्यक्तीवरच लक्ष्मी प्रसन्न होते. 'नशिबाने सर्वकाही मिळते' हे व्याक्य फक्त कमजोर आणि भित्रा व्यक्तीच उच्चारात राहतो यामुळे नशिबावर अवलंबून न राहता आपल्या क्षमतेनुसार कष्ट करणे आवश्यक आहे. खूप कष्ट प्रयत्न करूनदेखील यश मिळत नसेल तर प्रयत्नांमध्ये काहीतरी उणीव राहते असे समजून अधिक प्रयत्न करावेत.\n7 गुण : जे तुम्हाला मोठ्यातील मोठ्या संकटापासून वाचवू शकतात\nचाणक्यांची ही नीती लक्षात ठेवण्यास विविध अडचणींपासून दूर राहू शकता\nप्राचीन 'कामसूत्र'मधील या गोष्टी आहेत कामाच्या, वैवाहिक जीवनाचा मिळतो पूर्ण आनंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214805-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvikasacheudyog-news/article-on-information-1169202/lite/", "date_download": "2018-11-21T20:38:25Z", "digest": "sha1:ENZNHMMDVPXQR7PRCVBJQ2JHE6VDM7JW", "length": 25201, "nlines": 108, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महामाहितीचे मोल – Loksatta", "raw_content": "\nअर्थ विकासाचे उद्योग »\nजगभरातील राज्यकर्तेही आता महामाहितीचा आधार घेताना दिसत आहेत.\nदीपक घैसास |दीपक घैसास |\nआपल्या भाषेत व्यक्त व्हा\nजगभरातील राज्यकर्तेही आता महामाहितीचा आधार घेताना दिसत आहेत. निवडणुकीतील धोरणात्मक डावपेचांची आखणीही प्रक्रिया केलेल्या महामाहितीच्या आधारे केली जात आहे. सरकारी कल्याणकारी योजना परिणामकारकरीत्या राबवावयाच्या असतील तर या महामाहितीचे मोल फार मोठे आहे..\nचांगल्या अर्थाने चौकस बुद्धीचे आपण कौतुक करतो, पण वाईट अर्थाने जिथे-तिथे नाक खुपसणारा असे दूषणपण देतो. पण या सर्वच चौकस वृत्तीच्या माणसांनी जमवलेल्या माहितीचा उपयोग ते कसा करतात यावरून ते कौतुकास पात्र आहेत की दूषणाला पात्र आहेत हे आपण ठरवतो. जगातील एका महान तत्त्ववेत्त्याने म्हटले होते की, ज्या माहितीचा माझ्याशी संबंध नाही किंवा ज्या माहितीमुळे मला कोणतेही नुकसान-नफा नाही ती माहिती मला देऊच नका अशी माहिती देण्या-घेण्याच्या प्रक्रियेला आपण गावगप्पा किंवा कुटाळक्या अशी संबोधने वापरतो. पण या बदलत्या युगात माहिती ही एक अतिशय मौल्यवान संपत्ती बनू पाहत आहे. तंत्रज्ञानक्रांती व संगणकीय महाजालाबरोबर या माहितीचे अर्निबध स्रोत निर्माण झाले आहेत. आता केवळ माहितीच नाही तर महामाहितीचे युग अवतरते आहे. कोणत्याही उद्योगाला या महामाहितीचा उपयोग आपली उत्पादकता आणि नफा वाढवण्यासाठी कसा करून घेता येईल यावर नवनवीन आराखडे बांधले जात आहेत. जीवघेणी स्पर्धा आणि मान मोडणारी गती या अडकित्त्यात सापडलेले आजचे उद्योग हे उद्योगवाढीचे नवनवीन मार्ग शोधत आहेत आणि याच प्रक्रियेत महामाहितीचे मोल दिवसागणिक वाढत चालले आहे. आज बाजारपेठेचा भूगोल इतिहासजमा होत असताना मला काय माहिती आहे हे जेवढे महत्त्वाचे आहे त्यापेक्षाही मला ते कधी माहीत झाले हेही तितकेच महत्त्वाचे आहे. बाजारात जेव्हा एखाद्या गोष्टीचे मोल वाढत जाते तेव्हा त्याची उपयुक्तता व मागणीही वाढत जाते. मागणी वाढत गेली की त्या मालाची किंमत वाढत जाते. ज्यांच्याकडे या माहितीच्या मालाचा साठा असतो त्यांना अधिक नफा होतो. या अधिक नफ्याच्या आकर्षणाने नवीन उद्योग प्रमेये बाजारात येतात व पुरवठा वाढत जातो व किमती व मोल यांच्यातील समतोल राखला जातो. या गणितातील महत्त्वाचे पाऊल म्हणजे या मौल्यवान माहितीचा पुरवठा वाढवणे आणि म्हणूनच या महा माहितीच्या आधारावर आता नवीन उद्योग प्रमेयांची उभारणी होताना दिसते आहे. संगणकीय तंत्रज्ञान, दूरसंचारातील क्रांती, बाजारपेठांची गरज, ग्राहकांची सोय अशा अनेक बाबींना एकत्र करून या महामाहितीचा नवीन उद्योग आता फोफावत चालला आहे. या उद्योगांचा फायदा जसा मोठय़ा प्रस्थापित उद्योगांना आपली उत्पादकता व नफा वाढवण्यासाठी होतो तसाच तो ग्राहकांनाही होतो. आज मोठमोठय़ा बाजारपेठेत पुरवठादारांच्या मांदियाळीत माझी गरज काय हेच ग्राहक विसरू लागला आहे व बऱ्याचदा गोंधळू लागला आहे. महामाहितीच्या उद्योगांनी तयार केलेल्या ‘माला’चा उपयोग या ग्राहकांनाही वरदान ठरत आहे. उदाहरणार्थ, मी एखादे पार्सल परगावात पाठवले तर ते तेथे पोचेपर्यंत मला पत्ताही नसायचा की ते कोठे आहे. पण आज माहितीच्या आधारे त्या पार्सलची संपूर्ण हालचाल मला माझ्या चलत दूरध्वनीवरही मिळू शकते. मला मिळणारी ही माहिती मला अत्यंत सोईची वाटते. ही माहिती मला आपोआप मिळत नाही तर कोणी तरी ही माहिती सतत जमा करत असतो, कोणी तरी त्यावर प्रक्रिया करत असतो आणि कोणी तरी ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवत असतो. महामाहितीच्या उद्योगाची ही तीन नवीन प्रमेये आहेत. स्वत:करिता माहिती मिळवून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेतच, पण आता या माहितीची दलाली करणारेही बाजारातील या नवीन उद्योगाचे भागीदार झाले आहेत.\nकोणत्याही माणसाला मिळणारी माहिती कधीच नकोशी वाटत नाही. पण त्या माहितीवर तो पुढे काय प्रक्रिया करतो व निर्णय घेताना त्या प्रक्रिया केलेल्या माहितीचा कसा उपयोग करून घेतो यावर त्या माहितीचे मोल अवलंबून असते. फार पूर्वीपासून प्रत्येक राजाचे हेरखाते किती सक्षम आहे त्यावर त्याचे यश अवलंबून असायचे. औद्योगिक क्रांतीनंतर औद्योगिक हेरगिरीलाही महत्त्व आले. प्रतिस्पर्धी उद्योगाची पुढची चाल काय असेल हे मला आधी समजले तर बाजारपेठेत मला त्याचा खूप फायदा होतो. भांडवली बाजारपेठेत तर वायद्याचे भाव, समभागाचे भाव हे पूर्णपणे मिळणाऱ्या माहितीच्या आधारावरच आराखडे बांधत ठरत असतात. प्रत्येक दलाल हा आपआपल्या ग्राहकाला ही माहिती देऊन त्याचा व आपला फायदा कसा होईल इकडे बघत असतात. याच माहितीच्या आधारावर ब्लूमबर्ग, थॉमसन रॉयटर्स असे दलाली उद्योग सुरू झाले व त्यांचे उद्योग आज या केवळ महामाहितीच्या आधारावर हजारो कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत. मायकेल ब्लूमबर्गने १९८१ साली सुरू केलेल्या कंपनीमुळे त्याची स्वत:ची मालमत्ता आज ३०,००० कोटी रुपयांहून अधिक आहे आज भारतात काही पत्रकारांनी एकत्र येऊन कोजन्सीस नावाची अशीच माहितीची दलाली करणारी कंपनी सुरू केली. माहिती मिळवून ती एकत्रित करणे, त्याची योग्य मांडणी करणे हेही उद्योग प्रमेय होऊ शकते. अमेरिकेतील एका किरकोळ साखळी दुकानांच्या उद्योगात, एका प्रभागामध्ये संगणकीय प्रणालीतून जेव्हा त्यांच्या विक्रीच्या माहितीवर प्रक्रिया करण्यात आली तेव्हा असे लक्षात आले की, लहान मुलांचे लंगोट, वेष्टनातील खाद्यपदार्थ व बीअर या तीन असंबंधित वस्तूंचा संबंध आहे असा भास होत होता. अधिक खोलात शिरल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्या प्रभागात तरुण जोडप्यांचे प्रमाण जास्त होते. बायकोने नवऱ्याला कार्यालयातून येताना मुलांसाठी लंगोट व रात्रीच्या जेवणाचे पदार्थ आणायला सांगितले. तो तरुण त्या दोन गोष्टींबरोबर बीअरच्या २-३ बाटल्याही खरेदी करत होता. या तिन्ही गोष्टी दुकानात लांब लांब ठेवलेल्या होत्या. त्यामुळे गाडी लांबवर पार्क करून तिन्ही गोष्टी खरेदी करून पैसे देऊन जायला त्याला वेळ लागायचा. त्या दुकानात जेव्हा तिन्ही गोष्टी जवळजवळ मांडण्यात आल्या तेव्हा दुकानाचा खप ३० टक्क्यांनी वाढला. आज उद्योगधंद्यांमध्ये अशी अनेक उदाहरणे दिसत आहेत. आता मोटारगाडय़ांचे उदाहरण घ्या. माझ्या गाडीत मी चाक कसे पकडतो आहे, गाडी किती वेळ किती वेगाने पळत आहे, पायांचा दाब कसा पडतो आहे असे कित्येक माहितीबिंदू गाडीतील संगणक जमा करतो आणि एका विशिष्ट वेळी मला घंटानाद करून सांगतो की, मालक, तुम्ही आता चहापानासाठी थोडे थांबावे व मग परत प्रवास सुरू करावा आज भारतात काही पत्रकारांनी एकत्र येऊन कोजन्सीस नावाची अशीच माहितीची दलाली करणारी कंपनी सुरू केली. माहिती मिळवून ती एकत्रित करणे, त्याची योग्य मांडणी करणे हेही उद्योग प्रमेय होऊ शकते. अमेरिकेतील एका किरकोळ साखळी दुकानांच्या उद्योगात, एका प्रभागामध्ये संगणकीय प्रणालीतून जेव्हा त्यांच्या विक्रीच्या माहितीवर प्रक्रिया करण्यात आली तेव्हा असे लक्षात आले की, लहान मुलांचे लंगोट, वेष्टनातील खाद्यपदार्थ व बीअर या तीन असंबंधित वस्तूंचा संबंध आहे असा भास होत होता. अधिक खोलात शिरल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्या प्रभागात तरुण जोडप्यांचे प्रमाण जास्त होते. बायकोने नवऱ्याला कार्यालयातून येताना मुलांसाठी लंगोट व रात्रीच्या जेवणाचे पदार्थ आणायला सांगितले. तो तरुण त्या दोन गोष्टींबरोबर बीअरच्या २-३ बाटल्याही खरेदी करत होता. या तिन्ही गोष्टी दुकानात लांब लांब ठेवलेल्या होत्या. त्यामुळे गाडी लांबवर पार्क करून तिन्ही गोष्टी खरेदी करून पैसे देऊन जायला त्याला वेळ लागायचा. त्या दुकानात जेव्हा तिन्ही गोष्टी जवळजवळ मांडण्यात आल्या तेव्हा दुकानाचा खप ३० टक्क्यांनी वाढला. आज उद्योगधंद्यांमध्ये अशी अनेक उदाहरणे दिसत आहेत. आता मोटारगाडय़ांचे उदाहरण घ्या. माझ्या गाडीत मी चाक कसे पकडतो आहे, गाडी किती वेळ किती वेगाने पळत आहे, पायांचा दाब कसा पडतो आहे असे कित्येक माहितीबिंदू गाडीतील संगणक जमा करतो आणि एका विशिष्ट वेळी मला घंटानाद करून सांगतो की, मालक, तुम्ही आता चहापानासाठी थोडे थांबावे व मग परत प्रवास सुरू करावा सुरक्षिततेच्या दृष्टीने गाडीचा हा गुण मला खूप आकर्षक वाटतो. इंग्लंडमधील ‘टेस्को’ नावाचा किरकोळ बाजारातील उद्योग दर महिन्याला १५० कोटी माहितीबिंदू जमा करतो. याचा उपयोग कोणत्या ग्राहकांना काय गरज आहे, दररोजच्या वस्तूंच्या दरांचे बदल कसे करावेत, कोणत्या मालाला जास्त सवलतीचे आकर्षण द्यावे असे अनेक निर्णय या महामाहितीच्या प्रक्रियेतून आलेल्या निकालांच्या आधारे घेतले जातात. अ‍ॅमेझॉन या कंपनीने तर असा दावा केला आहे की, या जमवलेल्या माहितीच्या आधारे ते ग्राहकांना बऱ्याच शिफारशी करतात. त्यांच्या एकंदर विक्रीच्या ३०% हिस्सा हा अशा शिफारशींवर आधारित विक्रीचा असतो. आज महाजालावर मी एखादे पुस्तक विकत घेतले किंवा एखादे गाणे विकत घेतले तर लगेच हे पुस्तक विकत घेणाऱ्यांनी ही-ही पुस्तकेपण विकत घेतली आहेत किंवा कोणती इतर गाणी तुमच्या आवडीची असतील वगैरे शिफारशी टपकन पडद्यावर येतात. जेणेकरून मी ती पुस्तके किंवा गाणी खरेदी करावीत. विक्रीच्या वाढीबरोबर ग्राहक म्हणून मलाही या माहितीचा मोठा उपयोग होतो.\nजगभरातील राज्यकर्तेही आता या महामाहितीचा आधार घेताना दिसत आहेत. निवडणुकांची संपूर्ण धोरणात्मक डावपेचांची आखणी ही या प्रक्रिया केलेल्या महामाहितीच्या आधारेच तर केली जाते. या माहितीचे एकत्रीकरण करून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योजक आज जगभरात सर्वच राजकीय पक्षांना आपला ‘माल’ विकून श्रीमंत होताना दिसत आहेत. पण याचबरोबर सरकारी कल्याणकारी योजना परिणामकारकरीत्या राबवयाच्या असतील तर या महामाहितीचे मोल फार मोठे आहेत. अशा योजनांच्या यशस्वी सक्षमीकरणामुळे जर राजकीय पक्ष निवडून येऊ लागले तर निवडणुकीत��ल इतर वाम मार्गानाही आळा बसेल. महामाहितीचे मोल असे सामाजिक व राजकीय फायद्याचेही आहे. एका जागतिक सल्लागार कंपनीच्या अहवालानुसार जर अमेरिकन सरकारने या महामाहितीचा योग्य उपयोग केला तर वर्षांकाठी त्यांची १८ लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकेल.\nअर्थात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे महामाहितीच्या या उद्योगालाही दुसरी बाजू आहे. ही माहिती जमा करताना तुम्ही कोणाच्या खासगी आयुष्यात किंवा गोपनीय गोष्टीत लुडबुड करीत नाही ना, हे बघणे महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीचे कोणते माहितीबिंदू हे गोपनीय आहेत व कोणते माहितीबिंदू हे महामाहितीचा भाग म्हणून वापरताना विकता येतील याचे भान या उद्योगाने ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. भारतात आधार कार्डाच्या संदर्भात जमा केलेले भारतीय नागरिकांचे माहितीबिंदू कसे व कोठे वापरता येतील किंवा येणार नाहीत या बाबतीचे निर्णय आता न्यायालयीन वादात अडकले आहेत. आताच्या नवीन चुणचुणीत चलत दूरध्वनींची ध्वनिसंवर्धक यंत्रणा ही २४ तास सुरू राहू शकते व या आधारे बाजूला दूरध्वनी ठेवून तुमचे संपूर्ण संभाषण त्यावर कोणी बोलत नसतानाही मला ऐकता येते. हे वैयक्तिक गोपनीयतेचे सरळ सरळ उल्लंघन आहे. पण आज मी माहिती उद्योगात अशा संगणकीय प्रणाली पाहिल्या आहेत की, ते हे काम करतात. आज त्याचा उपयोग तुम्ही दूरदर्शनवर कोणत्या जाहिराती- कार्यक्रम बघता वगैरे माहितीबिंदू जमा करण्यासाठी होतो. पण या सर्वाचा दुरुपयोगही होऊ शकतो. यामुळे उद्योगाने व समाजाने दक्ष राहणे गरजेचे आहे. माहितीचे हे पर्वत उभे राहत असताना व त्यातून नवोद्योग तयार होत असताना त्याच्यामागचा हेतूही महत्त्वाचा आहे. अग्नीचा उपयोग अन्न शिजवण्यासाठीही होतो व सारे भस्मसात करण्यासही होतो. आपण या महामाहितीचा कसा उपयोग करणार, हे त्या त्या समाजाने, बाजारपेठेने, उद्योगांनी व राज्यकर्त्यांनी ठरवायचे आहे. महामाहितीचे मोल त्यावरच ठरणार आहे.\nलेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214805-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47454", "date_download": "2018-11-21T21:08:34Z", "digest": "sha1:32KOPN43ZMTJDMXLFOLMRF5PZEI7JKBJ", "length": 6441, "nlines": 149, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बारीकराव .... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बारीकराव ....\nनक्को हे पोहे अस्ले\nअजून होती बारीक बारीक\nसग्ळे म्हण्ती आली खारीक\nआई सांगे त्यांना हसून\nसग्ळे खावे माझ्या राजा\nमजेत खावे सग्ळे मस्त\nसोडून सारे वेडे हट्ट\nघट्ट - मुट्ट होशील बघ\nकोण कशाला चिडविल मग .....\n(सुज्ञ आई-बाबांनी आपल्याला हवा तो बदल करुन घेणे. एकंदरीतच लेकरांचे दररोजचे जेवण-खाण सुफलतेने पार पडो हीच नित्य शुभेच्छा...... ....)\nआमच्या सुकडबोम्बिलाला ऐकवते आता.:फिदी: लय भारी\nसर्वांचे मनापासून आभार ........\nमला वाटलं, माझ्यावरच लिहिलीय\nमला वाटलं, माझ्यावरच लिहिलीय का कविता\nपण मला उपयोगात येईल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214805-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nagar-due-electricity-bills-eighteen-thousand-agricultural-connection-cut", "date_download": "2018-11-21T21:06:09Z", "digest": "sha1:J3DSO2WR62JAFPZ7KUYFIVVQW4B2PXO6", "length": 14988, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, in nagar due Electricity bills eighteen thousand agricultural connection cut | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरमध्ये कृषिपंपांना वीजबिल थकबाकीचा झटका\nनगरमध्ये कृषिपंपांना वीजबिल थकबाकीचा झटका\nरविवार, 29 ऑक्टोबर 2017\nनगर : महावितरणच्या नाशिक परिमंडलात किमान चालू वीजबिल न भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केली जात आहे. त्यात आज रात्रीपर्यंत जिल्ह्यातील १८ हजार ४९१ कृषिपंपांची वीज तोडण्यात आली. ही कारवाई थांबविणार नसल्याचे महावितरणचे वित्त व लेखा विभागाचे व्यवस्थापक विश्‍वनाथ निर्वाण यांनी सांगितले.\nनगर : महावितरणच्या नाशिक परिमंडलात किमान चालू वीजबिल न भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केली जात आहे. त्यात आज रात्रीपर्यंत जिल्ह्यातील १८ हजार ४९१ कृषिपंपांची वीज तोडण्यात आली. ही कारवाई थांबविणार नसल्याचे महावितरणचे वित्त व लेखा विभागाचे व्यवस्थापक विश्‍वनाथ निर्वाण यांनी सांगितले.\nकृषिपंप ग्राहकांच्या थकबाकीत नगर जिल्हा राज्यात अव्वल क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील तीन लाख ५७ हजार कृषिपंप ग्राहकांकडे दोन हजार २८५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या कृषिपंपांजवळ २८ कोटी आठ लाख रुपयांची थकबाकी आहे. महावितरणच्या एकट्या ग्रामीण विभागाने (नेवासे, शेवगाव, पाथर्डी तालुका) साडेतीन हजार कृषिपंपांची वीज तोडली.\nथकबाकी दिवसेंदिवस वाढतच असल्याने महावितरणला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. महावितरणकडून कृषिपंपांना सवलतीच्या व नाममात्र दरात वीजपुरवठा केला जातो. मात्र, ही रक्कमही वसूल होत नाही व दुसरीकडे वीजखरेदी, पुरवठा यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती, सुरळीत वीजपुरवठा व कर्मचारी यावर खर्च करावा लागतो.\nविजेच्या क्षेत्रातील उधारीचे दिवसही संपल्याने वीजबिलाची वेळच्या वेळी वसुली अनिवार्य झाली आहे. त्यादृष्टीने आता कृषिपंप ग्राहकांच्या थकीत वीजबिलाच्या वसुलीकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष दिले असून, एप्रिल ते सप्टेंबरअखेरपर्यंत आकारण्यात आलेले चालू बिल (देयक) म्हणजेच दोन त्रैमासिक बिले न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज खंडित करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ही रक्कम तातडीने भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.\nनाशिक वीज विभाग sections\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील ��्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%81", "date_download": "2018-11-21T19:44:45Z", "digest": "sha1:TW3G6OWT7TIAA7QSCRCUKN5XTLN743C7", "length": 12367, "nlines": 246, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्राणु - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंयुक्त कण (१ डाउन, २ अप क्वार्क)\nगुरुत्वाकर्षण, विद्युतचुंबकी��� अन्योन्यक्रिया, सशक्त अन्योन्यक्रिया, अशक्त अन्योन्यक्रिया\n१.६७२६२१६३७(८३)×१०-२७ कि.ग्रॅ. १.००७२७६४६६७७(१०) आ.व.ए.\nप्रोटॉन हे अणूंमधील धनभारित कण असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात.एक किंवा अधिक न्यूक्लिऑन मिळून अणुकेंद्रक तयार होते. प्रोटॉनचे वस्तुमान न्यूट्रॉनपेक्षा किंचित कमी असते. प्रोटॉन जरी सहसा अणुकेंद्रात सापडत असले तरी हायड्रोजनच्या धनभारित आयन स्वरुपात त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असते.\n• गुरुत्वाकर्षण • अंतर • अणुक्रमांक • अणू • अणु-सम्मीलन क्रिया • आण्विक वस्तुमान अंक • अतिनील किरण • अपारदर्शकता • अभिजात यामिक • अर्ध-पारदर्शकता • अवरक्त किरण • अव्यवस्था • अशक्त अतिभार • आकुंचन • आघूर्ण • आयन • आयसोस्फेरिक • आरसा • आवाज (ध्वनी) • उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम • उष्णता वहन • ऊर्जा • ऊर्जास्रोत • ऊष्मगतिकी • कंपन • कक्षा • कक्षीय वक्रता निर्देशांक • कण घनता • कर्बोदक • काल-अवकाश • काळ • काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण • किरणोत्सर्ग • क्वार्क • क्ष-किरण • गतिज ऊर्जा • घनता • घनफळ • चुंबक • चुंबकीय क्षेत्र • चुंबकीय ध्रुव • चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता • चुंबकीय बल • चुंबकीय आघूर्ण • छिद्रता • जड पाणी • ट्रिटियम • ठिसूळ • ड्युटेरियम • तात्पुरते चुंबक • तापमान • ताम्रसृती • दाब • दुर्बीण • दृश्य घनता • दृश्य प्रकाश किरणे • नीलसृती • नॅनोकंपोझिट • न्यूक्लिऑन • न्यूटनचे गतीचे नियम • न्यूट्रिनो • न्यूट्रॉन • पदार्थ • पारदर्शकता • पुंज यामिकाची ओळख • पॅरिटी • पॉझिट्रॉन • प्रकाश • प्रतिकण • प्रतिध्वनी • प्रमाण प्रतिकृती • प्रसरण • प्रोटॉन • प्लाझ्मा (भौतिकशास्त्र) • फर्मिऑन • फिरक • बाष्पीभवन • बॅर्‍यॉन • बोसॉन • मध्यम तरंग • मिती • मुक्तिवेग • मूलकण भौतिकशास्त्र • मूलभूत कण • मूलभूत बले • मृगजळ • म्यूऑन • रंगभार • रेणू • लघुतरंग • लार्ज हॅड्रॉन कोलायडर • लेप्टॉन • लोलक • वस्तुमान • वातावरणाचा दाब • वायुवीजन • विजाणू • विद्युत चुंबक • विद्युत द्विध्रुव मोमेंट • विद्युत ध्रुवीकरण क्षमता • विद्युत प्रभार • विद्युतचुंबकत्व • विद्युतचुंबकीय क्षेत्र • विद्युतभार • विद्युतभार त्रिज्या • वेधशाळा • श्रोडिंजरचे मांजर • संप्लवन • संयुक्त कण • संवेग अक्षय्यतेचा नियम • समस्थानिके • सांख्य यामिक ��� सापेक्ष आर्द्रता • सापेक्षतावाद • सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त • सूक्ष्मदर्शक • सूर्यप्रकाश • सेल्सियस • सौर भौतिकशास्त्र • सौरऊर्जा • स्टार्क परिणाम • स्थितिज ऊर्जा • स्वाद (भौतिकशास्त्र) • हर्ट्झ • हवामानशास्त्र • हॅड्रॉन •\nमूलकण व त्यांचे गट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ नोव्हेंबर २०१६ रोजी ०३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/honor-newspaper-vendors-pune-149889", "date_download": "2018-11-21T20:20:21Z", "digest": "sha1:CHXHVNBNSR4FL6CRSIJYEAX5OQDHTUN7", "length": 16555, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Honor to newspaper vendors in pune #MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान | eSakal", "raw_content": "\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला. तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय करणारे, वयाच्या ऐंशीव्या वर्षीही सायकलवरून घरोघरी पेपर टाकणारे व पेपरविक्री करून उच्चशिक्षणात अव्वल येणाऱ्या विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला. तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय करणारे, वयाच्या ऐंशीव्या वर्षीही सायकलवरून घरोघरी पेपर टाकणारे व पेपरविक्री करून उच्चशिक्षणात अव्वल येणाऱ्या विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.\nमाजी राष्ट्रपती व वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम आझाद यांचा १५ ऑक्‍टोबर हा जन्मदिवस. सकाळ व पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाने पुढाकार घेऊन हा दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला. तीन- चार पिढ्यांपासून गेली ६०- ७० वर्षे हा व्यवसाय करणाऱ्या ज्येष्ठ विक्रेत्यांना या वेळी सन्मानपत्र, शाल - श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.\nसमाजात दुर्लक्षित राहिलेल्या; पण महत्त्वाचे काम करणाऱ्या या घटकाला प्रथमच कृतज्ञतापूर्वक सन्���ान मिळाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता पिसे, सचिव अरुण निवंगुणे, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, वितरण विभागाचे सरव्यवस्थापक डॉ. सुनील लोंढे, मुख्य व्यवस्थापक अब्दुल अझीझ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.\nवृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांपैकी सोनाली चोरगे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. सोनाली चोरगे आपले मनोगत व्यक्त करताना भावुक झाल्या होत्या, तो क्षण सर्वच उपस्थितांना गलबलून टाकणारा होता. सत्कारानंतर केक कापण्याचा छोटेखानी कार्यक्रम झाला. थरथरत चालणाऱ्या ज्येष्ठांपासून ते विक्रेत्यांच्या पाल्यांपर्यंत सर्वांनीच जणू एखादा कौटुंबिक सोहळा असावा, असा सहभाग घेतला होता.\nज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते आणि पाल्यांचा ‘सकाळ’ने केलेल्या सत्कारामुळे पाठीवर कौतुकाची, प्रेमाची थाप मिळाली आहे. यातून भावी पिढीलाही या व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळेल. समाजातल्या दुर्लक्षित घटकाला या निमित्ताने प्रथमच प्रतिष्ठा मिळाल्याचे चित्र दिसले.\n- विजय पारगे, अध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ\nमागील ८०- ८५ वर्षांपासून आमच्या अनेक पिढ्या हा व्यवसाय करत आहेत. हा व्यवसाय करणे सोपे नाही, प्रसंगी ग्राहकांकडून अनेक प्रकारची बोलणी ऐकावी लागली, आज मात्र आमचा मान- सन्मान केल्यामुळे कष्टाचे चीज झाले असे वाटते.\n- पन्नालाल मुनोत, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते, नाना पेठ\nआपल्याकडे सगळ्या प्रकारचे ‘डे’ साजरे होतात, आमच्यासाठी मात्र असा कोणताही दिवस नव्हता. आज आमचे कौतुक झाल्यामुळे फार आनंद झाला. हा दिवस म्हणजे आम्हा वृत्तपत्र विक्रेत्यांचा वाढदिवसच आहे. दरवर्षी असा वाढदिवस साजरा व्हावा.\n- महादेव मते, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते, सिंहगड रस्ता\nगरिबीमुळे निरक्षर राहिलेला मी पोट भरण्यासाठी या व्यवसायात आलो. आज लोकांपर्यंत ज्ञानाचा खजिना पोचवण्याचं काम करतो, याचा आनंद वाटतो. ‘सकाळ’कडून आम्हा वृत्तपत्रविक्रेत्यांना नेहमीच सहकार्य मिळते.\n- सदाशिव जंगम, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते, चिंचवड\nपुण्यात दिवसभरात तिसऱ्यांदा गोळीबार; 'पीआय' जखमी\nपुणे : गुन्ह्याच्या तपासात आरोपीच्या मागावर असलेले गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर ए��ा संशयिताने तीन गोळ्या झाडल्या. त्यात...\nमहिलांना कापडी पिशव्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन\nटाकळी हाजी (पुणे): पाऊस नसल्याने शेतात कामे राहिली नाहीत, रोजगारासाठी दूर दूर जावे लागते ते परवडतही नाही. त्यापेक्षा महिलांना घरीच प्रशिक्षण मिळाले...\nमराठवाड्याच्या पाण्यावरुन इंदापूर तालुक्याचे राजकारण तापणार\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातुन मराठवाड्याला देण्यात येणाऱ्या ७ टीएमसी पाण्याला तालुक्यामधून विरोध होवू लागला आहे. नीरा-भीमा व भीमा-सीना नदी जोड...\nइंदापूर तालुक्यासाठी हिवाळी अधिवेशामध्ये ३६ कोटी रुपये मंजूर\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील ९ रस्त्यांच्या कामासाठी व न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये सन...\n'कारखान्यांनी 265 जातीचा ऊस गाळपास न्यावा'\nमाजलगाव (जि. बीड) : तालुक्यात तीन साखर कारखाने आहेत. सदरील कारखाने 265 जातीचा ऊस गाळपास नेत नाहीत त्यामुळे हा ऊस गाळपास न्यावा यासह इतर...\nबुडणाऱ्या महिलेला जीवदान अग्निशमन दलाच्या जवानाने वाचविले\nपुणे : जनता वसाहत येथे असणाऱ्या कालव्यात एका महिलेला वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानाला यश आले आहे. दलाचे जवान जीवाची बाजी लावून महिलेचे प्राण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://asach-ekjan.blogspot.com/2012/01/blog-post_6920.html", "date_download": "2018-11-21T19:58:14Z", "digest": "sha1:7VVQ4HMJ3YKKFR56ODC2CW4GHOD7DQRO", "length": 8619, "nlines": 93, "source_domain": "asach-ekjan.blogspot.com", "title": "असाच एकजण: आत्मयज्ञ दिन दिनांक १९ डिसेंबर १९२७", "raw_content": "\nआपल्यातलाच आपण ... असाच एकजण ...\nमहान भारतीय गणितज्ञ श्रीनीवास रामानुजन\nही गोष्ट आहे इंग्लंडमधली. एक प्रोफ़ेसर त्यांच्या एका टॅक्सीची वाट पहात त्यांच्या विद्यार्थ्यासह उभे होते. टॅक्सी आली आणि त्यांना त्यां...\n\"मी विदर्भातील शेतकरी बोलतो आहे\"\n‎ \"मी विदर्भातील शेतकरी बोलतो आहे\" मी विदर्भाती�� एक भारतीय शेतकरी ...जय जवान जय किसान मधला किसान .. माझे नाव घेउन लोकांनी ...\nनेताजी सुभाषचंद्र बोस जन्म :- २३ जानेवारी १८९७, कटक अदृष्य :- १८ ऑगस्ट १९४५, फोर्मोसा २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे सुभाषचंद्र बोस ...\n१९ जानेवारी १५९७ रोजी महापराक्रमी असा महाराणा प्रताप यांचे राजधानी चावंड येथे मृत्यु.अकबराच्या काळात प्रत्येक हिन्दुच्या घोड्याच्या पाठी...\nमार्लेश्वर धबधबा... रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर नावाचा एक छोटासा तालुका आहे. त्याच तालुक्यात देवरुख ह्या गावापासून १६ किमी अंतरावर ...\nक्रांतिकेतू रासबिहारी बोस जन्म :- २५ मे १८८६, पालाटबिधानी निधन :- २१ जानेवारी १९४५, टोकियो २३ डिसेंबर १९१२ ला दिल्लीच्या नवीन राजधा...\n●๋•●๋• बूट फेक काव्य ●๋•●๋•\n●๋•●๋• बूट फेक काव्य ●๋•●๋• साहेब माफ़ करा मी बूट फेकून मारला तुम्ही देश लुटता त्याचा तो राग धरला तुम्ही तर प्रामणिक, आपले काम करता...\n'गणितानंद' कापरेकर १७ जानेवारी १९०५ ला डहाणूत जन्मलेले द. रा. कापरेकर हे श्रीनिवास रामानुजन् यांच्यानंतरचे जागतिक कीर्तीचे ...\nशशिकांत होतकर' (मुंबई श्री २०११ )\nएकीकडे क्रिकेट खेळाडू खोऱ्याने पैसा ओढत असताना एक महाराष्ट्राचा शरीर सौष्ठव पटू 'शशिकांत होतकर' (मुंबई श्री २०११ ) पापड लाटून आप...\nमाझे फेसबुक जीवन ...\nमराठी पेजेस सध्या एका स्पर्धेतून चालले आहे .. ह्याला मागे टाकावे त्याला मागे टाकावे .. रोज १५-१५ पोष्ट असता प्रत्येकाच्या.. म...\nआत्मयज्ञ दिन दिनांक १९ डिसेंबर १९२७\nदिनांक १९ डिसेंबर १९२७\n१) हुतात्मा रामप्रसाद बिस्मील (गोरखपूर जेल)\n२) हुतात्मा ठाकूर रोशनसिंग (अलाहाबाद जेल)\n३) हुतात्मा अशफाकुल्ला खान (फैजाबाद जेल)\nकाकोरी कटातील हे सर्व क्रांतिकारक दि. ९ ऑगस्ट १९२५ लखनौ जवळच्या काकोरी रेलवे स्थानकाजवळ क्रांतिकारकांनी ८ डाऊन या रेल्वेतील सरकारी खजीना लुटला. चंद्रशेखर आजादही त्यात होते. याची शिक्षा म्हणून वरील क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिली गेली. रामप्रसाद बिस्मील कवी होते. ते या प्रसंगी म्हणाले,\n\" मरते बिस्मील, रोशन, लहरी, अशफाक अत्याचारसे \nहोंगे पैदा सैकडो इनके रुधिर की धार सें \nLabels: अशफाकुल्ला खान, आत्मयज्ञ दिन, रामप्रसाद बिस्मील\nमी कोणी मोठा नाही ... तुमच्या सारखाच एक सामान्य ... असेच वाटले की एक दिवस स्वतः चे ब्लॉग असावे म्हणून बनवून पाहिले ... आपले ४ तोड़के शब्द ब्लॉग च्या कुबड्या घेउन आपल्या पर्यंत पोहोचवन्याचा हां एक प्रयत्न ...\nनविन वर्ष येते आहे ..\nमराठी आहे मराठीच राहणार, नविन वर्षाच्या शुभेच्छा ग...\n'ही आहे भारताची खरी सुन आणि तो आहे भारताचा खरा राज...\nike आणि comment चे भुकेले , हे फेसबुक admin\nमुका जीव ... ४ लोकां सारखा माझ्याशी बोलू नाही शकत ...\nमहान भारतीय गणितज्ञ श्रीनीवास रामानुजन\nतेथे पाहिजे जातीचे, ये-या गबाळ्याचे काम नोहे\nहे आमचे भारतीय रक्त आहे ...\nशशिकांत होतकर' (मुंबई श्री २०११ )\nआत्मयज्ञ दिन दिनांक १९ डिसेंबर १९२७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/", "date_download": "2018-11-21T21:08:43Z", "digest": "sha1:2I6NPHJCIS3F2DVAYRG4SJ7VIHNDRPBF", "length": 17656, "nlines": 267, "source_domain": "shivray.com", "title": "Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray | छत्रपती शिवाजी महाराज Shivba Shivajiraje Shivprabhu Chatrapati Shivaji Maharaj", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरण...\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल\nप्राचीन राजनीतीपर ग्रंथांमध्ये बलाचे ३ प्रकार सांगितले आहेत. मंत्रशक्ती, उत्साहशक्ती आणि प्रभुशक्ती....\nशिवरायांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर झाला.. तीन चार महिन्यांनंतर शहाजी महाराजांनी बा...\nशिवरायांची जगभरातील इतिहासकरांनी केलेली वर्णने\n“शिवाजी केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरूष नसून, त्याचे शरीरही डौलदार आहे. त्याच्या चेहरा आकर्...\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nजयदेव जयदेव जय जय शिवराया या या अनन्य शरणा आर्यां ताराया या या अनन्य शरणा आर्यां ताराया धृ आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घा...\nतोरणा किल्ला – Torna Fort\nकिल्ल्याची ऊंची: 1400 किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा: पुणे श्रेणी: मध्यम शिवाजी महाराजांनी ...\nदौलतमंगळ (Daulatmangal) किल्ल्याची ऊंची : 2000 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : पुणे श्रेणी : ...\nकिल्ल्याची ऊंची : 2900 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड जिल्हा : रायगड श्रेणी : ...\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nतब्बल 225 करोड़ पेक्षा जास्त रक्कम खर्च करून बनतोय आपल्या महाराजांवर चित्रपट “छत्रपती शिवाजी” नक्की ...\nगनिमी काव�� – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nमोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nमोडी येत नसल्याने इतिहास संशोधनात साचलेपण \nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nमोफत फोटोग्राफी वर्कशॉप – लोहगड (७ ऑगस्ट)\nसिद्धेश्वर मंदिर, टोका – अद्भूत शिल्पसौंदर्य\nशिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र\nरणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nअमित प्र. मुसळे: खुपच छान, सविस्तर माहीती......\nSukumar Baburao Patil: अतिशय छान व उपयुक्त माहिती आहे ....\nशूर शिलेदार येसाजी कंक\nचौऱ्याऐंशी मोसे खोऱ्यातील वतनदार बाजी पासलकर, राजे शिवाजी महाराज व दादोजी पंत कोंडदेवांनी स्वराज्य स्थापनेची ...\nअजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू\nपोर्तुगीजांना मराठी पाणी पाजणारे कृष्णाजी कंक\nजेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nरणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nछत्रपती संभाजी महाराजांचे बालपण\nमराठे – निजाम संबंध\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nमराठ्यांचे सैन्य संघटन – पायदळ\nपायदळ हा सुद्धा घोडदळाप्रमाणे मराठ्यांच्या सैन्याचा महत्वपूर्ण भाग होता. मराठा सैन्यात पायदळाला दुय्यम स्थान प्राप्त ...\nमराठे – निजाम संबंध\nरणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nथोरले बाजीराव पेशवे (१८ ऑगस्ट १७०० – २८ एप्रिल १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती ...\nछत्रपती संभाजी महाराजांचे बालपण\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन\nआनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\nकालगणना / शुहूर सन – अरबी अंक आणि महिने\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Mayor-s-request-to-the-Commissioner-for-palankeen-welcome/", "date_download": "2018-11-21T19:58:11Z", "digest": "sha1:5P2HHXSCERPHBYN7CZNDISV3YRLVVUI5", "length": 7052, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालखी स्वागतासाठी महापौरांची आयुक्तांना विनंती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › पालखी स्वागतासाठी महापौरांची आयुक्तांना विनंती\nपालखी स्वागतासाठी महापौरांची आयुक्तांना विनंती\nसंत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे महापालिका दरवर्षी स्वागत करते. मात्र, यंदा स्वागत सोहळ्यांना फाटा देत त्यावर होणार खर्च करण्यास महापालिकेने हात झटकले आहे. या मुद्यावरून महापालिकेतील राजकारण तापले असून सत्ताधारी भाजपा, विरोधी पक्ष शिवसेना, मनसे आदींनी पत्रक काढून या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. भाजपाच्या ‘राम’ राज्यात हे सर्व घडत असल्याने महपौर रंजना भानसी अडचणीत आल्या असून, त्यांनी देखील निवेदनाद्वारे म��ापालिकेने पालखीचे स्वागत करावे, अशी विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांना केली आहे.\nमहापालिकेने निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागताचा खर्च करण्यास स्पष्ट शब्दात पालखी स्वागत समितीला नकार कळविला आहे. स्वागत व सोहळ्यावर खर्च करू नये, या शासनाने काढलेल्या परिपत्रकाचा महापालिकेने आधार घेतला आहे. महापालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे महापालिकेतील राजकारण मात्र, चांगलेच तापले आहे. या निर्णयामुळे वारकरी समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. पालखीचे स्वागत करून वारकर्‍यांना चहा व नास्ता देण्यासाठी नाममात्र खर्च येतो. तेवढा खर्च करण्याची महापालिकेची दानत नाही का, असा सवाल उपस्थित करत राजकीय पक्षांनी सत्ताधारी भाजपाची कोंडी केली आहे. प्रमुख विरोधी पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आदींनी पत्रक काढून या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे.\nमहापालिकेने परंपरा अबाधित राखत पालखी सोहळ्याचा खर्च करावा, अशी मागणी केली आहे. भाजपाच्या ‘राम’ राज्यात हे सर्व घडत असल्याचा धसका भाजपातील काही नगरसेवकांनी घेतला आहे. सभागृह नेते दिनकर पाटील यांनीदेखील पत्रक काढून महापालिकेने पालखीचा स्वागत सोहळा करावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे उशिराने का होईना महापौर रंजना भानसी यांनी देखील याबाबत आयुक्तांना निवेदन देऊन पालखी सोहळा व ईदगाह येथे ईदनिमित्त होणार्‍या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशी विनंती केली आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत केले जाते. तसेच, ईदच्या दिवशी ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या जातात. यंदादेखील ही परंपरा कायम ठेवावी, अशी विनंती त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. एकूणच श्रेयवादासाठी सर्व पक्षांकडून पत्रक वॉर सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/corporator-Shardul-on-the-way-to-BJP/", "date_download": "2018-11-21T20:39:32Z", "digest": "sha1:JG6QO3OQXX5U5UHZ5K3QZULXAEKVU7KK", "length": 4515, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धुळ्याचे नगरसेवक शार्दुल भाजपाच्या वाटेवर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › धुळ्याचे नगरसेवक शार्दुल भाजपाच्या वाटेवर\nधुळ्याचे नगरसेवक शार्दुल भाजपाच्या वाटेवर\nधुळे महानगरपालिकेच्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिनेश शार्दुल यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार अनिल गोटे यांची भेट घेतल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. शार्दुल हेदेखील भाजपाची वाट धरणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्‍का बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व समाजाच्या नगरसेवकांना महत्वाच्या पदांवर बसविण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, सुतार समाजाबाबत आश्‍वासन पाळले नसल्याने असा निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया शार्दुल यांनी दिली आहे.\nधुळे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसला लागोपाठ गळती लागणे सुरूच आहे. महापौर जयश्री अहिरराव, उपमहापौर फारूख शहा, स्थायी समितीचे सभापती सोनल शिंदे, शहर विकास आघाडीचे नगरसेवक फिरोज लाला, महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती रश्मी जुलाहा बानो यांच्यासह अन्य कार्यकत्यांनी पक्षांतर केले. यातील बहुसंख्य पदाधिकार्‍यांनी मनपामध्ये मिळालेल्या पदाचा कार्यकाळ पुर्ण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे पक्षाकडून पदे देऊनदेखील नगरसेवक राष्ट्रवादीला का सोडतात, अशी टीका नेहमी होते आहे. आता नगरसेवक शार्दुल यांनी गोटे यांची भेट घेतली.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Of-Jayant-Patil-questioned-Revenue-Minister-Chandrakant-Patil/", "date_download": "2018-11-21T20:27:12Z", "digest": "sha1:BGCA5LD27VCIPVLWYQ4LNGVEAKDOCDMB", "length": 9038, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ईव्हीएमची आठवण पहिली त्यांना का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ईव्हीएमची आठवण पहिली त्यांना का\nईव्हीएमची आठवण पहिली त्यांना का\nमहापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीतील एकानेही ईव्हीएम मशीन बाबत शंका उपस्थित केली नव्हती की आरोप केला नव्हता. असे असतानाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच जिंकल्यानंतरही ईव्हीएमची आठवण पहिल्यांदा का आली असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. निकालापूर्वीच त्यांनी सांगलीत भाजपच्या 42 जागा येतील असे भाकित खरे ठरल्याचा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला.\nजयंत पाटील म्हणाले, निकालानंतर आघाडीमधील एकाने ईव्हीएम घोटाळ्याने पराभव झाला असे वक्तव्य केल नव्हते. तरीही विजयी होऊनही चंद्रकांत पाटलांना त्याची आठवण यावी याचे आश्‍चर्य वाटते. शिवाय पैशांचे वाटप केल्याबाबतही आरोप कोणीही केला नव्हता. तरीही त्यांनीच तो सर्वात आधी का केला याचेही आश्‍चर्य वाटते. ते म्हणतात भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही. मग गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार केलेल्यांना उमेदवारी देताना ते भ्रष्टाचारमुक्त झाले का असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.\nपाच वर्षात सत्तेत असलेल्यांना उमेदवारी देणे त्यांच्या कोणत्या सुत्रात बसते. पैशांचा वापर केल्याचा आरोप आम्ही केला नाही मात्र कार्यकर्त्यांना भेटवस्तू वाटपाच्या सूचना कोणाच्या होत्या हे सूज्ञ सांगलीकर जाणतात. 15 ते 20 दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत 42 जागा निवडून येतील असे भाकित केले होते. ते खरे ठरले. इतका चांगला अंदाज त्यांना निवडणुकीआधी कसा आला याचे आश्‍चर्य वाटते असेही पाटील यावेळी म्हणाले.\nनिवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी पक्षाने ईव्हीएम मशीनच्या चाचणीची मागणी केली होती. व्हीव्हीपॅटचीही मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचीही मागणी पक्षातर्फे करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाने आमची एकही मागणी मान्य केली नाही. सर्व मागण्या फेटाळून लावल्या.\nदेशातील सर्वच पक्ष आता ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यासाठी विरोध करत आहेत. इथून पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्यास विविध पक्षातून भाजपमध्ये गेलेले सर्वजण स्वपक्षात परत येतील असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.\nतो पेढा लोकसभेचा की विधानसभेचा\nचंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणूकीसाठी खासदार संजय पाटील यांना पेढा भरवून शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यावर कवठेमहांकाळ-तासगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली. खासदाराला फक्त एका विधानसभेची जबाबदारी देणे जरा आश्‍चर्यकारक आहे. त्यामुळे त्यांनी भरवलेला पेढा लोकसभेसाठी की विधानसभेसाठी असा प्रश्‍नही पाटील यांनी उपस्थित केला.\nकाँग्रेसमुक्त सांगली शक्य नाही\nचंद्रकांत पाटील यांनी येत्या निवडणुकीत काँग्रेसमुक्त सांगली करू अशी वल्गना केली आहे. या निवडणुकीत आघाडीला 47 टक्के मते मिळाली आहेत. 66 टक्के जनतेने भाजपला नाकारले आहे. शिवाय आघाडीच्या नेत्यांमधील समन्वयही चांगला होता. त्यामुळे काँग्रेसमुक्त सांगली ही त्यांची केवळ वल्गनाच राहील असेही पाटील यावेळी म्हणाले.\nराज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची सांगलीत पहिली पायरी होती. आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत आघाडी धर्म प्रामाणिकपणे पाळला आहे. यापुढे महाराष्ट्रात होणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये आघाडी केली जाईल. असेही पाटील यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-zp-budget-in-farmer-ignore/", "date_download": "2018-11-21T20:43:58Z", "digest": "sha1:2O765OSV3R7JI5DVN4ASHLZ6WQLBBPMR", "length": 9779, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झेडपीच्या बजेटमध्ये बळीराजा वार्‍यावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › झेडपीच्या बजेटमध्ये बळीराजा वार्‍यावर\nझेडपीच्या बजेटमध्ये बळीराजा वार्‍यावर\nसातारा : प्रवीण शिंगटे\nजिल्ह्याचे मिनीमंत्रालय समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात बळीराजाला वार्‍यावरच सोडले आहे. कृषी विभागाच्या 1 कोटी 75 लाख, पशुसंवर्धनच्या 1 कोटी 6 लाख व समाजकल्याणच्या 1 कोटी 49 लाख रुपयांच्या निधीला कात्री लावली आहे. आरोग्य विभागाच्या निधीत सुमारे 1 कोटी 75 लाखांची कपात करण्यात आल्याने त्याचा ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा देण्यावर परिणाम होणार आहे. समाजकल्याणच्या निधीलाही ‘कट’ लावल्याने अनेक योजनांची वाट बिकट झाली आहे.\nकृषी विभागाच्या बजेटला कात्री\nजिल्ह्यातील 70 टक्केह���न अधिक जनतेचे जीवनमान कृषि उत्पन्नावर आधारीत आहे. यावर्षीच्या बजेटमध्ये 1 कोटी 20 लाख रुपयांची तरतूद केली असली तरी 1 कोटी 75 लाखाच्या निधीला कात्री लागली आहे. शेतकर्‍यांना पीक संरक्षण औजारासाठी 50 टक्के अनुदानावर नॅपसॅक, स्प्रेपंप व पॉवर स्प्रेपंप, इंटरमेक स्प्रेपंप, युरिया ब्रिकेट, नारळ रोपे, शेतकर्‍यांना 50 टक्के अनुदानावर सिंचन सुविधेसाठी काहीही तरतूद केली नाही. सातारा जिल्हा परिषदेने सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून काम करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र, कृषी विभागाला भरीव अशी तरतूद न केल्याने शेतकरी प्रगतशील कसा होणार असा प्रश्‍न पडला आहे.\nगाई वासरं मुकली; वैरण रूसली\nपशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून गाई व वासरांच्या भरवल्या जाणार्‍या मेळावे व प्रदर्शनासाठी तसेच वैरण विकास बियाण्यासाठी या वर्षीही तरतूद केली नाही. त्यामुळे या प्रदर्शनाला गाई वासरे मुकली असून जनावरांची वैरणही रूसली आहे. वैरण विकास बियाण्यासाठी काहीही तरतूद केली नसल्याने पशुधन जगवायचे कसे असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. पशुसंवर्धनचे मागील सुधारित अंदाजपत्रक 1 कोटी 51 लाख 65 हजार रुपयांचे होते. यावर्षीच्या बजेटमध्ये फक्त 45 लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे यावर्षी सुमारे 1 कोटी 6 लाख रुपयांच्या निधीला कात्री लावली आहे. बजेटमध्ये जनावरांची औषधे, शेळी वाटप करणे, पशुपक्षी प्रदर्शन, कडबाकुट्टी संयंत्र वाटपसाठी तरतूद केली आहे.\nनिधीला कट; समाजकल्याणची वाट बिकट\nशोषित, वंचित व अल्पसंख्यांक समाजाचा विकास साधण्यात समाजकल्याण विभागाचा मोठा वाटा असतो. समाजकल्याण विभागासाठी 2 कोटी 43 लाख 49 हजार रुपयांची तरतूद केली. मात्र, गतवर्षीपेक्षा 1 कोटी 49 लाख 62 हजार रुपयांच्या निधीला कट लावला. पुरेसा निधी नसल्यामुळे अनेक योजनांवर गंडांतर येणार असल्याचे चित्र अर्थसंकल्पात आहे. पिको फॉल मशिन, सौर कंदिल पुरवणे, अपंगांना तीन चाकी सायकल पुरवणे, ऑईल इंजिन खरेदी, महिलांना डंक पुरविणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना टॅब पुरवणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी विषयांचे संगणक टंकलेखन प्रशिक्षण, मागासवर्गीय वस्तीत सामूहिक स्वच्छतागृह बांधणे, पाचवी ते बारावी मुलांना व मुलींना सायकल वाटप, एम.एस.सी.आय.टी. प्रशिक्षण, मागासवर्गीय समाजमंदिरात ग्रंथालय सुरू करणे, श���तीसाठी विद्युत पंप पुरविणे, वस्तीतील समाजमंदिरांना सतरंजी पुरवणे आदींसाठी बजेटमध्ये पूर्वी तरतूद केली जायची. यावर्षी मात्र, या साहित्यसामग्रीसाठी कोणतीही तरतूद केली नाही. त्यामुळे समाजकल्याणच्या विविध योजना निधीवाचून मागास राहणार असेच चित्र आहे. यशवंत घरकूल योजना, मागासवर्गीय वस्तीतील जोडरस्ते, समाजमंदिर बांधकाम व दुरूस्ती, कडबाकुट्टी संयंत्र, अपंग कल्याण विविध योजना, गजीनृत्य साहित्य वितरण व स्पर्धा, वसतिगृहांना सोयीसुविधा, महिलांना घरघंटी पुरवणे आदि बाबींसाठी तरतूद केली आहे. अपंग कल्याण कार्यक्रमाअंतर्गत 3 टक्के प्रमाणे 89 लाख 98 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी अशा वस्तू खरोखरच लाभार्थ्यांना मिळतात का हे तपासण्याची मागणी होत आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/contribution-of-Rajmata-Jijau-to-Swarajya-Shaila-Godse/", "date_download": "2018-11-21T19:59:43Z", "digest": "sha1:RLHF2UP4MKUVQHDN2MPYTF2BFKIC6BV6", "length": 6436, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वराज्यनिर्मितीत राजमाता जिजाऊ यांचे मोठे योगदान : शैला गोडसे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › स्वराज्यनिर्मितीत राजमाता जिजाऊ यांचे मोठे योगदान : शैला गोडसे\nस्वराज्यनिर्मितीत राजमाता जिजाऊ यांचे मोठे योगदान : शैला गोडसे\nराजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार केले. सुराज्यनिर्मितीमध्ये जिजाऊंचा मोठा पुढाकार होता, असे मत जिल्हा परिषद सदस्या शैला धनंजय गोडसे यांनी केले.\nजिल्हा परिषदेमध्ये शुक्रवारी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.\nयाप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर, कार्यकारी अभियंता बळीराम नागणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किरण पराग, व्याख्याता व जि.प. सदस्या शैला धनंजय गोडसे, सुनंदा राजेगावकर, यांची प्रमुख उपस्थित होती. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर, कार्यकारी अभियंता बळीराम नागणे, उपअभियंता पंडित भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले.\nमराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषदेच्यावतीने शैला गोडसे व सुनंदा राजेगावकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.\nयावेळी बोलताना गोडसे म्हणाल्या, जिजाऊंनी शिवरायांना स्फूर्ती व प्रेरणा दिली. त्यांचा आत्मविश्‍वास वाढविला. त्यांनी सती प्रथेला विरोध केला. जिजाऊंनी शिवरायांच्या रूपात सुराज्याचे स्वप्न पाहिले होते.\nपर्यवेक्षिका सुनंदा राजेगावकर म्हणाल्या, जिजाऊ या विचारवंत होत्या. त्यांचा विचार आपल्या पाल्यांवर करावा. जिजाऊ कर्तृत्ववान होत्या. राजनीती, शस्त्रविद्याची माहिती त्यांना होती. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे कर्मचारी व मराठा सेवा संघ जिल्हा परिषद कर्मचारी संघाचे अविनाश गोडसे, अनिल जगताप, सुहास चेळेकर, आप्पासाहेब भोसले, अनिल पाटील, सोनाली कदम, सुनीता भसारे, बाळासाहेब गुटाळ, सूर्यकांत मोहिते, सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nसूत्रसंचालन सुधाकर सुसलादे यांनी केले, तर आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी मानले.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-sitting-as-a-passenger-and-stole-car/", "date_download": "2018-11-21T20:19:54Z", "digest": "sha1:GKYFFNGJLEXF3Y3XYEC4X6ISHLR4AWLK", "length": 6070, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रवासी म्हणून बसले अन् कार चोरून नेली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › प्रवासी म्हणून बसले अन् कार चोरून नेली\nप्रवासी म्हणून बसले अन् कार चोरून नेली\nप्रवासी म्हणून टाटा कार चोरून नेणार्‍या टोळीतील एकास सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करुन चोरीस गेलेली कार जप्त केली.अभिजित विष्णू हजारे (रा. हजारे वस्ती, करमाळा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत बसवराज नेहरू बिराजदार (वय 21, रा. कोथळी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद, सध्या रा. सर्व्हे नं. 32, कोंढवा, पुणे) याने दिलेल्या फिर्यादीवरुन पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nबसवराज बिराजदार हा कारचालक असून 21 जानेवारी 2018 रोजी तो पुणे स्टेशन चौक येथे त्याची एमएच 25 टी 1304 ही टाटा झेस्ट कार घेऊन प्रवासी घेण्यासाठी थांबला होता. त्यावेळी चार अनोळखी लोक आले व त्यांनी बिराजदार यास सोलापूर येथे सोडता का असे विचारून 3500 रुपये भाडे देण्याचे ठरले. इंदापूर येथे आल्यानंतर गाडीतील एकाने आपण सोलापूर न जाता तुळजापूरला जाऊ, तुला भाडे वाढवून देऊ असे सांगितल्याने बिराजदार याने गाडी कुर्डूवाडी-बार्शी रस्त्याने नेली. चिखर्डे गावाजवळ गाडीतील प्रवाशांनी लघुशंकेसाठी थांबविली. त्यावेळी बिराजदार हा लघुशंका करीत असताना गाडीतील प्रवासी म्हणून बसलेल्या चोरट्यांनी गाडी चालू करुन उस्मानाबादच्या दिशेने पळवून नेली म्हणून पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nया गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन अभिजित हजारे यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने हा गुन्हा सीताराम सलगर व इतर दोघांच्या मदतीने केल्याचे सांगून चोरलेली गाडी सीताराम सलगर याच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सलगर याच्या घरासमोरुन गाडी जप्त केली असून हजारे यास अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.\nही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख, हवालदार विजयकुमार भरले, दिलीप राऊत, रवी माने, लालसिंग राठोड, आनंद चमके, पांडुरंग काटे, आनंद डिगे यांनी केली.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-21T20:02:20Z", "digest": "sha1:TSOU5X7TVMZM3GLH6Z3GNH6WPANR4QCA", "length": 6869, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीएमपीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपीएमपीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी\nपिंपरी – निगडी बस डेपोसमोर रस्ता ओलांडण्यासाठी उभा असलेल्या दुचाकीस्वाराला पीएमपीएमएल बसचा धक्का लागला. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 26) दुपारी तीनच्या सुमारास भक्ती-शक्ती चौकातील निगडी पीएमपीएमएल बस डेपोसमोर घडली.\nबंडू बाबासाहेब शिंदे (वय 55, रा. कर्मयोग हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तानाजी दत्तात्रय नलावडे (वय 27, रा. तापकीर चौक, गणपती मंदिराशेजारी, थेरगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास भक्ती-शक्ती चौकातील पीएमपीएमएल बस डेपो समोरून दुचाकीवरून (एम एच 14 / ए जी 1643) जात होते. रस्ता ओलांडण्यासाठी थांबले पीएमपीएमएल डेपोसमोर थांबले असता डेपोमधून आलेल्या एका पीएमपीएमएल बसने (एम एच 14 / सी डब्ल्यू 2131) वळण घेताना त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दत्तात्रय हा त्या बसवरील चालक आहे. या अपघातात शिंदे यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक विवेक वल्टे तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकाँग्रेसचा नाही तर, ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार असतील त्याच पक्षाचा पंतप्रधान – शरद पवार\nNext articleआठ वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक चाळे करणारा जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/sanjay-dutt-regrets-losing-sujoy-ghoshs-badla/", "date_download": "2018-11-21T21:10:40Z", "digest": "sha1:VDWDBIKI375IGANY2USTGLWWNKTEGGHG", "length": 29734, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sanjay Dutt Regrets Losing Sujoy Ghosh'S 'Badla'? | ‘बदला’ सोडून पस्तावतोय संजय दत्त! अमिताभ बच्चन यांनी केले रिप्लेस!! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बु��ाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\n‘बदला’ सोडून पस्तावतोय संजय दत्त अमिताभ बच्चन यांनी केले रिप्लेस\n‘बदला’ सोडून पस्तावतोय संजय दत्त अमिताभ बच्चन यांनी केले रिप्लेस अमिताभ बच्चन यांनी केले रिप्लेस\n‘बदला’ सोडून पस्तावतोय संजय दत्त अमिताभ बच्चन यांनी केले रिप्लेस\nसंज�� दत्तचे पुनरागमन फसलेय, हे आता सिद्ध झालेय़ सध्या तरी हेच चित्र आहे. २०१७ मध्ये संजयने ‘भूमी’ चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. पण संजयचा हा कमबॅक चित्रपट दणकून आपटला.\n‘बदला’ सोडून पस्तावतोय संजय दत्त अमिताभ बच्चन यांनी केले रिप्लेस\nसंजय दत्तचे पुनरागमन फसलेय, हे आता सिद्ध झालेय़ सध्या तरी हेच चित्र आहे. २०१७ मध्ये संजयने ‘भूमी’ चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. पण संजयचा हा कमबॅक चित्रपट दणकून आपटला. या चित्रपटाला अगदी १० कोटीपर्यंतही मजल मारता आली नाही. गत महिन्यात संजयचा ‘साहब, बीवी और गँगस्टर3’ रिलीज झाला. या चित्रपटाकडून संजयला प्रचंड अपेक्षा होत्या. पण हा चित्रपटही सुपरडुपर फ्लॉप झाला. या दोन चित्रपटाच्या अपयशानंतर संजूबाबा कमालीचा चिंतीत असल्याचे कळतेय. नाही म्हणायला संजयच्या\n‘तोरबाज’चे शूटींग पूर्ण झालेय. पण संजूबाबाच्या दोन फ्लॉपनंतर वितरक या चित्रपटाला हात लावायला तयार नाहीत. अशात संजयला राहून राहून एका गोष्टीचा पश्चाताप होतोय. तो कुठला तर सुजॉय घोष यांचा ‘बदला’ हा चित्रपट सोडल्याचा.\nहोय, ‘भूमी’ आणि ‘बदला’ हे दोन्ही चित्रपट संजयला एकाच वेळी आॅफर झाले होते. पण तेव्हा संजूने सुजॉय यांच्याऐवजी ‘मॅरीकॉम’च्या यशामुळे भारावलेल्या ओमंग कुमार यांची निवड केली. सुजॉय आणि ओमंग कुमार दोघांच्याही चित्रपटात सूडकथा आहे. पण ओमंग कुमार बडे नाव आहे, असे वाटून संजयने ‘भूमी’ची निवड केली. त्याचे परिणाम आपण सगळेच बघत आहोच.\nसंजयने ‘बदला’ नाकारल्यावर त्याच्याजागी या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची वर्णी लागली. सध्या यशाच्या शिखरावर असलेली तापसी पन्नूही त्यांच्यासोबत आहे. शाहरूख खानची कंपनी हा चित्रपट प्रोड्यूस करतेय.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकौन बनेगा करो़डपती या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्या कॉम्प्युटरवर दिसतात या गोष्टी\n‘मनमर्जियां’ पाहून अमिताभ बच्चन यांनी विकी-तापसीला दिली शाब्बासकी अभिषेकला मात्र ठेवले ताटकळत\nप्रकाश आमटेंच्या लोक बिरादरी प्रकल्पाला बिग बींनी दिली देणगी\nह्या अभिनेत्याला पाहून आमीर खान विसरून जायचा डायलॉग्ज\nTeachers Day 2018 : ...वाचा काय आहे फिल्मी गुरुजींचा 'गुरुमंत्र'\n'भूतनाथ ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nरि���ेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n'हाऊसफुल ४'चे चित्रीकरण झाले पूर्ण, लवकरच येणार भेटीला\nआलिया भट्टला 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर पुन्हा एकदा झाली दुखापत, रणबीर गेला मदतीला धावून\nलघुपट 'उड़ने दो' चे ट्रेलर लॉन्च\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nMirzapur Review: गॅंगवॉर, राजकारणाचं रक्तबंबाळ तांडव 'मिर्झापूर'\nPihu Movie Review : प्रत्येक आई-वडिलांचे डोळे उघडणारी ‘पीहू’ची कहाणी16 November 2018\nMohalla Assi Review: डोक्यात झिणझिण्या आणणारा ‘मोहल्ला अस्सी’16 November 2018\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.yrkseal.com/mr/yx-d-pu-hydraulic-rod-seal.html", "date_download": "2018-11-21T20:20:36Z", "digest": "sha1:IO4UEM4KN7SFXGVVSJDGWEF4RAII2HMT", "length": 18063, "nlines": 320, "source_domain": "www.yrkseal.com", "title": "", "raw_content": "YX ड PU हायड्रोलिक रॉड शिक्का - चीन Ningnbo Yierka सील्स\nलवचिक कोळी आणि सानुकूल सुटे भाग\nत्याला बांधता येणे हे रिंग\nओ Ring2 ओ रिंग\nहातोडा शिक्का किट खंडित\nहवेच्या दाबावर चालणारा शिक्का\nलवचिक कोळी आणि सानुकूल सुटे भाग\nत्याला बांधता येणे हे रिंग\nओ Ring2 ओ रिंग\nहातोडा शिक्का किट खंडित\nहवेच्या दाबावर चालणारा शिक्का\nPZ NBR हवेने फुगवलेला लंबवर्तुळाकार शिक्का\nDH PU हायड्रोलिक Wiper शिक्का\nYX ड PU हायड्रोलिक रॉड शिक्का\nHBY रबर रॉड बफर शिक्का\nYX ड PU हायड्रोलिक रॉड शिक्का\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nYX ड PU हायड्रॉलिक काठी सील विशेषत: काठी अनुप्रयोगांसाठी, हायड्रॉलिक सिलेंडर फार मोठ्या प्रमाणावर वापरले जे चर, मध्ये घट्ट फिट जे ओठ सील आहे.\nउत्पादनाचे नांव YX ड PU हायड्रोलिक रॉड शिक्का\nसाहित्य CPU / ती शोधण्यावर प्रश्न विचारतात\nरंग हिरवा, निळा, पिवळा, पांढरा\nकडकपणा 90 ± 2 अ किनारा\nकार्यरत आहे गती ≤1m / s\nकार्यरत आहे मीडिया हायड्रोलिक तेल\nउत्पादन फायदे 1. सहसा उच्च ओरखडा प्रतिकार\n2 धक्का लोड होते व दबाव शिखरे विरुद्ध बेशुद्ध\n3. कमी संक्षेप संच\nमालिका क्रमांक सील्स प्रकार साहित्य रंग कडकपणा\n(किनारा अ) आकार (ड * डी * एच) (मिमी)\nमागील: IUH हायड्रोलिक सिलेंडर रॉड शाफ्ट शिक्का\nपुढे: DH04 PU धूळ Wiper शिक्का\nहायड्रोलिक PU रॉड शिक्का\nरबर रॉड शिक्का हवेने फुगवलेला सील्स\nHBY रबर रॉड बफर शिक्का\nDH PU हायड्रोलिक Wiper शिक्का\nT3G बी.आर.टी. व्हर्जिन PTFE बॅक अप रिंग\nKZT PTFE कांस्य स्लाइड रिंग\nजॉन PU हायड्रोलिक धूळ Wiper\nHBTS PTFE कांस्य रॉड पाऊल शिक्का\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nNO.68 Xinzhuang उद्योग क्षेत्र, Gaoqiao टाउन, Haishu क्षेत्र, निँगबॉ, चीन\nचीन हायड्रोलिक हवेने फुगवलेला मोहोर उद्योग ...\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/aurangabad-smart-city/", "date_download": "2018-11-21T21:13:02Z", "digest": "sha1:WDBBUBKQ4UI74JAVRAVOCCUMPINUDG5H", "length": 10015, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्मार्ट सिटी अंतर्गत औरंगाबादेत होणार १५० कोटींची कामे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nस्मार्ट सिटी अंतर्गत औरंगाबादेत होणार १५० कोटींची कामे\nऔरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात लवकरच १५० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत. तब्बल १९०० सीसीटीव्ही, ३२ शहर बस, स्मार्ट स्ट्रीट लाईट, वायफाय फ्री यंत्रणा, घनकचरा व्यवस्थापन आदी असंख्य कामांचा यात समावेश असल्याची माहिती मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी आज पत्रकारांना दिली. माहिती तंत्रज्ञान सचिव श्रीनिवासन, संचालक शंकर नारायण यांनी सोमवारी उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या उपस्थितीत मुंबईत आढावा बैठक घेतली. बैठकीसंदर्भात माहिती देताना मुगळीकर यांनी सांगितले की, १७३० कोटींचा स्मार्ट सिटीचा प्रकल्प असून, त्यातील ३४७ कोटी पॅनसिटीवर, तर उर्वरित पैसे ग्रीनफिल्डअंतर्गत खर्च करण्यात येतील. पॅनसिटी अंतर्गत १५० कोटींच्या कामांना होकार देण्यात आला. येत्या आठवडाभरात या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निविदा मनपाने काढावी का आयटी कार्पोरेशन काढणार, हे अद्याप निश्चित नाही. १९०० सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसविण्यात येणार आहेत. पोलीस विभाग व महापालिका यांच्यासाठी दोन स्वतंत्र कंट्रोल रूम राहतील. ५७ स्मार्ट शहर बसथांबे, सर्वच पोलीस ठाणे सीसीटीव्हीशी जोडली जातील.\n३५ शहर बस खरेदी ���रण्यात येतील. त्यातील ५ बस तातडीने खरेदी करण्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालयावर सोलार पॅनल प्रकल्प बसविण्यात येईल. या कामावर ५३ लाख रुपये खर्च करण्यात येतील. हे काम आगामी तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. वायफाय फ्री सिटी करण्यासाठी ११७८ जागा अंतिम करण्यात आल्या आहेत. शहरातील विविध भागांत ८७ डिजिटल साईन बोर्ड लावले जातील. मनपाने पथदिव्यांसाठी एलईडी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प स्मार्ट सिटीतून राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार ७० कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या येत्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. नारेगाव येथील कचरा डेपोतील कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी दहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/meeran-chadha-borwankar/", "date_download": "2018-11-21T20:51:16Z", "digest": "sha1:A2WDYGYMHIVZDTU6PFNF2JNMO2DS5UDM", "length": 8565, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोणत्याही परिस्थितीत आव्हान स्वीकारा - मीरा बोरवणकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोणत्याही परिस्थितीत आव्हान स्वीकारा – मीरा बोरवणकर\nसोलापूर – कोणतेही आव्हान समोर असू द्या, आत्मविश्वासाने सामोरे जा. युवतींनीही कणखरता दाखवत स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. मी तर म्हणते आव्हान समोर उभे ठाकले तर, होय मी हे करू शकतो, असे म्हणून ते स्वीकारा. कोणत्याही परिस्थितीत आव्हान स्वीकारलेच पाहिजे, स्वत:वर विश्वास ठेवायला शिका’, असे प्रतिपादन माजी पोलीस महासंचालक डॉ. मीरा चढ्ढा-बोरवणकर यांनी येथे केले.\nदयानंद महाविद्यालयात ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर त्या बोलत होत्या. डॉ. बोरवणकर नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची मुलाखत ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी संगीता भतगुणकी यांनी घेतली.डॉ. बोरवणकर म्हणाल्या, तुम्हाला कोणते करिअर आवडते त्यातच रस घ्या. आयपीएस हे करिअर निवडताना अनेकांनी तुम्हाला हे जमणार नाही, असेच सांगितले होते. २५ खात्यांची नावे समोर असतात. जे आवडेल त्याच विभागात कार्य करा. आमच्या ८१ च्या बॅचमध्ये सात अधिकारी महाराष्ट्रात आले. त्यात एकही महाराष्ट्रीय नव्हता.\nयानंतर महाराष्ट्रातून जागृती सुरू झाली आणि आता यूपीएसएसीत महाराष्ट्रही अग्रेसर आहे.लहापनणापासून अॅडव्हॅचर्स म्हणून मी घोडेस्वारी केली. विविध नैपुण्य मिळाले. पंजाब क्रिकेट संघात होते. मुलगी आहे म्हणून मागे का राहावे माझी आई शिकलेली. पंजाबमध्ये आम्ही निर्वासित होतो. आम्ही पाकिस्तानमधून आलो. पण आईने खंबीरपणे आम्हाला उभे केले. वडिलांचे अॅम्बिशनही मार्गदर्शक ठरले.\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण…\nकरमाळा- राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांना धक्का बसला असून २०१४ विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे आमदार नारायण…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nअहम���नगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2016/03/", "date_download": "2018-11-21T20:25:55Z", "digest": "sha1:3OEEOVEYKJWGWAOWRYKVBL27TTFHICLC", "length": 30168, "nlines": 258, "source_domain": "suhas.online", "title": "March 2016 – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nदुसऱ्या महायुद्धात दिनांक १५ मार्च १९४४ रोजी ब्रम्हदेशातील चिंडविन नदीपासून “ऑपरेशन यू गो” ची सुरुवात झाली. जपानच्या 15 व्या आर्मीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रेन्या मुटागुची यांच्या नेतृत्वाखाली जपानी सैन्याने ब्रिटीश भारतीय भूभागावर हल्ला करण्याची योजना बनवली होती. इंफाळ, कोहिमा, दिमापुरमार्गे भारतीय हद्दीत प्रवेश करून पुढे सैन्य कुमक वाढवत दिल्लीपर्यंत मजल मारण्याचे स्वप्न मुटागुची ह्यांनी बघितले होते. ह्या हल्ल्याला काही कोअर कमांडर्स ह्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता, कारण त्यात भारतातील भौगोलिक परिस्थितीचा फारच कमी अभ्यास केल्याचे निदर्शनात आले होते. त्यामुळे योजना सदोष होती आणि त्याचा फटका जपानी सैन्याला बसू नये याची त्यांना काळजी होती. इकडे मुटागुचीचा महत्त्वाकांक्षी स्वभाव त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. ज्यांनी ज्यांनी ह्या योजनेला विरोध केला, त्यांची जबरदस्ती बदली किंवा तात्पुरती मनधरणी करण्यात आली. तरीही म्हणावा तसा अभ्यास झाला नाही ही कुरकुर सुरूच राहिली, परंतु सरतेशेवटी तत्कालीन प्रधानमंत्री हिडेकी तोजो, ह्यांच्या संमतीने ह्या हल्ल्याला हिरवा कंदील दिला गेला. जनरल मुटागुची ह्यांनी ह्या सैनिकी हल्ल्याला “ऑपरेशन यू गो” असे नाव दिले.\nकोहिमा ही भारतातील नागालँडची राजधानी.दिमापुर ओलांडल्यावर नागालँडचा निसर्गसंपन्न डोंगराळ प्रदेश सुरु होतो. दिमापूरच्या पुढे ४० किलोमीटर अंतरावर एका विस्तृत कडेपठारावर कोहिमा आणि त्याच्या दक्षिणेला ७० किलोमीटर अंतरावर मणिपूरची राजधानी इंफाळ. दुसऱ्या महायुद्धाची प्रत्यक्ष झळ लागलेली ही भारतातली दोनच शहरे. जपानचे हे आक्रमण मोडून काढण्यासाठी ब्रिटीश इंडियन १४ व्या आर्मीला ब्रम्हदेशातच जपानवर आक्रमण करून त्यांची पुढची वाटचाल रोखण्याचे आदेश देण्यात आले. ह्या १४ व्या आर्मीचे नेतृत्व होते लेफ्टनंट जनरल विलियम स्लिम ह्यांच्याकडे. १४ व्या आर्मीमध्ये ४ आणि ३३ अश्या दोन कोअर्स होत्या. सुरुवातीच्या काळात ४ कोअर इंफाळमध्ये आणि ३३ कोअर दिमापुर भागात होत्या. सतत दोन वर्ष युद्धभूमीवर असल्याने सर्वच तुकड्यांची शक्ती कमी झाली होती. ह्याउलट जपानने १५, ३३ आणि ३१ ह्या तीन इन्फंट्री डिव्हिजनचा वापर ह्या हल्ल्यात केला. संपूर्ण ब्रम्ह्देशावर कब्जा मिळवत त्या आगेकूच करू लागल्या. ३३ आणि १५ डिव्हिजन इंफाळमधल्या ४ कोअरला घेरण्यासाठी आणि ३१ इन्फंट्री डिव्हिजन कोहीमावर कब्जा करून, ब्रिटीश इंडियन आर्मीची रसदमार्ग तोडण्याच्या उद्देशाने निघाल्या.\nलेफ्टनंट जनरल रेन्या मुटागुची यांच्या योजनेनुसार कोहिमावर लगेच ताबा मिळवून इंफाळमधील ब्रिटीश इंडिअन आर्मीची रसद आरामात तोडता येईल असे वाटले, पण मित्र सैन्याच्या एयर बेसवरून इंफाळला रसद आणि कुमक दोन्ही पुरवठा होऊ शकतो ही शक्यता त्यांनी गृहीत धरली नाही. इकडे जनरल विल्यम स्लिम ह्यांनी असा अंदाज बांधला की, जपानी फौजा प्रथम इंफाळवर हमला करतील आणि त्यासाठी पुरेसा सैन्यसाठा आणि रसद उपलब्ध आहे याची खात्री होती, परंतु जपानी फौजा कोहिमा आधी ताब्यात घेतील याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. पुढे ह्याच चुका त्यांना महागात पडल्या. ठरलेल्या योजनेनुसार जपानी सैन्य (३१ इन्��ंट्री डिव्हिजन) कोहिमा परिसरात घुसले. ह्या डिव्हिजनचा कमांडर कोटोकू साटो ह्या हल्ल्याबद्दल साशंक होता. त्याला काळजी वाटत होती की, जर कोहिमा वेळेत पडले नाही तर संपूर्ण डिव्हिजनचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, पण मुटागुची आता काही समजावण्याच्या पलीकडे गेल्याने ते हतबल होते.\nकोहीमावर हल्ला होणार नाही ह्या आपल्या अंदाजानुसार स्लिम ह्यांनी तिथे जास्त कुमक ठेवली नव्हती. जेमतेम २५०० सैन्य तिथे होते, ज्यामधील १००० तर निव्वळ मदतनीस होते. सैन्यसंख्या कमी असून देखील त्यांनी संरक्षण फळीची मोर्चेबांधणी भक्कमपणे उभारण्यावर प्राधान्य दिले होते. कोहिमा परिसरात असलेल्या उंच टेकड्यांवर आणि मोक्याच्या ठिकाणी सैन्य ठाणी उभारून संरक्षण फळीला बळकटी देण्याचा प्रयत्न केला गेला होता. जेव्हा ३१ इन्फंट्री डिव्हिजन कोहीमाच्या जसामापाशी धडकली, तेव्हा जनरल स्लिम ह्यांनी ५ इंडियन इन्फंट्री डिव्हिजनला विमानाने दिमापुरला हलण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या डिव्हिजनच्या १६१ इन्फंट्री ब्रिगेडला कोहीमाला हलवण्याआधीच जपानी सैन्य कोहिमामध्ये घुसले होते आणि त्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली.\nकोहिमा रिजवर आय जी एच स्पर, गॅरिसन हिल, कुकी पिकेट, फिल्ड सप्लाय डेपो, जेल हिल, पिंपल, जी.पी.टी. रिज, डेप्युटी कमिश्नर (डीसी) बंगला इत्यादी ठिकाणी ब्रिटीश इंडियन आर्मीने भक्कम मोर्चेबांधणी केली होती. एकामागून एक अश्या ठाण्यांवर हल्ला करत जपानी सैन्य युद्धात आघाडी घेऊ लागले. त्यांनी आय जी एच स्पर, कुकी पिकेट, जेल हिल, जी.पी.टी. रिज आणि पिंपल ही ठाणी जिंकली. ही ठाणी जिंकता जिंकता जपानी सैन्याचे प्रचंड नुकसान झाले होते. गॅरिसन हिल हे कोहिमाचे बालेकिल्ला ठाणे होते. इथेच ब्रिटीशांचे नागालँड प्रांताचे सैनिकी मुख्यालय होते आणि त्यावेळी चार्ल्स पॉसे हे त्या मुख्यालयाचे डेप्युटी कमिश्नर होते. जपान्यांनी चौफेर हल्ला चढवून देखील गॅरिसन हिल त्यांना काबीज करता आली नाही. तेथील एका टेनिस कोर्टवर एका बाजूला जपानी आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटीश इंडिअन आर्मी असे तुंबळ युद्ध सुरु झाले. शत्रू अगदी समोर असूनदेखील ब्रिटिशांनी तिथे जोरदार प्रतिकार केला आणि जपान्यांना टेनिसकोर्टच्या एका बाजूला रोखून धरले. हे युद्ध काही दिवस अविरत सुरु होते. कधी जपानी थोडे पुढे सरकायचे ��णि एखादे ठाणे ताब्यात घ्यायचे, तर कधी अधिक निकराने लढा देत ब्रिटीश इंडियन आर्मी हातचे गेलेले ठाणे जिंकून परत तिथे आपली मोर्चेबांधणी करायचे. काही केल्या गॅरिसन हिल जपान्यांचा तीव्र प्रतिकाराला जुमानत नव्हती.\nकोहिमा परिसर आणि तटबंदी\nजपानी सैन्याने ४ एप्रिलला कोहिमावर हल्ला केल्यावर तब्बल १४ दिवसांनी, म्हणजे १८ एप्रिलला १६१ इंडियन इन्फंट्री ब्रिगेड कोहीमाच्या सीमेवर येऊन पोचले. जपानी सैन्याचे इंफाळ-कोहिमा मार्ग मोकळा करण्याचे स्वप्न दुभंगले त्यामुळे सैन्याकडे रसद उपलब्ध नाही आणि ती उपलब्ध करण्याचा कुठलाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता ही नव्हती. जनरल साटोंना ह्याच गोष्टीची आधीपासून भीती होती. हीच मोक्याची संधी साधून जनरल स्लिम ह्यांनी २ ब्रिटीश इंडियन इन्फंट्रीचा तोफखाना कोहीमाजवळ हलवून जपानच्या मोर्चांवर तुफान हल्ला सुरु केला. हळूहळू जपान्यांनी ताब्यात घेतलेली ठाणी जिंकत जिंकत ते गॅरिसन हिलकडे पोचले आणि जपान्यांनी नांगी टाकायला सुरुवात केली. जनरल साटो ह्यांनी मुटागुची ह्यांना ही परिस्थिती कळवली आणि आता माघार घेण्याशिवाय कुठलाच पर्याय नाही असे सांगितले. कोहिमा-इंफाळमधून माघार घ्यायला सुरुवात केली आणि २२ जून पर्यंत जपानी सैन्य चिंडविन नदीच्या पार निघून गेले. ह्या लढाईत ब्रिटीश इंडियन सैन्याचे सुमारे १६,९८७ आणि जपानी सैन्याचे सुमारे ६०,६४३ सैनिक जखमी झाले किंवा मरण पावले.४ एप्रिल ते २२ जून १९४४ म्हणजेच तब्बल अडीच महिने ही लढाई सुरु होती.\nटेनिस कोर्टवर झालेल्या तुंबळ युद्धामुळे, कोहीमाची लढाई “टेनिस कोर्टची लढाई” म्हणूनदेखील ओळखली जाते. जनरल स्लिम, ह्यांच्या निग्रह युद्धनीतीमुळे सैन्याला पुरेशी रसद आणि वाढीव कुमक वेळोवेळी मिळत गेली आणि ती मिळेपर्यंत निकराने जमेल तितकी ठाणी त्यांनी लढवत ठेवली आणि शत्रूला थोपवून ठेवले. इतक्या बिकट अंतरावर शत्रूला दीर्घकाळासाठी थोपवून धरल्याची फार थोडी उदाहरणे इतिहासात सापडतील. लष्करी संरक्षण ठाणी लढवणाऱ्या, कुठल्याही देशाला कोहीमाची लढाई आजही प्रमुख मार्गदर्शक मानली जाते. जपानी सैन्याचा निर्णायक पराभव करणारा बालेकिल्ला म्हणजेच गॅरिसन हिल इथे १४२० सैनिकांच्या बलिदानाचे स्मृतीस्थळ बांधलेले आहे, जे तिथले प्रमुख प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. आजही जगभरातून लाखो लोक ह्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी येतात.\n१९६२ च्या भारत-चीन युद्धात जर सेलासारखा बालेकिल्ला कोहीमाचा आदर्श समोर ठेवून निग्रहाने लढवली गेली असता, तर चीनी फौजा भारतात इतक्या आत घुसू शकल्या नसत्या. त्या युद्धात भारताकडून फॉरवर्ड पॉलिसीचा वापर केला गेला आणि तोच आपल्या अंगाशी आला. वेळ पडल्यावर बचावात्मक माघार घेऊन शत्रूला आपल्याच हद्दीत, पण त्यातल्यात्यात थोडे बाहेरच्या बाजूला लढत ठेवले असते, तर चीनचा डाव भारताला खूप आधीच उधळता आला असता. २०१३ मध्ये ब्रिटनच्या नॅशनल आर्मी म्युझियमने कोहिमा लढाईला आजवर लढलेली सर्वोत्कृष्ट लढाई म्हणून घोषित देखील केले गेले. ह्या लढाईचे विविध पैलू जगभरातील सैन्य आपल्या अभ्याक्रमात वापरतात. आजही जपान कोहिमा-इंफाळ लढाईला आपला सर्वोच्च पराभव मानतात ह्यातच सर्व काही आले.\nकोहिमा आणि इंफाळ ही शहरे त्यावेळी जपानी सैन्याच्या ताब्यात गेली असती, तर आज भारताचा इतिहास नक्कीच पूर्णपणे वेगळा असता. 🙂 🙂\n१. मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे लिखित – न सांगण्याजोगी गोष्ट (१९६२च्या पराभवाची शोकांतिका) : नकाशे आणि माहिती (पान क्र. २५३ -२५९)\nपूर्वप्रकाशित: (दिवाळी अंक) ईसृजन.कॉम\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/cm-raje-celebrates-bjp-victory-tea-stall-34858", "date_download": "2018-11-21T20:32:45Z", "digest": "sha1:L7DJB75PWOE5JC7UBQSCD257VYTVUPZ6", "length": 12460, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "cm raje celebrates bjp victory on tea stall चहाच्या टपरीवर वसुंधरा राजेंचे सेलिब्रेशन! | eSakal", "raw_content": "\nचहाच्या टपरीवर वसुंधरा राजेंचे सेलिब्रेशन\nसोमवार, 13 मार्च 2017\nबघता बघता तेथे हजारोंची गर्दी जमा झाली. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी 'केसरिया में हरा-हरा, राजस्थान में वसुंधरा'चे घोषणा देऊन त्यांचा गौरव केला.\nजयपूर : राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे पदपथावरील एका चहावाल्याकडे सामान्य लोकांसोबत बसून चहाचा आस्वाद घेत अनोखी 'चाय पे चर्चा' केली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जबरदस्त विजय मिळविल्यानंतर भाजप कार्यकर्ते जल्लोष करीत आहेत. मात्र, वसुंधरा राजे यांनी अत्यंत साध्या पद्धतीने हा विजय साजरा केला.\nहाय प्रोफाईल मुख्यमंत्री वसुंधरा राजे या अत्यंत साध्या पद्धतीने समान्यांसोबत चहा घेताना पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले. बघता बघता तेथे हजारोंची गर्दी जमा झाली. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी 'केसरिया में हरा-हरा, राजस्थान में वसुंधरा'चे घोषणा देऊन त्यांचा गौरव केला.\nमोदी लाटेमध्ये भाजपने उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विरोधकांचा सुपडासाफ करून टाकला. ती हवा सध्या असून, त्याचं सेलिब्रेशन सर्वत्र चालू असताना मुख्यमंत्री वसुंधरा राजे या मात्र चहाचा स्वाद घेण्यासाठी आणि लोकांशी चर्चा करण्यासाठी थेट पदपथावरील एका चहाच्या टपरीवर आवर्जून थांबल्या.\nवसुंधरा राजे यांनी तेथे उपस्थित लोकांशी चर्चा केली. जवळपास 15 मिनिटं त्यांनी लोकांशी चर्चा केली आणि म्हटलं की देशात ही मोदी मॅजिक आहे. इतिहासात पहिल्यांदा भाजपला उत्तर प्रदेशात इतक्या मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत. यासाठी त्यांनी विजयाचा हिरो पंतप्रधान मोदी असल्याचं म्हटलं आहे.\nभाजपने शब्द न पाळल्याने नारायण राणेंची 'राष्ट्रवादी'शी जवळीक\nमुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपशी \"राजकीय सोयरिक' करणारे नारायण राणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक करतील, असे सूचित केले जात आहे. भाजपच्या...\nमेहबूबांचे सत्तास्वप्न भंगले; राज्यपालांकडून विधानसभा बरखास्त\nश्रीनगर : माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी आज कॉंग्रेस आणि \"नॅशनल कॉन्फरन्स' या दोन्ही...\nरायगड मराठा संवाद यात्रेची पाचाड येथून सुरुवात\nमहाड : अंतिम टप्पयात असलेल्या मराठा आरक्षणाची घोषणा 1 डिसेंबरला होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. मराठ्यांना...\nराम मंदिरासाठी शिवनेरी वरून माती..\nमुंबई: शिवसेनेने राम मंदिर उभारणीचा मुद्दा राजकिय तसेच भावनिकदृष्ट्या तापवण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यामुळे...\nएसआयटीकडून अक्षयकुमारची दोन तास कसून चौकशी\nमुंबई- शीख धर्मग्रंथाच्या कथित अपमानप्रकरणी अभिनेता अक्षय कुमार याची आज (ता.21) बुधवारी एसआयटीकडून दोन तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान...\nअयोध्यास्वारीसाठी शिवसेनेचा भरवसा ‘रामभूमी’वर\nनाशिक - ‘हर हिंदू की यही पूकार, पहले मंदिर फिर सरकार’, असा नारा देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेचा भरवसा ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-intercom-discussion-prisoner-58494", "date_download": "2018-11-21T20:31:39Z", "digest": "sha1:56IYGOOFKYA7P5OLUL4WFS2UDZE64IZ5", "length": 15168, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news intercom discussion with prisoner कैद्यांशी ‘इंटरकॉम’वर संवाद | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 10 जुलै 2017\nसांगली - जिल्हा कारागृहातील कैदी आणि नातेवाईकांच्या भेटीसाठी असलेल्या खोलीतील लोखंडी जाळी आता काढली आहे. तिथे पारदर्शक काच बसवली आहे. दोघांतील संवादावेळी होणारा इतरांचा अडथळा दूर करण्यासाठी ‘इंटरकॉम’ सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे कैदी - नातेवाईकांत सुसंवाद घडू लागला आहे.\nसांगली - जिल्हा कारागृहातील कैदी आणि नातेवाईकांच्या भेटीसाठी असलेल्या खोलीतील लोखंडी जाळी आता काढली आहे. तिथे पारदर्शक काच बसवली आहे. दोघांतील संवादावेळी होणारा इतरांचा अडथळा दूर करण्यासाठी ‘इंटरकॉम’ सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे कैदी - नातेवाईकांत सुसंवाद घडू लागला आहे.\nशिक्षा भोगत असलेले कैदी आणि न्यायालयीन कैदी यांना रक्तातील नातेवाईकांना भेटण्याची सुविधा अनेक वर्षापासून कार्यरत आहे. भेटण्यापूर्वीची कार्यालयीन पूर्तता केल्यानंतर भेटीसाठी असलेल्या खोलीत कैद्याला आणले जाते. तर याच खोलीला कारागृहाबाहेर असलेल्या दरवाजातून नातेवाईकांना सोडले जाते. दोन्ही खोलीमध्ये आतापर्यंत लोखंडी जाळी होती. एकावेळी एकापेक्षा जास्त कैदी आणि त्यांचे नातेवाईक असा संवाद घडत होता. परंतू कैदी-नातेवाईकांना खासगी, कौटुंबिक गोष्टी स्पष्टपणे बोलता येत नव्हत्या. खटल्यासंबंधी गोपनीय बाबीही इतर कैदी व त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत बोलणे टाळले जायचे. मनासारखा संवाद न घडल्यामुळे भेटीसाठी नातेवाईकांना वारंवार यायला लागे.\nकैदी -नातेवाईकांत सुसंवाद घडावा म्हणून परदेशातील कारागृहाच्या धर्तीवर आपल्याकडे इंटरकॉम सुविधा आली. सांगली कारागृहातही नुकताच हा बदल केला गेला. कैदी, नातेवाईक यांच्यात असलेली लोखंडी जाळीच काढून टाकली गेली. त्याजागी पारदर्शक काच बसवली गेली आहे. काचेच्या पलिकडे आणि अलीकडे पाच छोट्या केबिन बनवल्या गेल्या आहेत. केबिनमध्ये संवादासाठी ‘इंटरकॉम’ सुविधा बसवली आहे. त्यामुळे कैद्याचा चेहरा नातेवाईकांना स्पष्ट दिसतो. तसेच ‘इंटरकॉम’ च्या रिसिव्हरवरून खासगी, गोपनीय गोष्टी बोलणेही शक्‍य बनले आहे. या सुविधेमुळे भेटीच्या खोलीतील कैदी आणि नातेवाईकांचा गोंधळ कमी झाला आहे.\nकारागृह अधीक्षक सुशिल कुंभार यांनी यापूर्वीच कैद्यांना नातेवाईकांशी बोलता यावे म्हणून ‘क्वाईन बॉक्‍स’ सुविधा बसवली. दूरवर असलेल्या नातेवाईकांशी १५ दिवसांतून एकदा पाच मिनिटे थेट संवाद साधता येत होते. ज्यांना प्रत्यक्ष भेटायचे असते त्यांच्यासाठीही आता इंटरकॉम सुविधा दिली. तसेच लोखंडी जाळीचा अडसरही दूर केल्यामुळे काचेच्या पलिकडे थेट कैद्याला पाहून संवाद साधला जाऊ लागला आहे. या सुविधेचे कैदी आणि नातेवाईकांनी स्वागत केले आहे.\nकैद्यांना १५ दिवसांतून एकदा भेटता येते. तर न्यायालयीन कैदी असलेल्यांना आठवड्यातून एकदा भेटता येते. रक्तातील नातेवाईकांनाच ही सुविधा आहे. त्यासाठी ओळखपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड असे पुरावे सादर करावे लागतात.\nमंगळवेढ्यात ब्लेजरमुळे शिक्षकांची धावपळ\nमंगळवेढा : सोलापूर जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांसाठी गणवेश सोबत ब्लेजर घालण्याचा निर्णय घेतल्याने आणि ब्लेजर न वापरणाऱ्या शिक्षकांच्या सेवा...\nशिकारी तांड्यांसह हुल्लडबाजांवर वॉच\nकऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली पायवाटांवरून वन्यजीव विभागाला हुलकावणी देऊन येणाऱ्या शिकारी तांड्यांसह अवैध हुल्लडबाज लोकांवर वॉच...\nविदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही थंडीची चाहूल\nपुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली...\nऊसाला योग्य भाव मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन : स्वाभिमानी शेतकरी संघटना\nसांगवी : चालू हंगामात ऊसाला एफ आर पी अधिक 200 रुपये असा दर मिळावा, या मागणीसाठी रविवारी सकाळी 11 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून फलटण...\nउसाची थकबाकी व्याजासह द्यावी\nसांगली : साखर कारखान्यांनी मागील थकबाकी व्याजासह अंतिम बिले दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही. साखर पोती विक्रीसाठी कारखान्यांच्या बाहेर पडू...\nजिल्हा बॅंक विरोधात जि. प. हायकोर्टात\nजळगाव ः भुसंपादीत जमिनीच्या शेतकऱ्यांना मोबदल्यापोटी द्यावयाची भरपाई ही शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. परंतु, ती मिळत नसल्याने न्यायालयाने कार्यकारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक ���्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/simhastha-funds-36650", "date_download": "2018-11-21T20:48:08Z", "digest": "sha1:UEK76HFYG7HHVPNCXBD22VMBDP456NDF", "length": 13936, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Simhastha funds सिंहस्थ निधीचे वीस कोटी महापालिकेच्या पदरात | eSakal", "raw_content": "\nसिंहस्थ निधीचे वीस कोटी महापालिकेच्या पदरात\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nनाशिक - मार्च महिन्याअखेरीस जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या सिंहस्थ कक्षाचे शटर डाउन होत असल्याने शासनाने महापालिकेला द्यावयाच्या निधीचा हिशेब पूर्ण करण्याकडे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून 67 कोटी रुपये देण्यापैकी वीस कोटी 29 लाख रुपयांचा निधी सरकारने जमा करण्याचे पत्र महापालिकेला दिले. परंतु हा निधी इतरत्र खर्च न करता सिंहस्थाची शिल्लक कामे पूर्ण करण्यास खर्च करावा लागणार आहे.\nनाशिक - मार्च महिन्याअखेरीस जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या सिंहस्थ कक्षाचे शटर डाउन होत असल्याने शासनाने महापालिकेला द्यावयाच्या निधीचा हिशेब पूर्ण करण्याकडे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून 67 कोटी रुपये देण्यापैकी वीस कोटी 29 लाख रुपयांचा निधी सरकारने जमा करण्याचे पत्र महापालिकेला दिले. परंतु हा निधी इतरत्र खर्च न करता सिंहस्थाची शिल्लक कामे पूर्ण करण्यास खर्च करावा लागणार आहे.\nसिंहस्थासाठी राज्य शासनाने महापालिकेचा 929 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. त्यातील दोन चतुर्थांश रक्कम शासनाकडून प्राप्त होणार होती. त्यानुसार महापालिकेला सिंहस्थ कामांसाठी 689 कोटी 46 लाख रुपये प्राप्त होणार होते. परंतु सिंहस्थ समाप्ती होऊन दीड वर्ष उलटत आले तरी त्यातील 67 कोटी 42 लाख रुपये शासनाकडून प्राप्त झाले नाहीत. मार्च महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील सिंहस्थ कक्ष बंद केला जाणार असल्याने उर्वरित निधी प्राप्त करून घेण्यासाठी महापालिकेला शासनाचे उंबरठे झिजवावे लागणार असल्याच्या धास्तीने महापालिका प्रशासन चिंतेत होते. परंतु त्यापूर्वीच शासनाने सिंहस्थाचा हिशेब पूर्ण करण्याच्या हिशेबाने आज महापालिकेशी पत्रव्यवहार करून वीस कोटी 29 लाख रुपये देण्याचे पत्र दिल्याने महापालिका प्रशासनाला आर्थिक अडचणीच्या काळात दिलासा मिळाला आहे. उर्वरित निधी लवकर प्राप्त होण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे. दुसरीकडे बचतीतून शिल्लक राहिलेली रक्कम शासनाने महापालिकेला द्यावी, अशी मागणी आहे, परंतु अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही. शासनाने महापालिकेला दिलेला सिंहस्थाचा निधी ज्या बॅंकेत जमा झाला त्याचे तेरा कोटी रुपये व्याजाची शासनाकडून मागणी केली आहे. ती रक्कम शासनाने परत घेऊ नये, अशी मागणी महापालिका प्रशासनाची राहणार आहे.\nपुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावरच\nपुणे : पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी पोलिस अधिकाऱ्यावर बंदुकीतून गोळी झाडून झालेल्या हल्ल्याने येथील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे....\nमेहबूबांचे सत्तास्वप्न भंगले; राज्यपालांकडून विधानसभा बरखास्त\nश्रीनगर : माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी आज कॉंग्रेस आणि \"नॅशनल कॉन्फरन्स' या दोन्ही...\nपुणे : मार्केटयार्ड येथील अलीकडच्या चौकातील पदपथावर इलेक्ट्रिक तार व खांब पदपथावर पडलेल्या आहेत. तसेच उडाणपुलाचे कामही चालु असून त्यामुळे...\nरायगड मराठा संवाद यात्रेची पाचाड येथून सुरुवात\nमहाड : अंतिम टप्पयात असलेल्या मराठा आरक्षणाची घोषणा 1 डिसेंबरला होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. मराठ्यांना...\nभादलवाडीतील सारंगागार धोक्‍यात (व्हिडिओ)\nपाण्याअभावी तलाव कोरडा; काळ्या सोन्यावर अनेकांचा डोळा कळस (पुणे) भादलवाडी (ता. इंदापूर) येथील पक्षांचे सारंगागार असलेल्या ब्रिटिशकालीन तलावाचे...\nविहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचविण्यात यश\nऔरंगाबाद : सातारा परिसरातील एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचे प्राण एका रहिवासी महिलेच्या दक्षतेमुळे वाचले. महापालिका कर्मचाऱ्यांनी कोल्ह्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्नि��ग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/43982", "date_download": "2018-11-21T20:58:36Z", "digest": "sha1:DRXB2T3Z2FMH5HT6KYPBBC3PD3YE7UPY", "length": 29061, "nlines": 226, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट!!! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट\nरायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट\n....क्रिकेट-बॉलीवूड-राजकारण-भ्रष्टाचार-गुंठेवारी-पैसा-स्वार्थ-दहशतवाद यांच्या कर्कश्य कोलाहलानं कधीकधी खरंच शीण येतो.. अन् मग आपण सह्याद्रीकडे ‘धाव’ घेतो, सह्याद्रीचा 'धावा' करतो... कारण अगदी सोप्पं आहे. आजंही सह्याद्रीच्या कडेकपा-यात, वाड्या-वस्त्यांमध्ये, शेतां-शिवारांत घमघमत असतात इतिहासाची स्मरणं, शिवरायांच्या अन् त्यांच्या शिलेदारांच्या पाउलखुणा - एक अदृश्य कालातीत शक्तीस्त्रोत\n(साभार: ‘शेलारखिंड, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे)\nअशीच एक भारावलेली कथा ऐकायला मिळते रायगडाभोवतीच्या काळ अन् गांधारी नद्यांच्या खो-यात.. कथा जिगरबाज – ‘सर्जा’ची शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रतिभेतून साकारलेल्या ‘शेलारखिंड’ या अप्रतिम कादंबरीतला हा नायक ‘सर्जा’, शिवाजीराजांचं मन जिंकण्यासाठी ‘भवानीकडा’ चढण्याचं दुर्दम्य आव्हान स्वीकारतो काय, अन् ध्यास घेऊन भवानीकडा चढून जातो काय.. खरं घडलं असेल की दंतकथा; कुणास ठावूक\n(साभार: ‘शेलारखिंड, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे)\n१९८० च्या दशकात हिरा पंडित, तु. वि. जाधव यांच्या तुकडीनं भवानीकडा सर केला होता. त्यांच्यापासून स्फुर्ती घेऊन, चिंचवडच्या ’मोरया गिरीभ्रमण संस्थेचे’ आम्ही तब्बल ५५ आरोहक भवानीकडा कातळारोहण मोहिमेवर निघालो.\n...सक्काळीचं रायगडवाडीतील भैरोबाच्या मंदिरातला मुक्काम आवरून कूच केलं होतं. रायगडाच्या टकमक व हिरकणी टोकांनी भव्य रायगडाच्या पर्वतातला मराठमोळा बेडरपणा खुलून दिसत होता. भवानी कड्याच्या फक्त पायथ्याजवळ पोहोचण्यासाठीसुद्धा रायगडाला अर्��ी प्रदक्षिणा घालावी लागते. रायगडवाडीतून पूर्वेला गर्द झाडीतून वाटचाल सुरू करून, रायनाकाच्या स्मारकापाशी विसावलो. निसर्गाचं एक रांगडं रूप - टकमक टोकाचा उत्तुंग कडा – पायथ्यापासून पाहून थरारलो. टकमक टोकाला वळसा घालत, रायगडाच्या कोसळलेल्या कड्यांच्या पायथ्यापासून आडवं जात राहिलो. आता मोकळवनातून आकाशात घुसलेला भवानी कडा खुणावू लागला. रायगडाचं दुर्गमत्त्व नेमकं कश्यात, हे उलगडणारे दृश्य सामोरं होतं - रायगडाचे कराल कातळकडे उजवीकडे, समोर काळ नदीचं चिंचोळं खोरं, घनदाट गूढ रानवा अन् पाठीमागे सह्याद्रीची मुख्य रांग\n(काळ नदीच्या पात्रापासून रायगड अन् डावीकडे भवानीकडा – दूरदर्शन)\nरायगड परिक्रमा अंदाजे ४-५ किमी झाल्यावर, भवानीकडा काहीसा मागं पडला. इथंवरची वाट तशी सोप्पीच होती. भवानी कड्यापासून लगबगीनं खो-यात उतरणारी कातळधार आता आमच्या उजवीकडे आली. या धारेवर झाडीभरली ‘वाघोलीखिंड’ दिसू लागल्यावर, उजवीकडे दाट झाडीत घुसलो. वाट अशी नव्हतीच. हाताशी येईल ते कारवी-काटकीचं बुटुक धरण्याची, घसा-यावर केविलवाणी धडपड करून जीव मेटाकुटीला आलेला. अखेर डोंगररांगेवर ‘वाघोलीखिंड’ चढून हाफहूफ करत बसलो. वाघोलीखिंडीची थोडीशी सपाटी म्हणजे भवानीकडा मोहिमेचा Advance Base Camp. इथंपर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या तीन तासांच्या चालीनं, अन् कोकणातल्या उन्हांनं आमची तुकडी थकत चालली होती. अन् अद्याप प्रत्यक्ष भवानीकडा चढायची सुरुवात पण नाही झालेली..\nसमोर होते भवानीकड्याचे भयाण कातळटप्पे, मध्येच एखादा गवताचा भुरा पटटा, आणि खूप सारा घसारा. समोरच असला, तरी भवानी कड्याच्या प्रत्यक्ष चढाईसाठी कातळधारेवरची खडतर चढाई अजून बाकी होती. फर्स्ट क्लाइम्बरनं रोप, हार्नेस बेल्ट, कॅरॅबिनर्स, रॉक पिटान्स, लोखंडी पेग, हॅमर, एक्स्पांशन बोल्टस आणि घसा-यामध्ये छोट्या पावट्या बनवण्यासाठी चक्क आईसअॅ क्स सोबत घेतली. आरोहणाचा सर्वच भाग घसार्याचा, अरुंद आणि धोकादायक असल्यामुळे वाटेतील मजबूत झाडांच्या सहाय्याने अन् लोखंडी मेख वापरून रोप अँकर वापरून कातळारोहण सुरक्षित केलं होतं. कॅरॅबिनरच्या सहाय्याने स्वत:ला रोपशी जखडून आरोहक मार्गस्थ झाले.\nवणव्यानं काळवंडलेल्या तीव्र उतारावरचे गांडूळमातीनं माखलेले भुसभूशीत उतार असह्य होवू लागले. कोसळलेल्या जिवघेण्या, कर्दनकाळ आणि आ वासलेल्या द-या, तळपणारा सूर्यनारायण, जवळचं पाणी संपलंय, असं असूनंही कोणत्यातरी जबरदस्त इच्छेनं अतिअरुंद पावठ्यांवरून पट्कन पावलं उचलली जात होती. अन् भवानी कड्याचा मुख्य आव्हानात्मक भाग अधिकाधिक जवळ येत चालला होता. दूरवर नजर टाकली, तर सह्याद्रीचे तालेवार शिलेदार - लिंगाणा, कोकणदिवा, राजगड, तोरणा खुणावत होते.\nआता समोरच्या उंच टेपाडाला ट्रॅव्हर्स मारावा लागला. घसा-यातून चढत चढत, झाडीभरला टप्पा आला. समोर भवानी कडा तर डावीकडे खुबलढया बुरुजाची खिंड दिसत होती. भणाणणारा वारा, लांबवर चक्कर मारणारी एखाद-दुसरी घार अन् खोSSSSल गेलेल्या दरीचं दृष्टीभय असा माहोल.\nअखेरीस ५०० मी लांबीच्या अतिअरुंद धारेवरून डोंबारकसरत करत, आम्ही भवानी कड्याच्या प्रत्यक्ष आव्हानात्मक कातळारोहण टप्प्यांपाशी पोहोचलो. आणि, इथं दिसला सपाटीवरचा दगडी चौथरा - निश्चितपणे पहा-याचं मेट म्हणजेच, ‘भवानीकडा’ हे रायगडाची अति-दुर्गम चोरवाट असल्याचा स्पष्ट पुरावाचं मिळाला. इथून २० मिनीट चालल्यावर कड्याच्या ऐन गर्भात पाण्याचं सरपटी गुहाटाकं अन् पाण्याचा विपुल साठा मिळाला.\nभवानी कड्याचा माथा २०० मी उंचीवर होता. त्यातील १५० मी भागात ७५-९० अंशात चढाई होती. उत्तम खाचा असलेले दोन कातळटप्पे करून, १० मी. अवघड टप्प्यापाशी येऊन पोहोचलो. कातळावर कोणत्याही प्रकारचे होल्ड्स नसल्यामुळे जुमारिंग करावे लागणार होते. वेळेची बचत करण्याकरता, जुमारास एट्रीअर (पायर्यासदृश शिडी) जोडण्यात आली. आता या एट्रीअर मध्ये हात-पाय अडकवून मग चढायचे, असा एकंदर बेत होता. वर चढायला लागल्यावर मस्त झोका मिळतो...उजवीकडे उंच कातळ, समोर कातळ. आपण वर चढतोय, डावीकडे अन मागे खोल दर्या...झोका मिळाला की एकदम दरीतच जातोय की काय, असं थरारक दरीचं दर्शन व्हायचं. हृदयाचे ठोके वाढले, घामटं आलं, अन् अखेरीस तो टप्पा पार झाला. शेवटच्या दोन टप्प्यांत कातळ ढीले असल्यानं, आरोहण अत्यंत धोकादायक होते. ते पार करून पोहोचलो भवानी कड्याच्या माथ्यावर\nअतिशय आनंदाचा क्षण होता तो आणि विजयाची मजाही काही औरच\n‘राजाच्या रायगडाचा ह्यो भवानी कडा म्या यंगनार..’ असं आव्हान स्वीकारणा-या शेलारखिंड कादंबरीमधल्या ‘सर्जा’च्या नजरेतली जिद्द अन् छातीची धडधड आम्ही अनुभवत कितीतरी वेळ अनुभवत तिथेच पडून राहिलो...\nआमच्या या मोहिमेला तु.वि.जाधव या मुंबईच्या शिवभक्त ट्रेकर अन् सिद्धहस्त लेखकांनी दिलेली अत्यंत मोलाची (अन् देखणी) दाद:::\n१.\t२६-जानेवारी-१९९६ ला केलेली ही मोहीम आहे. माझ्याकडे फोटोज उपलब्ध नाहीत.\n२. दुस-या एका ग्रुपच्या मोहिमेतील फोटो डोंगरभाऊ सुशांत गुजर यांच्या ब्लॉगवरचे बघता येतील: http://sushantgujar.blogspot.in/2013/02/trek-to-raigad-fort-via-bhvani-k...\nप्रवासाचे अनुभव - भारतात\n आम्ही सिंरातोरा केला त्यावेळी वाटेत हिरा पंडीत व त्यांचा चमू भेटलेला.. भवानी कडा आरोहण मोहिम होती त्यांची\nहा संपुर्ण प्रदेश रोमांचीत\nहा संपुर्ण प्रदेश रोमांचीत करतो.\nएकदा वाघ दरवाज्याने उतरायचे स्वप्न आहे.\nउजवीकडे उंच कातळ, समोर कातळ.\nउजवीकडे उंच कातळ, समोर कातळ. आपण वर चढतोय, डावीकडे अन मागे खोल दर्या...झोका मिळाला की एकदम दरीतच जातोय की काय, असं थरारक दरीचं दर्शन व्हायचं. हृदयाचे ठोके वाढले, घामटं आलं, अन् अखेरीस तो टप्पा पार झाला. >>> असा अनुभव नसला तरी तो थरार काय असतो याची जाणिव आहे.. Hats Off DS:)\nहा संपुर्ण प्रदेश रोमांचीत करतो > अगदी.. वाचतानाही रोमांचीत जाहलो होतो.\nएकदा वाघ दरवाज्याने उतरायचे स्वप्न आहे> वाघ दरवाजा बघण्याच आमच स्वप्न पुर्ण झालयं हे काय कमी आहे.\n@हेम: बरोबर आहे, गिर्यारोहक मंडळीत हिरा पंडित, तु.वि.जाधव यांच्या तुकडीनं पहिल्यांदा केला भवानी कडा\n मात्र ब्लॉगवरचे फोटो फक्त कल्पना यावी म्हणून दिलेत, ते आमच्या मोहिमेचे नाहीत.\n@सेनापती: हा संपुर्ण प्रदेश रोमांचीत करतो. >>> +१११११११११११११११११११११११११११११११११११. रायगडाचा प्रदेश शब्दातीत भारावलेला आहे. मी http://www.maayboli.com/node/40397 आणि http://www.maayboli.com/node/40650 इथे वर्णन केल्याप्रमाणे, परत कधी एकदा रायगड घाटवाटा करतोय असं झालंय..\n@इंद्रधनुष्य: असा अनुभव नसला तरी तो थरार काय असतो याची जाणिव आहे.. Hats Off DS:) >>> माझं कर्तृत्त्व काहीच नव्हतं मोहिमेला. मी फक्त थरार मनसोक्त अनुभवला..\nएकदा वाघ दरवाज्याने उतरायचे स्वप्न आहे.\nपहिले २ प्र. चि. खालील\nपहिले २ प्र. चि. खालील पुस्तकातून घेतले आहेत..\nसाभार: ‘शेलारखिंड', श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे\nमस्तच .. सलाम तुम्हाला ..\nमस्तच .. सलाम तुम्हाला ..\nडोंगरवेडा नुतनजे जाई. आनंदयात\nकातळारोहण करताना सामान्य आरोहकानं अनुभवलेला थरार पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय.. प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभारी आहे..\nमस्तच अनुभव. ह्या मोहिमेत\nमस्तच अनुभव. ह्या मोहिमेत सगळ्यांना कातळारोहणाची माहिती असणं आवश्यक होतं का\nजुमारिंगने फार चिडचिड व्हायची. फार वर्षं झाली ते करून.\n-\tआऊटडोअर्स: भवानीकडा मोहीम\n-\tआऊटडोअर्स: भवानीकडा मोहीम आखण्यासाठी कातळारोहण तंत्र अवगत असणं, हे अत्यावश्यक आहे.\nपण एकदा सेटअप तयार झाल्यावर - रोपचा सुरक्षा बिले, अवघड जागी (जुमारिंगच्या ऐवजी) एट्रीअरची शिडी आणि तज्ज्ञ कार्यकर्त्यांच्या मदतीनं, आम्ही आम-जन्ता सुद्धा भवानीकडा चढून गेलो.\nमस्त आवडले. हेम- सिंरातोरा\nमस्त आवडले. हेम- सिंरातोरा नक्कि आहे काय \nसिंहगड, रा़जगड, तोरणा, रायगड\nसिंहगड, रा़जगड, तोरणा, रायगड \nव्वा, छान.... (फोटो दिसताहेत\nव्वा, छान....:) (फोटो दिसताहेत धन्यवाद)\n सुरेश वाडकरांचा १००० वेळा रायगड करण्याचा निश्चय आहे आहे माझ्या अंदाजाने तो लवकरच पुर्णपण होईल किंवा झालेलाही असेल कारण काही वर्षांपुर्वी आम्हाला जेव्हा रायगडावर ते भेटले होते तेव्हाच त्यांची ती ५०० च्या आसपासची भेट होती\nआणखी एक.. सुरेश वाडकर हे पक्षांचे अतीशय हुबेहुब आवाज काढू शकतात.. आम्ही संध्याकाळी टकमक टोकावर बसून त्यांच्या कडून अनेक पक्षांचे आवाज ऐकलेले आहेत\n१००० वेळा रायगड करण्याचा\n१००० वेळा रायगड करण्याचा निश्चय आहे आहे माझ्या अंदाजाने तो लवकरच पुर्णपण होईल किंवा झालेलाही असेल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/spread-over-shopping-in-the-vashi-market-for-ganeshotsav-1749540/", "date_download": "2018-11-21T20:15:50Z", "digest": "sha1:RG2GLGJDGOXUSO3N6MX225FA7YNELKRR", "length": 14510, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Spread over shopping in the Vashi market for Ganeshotsav | नवी मुंबईकर गणरंगी रंगले | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nनवी मुंबईकर गणरंगी रंगले\nनवी मुंबईकर गणरंगी रंगले\nवाशी बाजार अर्थात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीतील ग्राहकांची गर्दी झाली होती.\nगणेशोत्सवानिमित्त वाशी बाजारात खरेदीला उधाण\nवाशी घाऊक बाजारात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बुधवारी ग्राहकांची झुंबड उडाली होती. पूजा, तसेच सजावटीच्या साहित्याची खरेदी करण्यात आली.\nवाशी बाजार अर्थात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीतील ग्राहकांची गर्दी झाली होती. विविध आकर्षक साहित्याला मोठी मागणी होती. खरेदीसाठीचा शेवटचा दिवस म्हणून ग्राहकांनी दुकानांवर गर्दी केली होती. भाविकांनी पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य दिले आहे. थर्माकोल मखरला बंदी असल्याने सुटसुटीत आणि रंगीबेरंगी कापडी मखरांसाठी मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.\nविविधरंगी फुलांच्या माळा हे ग्राहकांचे आकर्षण होते. एका लोखंडी आधार, स्पंज आणि यावर कापडी फुले आणि सजावटीचीस मखर खेरदीला अधिक पसंती मिळाली. मखर अधिक आकर्षक करण्यासाठी पॉलिस्टरच्या हिरवेगार गालिच्यांनाही मागणी असल्याचे सांगण्यात आले. मखरांची किंमत दीड ते चार हजारांपर्यंत आहे.\nभारतीय बनावटीच्या कापडी फुलांच्या जाळी असलेल्या नव्या साहित्याचीही खरेदी झाली. लाकडाच्या उघड-बंद होणाऱ्या स्टँडला कापडी फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यांची किंमत ८०० ते दीड हजार रुपयांपर्यंत आहे. तसेच कापडी फुलांच्या माळा २०० रुपये ते ५०० रुपयांवर उपलब्ध आहेत.\nवाशी बाजारात पूजेच्या साहित्याला ग्राहकांची मोठी मागणी होती. गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापना करण्यासाठी लागणारे साहित्य, धूप, कापूर, जानवे, सुगंधी अगरबत्ती, बाशिंग, विविध प्रकारचे मुकुट, सुगंधी अत्तर व मध इत्यादी साहित्य खरेदीकरिता ग्राहकांचे गर्दी झाली.\nगणेशपूजनासाठी नारळ आवश्यक असल्याने घाऊक बाजारात त्याची मागणी वाढली होती. नारळाचे भाव कमी झाले आहेत. याआधी नारळ १८ते ३० रुपयांना विकले जात होते. बुधवारी १५ ते २७ रुपयांपर्यंत नारळ उपलब्ध होते.\nगेल्या वर्षी बाजारात भारतीय बनावटीचे विद्युत रोषणाईसाठीचे दिवे उपलब्ध होते. मात्र यंदा चिनी बनावटीच्या दिव्यांची विक्री केली जात आहेत. लेझर मशीन, रोप लाइट, एलईडी माळ, जेली माळ, ड्रॉप लाइट, झोतदिवे, डमरू माळ, चेरी लाइट अशा विविध प्रकारच्या माळा उपलब्ध आहेत. यात चिनी माळ ६० ते ८०० रुपयांत उपलब्ध आहेत. तर भारतीय माळा ५०० ते दोन हजार रुपयांत उपलब्ध आहेत.\nगणपतीचे पूजन गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी ६.४२ पर्यंत करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक ���ा. कृ. सोमण यांनी दिली आहे.\nगुरुवारी सकाळी ११.२१ पासून दुपारी १.४८ पर्यंत मध्यान्हकाळ आहे. गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी ६.४२ पर्यंत गणेशपूजन करण्यास हरकत नाही, असे सोमण यांनी सांगितले. ज्येष्ठा नक्षत्रात ज्येष्ठागौरींचे पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. यावर्षी शनिवार, १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर अनुराधा नक्षत्र आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण दिवस कधीही गौरी आणाव्यात, असे त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214806-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mangalwedha.com/", "date_download": "2018-11-21T20:51:09Z", "digest": "sha1:R665N2KVZ6PJ55CJ4XOGNNPSV2JURTOD", "length": 8448, "nlines": 56, "source_domain": "marathi.mangalwedha.com", "title": "Mangalwedha", "raw_content": "\nइ.स. सन १००० ते १२०१\nइ.सन १४०० ते १५००\nइ. सन. १६०० ते १७००\nइ. सन १७०० ते १८००\nइ. सन १८०० ते १९००\nकोठारात धान्य आहे पण..\nश्री संत सिताराम महाराज\nश्री बाबा महाराज आर्विकर\nअमोल ज्वेलर्स व नोकिया गॅलरी\nप्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय\nया वेबसाईट वरील माहिती आपणास कशी वाटली त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय किंवा जर आपला काही आक्षेप असेल किंवा तक्रार असेल तर आपण info@mangalwedha.com या इमेल वर कळवा, आक्षेपार्ह मजकूर काढून टाकला जाईल..\nकिंवा इथे क्लिक करा\nआकाशी झेप घे रे पाखरा\nथोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंगळवेढे नगरीत आपले स्वागत आहे.\nआणि देवघरातील विचारांची पोथी\nव व्यवस्थेची केरसूणी नव्हे, तर\nशांतीकडे नेणारे ते एक पाथेय आहे.\nव त्याच बरोबर समाजाला आदर्श\nमहान जीवनाचे दर्शन करवून देणारी\nती एक जीवनदर्शी निर्मळ\nश्री बाबामहाराज आर्वीकर (माचणूर, मंगळवेढा)\nमंगळवेढा हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका ठिकाण आहे. ही भूमी श्री संत दामाजी पंत, चोखामेळा, कान्होपात्रा या सारख्या संतांनी पावन झालेली आहे. सोलापूर पासून ५४ किलोमीटर तर दक्षिण काशी, पंढरपूर पासून केवळ २३ किलोमीटर अंतरावर आहे. दूर अतांग पसरलेले काळी जमीन ही मंगळवेढ्याचे प्रमुख वैशिष्ठ्य आहे. महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून हीच मंगळवेढे नगरी प्रसिध्द आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मंगळवेढ्याची लोकसंख्या सुमारे २१६९४ एवढी आहे. त्यामध्ये ५२ टक्के पुरूष तर ४८ टक्के महिला आहेत. मंगळवेढ्याची साक्षरता दर ६८ टक्के एवढा आहे, आणि सुमारे १३ टक्के लोकसंख्या ही वय वर्षे ६ च्या आतील आहे. मंगळवेढ्याची प्रमुख भाषा मराठी असून तालुक्यातील दक्षिणेकडे कन्नड व मराठी या भाषा बोलल्या जातात. मंगळवेढ्याला सतत दुष्काळाचे चटके सहन करायला लागले आहेत. मंगळवेढ्याची जमीन ही बहुतेक करून जिराईत आहे, केवळ पावसाच्या पाण्यावर या ठिकाणी पिके घेतली जातात. त्यात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, करडई, हरभरा, सुर्यफूल ही पिके घेतली जातात. मंगळवेढ्यात सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. हिंदु-मुस्लिम ऎक्याचे प्रतिक, गैबीपीरचा दर्ग्याला मुस्लिमा बरोबरच हिंदु भाविक ही जातात. तसेच हिंदूच्या सर्व सणांमध्ये मुस्लिम बांधव आनंदाने सहभाग घेतात. नवरात्र महोत्सव, मंगळवेढ्यात अतिशय आनंदाने साजरा केला जातो. जवळ जवळ २५ नवरात्र मंडळे या गावात आहेत. डेकोरेशन, हालते देखावे, सजीव देखावे पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील लोक येतात. मंगळवेढ्यात इंग्लिश स्कुल, दामाजी हायस्कूल, जवाहरलाल हायस्कूल, ताराबाई गर्ल्स हायस्कूल, नुतन विद्यालय इ. प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत, तर दामाजी महाविद्यालय, दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालये आहेत. अनेक गुणवंत विद्यार्थी या मंगळवेढे नगरीने दिले आहेत, त्यातील अनेक विद्यार्थी विदेशातसुध्दा वास्तव्य करीत आह���त. मंगळवेढा हे जरी निमशहर असले तरी फार पूर्वीपासूनच हे एक अतिशय महत्वाचे ठिकाण आहे, त्यामूळे मंगळवेढ्याला नगरपरिषद आहे. शहराप्रमाणेच या तालुक्यातील, माचणुर, हुलजंती या ठिकाणांना सुध्दा धार्मिक महत्त्व आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214807-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/gogate-joglekar-colleges-late-in-baburao-joshi-library-organizing-state-level-workshop-on-23rd-and-24th-february-2018/", "date_download": "2018-11-21T19:42:17Z", "digest": "sha1:QFPVTK6WYKE3PTMJOP7PCIS7WZ55OPTE", "length": 11505, "nlines": 127, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात दि. २३ व २४ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात दि. २३ व २४ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात दि. २३ व २४ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि राजाराममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन, कलकत्ता (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने कै. बाबुराव जोशी ग्रंथालयातर्फे दि. २३ व २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दोन दिवसीय ‘राज्यस्तरीय कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वीस वर्षांत ग्रंथालयातील बदल झपाटय़ाने झालेले आढळतात. हे बदल मुख्यत: आधुनिकीकरणाचे आहेत. ग्रंथालयाचे स्वरूप, कार्यपद्धती, सेवासुविधा, वाचन साहित्य आणि वाचकांच्या अपेक्षा यात महदंतर पडलेले जाणवते. तंत्रज्ञानाचा विशेषत: संगणकीय तंत्रज्ञानाचा प्रभाव छोटय़ा मोठय़ा साऱ्याच गोष्टींवर पडलेला दिसतो. बदललेल्या या साऱ्या कार्यपद्धतीला काळ, श्रम, पैसा आणि जागा यांचे निकष लावून तपासले तर या साऱ्या बदलांचे गांभीर्य सहज दिसून येते. ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणात संगणकीय तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, यात शंकाच नाही. अनेक प्रकारची माहिती, सहस्र नोंदी आणि सुविधा यात एकसूत्रता आणणे सहजशक्य झाले. ग्रंथालयीन सेवक आणि वाचकांचेही श्रम, वेळ आणि पैसा वाचवून सेवा सुविधा तत्परतेने पुरविण्यात हातभार लावला. त्यामुळे बदलत्या काळाच्या आणि वाचकांच्या अपेक्षांना सामोरे जाण्यास ग्रंथालये सज्ज होऊ लागली. मात्र ग्रंथालयाच्या बाबतीत विविध खासगी सॉफ्टवेअर्स बाजारात एकामागून एक येऊन त्यांची स्वतंत्र ��ंस्थाने निर्माण झाली. त्यांच्यात जरी स्पर्धा निर्माण झाली तरी या साऱ्यांमध्ये एकसूत्रीपणाचा अभाव होता. त्यामुळे ग्रंथपाल तसेच ग्रंथालये यात संभ्रम निर्माण होऊ लागला. किमतीमध्ये जशी विविधता आणि उंची असे तशी प्रमाणिकरणात मात्र नसे. ग्रंथालयांतील परस्पर सहकार्याच्या मूळ तत्त्वाला बाधा येऊ लागली. फायद्याच्या मागे लागल्याने ग्रंथपाल किंवा ग्रंथालये यांच्या गरजांची पर्वा खासगी कंपन्या करेनाशा झाल्या. नव्या सुधारित आवृत्तीची नवी अवाढव्य किंमत आणि नव्या सुधारणा जुन्या ग्राहकाला पुन्हा विकत घ्याव्या लागल्या. त्यामुळे पैसे विनाकारण पुन: पुन्हा खर्च करावे लागले आणि आर्थिक खर्चाचा नवा ताण ग्रंथालयावर पडू लागला. या आणि अशा अनेक समस्यांवर उत्तर म्हणून ओपन सोर्सकडे ग्रंथालय क्षेत्रातील व्यावसायिक आशेने बघू लागले आहेत.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या या दोन दिवसीय कार्यशाळेला तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या ग्रंथपाल डॉ. सुनिता बर्वे; गोखले इन्स्टिट्यूटचे ग्रंथपाल डॉ. नानाजी शेवाळे; श्री. संजय सकपाळ, ग्रंथपाल, बेडेकर कॉलेज, मुंबई इ. मार्गदर्शन करणार आहेत.\nसदर या कार्यशाळेच्या निमित्ताने राज्यातील आणि विशेषतः कोकण विभागातील ग्रंथपालांना ‘कोहा आणि डीस्पेस’ ओपन सोर्स संगणक प्रणाली शिकण्याची उत्तम संधी प्रथमच उपलब्ध होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड येथील महाविद्यालयीन आणि सार्वजनिक ग्रंथालयांतील ग्रंथपाल, कर्मचारी आणि ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांनी या कार्यशाळेकरिता आवर्जून उपस्थित राहावे आणि सदर कार्यशाळेबाबत अधिक माहितीकरिता प्र. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे (मोबा. ७९७२१७९४४२, email: baburaojoshilib@gmail.com) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात कर्करोग जागरूकता दिन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ६१व्या कालिदास व्याख्यानमालेत पुनरुत्थान विद्यापीठ, अहमदाबादच्या कुलगुरू मा. इंदुमती काटदरे यांची व्याख्याने\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214807-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/7/15/Samajmadhyam-Vyasan-aani-mul.aspx", "date_download": "2018-11-21T19:50:50Z", "digest": "sha1:BVMOFRUCHNMJECSCMRBX4SFOX6CFGYBB", "length": 10867, "nlines": 52, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "समाजमध्यमंं, व्यसनंं आणि मुलं", "raw_content": "\nसमाजमध्यमंं, व्यसनंं आणि मुलं\nमाझ्या ओळखीच्या कुटुंबातला चार वर्षांचा एक मुलगा मोबाईल कसा हाताळतो, त्याला त्यातली सगळी फंक्शन्स कशी येतात याबद्दल त्याचे पालक कौतुक करताना दिसले. त्यानंतर साधारणतः हाच मुलगा आठ वर्षांचा झाला असताना संध्याकाळच्यावेळी त्यांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला आणि त्या वेळी त्याच्या मोबाईल वेडानं वैतागलेले त्याचे पालक त्याच्यासमोरच त्याची तक्रार माझ्याजवळ करत होते. त्या मुलाच्या चेहर्‍यावर त्या वेळी निर्विकार भाव होते. मी त्याच्याशी बोलावं म्हटलं तर रागाने टीपॉयवर मोबाईल आपटून तो तिथून चालता झाला.\nघरी परतल्यापासून हाच विषय डोक्यात थैमान घालायला लागला होता. शालेय मुलांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनांच्या अनेक बातम्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचत होत्या. वैद्यकीय संशोधन परिषदेनं केलेल्या एका सर्वेक्षणानुसार देशभरातले शहरी आणि ग्रामीण १० ते १६ वयोगटातले जवळजवळ ७० टक्के विद्यार्थी सिगारेट, बिडी, गुटखा, पानमसाला, तंबाखूयुक्त पदार्थ यांच्या आधीन झालेले आहेत. ही मुलं फक्त सरकारी शाळांमधली नसून महागडी फी असणाऱ्या शाळांमधलीही आहेत. सुरुवातीला गंमत, मग पालकांचं होत असलेलं दुर्लक्ष, मनात तयार झालेल्या न्यूनगंडावरचा उपाय म्हणून, त्या त्या गोष्टींविषयीचं कुतूहल आणि आकर्षण यातून हळूहळू या व्यसनांची सवय मुलांना लागलेली दिसली आणि ही व्यसनं केवळ या मादक पदार्थांपुरतीच सीमित राहिली नाहीत, तर आता मोबाईल आणि त्यावरून मिळणार्‍या अनेक गोष्टींचीही लागली आहेत. हीच व्यसनं मुलांना गुन्हेगारीकडे नेताना दिसताहेत.\nशालेय वयात उज्ज्वल भविष्य घडवायचंय, उद्याचा सुजाण नागरिक बनायचंय ही जाणीव रुजवायला हवी. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधले संबंध केवळ शाळेपुरतेच मर्यादित दिसतात. पालक आणि शाळा यांच्याइतकाच मोठा सहभाग मुलांच्य��� जडणघडणीत आसपासच्या परिस्थितीचा, प्रसारमाध्यमांचा आणि समाजाचाही असतो. टी.व्ही.वर अनेक चॅनेल्सचा सुळसुळाट आणि त्यावर दाखवल्या जाणार्‍या मूल्यहीन मालिका आणि व्यसनांकडे वळावं असं वाटणार्‍या जाहिराती या जाहिराती करणार्‍या व्यक्ती नामांकित खेळाडू, अभिनेते अशा प्रकारच्या सेलिब्रिटी व्यक्ती असतात. (न की संशोधक, वैज्ञानिक, कलाकार, साहित्यिक) आज त्याच आमच्या आदर्श असल्यामुळे त्या जे करतील ते योग्यच अशी अर्धवट वयात मुलांची मनोधारणा बनते. गंमत म्हणजे ज्या घरातले पालक मुलांना ‘हे चांगलं हे वाईट’ असा डोस वेळ मिळेल तेव्हा देत असतात, तेच पालक व्यसन करताना मुलांना दिसतात.\nहा सगळा विचार करत असताना मला त्या आठ वर्षांच्या मुलाचं मोबाईल वेड डोळ्यांसमोर आलं. सुस्थितीत असलेल्या घरांमधून मुलांना मोबाईल, आयपॅड हाताळायला मिळत आहेतच, पण साधारण परिस्थिती असलेली मुलंही आपल्या पालकांचे मोबाईल फोन घेऊन खेळताना दिसतात. यात मग वेगवेगळे खेळ त्यांना आकर्षित करत असतात. इंटरनेट असल्यानं जे बघायला नको अशा अनेक गोष्टी मुलं चवीनं बघत राहतात. व्हॉट्सऍप वगैरेंमुळे फॉर्वडेड मेसेजेसचा सुळसुळाट असलेल्या गोष्टींवर कुणाचंही नियंत्रण नसल्यानं त्या मेसेजेसची शहानिशा न करता त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो. सतत वापरला जाणारा मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम आणि इतर अनेक साईट्स आणि ऍपस् यांच्यामुळे अनेक विकारांनाही निमंत्रण दिलं जात आहे. कॅन्सर, स्मृतिभ्रंश आणि वेगवेगळया प्रकारचे मनोविकार मुलांवर आक्रमण करताहेत. आभासी जगात रमण्याच्या सवयीमुळे वास्तवापासून मुलं दूर होत चालली आहेत. आभासी जगात ही मुलं गाडीची रेस असो वा खेळ त्यातल्या सगळ्या पायर्‍या पार करत यश मिळवतात, मात्र त्याच वेळी मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेले मैदानी खेळ आता जवळजवळ मुलांच्या जीवनातून हद्दपारच झालेले दिसताहेत.\nतंत्रज्ञानानं केलेली प्रगती मानवी जीवनाच्या कल्याणाकरता वापरायची आहे की, नाही हेच आता सगळ्यांनी मिळून ठरवायला हवंय. या मुलाच्या हातात कौतुकानं मोबाईल देतानाच त्याच्या पालकांनी त्याला समजेल अशा भाषेत त्याला त्याचं महत्त्व आणि जबाबदारी दोन्हीही समजून सांगितलं असतं तर मुलांचा पहिला गुरू पालक आणि दुसरा गुरू त्याचे शिक्षक म्हटलं जातं. शाळांम��ून मुलांशी हितगुज करणारे, त्यांचा मित्र होऊन त्यांच्याशी संवाद करणारे समुपदेशक मार्गदर्शक मुलांना आज हवे आहेत.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214807-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/world-bank-says-india-has-huge-potential-projects-7-3-growth-in-2018-n-279452.html", "date_download": "2018-11-21T20:56:00Z", "digest": "sha1:E7L4LPXMUKZZSFMGPEGHZQWOGGEU5EQ3", "length": 14318, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदी सरकारला वर्ल्ड बँकेकडून खुशखबर, 2018 मध्ये जीडीपी 7.3 टक्क्यांवर पोहोचणार !", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nमोदी सरकारला वर्ल्ड बँकेकडून खुशखबर, 2018 मध्ये जीडीपी 7.3 टक्क्यांवर पोहोचणार \nसरकारनं उचलेली पावलं, आणि बदलांमुळे येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल. नोटबंदी, जीएसटीमुळे 2017मध्ये भारताचा विकास दर 6.7 वर आला होता.\n10 जानेवारी : नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे टीकेचं धनी झालेल्या मोदी सरकारला वर्ल्ड बँकेनं दिलासा दिलाय. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 2018 मध्ये 7.3 टक्के असेल असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केलाय. तर पुढच्या दोन वर्षात साडेसात टक्के दरानं भारतीय व्यवस्था प्रगती करेल असा अंदाज वर्ल्ड बँकेनं व्यक्त केलाय.\nवेगानं प्रगती करणाऱ्या विकसनशील अर्थव्यस्थांमध्ये, भारतीय अर्थव्यवस्था जास्त वेगानं प्रगती करत असल्याचं वर्ल्ड बँकेनं सांगितलंय. सरकारनं उचलेली पावलं, आणि बदलांमुळे येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल. नोटबंदी, जीएसटीमुळे 2017मध्ये भारताचा विकास दर 6.7 वर आला होता.\nजागितक बँकेचं नेमकं म्हणणं काय \nइतर विकसनशील अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताचा विकासदर अधिक असणार आहे. म्हणूनच, नजीकच्या काळाबाबत बोलण्यात अर्थ नाही. दूरगामी चित्र पाहिलं तर भारताची क्षमता प्रचंड आहे. चीनच्या तुलनेत भारताची अधिक वाढ होणार आहे. गेल्या 3 वर्षातले आकडे खूप चांगले होते.\nपण या भाकिताबरोबरच वर्ल्ड बँकेनं भारताला सल्लाही दिलाय.\n\"उच्च माध्यमिक शिक्षणात भारताला अजून बरंच करण्याची संधी आहे. कामगार कायदे, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांमध्ये सुधारणा केली आणि गुतंवणूक करणं अधिक सोपं केलं तर अधिक बरं होईल. भारताकडे लोकसंख्येचा मोठा अॅडव्हांटेज आहे. कामगारांमध्ये महिलांची संख्या वाढवणंही महत्वाचं आहे. इतर विकसनशील देशांच्या तुलनेत भारतात नोकरी करणाऱ्या महिलांचं प्रमाण कमी आहे. तरुणांमधली बेरोजगारी कमी करणं आणि खासगी गुंतवणूक वाढवणं, याही अतिशय महत्वाच्या बाबी आहेत. या सगळ्या गोष्टी केल्या तर अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती भारत करून दाखवेल. पुढील 10 वर्षं भारताचा विकासदर 10 टक्के राहील, असा आमचा अंदाज आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: chinaindiaworld bankचीनजीडीपीभारतवर्ल्ड बँक\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n'कडकनाथ'शी झुंजण्यासाठी तयार झाली कोंबडीची ही नवी जात\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214807-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/all/", "date_download": "2018-11-21T20:53:01Z", "digest": "sha1:7KCR5HXJMWH67TBW5SDEQASBQFUJJZYX", "length": 12177, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आत्महत्या- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nनागपूर : विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाने आता रंगमंचावर वाचा फोडलीय. ही वेदना मांडलीय ती शेतकऱ्यांच्या विधवांनीच. प्रसिद्ध लेखक श्याम पेठकर आणि दिग्दर्शक हरीश इथापेंनी अध्ययन भारती आणि अॅग्रो थिएटर या संस्थांच्या माध्यमातून 'तेरवं...' हे नाटक रंगभूमीवर आणलं आहे. दु:खाने कोसळून न जाता महिलांनी संघर्ष करत आपलं घर पुन्हा उभं केल्याची प्रेरक कहाणी म्हणजे 'तेरवं...' हे नाटक आहे.\nमहाराष्ट्र Nov 20, 2018\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nमहाराष्ट्र Nov 19, 2018\nधक्कादायक, मराठवाड्यात 11 महिन्यांत 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nमहाराष्ट्र Nov 18, 2018\n'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' विरूद्ध 'गँग ऑफ वासेपूर', विधिमंडळात रंगणार सामना\nमुंबईच्या गुलाबी थंडीत विरोधक फोडणार सरकारला घाम\nराज्य सरकार म्हणजे 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' - विरोधकांचा हल्लाबोल\nझटपट वाचा आजच्या 'या' महत्त्वाच्या बातम्या\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमहाराष्ट्र Nov 15, 2018\n'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहणाऱ्या तरुणीने संपवले आयुष्य, आत्महत्येचा LIVE व्हिडिओ घटना सीसीटीव्हीत कैद\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\nमुलाला खाऊचे पैसे देऊन आईने प्रियकरासोबत सज्जनगडावरुन उडी घेऊन संपवले आयुष्य\nकाय आहे मराठा आरक्षण अहवालामध्ये\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214807-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mukesh-ambani/all/", "date_download": "2018-11-21T20:25:56Z", "digest": "sha1:LNC4KSBUS3R6QMSJUJLRWTW45GKTV2RM", "length": 10959, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mukesh Ambani- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n‘आम्ही ‘मेक इन ओडिसा’मध्ये गुंतवणूक कायम ठेवणार आहोत. रिलायन्स जिओ व्यवसाय नसून एक मिशन आहे. इंटरनेट वापरात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे'\nजगातील तिसरा श्रीमंत देश बनण्याच्या मार्गावर भारत -मुकेश अंबानी\nमुकेश अंबानी सलग ११ व्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय, वाचा टॉप १० लिस्ट\nPHOTOS : मुकेश अंबानींनी कुटुंबासोबत घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन\nमुकेश अंबानींच्या गणपतीला बाॅलिवूड सितारे हजर, पहा फोटोज्\nरिलायन्स इंडस्ट्रिजचा एप्रिल ते जून या तिमाहीचा नफा 9 हजा��� 485 कोटींवर\nमुकेश अंबानींनी केली दुसऱ्या जिओ फोनची घोषणा\nJioGigaFiber,जिओ टीव्ही लाँच,रिलायन्सच्या सभेतील 6 महत्त्वाचे मुद्दे\nरिलायन्स जिओ गीगा फायबर लाँच, या तारखेपासून आहे रजिस्ट्रेशन\nReliance AGM 2018 :असा आहे जिओचा नवा फोन \nरिलायन्स जिओ गीगा फायबर आणि नवीन फोन लाँच\nमहाराष्ट्र May 6, 2018\nईशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाह बंधनात अडकणार\n'उत्तर प्रदेशातला प्रत्येक तरुण 'स्मार्ट' बनेल'\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214807-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Raibaug-farmer-s-Suicide-in-Raibaug/", "date_download": "2018-11-21T20:56:36Z", "digest": "sha1:JFEUE76T6FS73SEJDS3EMPQLD6H2AZEB", "length": 2441, "nlines": 19, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विष प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › विष प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या\nविष प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या\nकर्जफेड करणे शक्य न झाल्याने नैराश्येतून शेतकर्‍याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना भेंडवाड (ता.रायबाग) येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. प्रकाश अडिवेप्पा बंडी (वय 28) रा. भेंडवाड असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. याप्रकरणी रायबाग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रकाश याने सहकारी संघ व हातउसणे असे 2 लाखापर्यंत कर्ज घेतले होते. शेतवडीमध्ये अपेक्षेप्रमाणे पीक उत्पादन न झाल्याने कर्जाची परतफेड कशी करायची या काळजीत तो होता. प्रकाश याने गुरूवारी सायंकाळी आपल्या शेतवडीत जाऊन कीटकनाशक घेतले. गुरुवारी रात्रीपर्यंत प्रकाश घरी परत न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध चालविलेला असताना शेतवडीमध्ये प्रकाश मृतावस्थेत आढळून आला.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Rapist-lover-Search-continue/", "date_download": "2018-11-21T20:01:06Z", "digest": "sha1:7ISYLLU4EUK2KHCA4G5OBJII4KXCCHYX", "length": 3822, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बलात्कारी प्रियकराचा शोध अजून सुरूच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बलात्कारी प्रियकराचा शोध अजून सुरूच\nबलात्कारी प्रियकराचा शोध अजून सुरूच\nअंधेर���तील भवन्स कॉलेजमध्ये शिकत असलेल्या 25 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी प्रियकराचा पवई पोलिसांनी शोध सुरू केला आहे. 23 वर्षीय आरोपीला आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तो पसार झाला आहे.\nसाकीनाका परिसरात राहात असलेल्या या पीडित तरुणीला तिच्याच सोसायटीतील आरोपीने प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवत पवईच्या विहार लेक परिसरातील एका लॉजवर नेत तिच्यावर बलात्कार केला. गेले वर्षभर हा तरुण तिला याच लॉजमध्ये नेत तिच्यावर बलात्कार करत होता. गेल्या महिन्याच्या 21 तारखेला दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत कुटुंबीयांना समजले. त्यानंतर तरुणाने संपर्क तोडल्याने तिने 5 फेब्रुवारी रोजी पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पवई पोलीस तपास करत आहेत.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/candidate-beating-new-mumbai-32149", "date_download": "2018-11-21T20:42:09Z", "digest": "sha1:KRSPJT3JB3F5OSHM6FAPPEALO34KAW2A", "length": 13158, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "candidate beating in new mumbai उमेदवार व कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या श्रीमुखात लगावली | eSakal", "raw_content": "\nउमेदवार व कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या श्रीमुखात लगावली\nशुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017\nनवी मुंबई - पनवेलमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान भाजपच्या उमेदवार वैशाली ठाकूर व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते प्रकाश शिवकर यांनी एकमेकांच्या श्रीमुखात लगावली. दोघांनी परस्परविरोधी तक्रार दिली असून, शिवीगाळ व हाताने मारहाण केल्याबाबतचे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील बाजारे यांनी दिली.\nनवी मुंबई - पनवेलमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान भाजपच्या उमे��वार वैशाली ठाकूर व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते प्रकाश शिवकर यांनी एकमेकांच्या श्रीमुखात लगावली. दोघांनी परस्परविरोधी तक्रार दिली असून, शिवीगाळ व हाताने मारहाण केल्याबाबतचे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील बाजारे यांनी दिली.\nपनवेलमधील व्ही. के. हायस्कूलमध्ये पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी गुरुवारी मतमोजणी झाली. येथे अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. भाजप-शिवसेना व शेकाप-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची विभागणी व्हावी, यासाठी दोन वेगवेगळ्या जागा दिल्या होत्या. यांच्यातूनच मतमोजणीसाठी उमेदवार व त्यांच्यासोबत पोलिंग एजंटला सोडले जात होते. केळवणे पंचायत समितीची मतमोजणी संपल्यानंतर निकाल घोषित झाला. भाजपच्या उमेदवार वैशाली ठाकूर यांचा पराभव झाला.\nवैशाली ठाकूर केंद्रातून बाहेर पडताना त्यांच्यात व प्रकाश शिवकर यांच्यात शिवीगाळ झाली. एकमेकांच्या अंगावर धावत जाऊन त्यांनी एकमेकांच्या श्रीमुखात लगावली. मतमोजणी केंद्रावर पोलिस असतानाही भांडण अधिक विकोपाला जण्याआधीच पोलिसांनी मध्यस्थी करून ते सोडविले.\nपुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावरच\nपुणे : पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी पोलिस अधिकाऱ्यावर बंदुकीतून गोळी झाडून झालेल्या हल्ल्याने येथील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे....\nभाजपने शब्द न पाळल्याने नारायण राणेंची 'राष्ट्रवादी'शी जवळीक\nमुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपशी \"राजकीय सोयरिक' करणारे नारायण राणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक करतील, असे सूचित केले जात आहे. भाजपच्या...\nमेहबूबांचे सत्तास्वप्न भंगले; राज्यपालांकडून विधानसभा बरखास्त\nश्रीनगर : माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी आज कॉंग्रेस आणि \"नॅशनल कॉन्फरन्स' या दोन्ही...\nकालेश्‍वर दर्शनासाठी गेलेल्या तिघांचा नदीत बुडून मृत्यू\nसिरोंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणा राज्यातील तीर्थक्षेत्र कालेश्‍वर येथे दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा गोदावरी नदीत अंघोळ करीत असताना बुडून मृत्यू...\nलक्ष्मी रस्त्यावर पदपथावर विक्री\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर पदपथावर अनेक विक्रेते विजय टॅाकीजपर्यंत विक्री करत असतात. त्यावर कोणी कारवाई करत नाही. पूर्ण पदपथ त्यांनी व्यापला आहे....\nपुणे : नाना पेठेतील राजेवाडी येथील पंडिता रमाबाई रस्त्यावरील स्वच्छता गृह अस्वच्छ आहे. त्यामुऴे अस्वच्छ स्वच्छतागृहातच रहिवाशांना नैर्सर्गिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-11-21T20:30:32Z", "digest": "sha1:PUQMMP4TQKMYEUCLRMEYP2ACYR6WGBVC", "length": 28230, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (53) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (76) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (54) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (48) Apply सप्तरंग filter\nपैलतीर (4) Apply पैलतीर filter\nगणेश फेस्टिवल (3) Apply गणेश फेस्टिवल filter\nफॅमिली डॉक्टर (2) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमनोरंजन (2) Apply मनोरंजन filter\nमुक्तपीठ (2) Apply मुक्तपीठ filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nहिंसाचार (458) Apply हिंसाचार filter\nदहशतवाद (87) Apply दहशतवाद filter\nमहाराष्ट्र (78) Apply महाराष्ट्र filter\nपाकिस्तान (75) Apply पाकिस्तान filter\nराजकारण (71) Apply राजकारण filter\nमुख्यमंत्री (67) Apply मुख्यमंत्री filter\nनरेंद्र मोदी (65) Apply नरेंद्र मोदी filter\nसर्वोच्च न्यायालय (58) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nअत्याचार (57) Apply अत्याचार filter\nकाश्‍मीर (51) Apply काश्‍मीर filter\nउच्च न्यायालय (45) Apply उच्च न्यायालय filter\nमुस्लिम (40) Apply मुस्लिम filter\nश्रीनगर (39) Apply श्रीनगर filter\nप्रशासन (37) Apply प्रशासन filter\nकोरेगाव भीमा (34) Apply कोरेगाव भीमा filter\nधार्मिक (33) Apply धार्मिक filter\nकाँग्रेस (32) Apply काँग्रेस filter\nनिवडणूक (31) Apply निवडणूक filter\nबलात्कार (31) Apply बलात्कार filter\nपत्रकार (30) Apply पत्रकार filter\nराजकीय पक्ष (29) Apply राजकीय पक्ष filter\nकौटुंबिक हिंसाचार (28) Apply कौटुंबिक हिंसाचार filter\nउत्तर प्रदेश (27) Apply उत्तर प्रदेश filter\nमाओवाद्यांच्या पत्रव्यवहारात दिग्विजय सिंह यांचे अद्याप नाव नाही- सहपोलिस आयुक्त\nपुणे- माओवाद्यांच्या पत्रव्यवहारात किंवा पोलिसांच्या आरोपपत्रात दिग्विजय सिंह यांचे नाव अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पुण्याचे सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत आम्ही कोणत्याही राजकीय नेत्यांचा तपास करीत नसून, आमचा तपास प्रतिबंधित सीपीआय माओवादी सदस्यांवर केंद्रित असेल,...\nकोरेगाव भीमा प्रकरणी काँग्रेसच्या दिग्विजयसिंह यांचाही सहभाग\nपुणे : बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असल्याच्या आरोपावरून देशभरात सुरू असलेल्या कारवाईच्या सत्रात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांचेही नाव समोर आले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाशी संबंध असल्याच्या आरोपांवरून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांच्या...\nहवी विवाद-निराकरण यंत्रणा (संदीप वासलेकर)\nविवादांना सकारात्मक वळण लागावं म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात यापूर्वी राष्ट्रीय नेत्यांनी \"विवाद-निराकरण यंत्रणां'चा खुबीनं वापर केला होता. त्यातून प्रेरणा घेऊन उद्याच्या भारतातही काही नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची...\nकोरेगाव-भीमा दंगल एल्गार परिषदेमुळेच\nपुणे - कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचाच दुष्णपरिणाम असून, त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) पूर्वतयारी केली होती. एल्गार परिषदेत झालेल्या प्रक्षोभक भाषणांमुळेच दंगलीतील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे शहर पोलिसांनी गुरुवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष आणि...\n17 नोव्हेंबरला तृप्ती देसाई जाणार शबरीमलाला\nनवी दिल्ली : शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. त्यानंतर आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी 17 नोव्हेंबरला मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पत्र लिहिले असून, या पत्रात त्यांनी...\nचौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर 'विसरले' संभाजी भिडेंना..\nपुणे : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी यांनी आज (मं��ळवार) आयोगासमोर आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आयबीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलविण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र, या संपूर्ण दंगलीमागे शिवप्रतिष्ठानचे...\nआवश्यकता सार्वजनिक सुरक्षा कायद्याची (अतिथी संपादकीय)\nमहाराष्ट्र व देशातील शांतता बिघडवण्याचे व जनतेत दहशत निर्माण करण्याचे मनसुबे काही संस्था व व्यक्तींचे असल्याचे आढळते. कोरेगाव भीमा दंगलीनंतर नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली काही नेत्यांना देशाच्या निरनिराळ्या भागांतून अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी...\nमहिन्यातून 48 तास मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याचे आदेश\nमुंबई : मुलांच्या आयुष्यात वडिलांनाही महत्त्वाचे स्थान असते. मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी वडिलांचा सहवासही गरजेचा असतो. त्यामुळे मुलाच्या हितासाठी महिन्यातून किमान दोन दिवस तरी मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याबाबत सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय उच्च न्यायालयाने नुकताच कायम केला. अल्पवयीन मुले वडिलांचे...\nमहाराष्ट्र पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\nमुदतवाढ नाकारणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती नवी दिल्ली : भीमा- कोरेगावप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ नाकारणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने महाराष्ट्र पोलिसांना दिलासा मिळाला. भीमा- कोरेगावप्रकरणी पोलिसांनी तपासासाठी आणि आरोपपत्र दाखल...\nआंदोलकांवरील खटले मागे घेण्यासाठी सरकारची समिती\nमुंबई - पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर पुकारलेल्या \"महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी झालेले आंदोलक आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेण्यासाठी राज्य सरकारने अपर पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे दहा लाखांपेक्षा...\nपंतप्रधान मोदी यांना जिग्नेश मेवानी म्हणाले 'नमक-हराम'\nअहमदाबाद : वादग्रस्त नेते आणि वडगामचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख 'नमक हराम' असा केल्याने वादंग निर्माण झाले आहे. मेवानी भाजप आणि मोदी यांचे कट्टर विरोधक आहेत.मेवानी यांनी वापरलेल्या भाषेमुळे पुन्ह��� एकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मेवानी यांनी नऊ मिनिटांत...\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी तिघांचे अर्ज फेटाळले\nपुणेः माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. अरुण फरेरा, वेरनॉन गोंसालवीस यांचा जामीन अर्ज आज (शुक्रवार) सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी फेटाळून...\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी व्हरनॉन गोन्साल्विस, अरुण फरेरा आणि सुधा भारद्वाज यांचे जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळले\nमहिलांवरील अत्याचाराला आळा बसावा व जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय परिसंवादचे आयोजन\nमुंबई - भारतात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा व जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय परिसंवादच आयोजन मुंबई विद्यापीठात करण्यात आले होते. या परिसंवादाचे उदघाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. लैंगिक समानता आणि याची सामाजिक बाजू या विषयावर राष्ट्रीय परिषदेत चर्चा करण्यात आली...\nसाखरेचा विक्री दर ३१०० करा : मुख्यमंत्री\nकोडोली -‘‘शेतकऱ्याला उसाचा पुरेपूर मोबदला मिळावा, यासाठी साखरेचा विक्री दर प्रतिक्विंटल २९०० वरून ३१०० रुपये करावा, यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करणार आहे,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. कोडोली (ता. पन्हाळा) येथे झालेल्या शेतकरी कष्टकरी परिषदेत ते बोलत होते. ‘‘शेतकऱ्यांना...\nकाश्‍मीर ः प्राधान्य देशाला की पक्षाला\nस्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या निवडणुकीतील अनुभव पाहता अशा प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेबरोबरच केंद्राच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकते. ज म्मू-काश्‍मीरमध्ये...\nकाळानुसार आचारविचार बदलायला हवेत, हे राजकीय पक्षांनी जनतेला समजावून सांगायला हवे. मात्र, मतपेढ्यांचे राजकारण सुरू झाले, की सारासार विचार बाजूला पडतो. त्याचेच प्रत्यंतर शबरीमला मंदिराबाबतच्या आंदोलनावरून आले आहे. न्यायसंस्थेतील सर्वोच्च पीठाने म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की ‘न्याय...\nदेश आणि संविधान वाचविण्यासाठी एक व्हा - मेधा पाटकर\nकोल्हापूर - \"देश आणि संविधान वाचविण्यासाठी सगळ्या शक्तींनी एकत्रित येण्याची गरज आहे. देशाच्या विकासाबद्दल जो विकृत प्रचार केला जात आहे, त्याला संविधान हेच उत्तर आहे'', असे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले. जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्यवतर्फे आज संविधान सन्मान यात्रा...\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण - माओवादी कार्यकर्ता सुरेंद्र गडलिंगची उच्च न्यायालयात धाव. निव्वळ तपासयंत्रणांच्या अहवालावर दिलेले आदेश बेकायदेशीर असल्याचे उच्च न्यायालयाचे मत. पुणे सत्र न्यायालयाच्या निर्णयाला गडलिंग यांनी दिले आहे आव्हान\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण नवलखा, तेलतुंबडे यांना दिलासा\nमुंबई - कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले. पुणे पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/gadkaris-innovative-ideas/", "date_download": "2018-11-21T20:25:03Z", "digest": "sha1:6J7NCD2ATUJQHWBWYVF4HK4XUEQHW5WZ", "length": 9595, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गडकरींची अभिनव कल्पना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहापालिका शाळेत सीबीएसई अभ्यासक्रम राबवावे - नितीन गडकरी\nनागपूर : ज्ञानार्जनासह व्यक्तिमत्व निर्मिती म्हणजे शिक्षण होय. देशात हल्ली शिक्षण खूप महाग झाले असून या शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास होईलच याची शाश्वती नाही. यापार्श्वभूमीवर सीबीएसई अभ्यासक्रमातून चांगले शिक्षण मिळते. महापालिका शाळांच्या इमारती नाममात्र दरान��� उपलब्ध झाल्यास तेथे दर्जेदार सीबीएसई अभ्यासक्रम राबवता येऊ शकत असल्याची अभिनव कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा नंदनपवार यांच्या नागपुरात आयोजित अमृत महोत्सव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.\nगडकरी म्हणाले की, शिक्षण या संकल्पनेत प्रशिक्षण, प्रबोधन, संशोधन आणि प्रगती याचा समावेश होतो या गोष्टींची पूर्तता झाली तरच शिक्षण घेतल्याचे सार्थक होईल. सीबीएसईचे दर्जेदार शिक्षण प्रत्येकाला परवडत नाही. मर्यादित जागांमुळे आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला खासदार कोट्यातून प्रवेश मिळवून देणे शक्य नाही. नियमांच्या अडचणी आणि सरकारच्या आर्थिक मर्यादांमुळे आमचाही नाईलाज होतो. तरी देखील शक्य तितक्या मुलांना सीबीएसई शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. यापार्श्वभूमीवर आपण प्रकाश जावडेकराना मनपा शाळेच्या इमारती नाममात्र दराने उपलब्ध झाल्यास गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत येईल, अशी कल्पना सुचवल्याचे गडकरी यांनी सांगितले.\nयावेळी गडकरी यांनी भारतीय व्यवस्थेच्या बलस्थानावर प्रकाश टाकला. भारतात गरिबी, अज्ञान आणि आरोग्य या प्रमुख समस्या आहेत. परंतु युरोप, अमेरिकेतील संपन्न देशात लिव्ह इन रिलेशनशिप आणि त्यापासूनचे धोके या प्रमुख समस्या आहेत. तिथल्या लोकांकडे प्रचंड भौतिक संपन्नता आहे. मात्र समाजजीवन नष्ट करून आलेली संपन्नता निरुपयोगी असते. या उलट भारतीय लोक , समाज आणि कुटुंबपद्धती मूल्याधिष्ठित असून हीच व्यवस्थेचा आत्मा आणि देशाची खरी ओळख असल्याचे गडकरी यांनी नमूद केले.\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं.…\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतो��, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/905", "date_download": "2018-11-21T21:01:34Z", "digest": "sha1:URGOFVFBK24DSQSSLMG2OXXPPN2SWAEV", "length": 27403, "nlines": 103, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "बृहन्‍महाराष्‍ट्र | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवाराणशीचे वझे होते कोण\nवाराणशी म्हणजे भारताची धार्मिक राजधानी. वाराणशी नगरी जुन्या काळापासून आहे; तर ती होती कशी आणि आज कशी आहे त्यातून महाराष्ट्रापासून ती इतकी दूर, तेव्हा काशी व मराठी लोक यांचा संबंध कधीपासून होता व कोणत्या स्वरूपात होता या उत्सुकतांचे समाधान करणारे पुस्तक सुमारे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी पुण्यात प्रकाशित झाले होते. त्याचे नाव ‘माझा चित्रपट व काशीचा संपूर्ण इतिहास’, लेखक- पं.भाऊशास्त्री वझे, ब्रह्मघाट, काशी.\nपुस्तकाच्या नावाने कुतूहल निर्माण होते, की एखाद्या शहराचा इतिहास व लेखकाची स्वतःची हकिगत एकत्र का छापली जावी आणि छापली गेली तरी वाचकांनी ती का वाचावी आणि छापली गेली तरी वाचकांनी ती का वाचावी त्याचे स्पष्टीकरण पुस्तकाच्या लेखकाने प्रस्तावनेत दिले आहे. “ज्या श्रीक्षेत्र काशीच्या कुशीत माझ्या तीन पिढ्यांचे संगोपन झाले व ज्या काशीत मी जन्मलो, वाढलो व शिकलो आणि जगात नावारूपाला आलो त्या काशीचा इतिहास लिहून जर तो माझ्या चरित्राला जोडला नाही तर माझे चरित्र सजीव व पूर्ण कसे होणार त्याचे स्पष्टीकरण पुस्तकाच्या लेखकाने प्रस्तावनेत दिले आहे. “ज्या श्रीक्षेत्र काशीच्या कुशीत माझ्या तीन पिढ्यांचे संगोपन झाले व ज्या काशीत मी जन्मलो, वाढलो व शिकलो आणि जगात नावारूपाला आलो त्या काशीचा इतिहास लिहून जर तो माझ्या चरित्राला जोडला नाही तर माझे चरित्र सजीव व पूर्ण कसे होणार असे वाटून मी काशीचा इतिहास लिहिण्याचे ठरवले.”\nईशा 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत दुसरी आली तेव्हा मुंबईतील अंधेरीच्या ‘राजहंस विद्यालया’त शिकत होती. त्या स्पर्धेसाठी एकशेदहा देशांतून एकूण चोवीस लाख चित्रे आली होती. ईशा तिच्या वडिलांसोबत बक्षीस घेण्यासाठी दाएजीलोन (दक्षिण कोरिया) येथे गेली होती. तिच्या हातात परत येताना पारितोषिकाचा चषक आणि स्पर्धेत यशस्वी झालेले तिचे चित्र छापले असलेला टी-शर्ट होता. तिचे चित्र होते पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणारे त्या स्पर्धेनंतर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.\nगणदेवी (गुजरात) - राम गणेश गडकरी यांचे जन्मगाव\nमी नवसारीला 2013 साली गेलो होतो. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह जेथे केला त्या दांडीला जाण्यासाठी. राम गणेश गडकरी यांचा जन्म नवसारी तालुक्यात झाला होता हे मला माहीत होते. तेही औत्सुक्य होतेच. तेथे बरीच मराठी वस्ती होती. अजून काही प्रमाणात आहे, पण ते लोक गुजराथी होऊन गेले आहेत. गडकरी यांचे स्मारक होणार अशी तेव्हा बातमी होती. मी आता 2018 साली पुन्हा गेलो, तेव्हा त्याबाबत चौकशी करत फिरलो, पण गडकरी जेथे काही काळ राहत होते ते घर काही सापडले नाही. एका चौकात गडकरी यांचा पुतळा उभारण्याचा बेत होता असे कळले. त्या चौकात नुसता चौथरा दिसला.\nगडकरी यांचा जन्म गुजरातेतील नवसारी तालुक्यात गणदेवी या गावात 26 मे 1885 रोजी झाला. नवसारी प्रांत हा सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानाचा भाग होता. बडोदा धरून, मेहेसाणा, अमरेली आणि द्वारका हे विस्तारही गायकवाड यांच्या ताब्यात होते. गणदेवीची लोकवस्ती सतरा हजार आहे.\nगुजरातमधील कुटुंबसंस्था आणि कुटुंबकबिला हरवला\nमी ‘आर्किटेक्चर’चे काही विषय गुजराथमधील तीन महाविद्यालयांत व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवतो. मला तेथे पाच-सात मुले तरी दरवर्षी ‘सर, आय अॅम अ सिंगल चाईल्ड’ असे सांगणारी भेटतात. मी जसे बँकेत ‘केवायसी’ करतात तसे मुलांचे ‘केवायएस’ म्हणजे ‘तुमचे विद्यार्थी जाणून घ्या’ हा उद्योग दरवर्षी करत असतो. त्यातून गेल्या दहा वर्षांत तीन महाविद्यालयांत मिळून दोनशे विद्यार्थ्यांचा बायोडेटा मजकडे एकत्र झाला आहे. त्यात विद्यार्थी कोणत्या गावातील आहे कोठल्या माध्यमात शिकला आहे कोठल्या माध्यमात शिकला आहे पालक काय करतात त्यांची आवडनिवड वगैरे माहिती रकान्यांत भरून घेतो. त्यामुळे कोण-कोठला आहे, सध्याच्या पिढीचा कल कोणत्या बाजूकडे आहे वगैरे माहिती कळते. त्या माहितीचे विश्लेषण एक्सेल शीटवर केल्यावर गंमतीदार माहिती समोर येते. ती अचूक असते. त्यामुळे विद्यमान गुजराती तरुण पिढी कळण्यास मदत होते.\nगर्जे मराठी - मराठीपणाचा वैश्विक विस्तार\nबोईंग इंटरनॅशनल विमान कंपनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट डॉ. दिनेश केसकर भेटले.\nलोखंडाच्या मळीपासून रनवे आणि हायवे बनवण्याचे तंत्रज्ञान शोधणारे, ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, Order of Australia Medal याने विभूषित डॉ. विजय जोशी भेटले.\nत्यांची थक्क करणारी विश्वभरारी पाहून मन नादावले. असे वाटत होते, की या मराठी माणसांची माहिती लोकांना व्हायला पाहिजे.\nतेवढ्यातच, ‘मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’चे मुख्य निर्माता श्री पुतळाजी अर्जुन नव्याने संपर्कात आले. त्यांच्या ‘शिवाजी महाराज नसते तर आज हिंदुस्तान नसता’ या उद्गारांनी अव्यक्त सूर छेडले गेले. महाराष्ट्रातील मराठी माणसाचे मराठीपण जपणाऱ्या मॉरिशसवासीयांची दोनशे वर्षांपासूनची ओळख विस्मयचकित करणारी आहे.\nआनंद आणि सुनीता गानू यांनी ‘मॉरिशसध्ये मराठी’ हे टाइप करून गुगलला साकडे घातले. त्या दोघांसाठी 29 ऑक्टोबर 2016 ची ती संध्याकाळ भारलेली आणि ‘इंटरनेट’कडे खुणावणारी, खुळावणारी ठरली. एक अरूप ओढ निर्माण झाली होती. आनंद-सुनीता यांनी विविध संकेतस्थळांचे आंतरजाल अक्षरशः पिंजून काढले. ‘अबब’ म्हणायला लावतील एवढी मराठी माणसे वेगवेगळ्या क्षेत्रांत जगाच्या नकाशावर सर्वत्र काम करताना दिसू लागली. मनावर विषण्णतेचे मळभ दाटू लागले. हे आपले लोक आणि त्यांच्याबद्दल मराठी माणसाला काहीच माहीत नाही’ म्हणायला लावतील एवढी मराठी माणसे वेगवेगळ्या क्षेत्रांत जगाच्या नकाशावर सर्वत्र काम करताना दिसू लागली. मनावर विषण्णतेचे मळभ दाटू लागले. हे आपले लोक आणि त्यांच्याबद्दल मराठी माणसाला काहीच माहीत नाही त्या सगळ्यांना भेटले पाहिजे.\nइंदूरचे श्याम खरे पंच्याऐंशी वर्षांचे आहेत. ते व्यवसायाने सिव्हिल इंजिनीयर; त्यांची निष्ठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. पण त्यांचे आयुष्य साठ���व्या वर्षांनंतर एकाएकी बदलून गेले. त्यांना अचानक पद्य लेखनाचा छंद लागला. ते त्यास गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह असे म्हणतात. खरे यांना अनुग्रह झाला 1995 मध्ये. तोपर्यंत त्यांनी ‘वनवासी कल्याणाश्रमासाठी’ सेल्व्हासा येथे दोन वर्षें काम केले. तेथेच त्यांना गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाची टेप ऐकण्यास मिळाली. ते त्यामुळे इतके भारावून गेले, की त्यांनी 20 फेब्रुवारी 1995 या दिवशी अनुग्रह घेतला आणि ते राममय होऊन गेले त्यांनी प्रथम लिहिले ते त्यांच्या प्रवचनांचे बाराशेपन्नास ओव्यांचे पुस्तक. परंतु त्याच सुमाराला, त्यांच्या वाचनात हिंदी ‘हायकू’कार भगवतशरण अग्रवाल यांचे हिंदी ‘हायकू’चे पुस्तक आले आणि त्यांना तो हायकू लिहिण्याचा छंद लागला. त्यातून त्यांचा ‘काहूर’ नावाचा कवितासंग्रह निर्माण झाला आहे. त्यांनी शिरीष पै यांच्या ‘हायकू’ वाचल्या आहेत. त्यांनी शिरीष पै यांच्याशी कधी तत्संबंधी संवादही साधला होता. त्यांचा पुण्याच्या ‘हायकू वर्ल्ड’ नावाच्या संस्थेने जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कारदेखील केला आहे.\nभारतात जशा महापालिकेच्या शाळा असतात तशी अमेरिकेत पब्लिक स्कूल्स असतात, पण भारतातील महापालिकेच्या शाळा व अमेरिकेतील पब्लिक स्कूल्स यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. महापालिकेच्या शाळांत गरीब पालकांची मुले जातात, कारण त्यांना खाजगी शाळा परवडत नाहीत, पण अमेरिकेत श्रीमंत पालक त्यांच्या मुलांची नावे ते ज्या विभागात राहतात तेथील पब्लिक स्कूलमध्ये घालण्यासाठी धडपडत असतात. इतकेच नाही, तर चांगल्या पब्लिक स्कूलसाठी त्या भागात घरही घेतात.\nमी माझ्या नातवंडांची शाळा पाहण्यास गेले होते. शाळेचा पहिला दिवस हा पालकांनी शिक्षकांशी ओळख करून घेण्याचा असतो. पहिली ते तिसरीचे पालक रांगेत शाळेने दिलेल्या वेळेनुसार शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर शिस्तीने उभे होते. प्रवेशद्वारामधून आत गेल्यावर पहिली ते तिसरीच्या वर्गांचे फलक लावलेले दिसले. साधारणपणे वीस ते पंचवीस मुलांचा एक वर्ग, अशा आठ तुकड्या पहिली ते तिसरीच्या मुलांच्या होत्या. मुलांना त्यांच्या त्यांच्या वर्गांचे क्रमांक देण्यात आले होते. त्यानुसार पालक मुलांना त्यांच्या वर्गांत घेऊन चालले होते. आम्ही आमच्या वर्गाचा क्रमांक शोधत नातवाच्या वर्गात गेलो.\nगोमंतकाचा आणि तेथील ���िविध जातीय समुदायांचा अगदी नजीकच्या काळातील इतिहास ‘इंडियाज् फर्स्ट डेमोक्रॅटिक रिव्होल्युशन: दयानंद बांदोडकर अॅण्ड द राइज ऑफ बहुजन इन गोवा’ या पुस्तकात आला आहेच; शिवाय, बहुजनवादी राजकारणाचा विकास गोव्यात उत्तरेकडील राज्यांच्याही आधी कसा झाला, हेही ते पुस्तक सांगते...\n‘भारतातील युरोप’ असे गोव्याचे परकीयीकरण इतके व्यापक पातळीवर झाले आहे, की गोव्याच्या समाजव्यवस्थेत झालेली ऐतिहासिक उलथापालथ, त्यातील जातीय व धार्मिक गुंतागुंत आणि गोव्याचे दख्खनशी (त्यातही महाराष्ट्राशी) असणारे दीर्घ सामाजिक व राजकीय लागेबांधे यांची पुरेशी नोंद घेतली जात नाही. अकादमिक पातळीवरही गोव्याचा विचार करताना ‘गोवा दुरादा’ (स्वच्छंदी, सुशेगाद, पोर्तुगीज गोवा) आणि ‘गोवा इंडिका’ (भारतीय राष्ट्रवादाशी मेळ खाणारा गोवा) अशा दोन चौकटी नांदताना आढळतात. त्या चौकटी परस्परविरोधी असल्या तरीही त्या दोन्ही उच्चभ्रू भूमिकांतून रचल्या गेल्या आहेत. त्यातून ‘बहुजन’ कायमच वगळले गेले आहेत. गोवा विद्यापीठातील इतिहास विभागात कार्यरत असणारे पराग परब त्या दोन्ही चौकटींबाहेर असलेल्या बहुजनकेंद्रित इतिहासाची मांडणी ‘इंडियाज् फर्स्ट डेमोक्रॅटिक रिव्होल्युशन’ या पुस्तकात करतात.\nविलास व स्वाती पोळ – भारताचा अभिमान\nप्राध्यापक (डॉ.) विलास गणपत पोळ यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी भारतीयांचा झेंडा जागतिक स्तरावर एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने फडकावला प्राध्यापक पोळ यांनी आवर्तसारणीमधील (ऊर्फ पिरिऑडिक टेबल) सर्व मूलभूत रासायनिक घटकांची मांडणी जागतिक पातळीवर विक्रमी वेळेत केली.\nविलास पोळ पर्ड्यू विद्यापीठ (इंडियाना- अमेरिका) येथे केमिकल इंजिनीयरिंग विभागात प्राध्यापकी करतात. शिवाय, ते भारतात इंदूरच्या आयआयटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम करतात आणि आयआयटीच्या पदवीच्या व पदव्युत्तर काही विद्यार्थ्यांना व संशोधकांना मार्गदर्शन करतात. त्यांची पत्नी डॉ. स्वाती पोळ यादेखील पर्ड्यू विद्यापीठात शास्त्रज्ञ या पदावर काम करत असून, त्यांनी गेली चार-पाच वर्षें गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची पुस्तके त्यांच्या मुलांना आणि पती विलास यांना भेट दिली. त्या उपक्रमातून विलास यांना आणि त्या दांपत्याच्या मुलांनाही ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’च्या कथा वाचण्याची प्रेरणा मिळाली. विलास यांनी त्यांच्या मुलांबरोबर ती पुस्तके वाचली आणि रसायनशास्त्र व केमिकल इंजिनीयरिंग क्षेत्रात नवीन ‘करिष्मा’ करण्याचा निर्णय घेतला, उद्देश हा, की त्यांच्या मुलांना, विद्यार्थ्यांना आणि जागतिक समुदायाला प्रेरणा मिळावी\nदत्तभक्तांचे प्रमाण महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खूप आहे. गाणगापूर, नरसोबाची वाडी ही जुनी दत्तक्षेत्रे. गुजरातेत नर्मदा ही सगळ्यात मोठी नदी. नर्मदेखेरीज इतर मोठ्या नद्यांमध्ये सुरतेजवळची तापीनदी, अहमदाबादची साबरमती नदी, बडोद्याजवळची महीनदी या आहेत. नर्मदेला मध्यप्रदेशात ‘रेवा’ म्हणतात. तिचे आणखी एक नाव ‘कृपा’ असे आहे. ती तिच्याशी जे नीट वागतात त्यांच्यावरच कृपा करते. नर्मदेकाठी तीर्थक्षेत्रे अनेक आहेत. त्यांपैकी महत्त्वाचे म्हणजे गरूडेश्वर. नर्मदा नदीचे खोरे म्हणजे वैराग्यभूमी आहे हे गरूडेश्वरीला गेल्यावर कळते. तेथेच इतर सर्व तीर्थक्षेत्रांची नावे माहीत होतात. खूप गाजलेले नर्मदेवरील सरदार सरोवर धरण नदीच्या वरील अंगाला, चौदा किलोमीटर दूर आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-soyabean-decline-1825-rupees-quintal-ner-yavatmal-maharashtra-2248", "date_download": "2018-11-21T21:05:32Z", "digest": "sha1:LHT33MOD5DACDZB73WP5TYJGHM5LONOO", "length": 14861, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, soyabean decline to 1825 rupees per quintal in ner, Yavatmal, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोयाबीनला अवघा १८२५ रुपयांचा भाव\nसोयाबीनला अवघा १८२५ रुपयांचा भाव\nसोमवार, 23 ऑक्टोबर 2017\nनेर, यवतमाळ ः व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची अवघ्या १८२५ रुपये प्रतिक्‍विंटलने खरेदी केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नेर बाजार समितीसमोर तीव्र आंदोलन केले. सोमवारी (ता. २३) अमरावती- यवतमाळ मार्गावर झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी टायर जाळल्याने वाहतूक बराचवेळ प्रभावित झाली होती.\nनेर, यव��माळ ः व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची अवघ्या १८२५ रुपये प्रतिक्‍विंटलने खरेदी केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नेर बाजार समितीसमोर तीव्र आंदोलन केले. सोमवारी (ता. २३) अमरावती- यवतमाळ मार्गावर झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी टायर जाळल्याने वाहतूक बराचवेळ प्रभावित झाली होती.\nसोयाबीनला उठाव नसल्याचे कारण सांगत व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदीचा सपाटा लावला आहे. सद्यःस्थितीत २३०० ते २७०० रुपये प्रतिक्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. नेर बाजार समितीत सोमवारी भटकर व ठाकरे या शेतकऱ्यांनी सात क्‍विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. बाजार समितीमधील अडत्याकडे टाकल्यानंतर या मालाची खरेदी अवघ्या १८२५ रुपयांनी झाली. तशी सौदापट्टी देखील करण्यात आली.\nबाजार समितीत अशाप्रकारे मातीमोल भावाने सोयाबीन विकले जात असल्याचे पाहून संयमाचा पारा सुटलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक होत अमरावती- यवतमाळ मार्गावर रास्ता रोको केले. युवा शेतकरी संघटनेचे गोपाल चव्हाण हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले. रस्त्याने जात असलेल्या देवानंद पवार व माजी आमदार विजयाताई धोटे यांनीदेखील या आंदोलनात सहभाग घेतला.\nशेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार अमोल पोवार घटनास्थळी पोचले. शासकीय खरेदी केंद्र मंगळवारी (ता. २४) सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना या वेळी दिली. त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष कमी झाल्याने तब्बल तासभरानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.\nयवतमाळ सोयाबीन बाजार समिती agriculture market committee\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी ��्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nवर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...\nधुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nमराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nवनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/apart-from-bjp-all-parties-will-come-together-to-save-progress/", "date_download": "2018-11-21T20:39:07Z", "digest": "sha1:N4XBPNTZUE7VGPRP62LNBQ73TYDPE4LR", "length": 7386, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुर���गामित्व वाचवा यासाठी भाजप वगळता सर्वपक्षीय एकत्र येणार- आमदार जितेंद्र आव्हाड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुरोगामित्व वाचवा यासाठी भाजप वगळता सर्वपक्षीय एकत्र येणार- आमदार जितेंद्र आव्हाड\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आगामी काळात कोल्हापूर, अकोला आणि मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन सुरु करणार असल्याचे स्पष्ट केले. हे आंदोलन१ मे रोजी होणार असून, पुरोगामित्व वाचवा यासाठी भाजप वगळता सर्वपक्षीय एकत्र येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nभाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांची आज मुंबईत काँग्रेस नेते आणि भाजपतल्या बंडखोरांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन सुरु करण्याबाबत चर्चा झाली.\nदेशात विरोधकांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मात देण्यासाठी बैठकीवर बैठकी सुरु आहेत. देशात तिसऱ्या आघाडीचे वारे वाहू लागले असतांना या विरोधकांच्या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस खासदार कुमार केतकर, भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा,आणि आशिष देशमुख उपस्थित होते.\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर…\nपुणे- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’ हा स्वतंत्र…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chhindam-judicial-custody-extended/", "date_download": "2018-11-21T20:15:37Z", "digest": "sha1:SZJRRKZGYOGHCMVW2ONBCBGQJNPPUTTS", "length": 9370, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "छिंदमचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nछिंदमचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला\nटीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता १९ तारखेपर्यंत छिंदमचा मुक्काम कोठडीत असेल.\nश्रीपाद छिंदम याला नाशिक कारागृहात हलवण्यात आलं होतं. आज त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. छिंदमची कोठडी १४ तारखेला संपत होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी न्यायालयात परवानगी मागून त्याला न्यायालयात हजर केलं. पोलिसांनी न्यायालयात पोलीस कोठडी मागितली, मात्र न्यायालयानं न्यायालयीन कोठडीत १० दिवसांची वाढ केली.\nदरम्यान काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या श्रीपाद छिंदमच्या खुर्चीचा शिवसेना कार्यकर्त्यांनी कडेलोट करून निषेध व्यक्त केला. अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर असताना छिंदम जी खुर्ची वापरत होता तीला पालिकेच्या पायऱ्यांवरुन ढकलून तोडण्यात आली.\nभाजपने त्याला उपमहापौरपदावरुन बडतर्फ केल्यानंतर नुकतेच शिवसेनेचे अनिल बोरुडे उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. खुर्चीची तोडफोड करताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना छिंदमविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. छिंदमच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.\nश्रीपाद छिंदम हाअहमदनगर महापालिकेचे निलंबित उपमहापौर आहे. छिंदमने त्याच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी वि���ंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. छिंदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nटीम महाराष्ट्र देशा- भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने नुकतीच आपली पत्नी रिवाबासोबत पंतप्रधान…\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/all-parties-including-congress-will-be-sent-to-mohan-bhagwats-program-302621.html", "date_download": "2018-11-21T19:57:58Z", "digest": "sha1:EMIHTRLQCOIYXBS2HZO4WH24QWE2MIZJ", "length": 7078, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - राहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला जाणार का ?–News18 Lokmat", "raw_content": "\nराहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला जाणार का \nसंघाची विचारधारा ही अरब राष्ट्रांत असलेल्या कट्टर मुस्लिमवाद्यांच्या संघघटनेसारखीच (मुस्लिम ब्रदरहुड) आहे, असे गंभ��र आरोप राहुल गांधी यांनी केले होते\nदिल्ली, 27 आॅगस्ट : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेची एकही संधी न सोडणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना आता थेट संघाने आपल्याच कार्यक्रमात बोलवण्याची तयारी सुरू केलीये. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींपाठोपाठ आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लवकरच राष्ट्रीय परिषद घेणार आहे. याच कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांना आमंत्रण देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. नवी दिल्लीत संघाचे 'फ्युचर आॅफ भारत' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आलीये. दिल्लीतल विज्ञान भवनात तीन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत संबोधित करणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान 'फ्युचर आॅफ भारत' हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेससह देशातील सर्वच पक्षांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्यात येणार आहे.\nकाही दिवसांपूर्वीच उद्योगपती रतन टाटा हेही संघाच्या कार्यक्रमात हजर झाले होते. मुंबईत संघाशी संबंधीत 'नाना पालकर स्मृती समिती' च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने कार्यक्रमात मोहन भागवत यांच्यासोबत सहभागी झाले होते. या कार्यक्रमात रतन टाटा हेही भाषण करणार होते. पण त्यांनी भाषण करणे टाळले होते. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाची रचनाच बदलण्याच्या प्रयत्नात आहे. देशातील इतर कोणत्याही संघटनेला देशाच्या स्वायत्त संस्थांवर नियंत्रण ठेवायचे नाही, संघ सोडून. संघाची विचारधारा ही अरब राष्ट्रांत असलेल्या कट्टर मुस्लिमवाद्यांच्या संघघटनेसारखीच (मुस्लिम ब्रदरहुड) आहे, असे गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडन दौऱ्यावर असताना केले होते. यावरून भाजपने संताप व्यक्त केला असून राहुल गांधी अपरिपक्व असून त्यांनी या विधानावर माफी मागण्याची मागणी केली होती.संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहुडसोबत केल्यामुळे संघाने आता थेट राहुल गांधी यांना व्यासपीठावर येण्याचे आमंत्रण देणार आहे. त्यामुळे राहुल गांधी हे आमंत्रण स्विकारतात का हे पाहण्याचं ठरणार आहे. VIDEO : कार नव्हे, उ���यनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/human-rights-commission-give-notice-to-government-for-arresting-maoist-302999.html", "date_download": "2018-11-21T19:54:20Z", "digest": "sha1:IGCRCINMZVPQF5UEFJIVWX3LRWPKC52O", "length": 6790, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - माओवादांच्या अटकेविरोधात मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस–News18 Lokmat", "raw_content": "\nमाओवादांच्या अटकेविरोधात मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस\nदेशाविरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आलाय\nपुणे, ३० ऑगस्ट- ओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून करण्यात आलेल्या अटकसत्राविरोधात वेगवेगळ्या स्तरातून विरोध होतोय. राष्ट्रीय आणि राज्य मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्र सरकारला नोटीस धाडली असून ४ आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी या अटकसत्रादरम्यान निर्धारित कार्यपद्धतीचं आणि नियमांचं योग्य पालन केलं नसल्याचं आयोगानं या नोटीसीत म्हटलंय. तर तिकडे मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या ३७ संघटनांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली आणि पुणे पोलिसांच्या कारवाईविरोधात टीका केली. तिकडे हैदराबादमध्ये जोरदार निदर्शनं करण्यात आली. अटकसत्राला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आलीय.माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून देशातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आलेल्या ५ आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कोठडी तूर्तास टळली आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी ६ सप्टेंबर रोजी होणार असून तोपर्यंत पाचही आरोपींना नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. दरम्यान या आरोपींपैकी तिघाजणांविरोधात देशाविरूद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केलाय.ठाण्यातून अटक केलेला अरूण परेरा, हैदराबादमधून अटक करण्यात आलेले प्राध्यापक वरव���राव, छत्तीसगडमधून अटक करण्यात आलेल्या सुधा भारद्वाज यांना पुण्यातल्या कोर्टात हजर करण्यात आलं. यातील सुधा भारद्वाज यांना ३० ऑगस्टपर्यंत नजर कैदेत ठेवण्यात येणार आहे. देशाविरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आलाय.\nदरम्यान अटक करण्यात आलेल्या पाचही जणांविरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केलाय. पाचही आरोपी हे बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेशी संबंधित आहेत, एवढंच नव्हे तर माओवाद्यांनीच पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेला आर्थिक रसद पुरवली होती असा दावा देखील पुणे पोलिसांनी केलाय. पुणे पोलिसांनी काल देशभरात छापे मारून 5 संशयितांना अटक केलीय. त्या कारवाईची माहिती देण्यासाठी पुणे पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेतली.VIDEO : शिवराज सिंग 'बाहुबली' तर ज्योतिरादित्य 'भल्लादेव'\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/maldives-seeks-scaling-back-of-indian-presence-as-it-woos-china-299961.html", "date_download": "2018-11-21T19:58:43Z", "digest": "sha1:2OGRTC22EIDSKAPVATM4TWALYEKAA733", "length": 13448, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मालदीव- भारताचे संबंध बिघडले, हेलिकॉप्टर आणि सैनिक मागे घेण्याची भारताला सूचना", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्��ावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nमालदीव- भारताचे संबंध बिघडले, हेलिकॉप्टर आणि सैनिक मागे घेण्याची भारताला सूचना\nयमीन यांना लवकरात लवकर मालदीवमधून भारताची पायमूळ उखडून काढायची आहेत.\nनवी दिल्ली, ११ ऑगस्ट- भारताचा शेजारील देश मालदीवमध्ये चीनचं वर्चस्व वाढत चाललं आहे. यामुळेच मालदीव सरकारने भारताने तैनात केलेले दोन हेलिकॉप्टर आणि ५० सैनिक मागे घेण्याची सूचना केली आहे. इमरजन्सीमध्ये रुग्णांना उपचारांसाठी वाहून नेण्याच्या कामासाठी या दोन हेलिकॉप्टरचा वापर केला जाई. मात्र आता मालदीवने त्यांची स्वतःची सेवा सुरू केल्यामुळे भारताला त्यांचे सैनिक आणि हेलिकॉप्टर परत नेण्याची विनंती मालदीव सरकारने केली आहे. मालदीवचे भारतातील राजदूत अहमद मोहम्मद यांनी याबद्दल सविस्तर माहिती भारत सरकारला दिली.\nआजवर भारताने मालदीवला सातत्याने लष्करी आणि नागरी मदत केली. मात्र आता मालदीवमध्ये चीन आपले वर्चस्व प्रस्थापित करु पाहत आहे. म्हणूनच भारताच्या प्रभावाला चीनने अनेक मार्गांनी आव्हान देण्यास सुरूवात केली आहे. मालदीवचे अध्यक्ष चीनच्या बाजूने झुकले असल्यामुळे चीनला त्यांचे बस्तान मालदिवमध्ये बसवणं शक्य होत आहे. यमीन यांना लवकरात लवकर मालदीवमधून भारताची पायमूळ उखडून काढायची आहेत. याचसाठी यमीन यांनी भारतीय कर्मचाऱ्यांच्या व्हिसाच्या मुदत संपल्या असून त्यांनी भारतात परत जावे असे सांगितले.\nकाळ आला होता, वेळ नाही : भुस्खलनातून असा वाचला स्कुटरस्वार\nब्रिटिश एअरवेज वर्णव्देषी,त्यांच्यावर बहिष्कार टाका : ऋषी कपूरचा संताप\nखळबळजनक खुलासा : 'मुंबई, पुणे, सातारा हिंदु्त्ववाद्यांच्या रडावर', 20 बॉम्ब जप्त\nInd vs End- खेळण्याची संधी देऊन विराटनेच दिला दगा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n'कडकनाथ'शी झुंजण्यासाठी तयार झाली कोंबडीची ही नवी जात\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/a-18-maratha-agitators-present-themselves-in-police-custody-in-hina-gavit-car-attack-case-dhule-299336.html", "date_download": "2018-11-21T20:44:35Z", "digest": "sha1:HFOA7ZNYDUEOKRN2OZNIRW4A6OG3GV5Y", "length": 14447, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हिना गावीत गाडी हल्ला प्रकरणात 18 मराठा आंदोलक स्वतःहून पोलिसात हजर", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाच��� इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nहिना गावीत गाडी हल्ला प्रकरणात 18 मराठा आंदोलक स्वतःहून पोलिसात हजर\nधुळे, 08 ऑगस्ट : खासदार डॉ. हिना गावीत यांच्या गाडीच्या झालेल्या तोडफोडीबद्दल मराठा क्रांती मोर्चाने जाहीर माफी मागत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यावर आज या हल्ल्याप्रकरणात आरोप असलेले 18 मराठा आंदोलक स्वतःहून पोलिसात हजर झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात एकूण 2 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मी आदिवासी समाजातून आलेली खासदार आहे म्हणून काल धुळ्यात मराठा आंदोलनाकांनी माझ्यावर हल्ला केला. या प्रकरणी अॅट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी खासदार हिना गावित यांनी केली होती, त्यावर सर्व आरोपींवर जीवे मारण्यासह अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खासदार हिना गावीत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nVIDEO :हिना गावित यांच्यावर हल्ल्याबद्दल मराठा आंदोलक म्हणतात...\nपण असं असतानाही मराठा क्रांती मोर्चाचं धुळ्यातील आंदोलन थांबणार नाही हे आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे. दरम्यान घडलेली घटना पूर्वनियोजित असल्याचा खासदार हिना गावीत यांचा आरोप चुकीचा आहे. खासदार हिना गावीत यांच्या बद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. डाॅ गावित यांच्या गाडीची तोडफोड करण्यामागे कुठलाही हेतू नसून अनवधानाने हे घडलं असल्याच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज मोरे यांनी स्पष्ट केलं होतं.\nझालेली घटना ही निंदनीय असून मराठा कार्यकर्त्यानी केलेल्या या कृत्याचा मराठा क्रांती मोर्चा समर्थन करणार नाही असं स्पष्ट करतांना आरक्षण मिळत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा संकल्प मराठा क्रांती मोर्चाचे धुळे जिल्हा समन्वयक मनोज मोरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान घटनेच निमित्त करून मराठा समाजाच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये असंही ते त्यावेळी म्हणाले होते.\nमाझ्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी दाखल करा -हिना गावित\nVIDEO : गावितांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदूरबार बंद, आंदोलकांनी केली जाळपोळ\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/dr-narendra-dabholkar/all/page-8/", "date_download": "2018-11-21T20:50:56Z", "digest": "sha1:EXUOOBIFPKNPXQDMA4ZC3P36HRWP7Q2M", "length": 8691, "nlines": 114, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Dr Narendra Dabholkar- News18 Lokmat Official Website Page-8", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2010/02/24/%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-21T20:23:17Z", "digest": "sha1:C53ESRMVWCITCUA62ERIYAVJ6CO76SE4", "length": 18486, "nlines": 278, "source_domain": "suhas.online", "title": "१०:१६ ची फास्ट लोकल – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\n१०:१६ ची फास्ट लोकल\nसकाळचे १०:१५ बस मधून उतरलो आणि स्टेशनकडे तडक निघालो..उशीर झाला होता. ११ ला अंधेरी चकालाला पोचायच होत. स्टेशनच्या पायर्‍या चढून प्लॅटफॉर्मवर आलो आणि समोर नजर टाकली.\nबाप रे..एवढी गर्दी (आता मला सकाळच्या ऑफीस अवर्सची गर्दी नवीनच, कारण नेहमी जगाच्या उलट्या दिशेने चालणारी आमची घड्याळ अशी गर्दी बघून अशी प्रतिक्रिया निघणारच) पूल चढू लागलो मनात म्हणायला लागलो घे अजुन INITIATIVE.\n{ काय करणार, एकाच आठवड्यात दोन धक्के बसले. एक काहीसा सुखद अजय पलेकर कंपनी सोडून गेले याच�� आणि एक दुखद म्हणजे आमच्या प्रोसेसच्या मॅनेजरच्या राजीनाम्याचा. असो, त्याना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तर आता झालाय काय, मॅनेजमेंटला खुप सतर्क राहून पाऊले उचलावी लागतायत.\nसगळ्यांत मोठ काम म्हणजे अट्रेशन (एजंटची गळती) रोखणे. मार्च-एप्रिल महिना परीक्षेचा हंगाम, त्यामुळे जे एजेंट्स स्टडीस सांभाळून जॉब करतायत किवा पुढील शिक्षणाचे निर्णय घेतात त्याना नाईलाजाने जॉब सोडावा तरी लागतो किवा लांबलचक सुट्टी लागते अभ्यास करायला. मग त्याना एक फिक्स शिफ्ट देऊन फिक्स वीकेंड्स ऑफ अश्या ऑफर्स दिल्या जातात. पण तरी फ्लोर वर होणारा मानसिक ताण कोणाला चुकलाय\nत्यामुळे Servers रिसेट होण्याच्यावेळी, मला फ्लोरच्या एजेंट्सचा डेटा मॅनेज करून फ्लोर सपोर्ट द्यावा लागतोय सकाळी..त्यामुळे झोपेचे तीन तेरा वाजलेत..\nस्वत:ला शिव्या देत, प्लॅटफॉर्म २ वर आलो, लगोलग १०:१६ ची ट्रेन येतेय अशी घोषणा झाली, पाय उचलतच नव्हते, विचार आला, जाऊया रिक्क्षाने, पण १५० रुपयाला फोडणी नको म्हणून त्या विशाल जनसागरात अशांत उभा होतो. वाटल होता आता काय २-३ ट्रेन्स सोडाव्या लागतील. तेवढ्यात ट्रेन आली, मी सरसावलो, अपेक्षा नव्हती पण मला लोकांनी चढवलं धक्का-बुक्की करत 🙂\nआत एका कोपर्‍यात टिपिकल गुजराती ग्रूप बॅग वर पत्ते खेळत खाकरा खात होते आणि मोठमोठ्याने हसत, शिव्या देत मग्न होता. माझ्या बाजूलाच एक कपल (आयला एवढ्या गर्दीत काय ती हौस मूलीना पुरुषांच्या डब्यात शिरायची) हॅंडल्सच्या इथे बुक्स ठेवून वाचायाचा प्रयत्‍न करत होती, त्यांच्या संभाषणावरून कळला १२वी चे विद्यार्थी होते आणि मराठीचा अभ्यास करत होते. बाजूलाच एक महाशय मोठ्याने मोबाइल वर गझल (चढता सूरज धीरे धीरे..) ऐकवत होते सगळ्याना. दोन भैईया बँबई मे कितनी भीड बढ गयी है ह्या गहन मुद्द्यावर चर्चा करत होते. कोणाची क्रिकेटची चर्चा, कोण आपल्या प्रेयसीशी गप्पा मारतोय, कोणी स्टॉक मार्केटचे अपडेट्स घेतोय. कोणी शांत घामाच्या धारा पूसत शांत उभे आहेत. मी आपला बॅग सांभाळत एका विचित्र पोज़ मध्ये उभा होतो. एकाच हॅंडल मध्ये ५-६ हात, त्यात स्वताला उभा राहायला जागा करत होतो.\nमी हे काही पहिल्यांदा बघतोय अस नाही, पण असाच आलटून-पालटून सगळ्यांवरून नजर फिरवत होतो. माझ्यावरचे धक्के रोखत, पुढच्याला माझ्यामुळे काही त्रास होऊ नये याची ���ाळजी घेत उभा होतो. तेवढ्यात कळाल की बॅगच एक हॅंडल पण तुटलय..हाय रे कर्मा. ते सावरायला घेतल तेवढ्यात स्टेशन आल आणि अंधेरी-अंधेरी करत सगळ्यांच्या सोबत मी पण उतरून गेलो 🙂\nआअअआ…..हा काही नाही जांभई देतोय, झोप आलीय… 🙂\n4 thoughts on “१०:१६ ची फास्ट लोकल”\nरात्रपाळी करणार्‍यांना दिवसाचा प्रवास त्रासदायकच वाटतो (तो असतोही).\nपण सकाळी घरी येणे आणि रात्री ऑफिसला निघणे, हे (फक्त)प्रवास अत्यंत सुखद\nहो खरच सुखाचा असतो रात्रीचा प्रवास…मी अनुभवतोय रोज गेले ३ वर्ष 🙂\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्��तिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://manaatale.wordpress.com/2013/11/", "date_download": "2018-11-21T21:11:55Z", "digest": "sha1:UPPU6GSSECTRBIIYOJEKLCGENMIX6QDG", "length": 30555, "nlines": 325, "source_domain": "manaatale.wordpress.com", "title": "November 2013 – डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा", "raw_content": "\nडोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा\nडोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\nपाठलाग (भाग – १९)\nभाग १८ पासुन पुढे >>\nबंगल्याच्याच आवारातील एक १५ x २० ची खोली दिपकला रहायला मिळाली होती. आठवड्याभरामध्येच दिपक ‘माया मॅडम’च्या स्केड्युलशी समरस होऊन गेला.\nसकाळी ५.३० ते ६.३० ह्या वेळात बंगल्याच्याच क्लबहाऊसमध्ये मेडीटेशन चालु असायचे त्या वेळेत दिपक आंघोळ करुन तयार व्हायचा.\n६.४५ ला सोलॅरीस क्लबवर टेनीस आणि जिम\n८ वाजता बंगल्यावर परत.\n८-९ बंगल्यातील स्विमींग पुलमध्ये स्विमींग\nसकाळी ऑफीसला निघतानाच बंगल्यातील सेक्रेटरी मायाच्या दिवसभरातील बाहेरील मिटींग्सची प्रिंटआऊट दिपकला देत असे. त्यात वेळ, ठिकाण, मॅप आणि फोन नंबर दिलेला असे. ठरल्यावेळी दिपक ऑफीसच्या गेटपाशी गाडी घेऊन थांबे.\nसंध्याकाळी ८ वाजता बंगल्यावर परत\n९ वाजता आधीच ठरलेल्या कुठल्याश्या हॉटेल्समध्ये पार्टीज, अन-ऑफीशीअल मिटींग्स\nरात्री १२ पर्यंत बंगल्यावर परत\nसगळं कसं अगदी आखीव-रेखीव, इकडची गोष्ट तिकडं नाही, कधीही कश्यातही अचानक बदल नाहीत. यांत्रीक…\nदिवसाचे १२ तासांपैकी दिपक ६-७ तास तरी किमान माया बरोबरच असायचा. पण दोघांमध्ये कधीच कसलाच संवाद नसे. गाडीत असताना बहुतांश वेळी माया फोनवरच असे. दिपक तिचं बोलणं कान देऊन ऐके. तिची लोकांना सुचना देण्याची पध्दत.. क्लायंट्सशी बोलतानाचा टिपीकल टोन, कामात चुका करणार्‍यांची खरडपट्टी.. क्वचीत अचानक उद्भवलेल्या अडचणींवर तिने शिताफीने काढलेले तोडगे.. सगळं दिपक ऐकत असे. बर्‍याच वेळा त्याला तिचा अभिमानच वाटे.\nएके दिवशी लेट नाईट पार्टी आटपुन दोघं जण परतत होते. चंद्राचे स्वच्छ चांदणं पडलं होतं. पार्टीच ठिकाण तसं जरा आडबाजुलाच होतं. त्यामुळे परतताना रस्ता अगदी सामसुम होता. दोन्ही बाजुला दाट झाडी होती. दिपक व्हाईट रंगाची जॅग्वार १३० च्या वेगाने पळवत होता. अचानक डावीकडच्या झाडीतुन काहीतरी पळत रस्त्याच्या मध्ये आलं. गाडीच्या झिनॉन दिव्यांचा पांढराशुभ्र प्रकाशात समोर कोण आहे समजेपर्यंत गाडीची जोरदार धडक बसली होती.\nदिपकने करकचुन ब्रेक्स दाबले. गाडीचे ‘एबीएस’ क्षणार्धात अ‍ॅक्टीव्हेट झाले आणि गाडी क्षणार्धात जागेवर उभी राहीली.\nदिपक आणि माया दोघंही गाडीतुन खाली उतरले. रस्त्याच्या मधोमध एक कुत्र्यासारखा दिसणारा पण काहीसा आकाराने मोठा प्राणी मरुन पडला होता. दिपक आणि माया दोघही तेथे जाऊन उभे राहीले. मध्ये एक मोठ्ठा लांडगा मरुन पडला होता. तोंडाला गाडीची धडक बसली होती आणि जबडा जवळ जवळ तुटुन निघाला होता. वाकडं झालेल्या तोंडातुन रक्ताची धार वहात होती.\n‘ओह माय गॉड’.. त्या अजस्त्र देहाकडे बघत माया म्हणाली.\n‘मॅडम तुम्ही गाडीत बसा.. मी हे.. जरा कडेला टाकुन देतो नाहीतर एखादा गाडीवाला अचानक ब्रेक मारायचा आणि अपघात व्हायचा…’, दिपक\nमाया माघारी वळणार तोच मागुन गुरगुरण्याचा आवाज आला.\nदिपक आणि माया दोघंही सावकाश वळले. दोघांपासुन काही पावलांवरच अजुन एक लांडगा उभा होता. त्याचे हिंस्त्र डोळे दिव्याच्या प्रकाशात लुकलुकत होते.\nमाया गाडीकडे पळायचा प्रयत्न करणार हे लक्षात येताच दिपक म्हणाला.. ‘डोन्ट मुव्ह.. यु वोंट बी एबल टु रिच टु द कार, हि विल कॅच यु..’\n‘गाडीत पर्स मध्ये रिव्हॉल्व्हर आहे…’ माया\nपण दिपकच मायाच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. त्याची नजर अजुनही लांडग्याच्या नजरेला भिडलेली होती, पण तो हळु हळु खाली वाकत होता.\nत्या लांडग्याचेही दिपकच्या हालचालीवर लक्ष होते. दिपकला खाली वाकताना पाहुन त्याच्या गुरगुरण्याचा आवाज वाढत होता. आपलं तोंड फेंदारुन त्याने आपले अणुकुचीदार दात बाहेर काढले होते.\nदिपकने आपल्या उजव्या पायाची पॅन्ट हळुवार वर केली आणि मोज्यामध्ये लपवलेला एक मिलीटरी नाईफ बाहेर काढला.\nमायाकडे कामाला लागल्यावर सुरुवातीला खर्चासाठी जे काही थोडेफार पैसे त्याला मिळाले होते त्यातुन त्याने पहील्यांदा हा मिलीटरी नाईफ खरेदी केला होता. चंद्राच्या प्रकाशात त्याच धारदार पात चकाकलं तसं त्या लांडग्याने दिपकडे धाव घेतली.\nमाया ‘आ’ वासुन जमीनीवरच खिळुन होती.\nदिपकने तिला पटकन बाजुला ढकलले आणि गुडघ्यावर खाली वाकुन अंगावर झेपावलेल्या लांडग्यावर ��्याने सपकन वार केला.\nमागे बघायचीही गरज नव्हती.\nलांडगा काही पावलं पुढे गेला आणि खाली कोसळला. फाटलेल्या पोटातुन त्याची आतडी लोंबत होती.\nमाया अजुनही विस्फारलेल्या डोळ्यांनी दिपककडे आणि रस्त्यात मरुन पडलेल्या त्या दोन लांडग्यांकडे बघत होती.\nदिपकने ते दोन्ही लांडगे ओढत रस्त्याच्या कडेला न्हेऊन टाकले. मग गाडीतुन पाण्याची बाटली काढली आणि रक्ताळलेला तो सुरा निट धुऊन परत मोज्यामध्ये ठेउन दिला. मग गाडीच्या ग्लोव्हज कंपार्टमेंटमधुन व्हिस्कीची एक बॉट्ल काढुन त्याने दोन पेग बनवले. एक त्याने मायाला दिला आणि दुसरा एका घोटात पिऊन टाकला.\nमाया अजुनही थोडीशी भेदरलेलीच होती. पण मग तिनेही टॉप-टू-बॉटम पेग संपवला.\nदिपक गाडीत जाऊन बसला. त्याने गाडी सुरु केली आणि वळवुन परत रस्त्यावर सरळ घेतली. माया जेंव्हा नेहमीप्रमाणे मागच्या सिटवर न बसता, पुढे, ड्रायव्हरच्या शेजारच्या सिटवर येऊन बसली तेंव्हा त्याला आश्चर्यच वाटले. पण काही न बोलता त्याने गाडी गेअरमध्ये टाकली.\nथोडे अंतर गेल्यावर माया म्हणाली, “हु आर यु\nदिपकने एकवार तिच्याकडे पाहीले आणि तो म्हणाला, “दिपक.. दिपक कपुर..”\n“अं हं.. नॉट दॅट.. ज्या शिताफीने तु त्या लांडग्याला मारलेस.. तु ड्रायव्हर तर नक्कीच असु शकत नाहीस. टेल मी युअर पास्ट….”\nदिपकने काही क्षण विचार केला.\n“डोन्ट वरी, यु कॅन ट्रस्ट मी… तु इथे तुझ्या मोटरबोटने आलास.. तुला गोळी लागली होती.. माहीती आहे मला. ह्या गावात माझ्यापासुन काही लपुन रहात नाही.. सो टेल मी..”\n“मॅडम.. फार मोठी गोष्ट आहे.. आपण उद्या बोलु.. उशीर झाला आहे..”, दिपक आढेवेढे घेत म्हणाला\n“इट्स ओके, आय डोन्ट माईंड, मी उद्याच्या मिटींग्स शिफ्ट करु शकते, बट आय मस्ट नो.. हु आर यु\nदिपकने नेहमीचा रस्ता सोडुन गाडी आडमार्गाने एका वळणावर वळवली. गाडी बर्‍याच वेळ खाचखळग्यातुन, खराब रस्त्याने चढावर जात होती. आजुबाजुला बर्‍यापैकी दाट झाडी होती. झाडांच्या फांद्या गाडीच्या काचांवर आपटत होत्या.\nकाही मिनीटांनी गाडी एका पठारावर येउन थांबली. थोड्याच अंतरावर दिपस्तंभ प्रकाशाचा झोत काळ्याकुट्ट अंधारात बुडालेल्या समुद्रावर फेकत होता. दुरवर गावातील रस्त्यावरचे दिवे लुकलुकत होते. समुद्राच्या लाटांचा धिरगंभीर आवाज येत होता.\nदिपक गाडीतुन खाली उतरला. पाठोपाठ माया सुध्दा उतरली.\nदिपकने गाडीच्या ग्लोव्��ज बॉक्स मधुन स्कॉचची एक बॉटल काढली आणि त्याचे दोन पेग बनवले.\nस्कॉचचा जळजळता घोट घश्याखाली उतरल्यावर तो काहीसा कंफर्टेबल झाला आणि मग जेनी पासुन त्याने आपली हकीकत सांगायला सुरुवात केली..\nत्याचवेळी दुरवर मुंबईतील आडवस्तीतील एका जुनाट इमारतीमध्ये पत्याचा डाव रंगला होता. सिगारेटच्या धुराने खोली पुर्ण भरुन गेली होती. धुराच्या त्या उग्र वासातच दारुचा कडवट वास पसरला होता. उंची मद्यापासुन ते देशीदारुपर्यंत सर्व प्रकारची मदीरा तेथे वाहत होती.\nइमारतीपर्यंत पोहोचणार्‍या एका चिंचोळ्या रस्त्यावरुन सफेद रंगाची एक ऑडी येत होती. एखाद्या तिसर्‍या नविन माणसाला त्या जुनाट, गरीबीने गांजलेल्या भागात ऑडी पाहुन डोळे विस्फारले असते. पण तेथील जाणकारांना मात्र ती गाडी आणि त्या गाडीत बसलेली व्यक्ती पुर्णपणे माहीती होती.\nगाडी इमारतीपाशी थांबताच सुस्तावलेली इमारत खाड्कन जागी झाली..\nसर्वत्र एकच कुजबुज. लोकांनी हातातील पत्ते, दारुचे ग्लास ठेवुन दिले आणि सर्वजण उभे राहीले.\nभाई, अर्थात माफीया जगताचा बादशहा ताड्ताड पावलं टाकत त्या इमारतीमध्ये शिरत होता. तोच नेहमीचा ट्रेडमार्क फुलाफुलांचा ‘हुला’ शर्ट, फिक्क्ट काळा कोट, दिवस असो वा रात्र डोळ्यावर चढवलेला गॉगल आणि हातामध्ये उंची सिगार.\nभाई सरळ आतल्या खोलीत शिरले.\nटेबलावर पैश्याने भरलेल्या ३ मोठ्या सुटकेस होत्या. भाईने त्याकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाला, “चिकना ला पाठव..”\nजॉनी चिकना, भाईचा भरवश्याचा शुटर बाहेर स्टुलावर पाय ठेवुन बसला होता. एक पाय गुडघ्यात मुडपुन त्यावर आपली स्नायपर बंदुक ठेवुन तो ती स्वच्छ करत होता.\nभाईने बोलावल्याचे कळताच तो बंदुक कडेला ठेवुन उठला आणि सरळ आतल्या खोलीत शिरला.\n“नो भाई.. पण मी सांगतो ना, त्याला गोळी नक्की बसली आहे.. जगणं शक्यच नाही..”\n“शो मी हिज बॉडी..”, सिगारेटच्या धुराचे हवेल गोल सोडत भाई म्हणाला\nभाई महीना होऊन गेला, आत्तापर्यंत समुद्रातील माश्यांनं गटकावला असेल त्याला.\n“मग त्याला माश्यांच्या पोटातुन बाहेर काढा.. पण एक तर त्याला शोधा.. आणि मेला असेल तर त्याची बॉडी आणा.. माझ्या भावाला मारणारा जिवंत असेल तर ते मी सहन करु शकत नाही. मला पुरावा हवा…”, भाई\n“भाई.. एवढ्या मोठ्या समुद्रात त्याला शोधायचा…”\n“त्याची मोटर-बोट.. ती तर सापडेल\n“हेलिकॉप्टर घे.. सगळा परीसर पिंजुन काढ…”\n“पण भाई.. बॉर्डर एरीया आहे.. हेलिकॉप्टरला परमिशन…”\nभाईने खिश्यातुन बंदुक काढली आणि जॉनी चिकनावर रोखली..\n“सो यु आर सेईंग.. इट्स नॉट पॉसिबल बाय यु\nजॉनी चिकनाच्या कपाळावर घर्मबिंदु जमा झाले. आजपर्यंत भाईला इतकं चिडलेले त्यानी कध्धीच पाहीलं नव्हतं. जॉनीवर आजपर्यंत त्याने कध्धीच आपली गन रोखली नव्हती.\nजॉनी खोलीतुन निघुन गेला\nजॉनी गेल्यावर भाईच्या कामाची सुत्र संभाळणारा बाबु आत आला.\nजॉनी प्रमाणेच बाबुचे नाव सुध्दा नक्की कुणाला माहीत नव्हते. भाईचे काम सांभाळणारा मॅनेजर आणि मॅनेजरचा बाबु झाला आणि तेंव्हापासुन सगळे त्याला बाबुच म्हणत..\nबाबुने सगळ्या डिलीव्हरीजचे स्टेट्स भाईला सांगीतले.. तो बोलत असतानाच भाईने त्याला थांबवले आणि म्हणाला, “मायाचा फोन आला होता\n“हो भाई”, बाबु.. “माल उतरलाय सगळा पोर्टवर.. नॉट टु वरी…”\nभाईच्या चेहर्‍यावर हास्य पसरले…\n“आय लव्ह दॅट गर्ल..”.. भाई स्वतःशीच पुटपुटला..\nदिपक तिकडे आपला पुर्व-इतिहास मनमोकळेपणाने मायाला सांगत होता.. आणि इकडे.. इकडे अंडरवल्डचे आणि मायाचे संबंध आहेत हे दिसत होते.\n तिचा आणि भाईचा काय संबंध ति माफीयाचीच एक हिस्सा आहे का ति माफीयाचीच एक हिस्सा आहे का आणि असेल तर दिपकचे काय होणार आणि असेल तर दिपकचे काय होणार माया दिपक जिवंत असल्याचे भाईला कळवेल का\n दिपकच्या मागे लागलेला हा ससेमिरा.. हा पाठलाग संपणार का दिपक सापळ्यात अडकणार का\nसर्व प्रश्नांची उत्तर लवकरच उघड होतील.. पाठलागच्या येणार्‍या पुढच्या भागांमध्ये..\nFollow डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा on WordPress.com\nप्लॅन बी-४- वाघा बॉर्डर\n1000000 alavani andaman aniket ashok saraf atmacharitra avani bhayakatha bhunga double cross ebook header katha love story manaatale manatale marathi marathi horror story marathi katha marathi natak marathi natak script marathi play marathi prem katha marathi romantic story marathi story paris prem katha story suspense suspense marathi thriller story travel travel diary अजंठा केव्हज अतुल कसबेकर अनुभव अफ्रिका ओजस काहीही घर थ्रिलर थ्रिल्लर दिवाळी पाठलाग पुणे पुरुष प्रेम प्रेमकथा प्रेम कथा फोटो भटकंती भयकथा भुंगा भुतकथा मजेदार मनातले मराठी मराठी कथा मराठी नाटक मराठी भयकथा मराठी स्टोरी मर्डर मास्टरमाईंड माहीती रहस्य रहस्यकथा रहस्यमय रॉबरी रोमॅंटीक कथा शुभेच्छा सायकल स्क्रिप्ट स्टार माझा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mangalwedha.com/sri-santa-damajipanta", "date_download": "2018-11-21T20:42:58Z", "digest": "sha1:ICOPEDFVVPEIOHBLW35FCBLFJKFT67TG", "length": 5845, "nlines": 44, "source_domain": "marathi.mangalwedha.com", "title": "श्री. संत दामाजीपंत - Mangalwedha", "raw_content": "\nइ.स. सन १००० ते १२०१\nइ.सन १४०० ते १५००\nइ. सन. १६०० ते १७००\nइ. सन १७०० ते १८००\nइ. सन १८०० ते १९००\nकोठारात धान्य आहे पण..\nश्री संत सिताराम महाराज\nश्री बाबा महाराज आर्विकर\nअमोल ज्वेलर्स व नोकिया गॅलरी\nप्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय\nया वेबसाईट वरील माहिती आपणास कशी वाटली त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय किंवा जर आपला काही आक्षेप असेल किंवा तक्रार असेल तर आपण info@mangalwedha.com या इमेल वर कळवा, आक्षेपार्ह मजकूर काढून टाकला जाईल..\nकिंवा इथे क्लिक करा\nआकाशी झेप घे रे पाखरा\nमंगळवेढयाचे सर्व संतापेक्षा श्री दामाजीपंतांची प्रसिध्दी फार आहे. त्यांचेच नावाने ही नगरी ओळखली जाते. इ.स. १४४८ ते १४६० ही दोन वर्षे श्री दामाजीचा दुष्काळ म्हणून ओळखली जातात. याच काळात दामाजीपंतानी मंगळवेढे येथे तहसीलदार असताना बिदर बादशहाचे अवकृपेची भिती न बाळगता सरकारी कोठारातील धान्य भुके ने व्याकूळ झालेल्या व मरणोन्मुख झालेल्यांना फुकट वाटले व लाखो लोकांचे जीव दुष्काळ समयी जगविले.\nबादशहाने या गुन्ह्याबद्दल श्री दामाजीपंतांना पकडून बिदर ला नेले. पण संकटकाळी भक्तांचा पाठीराखा पंढरीचा पांडूरंग विठू महाराचे रुप घेऊन बिदर दरबारात गेला व सहाशॆ खंडी धान्याचे एक लक्ष वीस हजार मोहरा भरून पावती घेऊन आला.\nदामाजी मंदीरातील श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री दामाजीपंताची मुर्ती\nश्री संत दामाजी मंदीर, मंगळवेढा\nत्यामूळे श्री दामाजीपंताना बिदर दरबारात हजर करताच बादशहाने त्यांचा सत्कार करून त्यांना बंधनमुक्त केले व तुमचे विठू महाराने तुमचे पैसे पोचते केलेचे बादशहाने सांगितले. श्री दामाजीपंतांना आश्चर्य वाटले व कोण विठू महार व आपणास सोडवण्यासाठी कोण आले होते याबद्द्ल त्यांना विस्मय वाटला. पंढरीच्या पांडूरंगाची ही कृपा झाल्याची त्यांना खात्री पटताच त्यांनी नौकरीचा राजीनाम तात्काळ दिला व राहीलेले आयुष्य पांडूरंगाच्या सेवेत खर्च केले. प्राणाची पर्वा न करता दुष्काळपिडीत लोकांची सेवा केली म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले आहे.\nश्री संत दामाजीपंताचे संपूर्ण चरित्रासाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-silo-mentality-2343", "date_download": "2018-11-21T21:04:19Z", "digest": "sha1:4FDESU7XIYLJFUU3DHUBVK3PKBSSNULM", "length": 25131, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon special article on silo mentality | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे तीन आठवड्यांपूर्वी घेतलेल्या केंद्र शासनाच्या विविध खात्यांच्या सचिव व उपसचिवांच्या बैठकीमध्ये आग्रहाने प्रतिपादन केले, की जोपर्यंत अधिकारीवर्ग ‘सायलो’मधून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत तो कार्यक्षमच होऊ शकत नाही.\nसायलो म्हणजे धान्य साठविण्याचे एक पारंपरिक साधन. आमच्या लहानपणी प्रत्येक घरामध्ये शेतामधील धान्य घरी आणल्यानंतर ते साठवून ठेवण्यासाठी लहान-मोठ्या कणगी असत. गाईच्या शेणाने घट्ट सारवून त्यांना व्यवस्थित लिंपून आतमध्ये धान्य साठवले जात असे. गरजेनुसार ते धान्य बाहेर काढून कुटुंबासाठी अथवा गरजवंतासाठी वापरले जात असे. ‘कणगी’लाच इंग्रजीत ‘सायलो’ म्हणतात.\nव्यवसायाच्या भाषेत सायलो म्हणजे अशी मानसिकता ज्यात आपल्याकडील ज्ञान, माहिती, अनुभव आपल्या सहकाऱ्यांना शेअर केले जात नाहीत. त्यातून कंपनीचेच नुकसान होते. आज मला सायलोची मुद्दाम आठवण झाली ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे तीन आठवड्यांपूर्वी घेतलेली केंद्र शासनाच्या विविध खात्यांच्या सचिव व उपसचिवांची दीर्घ बैठक. विषय होता अर्थातच शासनाच्या विविध जनकल्याण योजना योग्य वेळेत लाभार्थींपर्यंत पोचतात का नसतील तर त्यात अडचणी काय आहेत नसतील तर त्यात अडचणी काय आहेत या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी आग्रहाने प्रतिपादन केले, की जोपर्यंत अधिकारीवर्ग त्याच्या ‘सायलो’मधून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत तो कार्यक्षमच होऊ शकत नाही. समाजामधील प्रत्येक घटकापर्यंत पोचण्यासाठी ‘सायलो मेंटालिटी’ बदलणे गरजेचे आहे. कृषी विभागासाठी हे तंतोतंत खरे आहे.\nकेंद्र व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी किती तरी कल्याणकारी योजना आहेत; पण त्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे जिथे पोचणे गरजेचे असते तिथे पोचल्याच जात नाहीत. असे का होते याचा उलगडा अजूनही गरजू गरीब शेतकऱ्यांना होत नाही. अनेक कल्याणकारी योजना मंत्रालयात वातानुकूलित कक्षात तयार होतात, अर्थ नियोजन होते; पण प्रत्यक्ष शेतावर, बांधावर, गाव पातळीवर त्या यशस्वी होऊ शकतात का याचा विचार योजना तयार करणारे कधीच करत नाहीत. योजना राबविताना गाव पातळीवर अनेक अडचणी येतात. नियमांच्या भेंडोळ्यामध्ये जिल्हा, तालुका प्रशासन अडकून जाते आणि योजनेचा बोजवारा उडतो.\nकेंद्र शासनाच्या सचिव आणि उपसचिवांच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रालयास दिलेल्या बजेटपैकी एक टक्का बजेट हे नावीन्यपूर्ण निर्मितीसाठी देण्याचे आदेश दिले आहेत आणि या योजनांची यशोगाथा पाहण्यासाठी पाच ते सहा दिवस गाव पातळीवर जाण्यासाठी संबोधिले आहे. याचे उदाहरण द्यावयाचे झाले तर कीटकनाशक फवारणी यंत्राचे देता येऊ शकेल. एखाद्या सुशिक्षित शेतकऱ्याने नावीन्यपूर्ण फवारणी यंत्राची निर्मिती केली, तर ते कृषी क्षेत्रामधील नवीन संशोधन झाले. या संशोधनाचा संपूर्ण खर्च केंद्र शासनाने करावा ही अपेक्षा आहे. त्यानंतर कृषी मंत्रालयामधील सचिव, उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्या नावीन्यपूर्ण फवारणी यंत्राची पाहणी करून त्याची उपयुक्तता सिद्ध करणे गरजेचे आहे; पण दुदैवाने यातील काहीही घडत नाही. अधिकारीवर्ग आपल्या चौकटीबाहेर निघत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीविषयक शाश्‍वत प्रयोग इतिहासजमा होतात.\nयोजनेच्या अपयशातही तालुक्‍याचा अधिकारी जिल्ह्याकडे बोट दाखवितो, जिल्ह्याचा अधिकारी मुंबईकडे आणि मुंबई दिल्लीकडे बोट दाखवून हात झटकून टाकतात; पण जर मुख्य अधिकारी अथवा योजना निर्मिती करणारा गाव पातळीवर आला, तर संवादामधून अंमलबजावणीतील या सर्व अडीअडचणी सहज सुटू शकतात, त्यातून मार्ग निघू शकतो.\nपंतप्रधानांनी सर्व अधिकारीवर्गास गाव पातळीवर जाऊन जनतेमध्ये प्रत्येक महिन्यामधील पाच-सहा दिवस राहून त्यांच्या समस्यांचे, योजनांच्या यश-अपयशाची कारणे शोधून त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीच्या वृत्तांतानंतर भारत सरकारच्या मुख्य सचिवांनी सर्व मंत्रालयांच्या सचिवांना या सर्व योजनांच्या त्वरित आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी ३९ नियमांची प्रश्‍नावलीच दिली आहे व त्याची उत्तरे मागविली आहेत. प्रत्येक प्रश्‍न सोडविण्यासाठी तुम्ही खरेच संवेदनशील आहात का हा प्रश्‍न पुन्हा विचारण्यात आला आहे. योजनांची अंमलबजावणी करताना वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये संवाद होतो का हा प्रश्‍न पुन्हा विचारण्यात आला आहे. योजनांची अंमलबजावणी करताना वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये संवाद होतो का यावरसुद्धा यात भर दिलेला आहे. शासकीय कल्याणकारी योजनांच्या अपयशामध्ये या अशा संवादाचा कायम अभावच असतो.\nकल्याणकारी योजना राबविण्यासाठी शासकीय अधिकारीवर्गाने काही नावीन्यपूर्ण प्रयोग केले, तर केंद्र शासनाच्या संबंधित मंत्रालयाकडून त्यांना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. अधिकारीवर्गाने प्रत्यक्ष गाव पातळीवर योजना राबवून कशा यशस्वी होतील यासाठी असे पुरस्कार प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार आहेत. माझे हरियानातील जवळचे स्नेही पंचविशीत असताना जिल्हाधिकारी झाले. त्यांनी वृक्ष लागवडीसाठी तरू यात्रेचा प्रयोग केला. वृक्षबाळांच्या पालख्या काढून समारंभातून ती बाळे गावकऱ्यांना देऊन त्यांच्या घराजवळ, शेतात, परिसरात हजारो वृक्ष लावले. आज हे वृक्ष अतिशय देखणे व डेरेदार झाले आहेत. या कल्पक अधिकाऱ्याच्या अशा नावीन्यपूर्ण कल्पनेमुळे मागील वर्षी आपल्या पंतप्रधानांनी त्यांचा उत्कृष्ट कार्यक्षम जिल्हाधिकारी म्हणून गौरव केला.\nकल्याणकारी योजनांची अंमलबजावणी कशी होते हे तपासून उत्तम शासन पुरविणाऱ्या कार्यक्षम अधिकाऱ्यांचा गौरव करणे यासाठी क्रमप्राप्त ठरते आणि नेमक्‍या याच कारणासाठी एका वृत्तपत्र समूहाने माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बदल घडविणाऱ्या सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचे ठरविले आहे. शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, कृषी, केंद्रीय योजनांची अंमलबजावणी, लोकसहभाग अशा १५ विविध विभागांमधून जिल्हाधिकारी निवडले जातील.\nआपल्या देशात आज ७०० जिल्हाधिकारी आहेत. त्यांना त्यांच्या सायलोमधून बाहेर पडून प्रत्यक्ष गाव पातळीवर जनमानसात मिळून मिसळून काम करावे लागणार आहे. उत्तम कार्यपद्धती व नव संकल्पनांची, पारदर्शी कारभाराची त्यांच्याकडून अपेक्षा तर आहेच; पण त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची क्षमतासुद्धा हवी. राज्यभर शेतकरी आपल्या शेतावर विव��ध प्रयोग करीत असतो. कमी खर्चापासून ते शाश्‍वत शेतीचे हे प्रयोग असतात. पूरक व्यवसाय, मूल्यवर्धनात शेतकऱ्यांच्या पातळीवर अनेक बदल पहावयास मिळतात. या प्रयोगांची वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या शेतावर जाऊन पाहणी करणे, त्यांना प्रोत्साहनात्मक आर्थिक मदत देणे एवढेच नव्हे, तर हे तंत्र इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे गरजेचे आहे. अशा यशोगाथा गाव पातळीवर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आकारास आल्या, तरच खऱ्याअर्थाने शेतकरी स्वावलंबी आणि आनंदी होऊ शकेल.\nडॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१\n(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)\nनरेंद्र मोदी व्यवसाय कृषी विभाग प्रशासन यंत्र दिल्ली\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉ���्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...\nमेळघाटातील शेती आणि समाजमेळघाटात अादिवासी शेतकरी बांधव अजूनही निसर्गाला...\nथेट पणन उत्तम पर्याय दसरा, दिवाळी आणि लग्न-...\nबँकिंग क्षेत्रावरील 'बुडीत' भार बुडीत कर्जे ही सध्या बँकिग व्यवस्थेतील मोठी...\nइडा पिडा टळो दिवाळीची धामधुम सर्वत्र चालू आहे. बळीच्या...\nशेतीतील अंधार करुया दूर... माझ्या आईवडिलांना शेतीची खूपच आवड होती....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Government-hospital-got-cleaned-ratnagiri/", "date_download": "2018-11-21T20:01:40Z", "digest": "sha1:E6AMAIMP67ITZS65BWH5Y2B3EQEIELSK", "length": 3737, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शासकीय रुग्णालय झाले चकाचक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › शासकीय रुग्णालय झाले चकाचक\nशासकीय रुग्णालय झाले चकाचक\nसंत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने सद‍्गुरू बाबा हरदेवजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाधर विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. याअंतर्गत रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.\nया अभियानाचा प्रारंभ डॉ. विकास कुमरे, नगरपरिषद नियोजन सभापती सुहेल मुकादम, विक्रांत चव्हाण, दिनकर कांबळे, मंडळाचे संयोजक रमाकांत खांबे, संचालक बाबाजी नवेले, सुचिता पिलणकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी भगवान मोटे यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली. सकाळी 9 ते 1 या वेळेत जिल्हा रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. रुग्णालय व नगरपरिषद रत्नागिरी यांनी आवश्यक साहित्य व कचरा उचलण्यासाठी गाडी दिल्याबद्दल संयोजक रमाकांत खांबे यांनी त्यांना धन्यवाद दिले. या कार्यक्रमात अनेकांनी सहभाग घेतला.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Ratnagiri-Water-scarcity-problem/", "date_download": "2018-11-21T20:07:14Z", "digest": "sha1:P2AJOMBMCDP3GHW2VKFY6ERFGFXVV6VC", "length": 4211, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " यंदाही पाणीटंचाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › यंदाही पाणीटंचाई\nगतवर्षी पावसाने किमान सरासरी गाठली असल्याने आणि जलयुक्‍त शिवार योजना राबविताना आलेल्या तांत्रिक अडचणी, तसेच कागदावरच उद्दिष्ट पूर्तता केलेल्या वनराई बंधार्‍यांमुळे यंदाच्या उन्हाळ्यातही पाणीटंचाईची समस्या कायम राहणार आहे. यावर्षी अनेक तालुक्यांचा संभाव्य आराखडा तयार करताना गावांच्या दुपटीने वाड्यांची संख्या प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने पाणीटंचाई आराखड्यात 147 गावांमधील 210 वाड्यांच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. मार्चअखेरपर्यंत या गावांमध्ये 28 टँकरचे नियोजन आराखड्यात करण्यात आले आहे.\nजिल्ह्याच्या कृती आराखड्यात दीड कोटीचा पाणीटंचाई आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील पाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी सव्वाशे कोटीचा समावेश करताना पावणेतीन कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. जिल्हा प्रशासनाने 2019 पर्यंत जिल्हा टँकरमुक्‍तीच्या उद्देशाने विविध योजना राबविल्या. यात जलयुक्‍त शिवार योजनेमध्ये या वर्षी 107 गावांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या योजना राबवताना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे या वर्षी 50 टक्के योजनाच कार्यान्वित होणार असल्यामुळे समाविष्ट असलेली गावे टंचाईग्रस्तच राहणार आहेत.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214809-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/6/10/Netradan-Shreshthdan.aspx", "date_download": "2018-11-21T20:55:21Z", "digest": "sha1:2YST54C4ASO3YWS4TYXLKTX7OJQ6JZ2P", "length": 17813, "nlines": 83, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "नेत्रदान : श्रेष्ठदान", "raw_content": "\nबालविकास विद्या मंदिराचे प्रांगण विद्यार्थी व पालकांनी फुलून गेले होते. गेले तीन दिवस चाललेल्या स्नेहसंमेलनाचा आज समारोप होणारा होता. गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ होता. प्रमुख पाहुणे होते, डॉ. पाटील - नामवंत नेत्रतज्ज्ञ. या वर्षी मुख्याध्यापकांच्या मनात एक अभिनव कल्पना होती. प्रमुख पाहुण्यांना भाषण करायला सांगण्याऐवजी दोन विद्यार्थ्यांनीच त्यांची मुलाखत घ्यावी. डॉ. पाटील यांना ही कल्पना पसंत पडली. ठरलेल्या वेळी कार्यक्रम सुरू झाला. जोशीबाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली व दहावीतील अनिता व संदीप या विद्यार्थ्यांनी मुलाखत सुरू करावी असे सांगितले.\nअनिता : नमस्कार डॉ. पाटील सर.\nसंदीप : नमस्ते डॉ. पाटील सर.\nडॉ. पाटील : नमस्ते मुलांनो, पण तुम्ही मला सर म्हणण्याऐवजी डॉ. काका म्हणा, मला आवडेल.\nअनिता : बरं डॉ. काका. आज आम्हाला तुमच्याकडून नेत्रदानाविषयी माहिती जाणून घ्यायची आहे. आम्हांला पडलेले प्रश्न आम्ही आता विचारतो.\nडॉ. पाटील : हो, विचारा.\nसंदीप : सगळ्यांत आधी हे सांगा काका, की नेत्रदान कुणाला उपयोगी पडते म्हणजे सर्वच अंधांना ते उपयोगी असते का\nडॉ. पाटील : नाही. फक्त नेत्रपटलाने म्हणजे कॉर्नियाने अंधत्व आले असताना नेत्रदानाचा उपयोग होतो. समाजाला फायदा व्हावा म्हणून माणसाने मरणोत्तर नेत्रदान करावे. मृत व्यक्तीने सांगितले नसेल तर जवळचे नातेवाईकही असा निर्णय घेऊ शकतात.\nअनिता : डॉ. काका या नेत्रदानाचा कसा फायदा होतो समाजाला\nडॉ. पाटील : डोळ्यांतील बुबुळावरचा पारदर्शक, मऊ पेशींचा पडदा ज्याला कॉर्निया किंवा नेत्रपटल म्हणतात. त्याचा वापर करून त्या दोषाने पीडित अंधाला दृष्टी मिळवून देता येते; तसेच डोळ्यांच्या विविध आजारांवर उपचार शोधण्यासाठी संशोधन, अभ्यास करायलाही ते उपयुक्त ठरते.\nसंदीप : डॉ. काका, कॉर्निअल अंधत्व म्हणजे काय\nडॉ. पाटील : कॉर्निया म्हणजे नेत्रपटल हा बुबुळ झाकणारा वा त्यावर असणारा अति मृदू पेशींचा पारदर्शक पडदा असतो. कोणत्याही कारणाने तो खराब झाला, फाटला वा अर्धपारदर्शक, अपारदर्शक झाला तर दृष्टी अचानक मंद होते वा नाहीशी होते. म्हणजेच अंधुक दिसते वा दिसेनासे होते याला कॉर्निअल अंधत्व म्हणतात.\nअनिता : एखाद्या चांगल्या पाहू शकणार्‍या माणसाला अचानक असे काय होऊ शकते\nडॉ. पाटील : कोणत्याही प्रकारचा अपघात घडल्यास असे होऊ शकते. मुलांच्या बाबतीत खेळताना वा भांडताना डोळ्यांवर बसणारा मार, पेन-पेन्सिली यांसारखी काही वस्तू डोळ्यांत खुपसणे इत्यादी, मोठ्या माणसांच्या बाबतीत रस्त्यावर झालेले अपघात. कारखान्यामध्ये झालेले रासायनिक स्फोट वा डोळ्यांत काही धातूचे कण जाणे अशासारख्या गोष्टीने हे घडू शकते. त्याचप्रमाणे काही (इन्फेक्शन) संसर्गामुळे व कुपोषणामुळे अंधत्व येऊ शकते.\nसंदीप : अशा पद्धतीने आलेले अंधत्व बरे होऊ शकते का हो डॉ. काका\nडॉ. पाटील : हो बर्‍याच प्रमाणात. खराब झालेल्या कॉर्निया बदलून नवा, सशक्त कॉर्निया त्या जागी लावता आला तर हे अंधत्व दूर होऊ शकते. याला ‘नेत्रपटल प्रत्यारोपण’ असे म्हणतात. कृत्रिम बनवता येत नसल्याने अजूनतरी मानवी नेत्रपटल दानावरच अवलंबून राहावे लागते.\nअनिता : आपण हे कुठून मिळवू शकतो\nडॉ. पाटील : सुदैवाने मृत व्यक्तीचे नेत्रपटल त्याच्या मृत्युपासून 4 ते 6 तासांच्या आत काढून गरजूंसाठी वापरता येते आणि फक्त मृताचेच नेत्रपटल घेता येते. जिवंत व्यक्ती कोणत्याही कारणाने हे दान करू शकत नाही. आपल्याकडे तसा कायदाच आहे.\nसंदीप : पण डॉ. काका, ज्यांना नेत्रदान करायचे आहे त्यांनी काय करावे मग\nडॉ. पाटील : डोळे फक्त माणसाच्या मृत्यूनंतरच काढता येतात. त्यामुळे आपण आपली नेत्रदानाची इच्छा जवळच्या नातेवाईकांजवळ बोलून ठेवावी. तेच लोक आय बँकेला म्हणजे नेत्रपेढीला कळवून बोलावू शकतात.\nअनिता : नेत्रपेढी म्हणजे काय ती काय प्रकारे काम करते हे सांगा ना डॉ. काका.\nडॉ. पाटील : नेत्रपेढी ही समाजाच्या भल्यासाठी काम करणारी नफा न कमवणारी अशी धर्मदाय संस्था असते. मृत व्यक्तीचे नेत्रपटल काढणे, त्यावर आवश्यक त्या प्रक्रिया करणे व ते गरजूंपर्यंत पोहोचवणे हे काम ही संस्था करते. सध्या भारतात 500च्या जवळपास अशा संस्था आहेत.\nअनिता : पण याचा दुरूपयोग होणार नाही कशावरून\nडॉ. पाटील : या संस्थांचे ‘मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994’च्या अंतर्गत सरकारकडे नोंदणी करावी लागते. त्यांना डोळ्यांच्या खरेदी-विक्रीची परवानगी नसते. जर कुणी कायदा मोडला तर शिक्षा होते.\nसंदीप : नेत्रपेढीशी संपर्क कसा साधायचा\nडॉ. पाटील : बी.एस.एन.एल.ने संपूर्ण भारतात 1919 हा टोल फ्री नंबर नेत्रपेढ्यांसाठी दिला आहे, त्यावर संपर्क साधता येतो. स्थानिक वर्तमानपत्रांकडे वा गावातील मोठ्या दवाखान्यात चौकशी केली तरी जवळच्या नेत्रपेढीचा क्रमांक मिळू शकतो.\nअनिता : फोन केल्यावर मग पुढे काय करायचे असते\nडॉ. पाटील : फोन केल्यावर नेत्रपेढीतील कर्मचारी आवश्यक काळजी घेण्याचे सांगून लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचतात. त्या गटात प्रशिक्षित तंत्रज्ञ व डॉक्टर असतात. 15 ते 20 मिनिटांमध्ये नेत्रपटल काढण्याचे काम पूर्ण होते. या वेळी नातेवाईकाची सही, दोन साक्षीदारांसमोर घेतली जाते.\nसंदीप : काळजी घ्यायची म्हणजे काय करायचे असते ती व्यक्ती तर मृत असते ना\nडॉ. पाटील : हा चांगला प्रश्न विचारलास. सर्वप्रथम खोलीत पंखा चालू असेल तर तो बंद करावा. शक्य असेल तर ए.सी. चालू करावा. मृताच्या डोक्याखाली हलकेच उशी ठेवून डोके वर उचलून ठेवावे. पापण्या नीट बंद झाल्याची खात्री करावी. बंद डोळ्यांवर स्वच्छ, ओल्या कापडाची पट्टी ठेवावी. मृत्यूचा दाखला तयार ठेवावा व नेत्रपेढीला फोन करून, जवळच्या खुणांसहीत व्यवस्थित, सविस्तर पत्ता सांगावा. म्हणजे नेत्रपेढीच्या लोकांना सापडणे व येणे सोपे होते.\nअनिता : डोळे काढले की ती व्यक्ती विद्रूप दिसत असेल ना शिवाय असे व्यंग तयार करणे धर्माला मान्य असते का\nडॉ. पाटील : एक भीती मनातून काढली पाहिजे की, डोळे काढल्याने व्यक्ती विद्रूप दिसते. डोळ्याचा फक्त कॉर्निया वा बुबुळ काढले जाते व त्यानंतर डोळे व्यवस्थित बंद केले जातात. त्यामुळे चेहरा अजिबात विद्रूप दिसत नाही आणि धर्माचं विचाराल तर सर्व धर्म याला मान्यताच देतात. मृतदेहाबरोबर जाळून राख होण्यापेक्षा वा मातीत मिसळून वाया जाण्यापेक्षा दोन गरजूंना दृष्टी देणे हे केव्हाही पुण्याचेच काम ठरेल. त्या माणसाच्या आयुष्याचे सार्थकच झाले असेच म्हणावे लागेल.\nसंदीप : नेत्रदान कोणाला करता येते\nडॉ. पाटील : कुणालाही करता येते. त्याला वयाची, लिंगाची, धर्माची कोणतीही अट नाही. चष्मा असणारी व्यक्ती अगदी मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीलाही नेत्रदान करता येते. फक्त रेबीज, धनुर्वात, एड्स, कावीळ, कॅन्सर यांसारख्या काही आजाराचे रुग्ण नेत्रदान करू शकत नाहीत. नेत्रपेढीचे तज्ज्ञ डोळ्यांबरोबर थोडेसे रक्तही घेतात व तपासणीनंतर ते नेत्रपटल दुसर्‍यास देण्याजोगे आहे की नाही ठरवतात.\nमी आज तुम्हा सर्वांना आवाहन करतो, की आपण स्वत: तसेच इतरांनाही नेत्रदानासाठी प्रोत्साहित करा. गरजूंच्या संख्येपेक्षा दात्यांची संख्या अगदीच कमी आहे. ईश्वराने दिलेली ही अमूल्य देणगी, तिची मृत शरीरासह विल्हेवाट न लावता गरजू रुग्णांना द्या. समाजाचे ॠण फेडणेच आहे हे एक प्रकारे.\nअनिता : धन्यवाद डॉ. काका तुम्ही इथे आलात व आमच्या शंकांचे निरसन केलेत. मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सांगते की, इथून पुढे आम्हीही या नेत्रदान चळवळीला आमच्या परीने हातभार लावू. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवू. धन्यवाद\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/427525-2/", "date_download": "2018-11-21T19:39:30Z", "digest": "sha1:KJBK6MU5KAI2NXOYBFLPXZEHDQKDQYHC", "length": 7329, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा मोठा धोका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा मोठा धोका\nपळसदेव- पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर ते भिगवण दरम्यान अनेक ठिकाणी अवैधरित्या महामार्गाचे कठडे तोडून महामार्ग ओलांडण्यासाठी रस्ता तयार केल्याने अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.\nपुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठी गावे कंपन्या, एमआयडीसीसाठी महामार्गावर दुतर्फा बाजूला जाण्यासाठी सोय केली आहे .मात्र, इंदापूर ते भिगवण दरम्यान अनेक ठिकाणी ढाबा, पेट्रोल पंपचालक तसेच छोट्या छोट्या वस्त्यावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी रास्ता ओलांडण्यासाठी किंवा गुरे रस्त्याच्या एका बाजुवरून दुसऱ्या बाजूला नेण्यासाठी अवैधरित्या महामार्गाचे दुभाजकाचे कठडे तोडून रस्ता केला असल्याने अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.\nतोंडेवस्ती, लोणी देवकर, थोरातवस्ती, डाळज नं 3 परिसरात इंदापूर ते भिगवण मार्गावर सुमारे 17 ठिकाणी अशाचपद्धतीने अवैध प्रकारे रस्ता दुभाजक तोडला आहे. वस्ती नसलेल्या ठिकाणी वाहनांचा वेग अधिक असतो. अशातच गुरे घेऊन अथवा नागरिक दुचाकी घेऊन अचानक रस्त्यावर येतात त्यामुळे अनेकदा अपघात झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्ता दुभाजकावर उगवलेले गावात चारण्यासाठी काही नागरिक दुभाजक जवळच गुरे बांधत असल्याने मुक्‍या प्राण्यांचा जीवही धोक्‍यात आला आहे. तरी अवैधरित्या रस्ता दुभाजक तोडून केलेले रस्ते बंद करून भविष्या��� होणारे अपघात टाळावे, अशी मागणी प्रवशांमधून होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरुपयाचे ‘अवमूल्यन’ इतर चलनांच्या तुलनेत कमीच : शहा\nNext articleआशिया चषक २०१८ : नाणेफेक जिंकून बांग्लादेश संघाचा फलंदाजीचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/celebrity/", "date_download": "2018-11-21T21:12:49Z", "digest": "sha1:ZIU2GABO2T2WNCHLKEIBEMFRBBR7XG25", "length": 28637, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Celebrity News in Marathi | Celebrity Live Updates in Marathi | सेलिब्रिटी बातम्या at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nशेकडो ज्वलंत प्रश्न आणि बुद्धाचा उपदेश\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nअशी करा भाऊबीज साजरी...\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसोलापूर : भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या ... ... Read More\nफुलांनी सजलेल्या बेडवर काजल अग्रवालच्या खास अदा, फोटो व्हायरल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nटॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री काजल अग्रवाल ही नेहमीच आपल्या चार्मसाठी चर्चेत असते. ती टॉलिवूडची सध्याची सर्वात क्यूट अभिनेत्री मानली जाते. ... Read More\nWorld Post Day : हे हाेतं या सेलिब्रेटींनी लिहीलेलं शेवटचं पत्र\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअाज जागतिक टपाल दिन अाहे. त्यानिमित्त सेलिब्रेटींनी शेवटचं पत्र केव्हा लिहीले हाेते हे जाणून घेण्याचा अाम्ही प्रयत्न केला. ... Read More\nPost OfficeCelebrityAmey Waghपोस्ट ऑफिससेलिब्रिटीअमेय वाघ\n#MeToo: बॉलिवूडच्या 'या' सेलेब्रिटींवरही झालाय लैंगिक शोषणाचा आरोप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n 'एक्स मॅन'च्या लोकप्रिय अभिनेत्रीला ९५१ कोटींचा दंड, चीन सरकारचा दणका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nफॅन केवळ चीनमध्ये नव्हे, तर हॉलीवूडमध्येही खूप लोकप्रिय आहे. तिच्यावर आणि तिच्या कंपनीवर कर बुडवल्याचा ठपका ठेवत चीन सरकारने नोटीस बजावली आहे ... Read More\nइंटरनेटवर 'या' सौंदर्यवतींना सर्च करणं पडू शकतं महागात, बघा सेलिब्रिटींची यादी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजर तुम्हीही असं करत असाल तर आता तुम्हाला जरा सावध राहण्याची गरज आहे. कारण अशाप्रकारे काही सेलिब्रिटींना इंटरनेटवर सर्च करणे तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. ... Read More\nजान्हवी कपूरकडून शिका; लेहेंग्यामध्येही सुंदर दिसा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजान्हवी कपूरने दणक्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा पहिला वहिला चित्रपट 'धडक'च्या प्रमोशनदरम्यान तिने घातलेल्या आउटफिट्सने सर्वांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. ... Read More\nपॉपस्टार रेमो फर्नांडिसच्या निर्दोष मुक्ततेस हायकोर्टात आव्हान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअल्पवयीन मुलीला शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात प्रख्यात पॉप गायक रेमो फर्नांडिस याला येथील बाल न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याच्या निवाड्यास समाजकार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. ... Read More\nFilmfare Awards (Marathi)2018: मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबईच्या गोरगाव येथील नेस्को ग्राऊंडमध्ये दिमाखदार ४ थ्या जिओ फिल्मफेअर अवार्ड्स मराठी २०१८’ सोहळ्यास सुरूवात झाली आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे पर्व आहे. ... Read More\nFilmfare Awards Marathi 2018Sai TamhankarMithila PalkarFilmfare Awards 2018Celebrityफिल्मफेअर अवार्ड्स मराठी 2018सई ताम्हणकरमिथिला पालकरफिल्मफेअर पुरस्कार २०१८सेलिब्रिटी\nशिल्पा शेट्टीचं हटके साडी कलेक्शन तुम्ही पाहिलतं का\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकां���ा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/bajhar-samiti-strike-in-aurangabad/", "date_download": "2018-11-21T19:59:59Z", "digest": "sha1:4PPNUTEX4OYEZY3ZWQJ3HGL57OPBNJ2S", "length": 5750, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औरंगाबाद : हमी भावाच्या मागणीसाठी बाजार समितीत आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबाद : हमी भावाच्या मागणीसाठी बाजार समितीत आंदोलन\nऔरंगाबाद : हमी भावाच्या मागणीसाठी बाजार समितीत आंदोलन\nशेतीमालाची शासनानेच ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यात यावी, तूरीची प्रतिक्‍विंटल पाच हजार ४५० रुपयांप्रमाणे खरेदी करा, उशिराने तूर खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकर्‍यांची तीन महिने झालेली लूट भरून द्या, या मागण्यांसाठी जय किसान आंदोलन, मराठवाडा लेबर युनियन आणि स्वराज अभियानतर्फे बाजार समितीवर शनिवारी (दि. १७) आंदोलन करण्यात आले.\nशेतकरी जगला, तर देश जगेल, सरसकट कर्ज माफी मिळाली पाहिजे, शेतकर्‍यांची लूट थांबवा, अशा घोषणांनी बाजार समिती परिसर दणाणून सो���ला. सरकारने ठरविलेला हमी मिळत नसल्याच्या शेतकरी तक्रारी करत आहेत, तूरीचा भाव ५ हजार ४५० ठरवलेला असताना व्यापारी ३ हजार आठशे ते ४ हजार पाचशे भावाने खरेदी करत असून प्रतिक्‍विंटल नऊशे ते दीड हजारांची लूट केली जात आहे. उशिराने खरेदी केंद्र सुरू झाल्याने व्यापार्‍यांना कमी भावात तूर द्यावी लागली, शेतकर्‍यांच्या या लूटीस जबाबदार कोण, नोव्हेंबरमध्ये सरकारी खरेदी केंद्र सुरू का केले नाही, असे प्रश्‍न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केले. यावेळी हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, डॉ. सुधीर देशमुख, सरचिटणीस देविदास किर्तीशही यांची उपस्थिती होती.\nआंदोलकांतर्फे बाजार समिती सभापतींना देण्यात आलेल्या निवेदनात शेतकर्‍यांचे झालेले नुकसान सरकार किंवा बाजार समितीने भरून देण्याची मागणी केली आहे. तसेच तूरी प्रमाणेच शेतकर्‍यांना इतर शेतीमालाची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमूक्‍त करा, बाजार समिती हद्दित, माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजाणी करा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/If-the-fish-is-not-stopped-importing-otherwise-protest-will-be-conducted-says-mla/", "date_download": "2018-11-21T20:00:56Z", "digest": "sha1:N3NJST5OQBOAKZHXQA6XD26I6NV43NDI", "length": 6373, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मासळी आयात बंद न केल्यास आंदोलन छेडणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मासळी आयात बंद न केल्यास आंदोलन छेडणार\nमासळी आयात बंद न केल्यास आंदोलन छेडणार\nभाजप सरकार चांगल्या दर्जाची मासळी अल्पदरात गोमंतकीयांना पुरवण्यात अपयशी ठरल्याने फार्मोलिनयुक्त घातक मासळीची आयात करून जाणीवपूर्वक गोमंतकीयांचा जीव धोक्यात घालत आहे. सरकारने तोंडी आश्वासने न देता प्रत्यक्षात कृती करून परराज्यातून मासळीची आयात बंद करावी. अन��यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू ,असा इशारा कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.\nरेजिनाल्ड म्हणाले की, ओडिशा सारख्या अनेक राज्यात काही वर्षांपूर्वी फार्मोलिन हा घातक घटक मासळीत आढळल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीतही महाराष्ट्र , ओडिशा, तामिळनाडू,आंध्रप्रदेश, केरळ आदी राज्यांतून सरकार मासळीची आयात करत आहे.\nदोन दिवसांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाने माडेल येथील घाऊक मासळी बाजारात आयात मासळीची चाचणी करून त्यात फार्मोलिनचा अंश असल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट केले होते. दुसरी चाचणी बांबोळी येथील प्रयोगशाळेत करण्याची गरजच नव्हती. दुसरा अहवाल नकारात्मक आल्याचे दर्शवून सरकार आपले घोटाळे लपविण्याचे काम करत आहे.\nफार्मोलिन हे रसायन मानवी अररोग्याला घातक असून हळुहळू आरोग्यावर परिणाम करणारे आहे. याची जाणीव असतानाही सरकार गोमंतकीयांना बळी घेत आहे. दिवस रात्र एक करून गोमंतकीय खलाशी विविध प्रकारचे मासे गोमंतकीयांच्या ताटात पोचवितात. गोमंतकीयांना उत्कृष्ट दर्जाची मासळी चांगल्या किमतीत देण्यास गोमंतकीय खलाशी खंबीर आहेत. मात्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वतः आपण मासळीच्या मोहात लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घेऊन गोव्यात परतलो,असे सांगत असून आयात होणारी फार्मोलिन युक्त मासळी स्वीकारतात, हे पाहून आश्चर्य वाटते,असे रेजिनाल्ड म्हणालेे.\nबाजारात विकले जाणारे मासे तसेच फळ भाज्यांसारखे अन्य खाद्यपदार्थ अन्न आणि औषध प्रशासनाने रोजच्या रोज तपासणे महत्वाचे आहे. तर हॉटेल्स, कॅन्टीन, व अन्य स्टॉल्स वरील खाद्यपदार्थांची चाचणीही प्रशासनाने करावी, अशी मागणी आमदार रेजिनाल्ड यांनी प्रशासनाकडे केली.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Learning-abroad/", "date_download": "2018-11-21T20:02:06Z", "digest": "sha1:EDGNFZWAMRJBXYJFGJ5PQWZRX7VUXEIX", "length": 9434, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परदेशात शिकताना... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › परदेशात शिकताना...\nउच्च शिक्षणासाठी परदेशात जाणे ही बाब आता नवीन राहिली नाही. भारतीयांना नेहमीच परदेशी शिक्षणाचे आकर्षण राहिले आहे. काही मंडळी परदेशात शिक्षण घेऊन भारतात येतात, तर काही जण परदेशातच स्थायिक होतात. परदेशातील शिक्षण म्हणजे पालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागते. चांगल्या शिक्षण संस्थेत शिक्षण घ्यायचे म्हटले, तर त्याची फीदेखील आपल्या कल्पनेबाहेर असते. त्यामुळे सर्वसामान्यांना परदेशी शिक्षण आवाक्यात राहावे यासाठी बँकांनी शिक्षण कर्जाची सोयही उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून आपले पाल्य परदेशात नामांकित शैक्षणिक संस्थात शिक्षण घेऊ शकतात. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियातील शिक्षण हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने शिष्यवृत्ती किंवा कर्ज याची जुळवाजुळव करत परदेशात जातात. शिक्षणासाठी खर्चाची सोय झाली असली, तर कधी कधी तेथे राहण्याचा, खाण्याचा खर्चही कल्पनेपेक्षा अधिक असतो.\nप्रत्येक खर्चासाठी पालकांना देशातून पैसा पाठवणे शक्य नसते किंवा काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे दैनदिंन खर्च भागवण्यासाठी काही वेळेस तात्पुरत्या नोकर्‍या कामाला येतात. काही शैक्षणिक संस्था कॅम्पस आवारातच विद्यार्थ्यांना काही तासांसाठी रोजगार उपलब्ध करून देतात, जेणेकरून विद्यार्थी आपला खर्च भागवू शकतील. जास्तीत जास्त आठवड्यात वीस तास काम करण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यातून काही प्रमाणात विद्यार्थी पैसा जमा करू शकतात. हा झाला एक मार्ग. याशिवाय अनेक असे पर्याय आहेत की त्यातून आपण स्वत: पैसा उभारू शकतो. परदेशात आर्थिक स्रोताचे मार्ग कोणते आहेत, हे माहिती करून घेणे गरजेचे आहे. पार्टटाइम जॉबे, शिष्यवृत्ती किंवा पर्यायी कर्ज यातून काही प्रमाणात खर्चाचा भार हलका करू शकतो. या पर्यायांबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेऊ.\nGraduate Assistantship : आपल्याला पैशाची गरज आहे, असे आपण वैयक्‍तिकरीत्या संस्थेला किंवा विद्यापीठाला अर्ज करू शकतो. या योजनेंतर्गत अनेक विद्यापीठ काही प्रमाणात ट्युशन फीची सोय करून देतात. त्याचप्रमाणे मासिक विद्यार्थी भत्ताही या माध्यमातून आपल्याला मिळू शकतो. यातून आपण राहण्याच्या खर्चाचा भार काही प्रमाणात उचलू शकतो. विद्यापीठातील प्रोफेसर किंवा उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना संशोधनात मदत केली, तर संस्था किंवा संबंधित व्यक्‍ती आपल्याला शुल्क देते.\nScholarship : अनेक विद्यापीठे किंवा शैक्षणिक संस्था या हुशार, गरजू आणि चांगले मार्क मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असतात. या शिष्यवृत्तीचे स्वरूप वेगवेगळे असते. आपण कोणत्या शिष्यवृत्तीला पात्र ठरतो, हे पाहणे गरजेचे असते. ही शिष्यवृत्ती एका वर्षासाठी असू शकते किंवा तीन, पाच वर्षांसाठीही असू शकते. अध्यापनाच्या काळात जर आपल्याला चांगले गुण, ग्रेड मिळाला तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आपण सुमारे 75 टक्क्यांपर्यंतची ट्युशन फी भरू शकतो.\nAlternative loans : जर तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल आणि कर्जाचा भार उचलण्याची क्षमता असेल, तर कर्ज उचलू शकतो आणि हप्त्याच्या रूपातून त्याची परतफेड करू शकतो. काही बँका परदेशात राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी थेट कर्ज उपलब्ध करून देतात. तो परदेशस्थ नागरिक किंवा ग्रीन कार्ड होल्डर असेल आणि त्याच्या गॅरंटरची चांगली पार्श्‍वभूमी असेल, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाबरोबरच अन्य कर्जही उचलण्याची सोय उपलब्ध असते. बँकांच्या अटी आणि नियमांचे पालन केल्यास हे कर्ज आपल्याला सहज मिळू शकते.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Reserved-forest-areas-increase-in-kolhapur-district/", "date_download": "2018-11-21T20:22:51Z", "digest": "sha1:RQCHIAJYFUGU225PT3IQ6QC254WIXL4E", "length": 6485, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात राखीव वन क्षेत्र वाढणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जिल्ह्यात राखीव वन क्षेत्र वाढणार\nजिल्ह्यात राखीव वन क्षेत्र वाढणार\nकोल्हापूर : अनिल देशमुख\nजिल्ह्यातील आणखी 43 हजार 337 हेक्टर जमीन राखीव वनासाठी मिळणार आहे. याबाबतची अधिसूचना गुरुव��री जारी करण्यात आली. तीन तालुक्यांतील या जमिनीचा राखीव वन म्हणून यापुढे वापर केला जाणार असल्याने जैवविविधता वाढण्यास मदत होणार आहे. आज काढण्यात आलेल्या अधिसूचनेमुळे जिल्ह्यातील राखीव वनाचे क्षेत्र 77 हजार 388 हेक्टरपर्यंत गेले आहे.\nजिल्ह्यात 1 लाख 39 हजार 210.60 हेक्टर इतके क्षेत्र वनाखाली आहे. यामध्ये संरक्षित, राखीव वनासह खासगी संपादित वनांच्या क्षेत्राचा समावेश आहे. राखीव वनासाठी जिल्ह्यातील एकूण 515 गावांतील 60 हजार 213 हेक्टर जमीन राखीव वनासाठी कलम 4 नुसार ठेवण्यात आली आहे. या जमिनीची कलम 20 नुसार राखीव वनासाठी वर्ग करण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे.\nजिल्ह्यातील शाहूवाडी, आजरा व पन्हाळा या तीन तालुक्यांतील 43 हजार 337 हेक्टर जमीन कलम 20 नुसार राखीव वन म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील 24 हजार हेक्टर, पन्हाळा तालुक्यातील 9 हजार 685 हेक्टर, तर आजरा तालुक्यातील 9 हजार 931 हेक्टर जागेचा समावेश आहे. आजरा आणि पन्हाळा तालुक्याच्या जागेबाबतची अधिसूचना आज काढण्यात आली असून, शाहूवाडी तालुक्याची अधिसूचना काही दिवसांपूर्वी काढण्यात आली आहे.\nजिल्ह्यात वन संरक्षण कायद्यातील कलम 20 नुसार राखीव वनाचे क्षेत्र 34 हजार 51 हेक्टर इतके होते, त्यात आता 43 हजार 337 हेक्टरची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील राखीव वनाचे क्षेत्र 77 हजार 386 हेक्टर इतके झाले आहे. अन्य तालुक्यांतील जमिनीची कलम 20 नुसार राखीव वनांतर्गत समावेश करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्ला यांनी सांगितले. जिल्ह्यासाठी हा मोठा निर्णय असल्याचे सांगत राज्यात जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र राखीव वनासाठी असल्याचेही त्यांनी सांगितले.\nवन संरक्षण कायद्याच्या कलम 20 नुसार राखीव वन क्षेत्र घोषित केल्यास त्या क्षेत्रात वनविभाग वगळता कोणाचेही कसलेही अधिकार राहत नाहीत. या क्षेत्रात केवळ वनाची निर्मिती आणि वाढ करता येते. जिल्ह्यात केवळ वनासाठी असलेल्या क्षेत्रात वाढ होणार असल्याने जैवविविधतेबरोबर वनसंपदा वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचेही सांगण्यात आले.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेत��री मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-District-Planning-Meeting/", "date_download": "2018-11-21T21:07:34Z", "digest": "sha1:XKG5YKRCNPCKFQJXCDZMQMUVSRT7KBKL", "length": 4719, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंधळं दळतंय... कुत्रं पीठ खातंयb | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › आंधळं दळतंय... कुत्रं पीठ खातंयb\nआंधळं दळतंय... कुत्रं पीठ खातंय\nप्रशासनाच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्यानेच लोकप्रतिनिधींचा अंकुश राहिलेला नाही. राज्यात व जिल्ह्यात परिस्थिती सारखीच असून ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ अशी स्थिती शासनाची झाली असल्याची टीका राष्ट्रवादीचे आ.अनिकेत तटकरे यांनी केली.\nजिल्हा नियोजनची बैठक मंगळवारी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आ. उदय सामंत, आ.राजन साळवी, आ.संजय कदम, आ.सदानंद चव्हाण, आ.अनिकेत तटकरे, आ.निरंजन डावखरे आदी आमदार व नियोजनचे सदस्य उपस्थित होते.\nनियोजनच्या पहिल्याच बैठकीनंतर आ.तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा नियोजनच्या वार्षिक आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पालकमंत्री अनेक उपक्रमांबद्दल भरभरून बोलले. मात्र, त्यांच्या बोलण्यात व कृतीत फरक असल्याचे आ.तटकरे यांनी सांगितले. अनेक विकासकामेही अपूर्ण अवस्थेत आहेत. मुळात गेले चार महिने आचारसंहितेमुळे कामे रखडली आहेत. याविषयी अधिकारी वर्गाच्या ढिम्म कारभारावर वचक नसल्यानेच ही परिस्थिती ओढावली आहे. नियोजनची बैठक आठ महिन्यांनी झाली. मात्र, या कालावधीत आढावा बैठका होत नसल्याने अधिकारी वर्ग मन मानेल तसा कारभार करीत आहेत. जिल्ह्यातील नगर परिषदा व जिल्हा परिषदेची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने शासकीय जागा ताब्यात घेण्याबाबतही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आल्याचे आ.तटकरे यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Excessive-use-of-smartphones/", "date_download": "2018-11-21T19:59:49Z", "digest": "sha1:3TBLRO75Z3EFAAMG6CGJO2DKQCACLHVK", "length": 8945, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘स्मार्टफोन’ने मुलांना ओढले जाळयात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘स्मार्टफोन’ने मुलांना ओढले जाळयात\n‘स्मार्टफोन’ने मुलांना ओढले जाळयात\nपुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे\nसध्याच्या काळात स्मार्टफोनचा वापर हा अडीच वर्षे ते किशोरवयीन मुलांकडून वाढत असून त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम त्यांच्यावर दिसून येत आहे. स्मार्टफोनच्या अतिवापराचे मुलांमध्ये व्यसन लागत असून त्यामुळे त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढू लागला आहे. तसेच डोळयांचा नंबर वाढणे, वजन वाढणे, एकाग्रता कमी होणे असे लक्षणे दिसून येत आहेत. स्मार्टफोनमुळे होणा-या दुष्परिणामांमुळे पालक हैराण झाले असून किमान दहावी होईपर्यंंत तरी मुलांना स्मार्टफोन देउच नये असे डॉक्टर सांगतात.\nसध्याचे युग हे स्मार्टफोनचे आहे. त्यामध्ये उपलब्ध असलेले अ‍ॅप्लिकेशन हे मोठयांसाठी जरी उपयोगी ठरत असले तरी लहान मुलांसाठी मात्र धोकादायक ठरत आहेत. स्मार्टफोनमधील गुगल, गेम, युटयूब व इतर अ‍ॅप्लिकेशन यांचा मुलांकडून अतिवापर होत आहे. गुगलवर एका सेकंदात मिळणा-या उत्‍तरांमुळे मुलांमध्ये विचार करण्याची प्रवृत्‍ती कमी होत आहे. जी उत्‍तरे पुस्तकांतून, निरीक्षण करून किंवा इतरांना विचारून मिळवायची असतात ती गुगलवरून सेकंदात मिळवली जात आहेत. यामुळे त्यांची विचार करण्याची प्रवृत्‍ती कमी होणे, कुतूहल कमी होत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांकडून नोंदवले जात आहे.\nसध्या मुलांचे आईवडिल कामात बिझी असतात. त्यातच मुलांच्या हातात स्मार्टफोन दिला तर ते शांत बसतात. इथूनच मुलांना स्मार्टफोनचे व्यसन लागण्यास सूरवात होते आणि नंतर त्यापासून त्याचे शारीरिक नसले तरी वागणुकीसंदर्भात दुरगामी परिणाम दिसून येतात. मग त्यांच्या हातातून स्मार्टफोन काढून घेतला तर ते लगेच चिडचिड करतात. तसेच अभ्यासात लक्ष न लागणे, रात्री उशिरापर्यंत झोप न येणे, किशोरवयात गुगलवर नको त्या गोष्टींची माहिती मिळाल्याने ते वयात येण्याआधीच ‘मॅच्युअर’ होत आहेत.\nस्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांना लवकरच चष्मे लागत आहेत. कारण मुलांच्या डोळयांच्या बाहुल्यांवर स्मार्टफोनच्या प्रखर प्रकाशाचा परिणाम होत आहे. यामुळे त्यांच्या डोळयांचा नंबर वाढत असून कमी वयात चष्मा लागत आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत जर स्मार्टफोनचा वापर केल्यामुळे मुलांच्या डोळयांवर परिणाम तर होतोच त्याचबरोबर झोपेवरही परिणाम होत आहे.\nडोळयांवर ताण आल्याने मिचकावणे, पाणी येेणे, चष्मा लागने, रात्री उशिरा झोपणे, प्रसंगी दृष्टी जाणे\nएकाग्रता - कुतूहल कमी होणे, वाचन कमी होणे\nस्मार्टफोनच्या अतिवापराचे शरीरावर किंवा मेंदुवर प्रत्यक्ष परिणाम होत नसले तरी अप्रत्यक्ष परिणाम होत आहेत. यामुळे वागण्यातील दोष, एकाग्रता न होणे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी असलेले 25 टक्के पालक येत आहेत. -डॉ. संदीप पाटील, लहान मुलांचे मेंदुविकारतज्ज्ञ, शिवाजीनगर\nस्मार्टफोनचा मुलांवर गंभीर परिणाम\nगेल्या पाच वर्षांत वय वर्षे अडीच ते किशोरवयीन मुलांमध्ये स्मार्टफोनचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, चष्मा लवकर लागणे, शरीराची हालचाल न झाल्याने लठठपणा वाढणे, खेळांकडे दुर्लक्ष, स्वमग्‍नता अशा तक्रारी घेउन पालक येत आहेत. म्हणून मुलांना स्मार्टफोनपासून दुर ठेवणे आवशक आहे. -डॉ. संताजी कदम, जनरल फिजिशियन, कर्वेनगर\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Warana-banana-in-export-in-irans-gulf/", "date_download": "2018-11-21T20:03:40Z", "digest": "sha1:HDM7BLYSFO42BI2D2FWNWWZM2T7MFPAZ", "length": 7519, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वारणाकाठची केळी इराणच्या आखातात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › वारणाकाठची केळी इराणच्या आखातात\nवारणाकाठची केळी इराणच्या आखातात\nमातीतलं सोनं : विवेक दाभोळे\nवारणा काठचा अवघा टापू हा हुकमी ऊसपट्टा मात्र आता या ऊसटापूत देखील शेतकरी उसाला पर्याय ठरणार्‍या पिकांकडे वळू लागला आहे. ‘क्रॉप पॅटर्न’मधील या बदलाचे चित्र आता वारणा खोर्‍यातील शिवारात जाणवू लागले आहे. कोरेगाव येथील बाबासाहेब भगवान पाटील यांनी तीन एकरात तब्बल 110 मे. टन केळीचे उच्चांकी उत्पादन घेतले.\nसाधारणपणे केळीचे सर्वसाधारपणे 27 ते 28 मे. टन उत्पादन निघते. मात्र पाटील यांनी एक��ी तब्बल 37 टन केळीचे उत्पन्न घेत ऊसशेतीपेक्षा देखील केळी परवडू शकते, हे दाखवून दिले आहे. बाबासाहेब पाटील म्हणाले, भडकंबे नजीक डोंगरभागात आमची शेती आहे. येथे चार एकरात केळीच्या ‘जी-9’ वाणाची लावण केली आहे. एकरी 1300 रोपे बसविली तर चार एकरात एकूण 5500 रोपे लागली. विहिरीवर ठिबकमुळे पाण्याची चिंता नव्हती. ठिबकमधूनच खतांचे व्यवस्थापन केले. या तीन एकरात तब्बल 110 मे. टन केळीचे उत्पादन निघाले. यातील जवळपास 50 मे. टन केळी आष्टा येथील महाजन, सागर कोपर्डेकर यांच्या माध्यमातून थेट दुबई, इराण, मस्कत आदी आखाती देशांकडे निर्यात केली. निर्यात केलेल्या केळीस प्रतिकिलोे 10 रु. पासून 30 रुपयांपर्यंत दर मिळाला. उर्वरित माल वाशी मार्केट, पुणे येथे विकला. केळीच्या पिकाला फक्त वादळी वार्‍याचाच धोका असतो. मात्र यासाठी देखील दक्षता म्हणून केळीला आधार दिल्याने बाग सुरक्षित राहिली. तसेच यासाठी गावातील अनुभवी केळी उत्पादक शेतकरी मोहन मगदूम, रमेश मगदूम, अरुण वसंत पाटील, डी. पी. पाटील आदींचे मार्गदर्शन लाभल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.\nएक एकर केळीचे गणित\nरोपे : 1300, प्रत्येकी दर रु. 15.50\nठिबकचा खर्च : 50 हजार रु.\nखते, औषधे : 25 हजार,\nआंतरमशागत व्यवस्थापन : 25 हजार\nउत्पादन : 37 मे. टन\nदर प्रतिकिलो : सरासरी 10.00 रु.\nनिव्वळ उत्पन्न : दोन ते अडीच लाख रु.\nलावण हंगाम दोन, फेब्रुवारी - मार्च मध्ये लागण - सुरू हंगाम\nजुलै - ऑगस्ट मध्ये लागण - आडसाली.\nसुरु हंगाम : 10 ते 11 महिन्यात एकरी उत्पादन : 30 ते 32 मे. टन.\nआडसाली हंगाम : 13 महिन्यात एकरी उत्पादन : 38 ते 40 मे. टन.\nकेवळ केळीचे उत्पादन घेऊन चालणार नाही, तर चांगला भाव मिळाला पाहिजे, या विचाराने बाबासाहेब पाटील, त्यांचे जिवलग मित्र मोहन मगदूम यांनी या भागातील केळी कोरेगाव अ‍ॅग्रो प्रोड्यूसर्सच्या माध्यमातून त्यांनी हुकमी बाजारपेठ मिळवून दिली. बाजारात दर कितीही असू दे, कितीही खाली येऊ दे, केळी सात रु. किलोेने खरेदी करण्याचा करार केल्याने शेतकर्‍यांचा प्रतिसाद मिळत आहे. शेती पिकवून न थांबता उत्पादित मालाचे मार्केटिंग करत शेतकर्‍यांना दराची हमी दिली.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अव���ाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Crude-robbery-near-Karad/", "date_download": "2018-11-21T21:05:02Z", "digest": "sha1:AEDJVW25C6TCOQ3HGTCKCO6CW5DKMTJU", "length": 7628, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराडजवळ साडेचार कोटींचा दरोडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कराडजवळ साडेचार कोटींचा दरोडा\nकराडजवळ साडेचार कोटींचा दरोडा\nपोलिस असल्याचा बनाव करून विजापूर येथील साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकासह अन्य तिघांना बेदम मारहाण करून सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या रोख रकमेसह निवृत्त पोलिस उपअधीक्षक व अन्य एकाचे अपहरण केल्याचा धक्‍कादायक प्रकार मंगळवारी दुपारी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोटे (ता. कराड) येथे घडला.\nऊसतोड मजुरांचे करार करण्यासाठी संबंधित कराड येथे आले असताना ही घटना घडली. या सिने स्टाईल प्रकारामुळे कराड शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून राज्यभर तपास चक्रे फिरवत रत्नागिरी जिल्ह्यात रोख रकमेसह काही संशयितांना अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक सुधीर गुरूगौडा बिरादार यांच्या फिर्यादीवरून अनोळखी आठ ते दहा जणांवर कराड शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कर्नाटकमधील हिरेबेन्‍नूर (ता. इंडी, जि. विजापूर) येथील ज्ञानयोगी स्वामी शिवकुमारजी शुगर कारखान्यास ठाणे येथील किंग फायनान्स कंपनीने सुमारे 172 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. तसेच याच फायनान्स कंपनीबरोबर ऊसतोड व वाहतूक टोळ्यांचा करार करण्यासंदर्भात मंगळवारी दुपारी 2.30 वा.च्या सुमारास कराड येथील हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह येथे कारखान्याचे कार्यकारी संचालक सुधीर बिरादार, सुभाष पाटील, दिलीप म्हात्रे, मोहन भाई व निवृत्त पोलिस उपअधीक्षक चौकीमट आले होते.\nदरम्यान, हॉटेलमधून कराडकडे येत असताना उपमार्गावर गोटे (ता. कराड) नजीक दोन इनोव्हा कार त्यांच्या गाडीच्या आडव्या मारण्यात आल्या. आठ ते दहा लोक या दोन्ही इनोव्हा कारमधून उतरले. त्यांनी कारखान्याच्या पदाधिकार्‍यांना व त्यांच्या सोबत असणा��्‍या लोकांना गाडीतून खाली उतरवून आम्ही पोलिस आहोत, तुम्ही क्राईम ब्रँचला चला, असे म्हणत काठीने मारहाण केली. त्यानंतर दमदाटी करून त्यांच्याकडील सुमारे साडेचार कोटी रुपयांची रोकड असणार्‍या बॅगा जबरदस्तीने हिसकावून घेऊन चौकीमट व अन्य एकास गाडीत घालून हल्लेखोर चिपळूणच्या दिशेने पसार झाले.\nतिघे संशयित ताब्यात संगमेश्‍वर : वार्ताहर\nवाहनासह तिघांना संगमेश्‍वर पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतले. पोलिसांनी गुप्‍तता पाळली असून, उर्वरित साथीदारांना पकडण्यासाठी जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये संगमेश्‍वर पोलिसांनी ह्युंदाई गाडीसह गजानन महादेव तदडीकर (वय 45, रा. बदलापूर), विकास कुमार मिश्रा (30, रा. जोगेश्‍वरी, मुंबई), महेश कृष्णा भांडारकर (53) ताब्यात घेतले आहे. संशयितांपैकी दोघेजण इस्टेट एजंट म्हणून काम करतात. कोळंबे येथे ताब्यात घेण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी आणण्यासाठी संगमेश्‍वर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-due-to-the-work-of-grade-separator-the-pawai-naka-transport-system-will-change/", "date_download": "2018-11-21T21:08:49Z", "digest": "sha1:JNBJFOPKKGBQKWIKD4AUC3FTBN6EEWAY", "length": 9198, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवई नाका वाहतूक व्यवस्थेत बदल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवई नाका वाहतूक व्यवस्थेत बदल\nग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवई नाका वाहतूक व्यवस्थेत बदल\nसातारा शहरातील पोवईनाका येथे उड्डाणपूलाचे (ग्रेड सेपरेटर) बांधकामाची सुरूवात दि. 15 मार्च 2018 रोजी पासून झालेली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी एस. टी. बसेस, अवजड वाहनांना तसेच इतर सर्व प्रकारच्या वाहनांस हा रस्ता बंद होणे आवश्यक असल्याने संदीप पाटील पोलीस अधिक्षक सातारा यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि. 13 एप्रिल 2018 पासून पुढील आदेश होई पर्यंत या मार्गावरील वाहतूक पुढील पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.\nएस.टी. बसेस व अवजड ��ाहनांना दैनंदिन वाहतूकीस पर्यायी असणारा मार्ग पुढीलप्रमाणे. एस.टी. स्टॅण्ड परिसरातून कोल्हापूर-रहिमतपूर-सांगली-कोरेगाव-विटाकडे जाणाऱ्या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने बस स्टॅन्ड भुविकास बँक-जुना आर.टी.ओ. चौक-वाढे फाटा मार्गे जातील.\nएस. टी. स्टॅन्ड परिसरातून कोल्हापूर-रहिमतपूर-सांगली-कोरेगाव-विटा कडे जाणाऱ्या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने बस स्टॅन्ड-पारंगे चौक-सिव्हिल हॉस्पिटल-मुथा चौक-बांधकाम भवन-बॉम्बे रेस्टॉरंट मार्गे जातील.\nए.टी.स्टॅन्ड परिसरातून बोगद्यामार्गे तसेच कासकडे जाणाऱ्या एस.टी. बसेस, जड अवजड वाहने राधिका सिग्नल-राधिका रोड मार्गे राधिका टॉकिज-मोतीचौक-चांदणी चौक-समर्थ मंदिर मार्गे जातील.\nशहरात प्रवेश करण्यासाठीचा मार्ग पुढील प्रमाणे राहील. कोल्हापूर-रहिमतपूर-सांगली-कोरेगाव-विटा बाजूकडून येणाऱ्या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने शिराज फाटा-अजंठा चौक-बॉम्बे रेस्टॉरंट मार्गे न येता खेड फाटा - सैनिक नगर - सदर बझार - सेंट थॉस एलफिस्टन चर्च- रिमांडहोम- जुना आर. टी. ओ. चौक मार्गे बस स्टॅन्ड परिसराकडे येतील.\nबोगद्याकडून तसेच कास बाजूकडून येणाऱ्या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने समर्थ मंदिर-मोती चौक-पोलीसमुख्यालय-प्रिया व्हरायटील-हॉटेल मनाली कॉर्नर मार्गे बस स्टॅन्ड परिसराकडे येतील.\nबोगद्याकडून तसेच कास बाजूकडून येणाऱ्या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने शाहु चौक-अलंकार हॉल कॉर्नर-आर. के. बॅटरी-पोलीस मुख्यालय-प्रिया व्हरायटीज-हॉटेल मनाली कॉर्नर मार्गे बस स्टॅन्ड परिसराकडे येतील.\nएस.टी.स्टॅन्डकडुन पोवईनाका मार्गे जाणारे वाहनांकरीता काँग्रेसभवन ते पोवई नाका हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद करण्यात येत आहे. या साठी पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे राहील. काँग्रेस भवन ते प्रिया व्हरायटी-आर. के. बॅटरी कॉर्नर. बस स्टॅन्ड ते पारंगेचोक - मुथा चौ - बांधकाम भवन. राधिका सिग्नल-राधिका रोड-राधिका टॉकीज चौक मार्ग पर्यायी म्हणून उपलब्ध आहेत.\nग्रेड सेपरेटरच्या कामामुळै सातारा शहरातील मोती चौक ते शाहु चौक तसेच मोती चौक ते पोलीस मुख्यालय मार्गे पोवईनाका एकेरी वाहतुक व्यवस्था पुढील आदेशा पर्यंत शिथिल करण्यात येत आहे.\nपार्किंग व नोपार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे राहील. हॉटेल मिलन ते हॉटेल मोनार्क (मरीआई कॉम्प्लेक्स साताराच्या पाठीमागे) या जाणाऱ्���ा रोडवर हॉटेल महाराजाचे पाठीमागील गेट ते हॉटेल गुलबहारचे पाठीमागील गेट पर्यंत रोडच्या उजव्या बाजूस वाहने पार्ककरावीत. पार्किंग दिलेला मार्ग सोडून या मार्गावर इतरत्र कोटेही वाहने पार्किंग करु नयेत. या मार्गावरील पुर्वीची सम-विषम पार्किंग व्यवस्था स्थगित करण्यात येत आहे.\nतरी सर्व नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन संदीप पाटील पोलीस अधिक्षक सातारा यांनी केले आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Pandharpur-department-shivsena-sit-change/", "date_download": "2018-11-21T20:19:37Z", "digest": "sha1:QAFJXCZ3OA4EYHHGV6LL2JYB2IJLBEDB", "length": 7300, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपूर विभाग शिवसेनेत खांदेपालट होणार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पंढरपूर विभाग शिवसेनेत खांदेपालट होणार\nपंढरपूर विभाग शिवसेनेत खांदेपालट होणार\nआगामी विधानसभा, लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पंढरपूर विभाग शिवसेनेत मोठी खांदेपालट होण्याची शक्यता असून आ. तानाजी सावंत यांनी पक्षातील जुन्या, निष्ठावंत आणि सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या निर्णयास मातोश्रीवरूनही हिरवा झेंडा दाखवण्यात आल्यामुळे लवकरच पंढरपूर विभागातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर नव्या जबाबदार्‍या टाकल्या जातील असे दिसत आहे.\nलोकसभा तसेच विधानसभा निवडणूका आता एक वर्षावर आलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी सक्रिय झालेली आहेत. त्या तुलनेत पंढरपूर विभागात शिवसेनेत अजूनही शांतता असल्याचे दिसत असून त्यामुळे शिवसैनिकांत अस्वस्थता निर्माण झालेली आहे. दरम्यानच्या काळात जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून आ. तानाजी सावंत यांची निवड केल्यानंतर त्यांनी जुन्या आणि निष्क्रीय पदाधिकार्‍यांना हटवून जुन्याच परंतु सक्रिय व निष्ठावान कार्यकर्त्यांवर नव्या पदांची जबाबदारी देण्याचे धोरण आखले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर विभागातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचीही ख��ंदेपालट केली जाणार असल्याचे दिसते. विद्यमान जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांना हटवून त्यांच्याजागी पंढरपूरच्या निष्ठावान शिवसैनिकाची नियुक्ती केले जाईल असे दिसते.\nपंढरपूर तालुक्याचे विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्यादृष्टीने मोठे महत्त्व आहे. कारण हा तालुका 4 विधानसभा मतदारसंघ आणि 2 लोकसभा मतदारसंघात निर्णायक ठरू शकतो हे लक्षात घेऊन या भागात शिवसेना मजबूत करण्यासाठी पंढरपूर तालुक्याला जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्याचे धोरण सेना नेतृत्वाने अवलंबल्याचे दिसते. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर तालुक्यात एकहाती शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन पक्षाचे निशाण फडकावत ठेवलेल्या तरूण नेत्याला जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मातोश्रीकडून या निर्णयाला मान्यता मिळाली असून पक्षाचे वरिष्ठ नेते विश्‍वनाथ नेरूरकर, गजानन किर्तीकर, आ. निलमताई गोर्‍हे यांनीही या बदलास सहमती दर्शवली आहे. येत्या दोन दिवसांत या बदलाची घोषणा केली जाण्याची शक्यता असून पंढरपूर तालुक्याला सेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुखपद मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. जेष्ठ शिवसैनिक साईनाथ अभंगराव यांच्यानंतर दुसर्‍यांदा पंढरपूरकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद चालून येत असल्याच्या चर्चेमुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/sport/rishabh-pant-creates-history-became-the-first-indian-batsman-to-open-his-test-cricket-account-with-a-six-301200.html", "date_download": "2018-11-21T20:26:23Z", "digest": "sha1:R3JEVYTGU5VPTXEA4ZF4KMF6JTO2YLMP", "length": 2649, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - सचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी!–News18 Lokmat", "raw_content": "\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nऋषभने त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात असा करिश्मा केला आहे जे आत्तापर्यंत कुठलाच भारतीय क्रिकेटर करु शकलेला नाही. ऋषभने त्याच्या कसोटी क्रिकेटची सुरुवात एका शानदार षटकारासह केली आहे. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.\nटेस्ट मॅचच्या ओपनिंगलाच पंतने विक्रम करून सचिन आणि विराटनेही जे केलं नाही ती कामगिरी केली.\nया क्रमवारीत ऋषभ भारताचा पहिला आणि जगातला १२ खेळाडू बनला आहे.\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/fashion-show-for-acide-attack-womens-in-thane-284046.html", "date_download": "2018-11-21T19:55:16Z", "digest": "sha1:3RI7YA3HKOSN5KYXCAZHTLUDYJHIPY4D", "length": 13038, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#WomensDay : अॅसिड हल्ल्यात चटका सोसणाऱ्या 'ती'चा फॅशन शो!", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशि��ाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\n#WomensDay : अॅसिड हल्ल्यात चटका सोसणाऱ्या 'ती'चा फॅशन शो\nठाण्यात अॅसिड हल्ला सहन करणाऱ्या आणि त्याच्या वेदना भोगणाऱ्या त्या महिलांसाठी आणि त्या महिलांसोबत एका आगळावेगळआ फॅशन शो आयोजित करण्यात आला.\n08 मार्च : आज जागतिक महिला दिन आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात एक आगळावेगळा फॅशन शो करण्यात आला. अॅसिड हल्ला सहन करणाऱ्या आणि त्याच्या वेदना भोगणाऱ्या त्या महिलांसाठी आणि त्या महिलांसोबत एका आगळावेगळआ फॅशन शो आयोजित करण्यात आला.\nअॅसिड हल्ला आणि त्यानंतर उद्भवणारी परिस्थिती आपल्या कल्पनेबाहरची असते. शारीरीक, मानसिक पिडेसोबतच सामाजिक पिडाही या महिलांना सहन कराव्या लागतात. त्यातून एकंदरीतच त्यांचा प्रवास कसा असतो. यावर प्रकाश टाकणारा हा फॅशन शो होता.\nअॅसिड हल्ल्यानंतर या महिलांचे आयुष्य कसे असते अॅसिड हल्ल्यांना बळी पडलेल्या महिलांबाबत त्यांचा मित्रपरिवार आणि कुटुंबियांचे वागणे कसे असते अॅसिड हल्ल्यांना बळी पडलेल्या महिलांबाबत त्यांचा मित्रपरिवार आणि कुटुंबियांचे वागणे कसे असते अॅसिड हल्ल्यातील पीडितांना नोकऱ्या मिळतात का अॅसिड हल्ल्यातील पीडितांना नोकऱ्या मिळतात का त्या आपले जीवन कसे जगतात\nअशाप्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमाद्वारे मिळा��ी आहेत. अॅसिड हल्ल्यातील तब्बल 11 पिडीत महिला या फॅशन शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. समाजानं स्विकारण्याबरोबरच दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणीही यावेळी पीडित महिलांकडून करण्यात आली.\nपण आयुष्याकडे पुन्हा सकारात्मकतेने आणि जिद्दीने पाहणाऱ्या या महिलांना न्यूज 18 लोकमतचा सलाम\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nVIDEO : राम मंदिर हा सुद्धा 15 लाख रुपयांसारखा जुमला आहे का\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/article-87405.html", "date_download": "2018-11-21T20:39:25Z", "digest": "sha1:ELANSITJM23YKKUSIKQBMWXIXMV7YZKZ", "length": 15691, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गोष्ट पडद्यामागची (भाग - 5)", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची ��िक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nगोष्ट पडद्यामागची (भाग - 5)\nगोष्ट पडद्यामागची (भाग - 5)\n21 नोव्हेंबर हा ' वर्ल्ड टेलिव्हिजन डे ' म्हणून ओळखला जातो. यानिमित्तानं ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये घडली ती आमच्या संपूर्ण 'आयबीएन - लोकमत 'च्या मुंबईतल्या विक्रोळीमधल्या कार्यालयाची सफर. टीव्हीवरून कोणताही कार्यक्रम, बातमी प्रेक्षकांपर्यंत फक्त वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक पोहोचवत नाहीत. तर कॅमेरामन, साऊण्ड इंजिनिअर, लाइट्समन, ग्राफिक आर्टिस्ट, स्टुडिओ हेड, व्हिज्युअल आर्टिस्ट, प्रोड्युसर, लायब्ररी डिपार्टमेंट, मेकअप आर्टिस्ट, ड्रेसआर्टिस्ट अशा सगळ्यांची एक भली मोठी मोठी टीम असते. ही टीम बातम्या, कार्यक्रम ऑन एअर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड मेहनत करत असते. या सा-यांच्या ���ेहनतीची फळं म्हणजे ' ग्रेट भेट ', ' टेक ऑफ ', 'रिपोर्ताज ', ' युथ ट्युब ', ' पहिला गजर ', ' सकाळच्या बातम्या ', ' सलाम महाराष्ट्र ', ' दुपारच्या बातम्या ' , ' टॉक टाइम ', ' टी टाइम ', ' संध्याकाळच्या बातम्या ', ' महाराष्ट्र नामा ', 'स्पॉट लाईट ', ' मेगा बातमी ' , ' स्पोर्ट टाइम ', ' प्राइम टाइम ', 'आजचा सवाल ', शो टाइम, ' मेट्रो मीटर, ' ' रात्रीच्या बातम्या ' हे आणि असे अनेक कार्यक्रम. यांच्या कामाची पद्धत आणि वेग भल्याभल्यांना गार करतो. या सगळ्या कलाकारांची, त्यांच्या कामची आणि कष्टाची ओळख रिपोर्टर प्रियांका देसाईने ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये करून दिली. ती तुम्हाला व्हिडिओवर पाहता येईल.\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nआयुर्वेदानुसार आंघोळ करताना चुकूनही करू नका या चुका\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/drugs/", "date_download": "2018-11-21T19:58:40Z", "digest": "sha1:ULRYCARZBQO4COHKO4VRVONBMMDGGQLQ", "length": 11131, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Drugs- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या ���ाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\n'सेक्स,ड्रग्ज अॅण्ड थिएटर' आहे काय\nकॉलेज लाईफमधील एकांकिका स्पर्धा, पडद्यासमोरील तसेच पडद्यामागील नाट्य, यांच्याबरोबरीनेच सहा कॉलेज विद्यार्थ्यांच्या आयुष्यात होणारी उलथापालथ असं या मालिकेचं साधारण कथानक असेल.\nबॉलिवूड अभिनेता एजाज खानला ड्रग्स प्रकरणी केली अटक\nमुंबईला नशेत बुडवणारे 'नायजेरियन' रॅकेट उध्वस्त, पोलिसांची मोठी कारवाई\n#MeToo वादळात आता सुभाष घईंचं नाव समोर, महिलेनं केला बलात्काराचा आरोप\nतुमच्या ताटातलं पनीर विषारी नवी मुंबईत होतोय केमिकलचा वापर\n'ISIS'ला पुरवले जाणारे अंमली पदार्थ ठाण्यातून जप्त, ४ जणांना अटक\nसावधान, यापुढे पंजाबमध्ये ड्रगची तस्करी केल्यास...\nबदलापूरमध्ये तब्बल साडेसात कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त\nसलमानला त्याच्या कर्माची फळं मिळाली- सोफिया हयात\nस्पेशल स्टोरी Dec 27, 2017\nड्रग्जला लॉर्ड शिवा, बुद्धा आणि दलाई लामा कोडवर्ड; सोशल मीडियावर ड्रग्ज पार्ट्यांचं थैमान\nममता कुलकर्णी दुबईत लपून बसली,लवकरच वर्सोवातले 3 फ्लॅट होणार जप्त\nसावधान, बाजारात विषारी कांदे\nगुजरात सीमेवर जप्त केलेल्या हेरॉईनमागे दाऊद इब्राहिमचा हात\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/jio-4g-phone/", "date_download": "2018-11-21T19:52:19Z", "digest": "sha1:SXUY7YDYF6EDF3DPPL7QHPWWJY47WR6U", "length": 8792, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Jio 4g Phone- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nदिवाळीनिमित्त जिओ-2 फोनच्या सेलला आजपासून सुरुवात\nलोकांना कमीत-कमी बजेटमध्ये दिवाळीनिमित्त भेटवस्तू देता यावी यासाठी जिओ फोनच्या सेलला आजपासून सुरुवात झाली आहे.\nजिओफोनसाठी प्री-बुकिंग कधी आणि कसं कराल\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4618968360940315220&title=Digital%20Textbooks&SectionId=5081446509552958723&SectionName=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2018-11-21T19:51:50Z", "digest": "sha1:2HZIU5DVJT33EE5OMQPOJACSZ3TIMLGO", "length": 20479, "nlines": 135, "source_domain": "bytesofindia.com", "title": "पाठ्यपुस्तकांचे आधुनिक रूप", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने नुकतीच दहावी इयत्तेची नवी पुस्तके प्रकाशित केली. यंदाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये कालसुसंगत असे अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. ‘क्यूआर कोड’सारख्या गोष्टींच्या वापरामुळे मुलांना अधिक माहितीसाठी इंटरनेटवरील नेमक्या ठिकाणी जाता येणार आहे. गणितासारख्या विषयात ‘जीएसटी’सारख्या ताज्या विषयाची माहिती देणारा संपूर्ण धडा समाविष्ट करण्यात आला आहे. आधुनिक रूपाच्या या पाठ्यपुस्तकाच्या वैशिष्ट्यांचा आकाश गुळाणकर यांनी घेतलेला हा आढावा...\nदहावीच्या पाठ्यपुस्तकांच्या अगदी पहिल्याच पानावर एक क्यूआर कोड देण्यात आला आहे. हा क्यूआर कोड विद्यार्थ्यांनी दीक्षा अॅपच्या माध्यमातून स्कॅन केल्यावर त्यांना ते पाठ्यपुस्तक डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल. त्याचबरोबर प्रत्येक पाठाच्या शेवटीदेखील एक क्यूआर कोड देण्यात आलेला आहे. हा कोड त्यांना पाठातील संकल्पना समजून घेण्यासठी मदत करणाऱ्या माहितीपर्यंत नेऊन पोहोचवेल. सध्या तरी हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असल्याचे दिसत नाही; पण ‘क्यूआर कोड स्कॅनर’च्या माध्यमातून हा कोड स्कॅन केल्यावर तो आपल्याला https://diksha.gov.in/ या सरकारी संकेतस्थळावर घेऊन जातो. यावर दिलेल्या माहितीनुसार या संकेतस्थळाचे काम अजून सुरू आहे. त्यावर शैक्षणिक विकासासाठीचा व माहिती देणारा मजकूर नियमितपणे दिला जाणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालय व नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे संकेतस्थळ शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणार ��हे.\nयाविषयी ‘बालभारती’मधील अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘मागील वर्षी आम्ही यू-ट्यूबवरील लिंक व इतर तयार कंटेंटच्या लिंक पुस्तकांमध्ये दिल्या होत्या; मात्र या वर्षी हा सर्व ‘डिजिटल कंटेंट’ आम्ही स्वतः तयार करत आहोत. राज्यभरातील काही निवडक टेक्नोसॅव्ही शिक्षकांना एकत्र आणून त्यांच्याकडून या कंटेंटच्या निर्मितीचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये व्हिडिओज, अॅनिमेशनसोबतच काही अॅक्टिव्हिटीजचादेखील समावेश असणार आहे.\n‘यंदापासून दीक्षा नावाचे एक वेगळे अॅप हा सर्व कंटेंट पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. अंदाजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे अॅप लाँच करण्यात येणार आहे. यामध्ये एफएक्यू (वारंवार विचारले जाणारे प्रश्न), चौकशी व वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीज देण्यात येणार आहेत. या अॅपसाठीचा सर्व कंटेंट साधारण १५ जूनपर्यंत उपलब्ध करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,’ असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पहिली, आठवी व दहावीच्या नव्या पुस्तकांमध्ये क्यूआर कोड देण्यात आलेले असून, इतर सर्व इयत्तांच्या पुस्तकाच्या पुनर्मुद्रित आवृत्तीमध्येसुद्धा क्यूआर कोड देण्यात आलेले आहेत.\nअॅपसाठीचा कंटेंट तयार करणाऱ्या शिक्षकांच्या समन्वयक असलेल्या सायली चौगुले म्हणाल्या, ‘आम्ही या शिक्षकांना तांत्रिक सहकार्य आणि विषयतज्ज्ञांच्या साह्याने मदत करतो. तीन-चार दिवसांच्या कार्यशाळांच्या माध्यमातून आम्ही त्या शिक्षकांना माहिती देतो व त्यानंतर ते आपल्या घरून कंटेंट निर्मितीचे काम करतात. डिसेंबर महिन्यापासून या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, जूनपर्यंत पहिल्या सत्राचे काम पूर्ण होईल.’ तसेच या सर्व कंटेंटचा ‘बालभारती’कडून आढावा घेतला गेल्यानंतरच तो सर्व्हरला अपलोड करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.\nपुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, स्मार्टफोन व इंटरनेटचे तंत्रज्ञान आजच्या विद्यार्थ्यांच्या परिचयाचे आहे. त्याच साधनांचा वापर त्यांनी शिकण्यासाठी करावा या हेतूने पुस्तकात अनेक नवे भाग समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे त्यांना केवळ लिखित स्वरूपातून नाही, तर दृकश्राव्य माध्यमातूनदेखील बरीच माहिती मिळेल व पर्यायाने शिकणे सोपे होईल. यामध्ये एकूण सात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यातील काही उ���ळणीकरिता आहेत, काही प्रॅक्टिकलच्या माध्यमातून शिकण्यासाठी आहेत, तर काही गोष्टी विद्यार्थ्यांना विचार करायला भाग पाडणाऱ्या अशा आहेत. या नव्या भागांची थोडी माहिती घेऊ या.\nप्रत्येक पाठाच्या सुरुवातीलाच ‘थोडे आठवा’ हे सदर आहे. विद्यार्थ्यांना एखादा मुद्दा सुरू करण्याआधी त्याची पार्श्वभूमी कळेल अशा पद्धतीचे प्रश्न त्यात विचारण्यात आलेले आहेत. ‘सांगा पाहू’ हे सदर एखादी संकल्पना शिकून झाल्यावर त्याची अधिक माहिती मिळवून देणारे आहे, असे म्हणता येईल. त्यातील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांचे त्या विशिष्ट संकल्पनेबद्दलचे ज्ञान वाढवतील असेच प्रश्न त्यात आहेत.\nविद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कृतींतून गोष्टी शिकता याव्यात, याकरिता ‘निरीक्षण व चर्चा करा’ आणि ‘करून पाहा’ या दोन सदरांचा समावेश करण्यात आलेला आहे. ‘निरीक्षण व चर्चा करा’ याचा उपयोग मुलांनी माहिती जमा करावी व त्यावर चर्चा करून त्यांना जास्तीत जास्त ज्ञान मिळावे असा हेतू त्यातून दिसतो. ‘करून पाहा’ या सदरांतर्गत प्रयोगांचा समावेश करण्यात आलेला आहे. धड्यांच्या मध्येच प्रयोगांचे एकत्रीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे ते वेगळे वाटत नाही.\n‘जरा डोके चालवा’, ‘शोध घ्या’ व ‘विचार करा’ या सदरांचे नियोजन मेंदूला चालना देण्यासाठी करण्यात आल्याचे दिसते. यामध्ये नुकत्याच शिकून झालेल्या संकल्पनांबाबत अधिक विचार करण्यास, त्याची माहिती जमविण्यास व वाचण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.\nया सदरात स्वतःहूनच विद्यार्थ्यांनी इंटरनेट वापरावे व माहिती पाहावी, वाचावी हा हेतू दिसतो. तसेच इतरही अनेक नवनव्या सदरांतून विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक अशी माहिती देण्यात आली आहे. वरील सदरांसोबतच पाठातील संकल्पनांशी संबंधित शास्त्रज्ञांची व त्यांच्या कामाची माहितीदेखील पुस्तकांत देण्यात आलेली आहे.\nजीएसटी – फायनान्शियल प्लॅनिंग\nगणिताच्या पुस्तकात अन्य धड्यांसोबतच मध्यात दिलेला फायनान्शियल प्लॅनिंगचा धडा अनुक्रमणिकेत लगेच लक्ष वेधून घेतो. देशाची संपूर्ण कररचना बदलणारा नवा निर्णय केंद्र सरकारने जुलै २०१७मध्ये घेतला आणि जीएसटी नावाचा एकच कर देशभरात लागू केला. त्याबाबत सामान्यांमध्ये अजूनही पुरेशी जागरूकता नसल्याचे किंवा पुरेशी माहिती नसल्याचे चित्र पाहायला मिळते. हीच गोष्ट लक्षात घेऊन कदाचित या प्रकरणाचा समावेश करण्यात आल्याचे दिसते. या प्रकरणात ‘जीएसटी’बद्दल गरजेची तेवढी प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे. शिवाय अभ्यास म्हणून सोडविण्यासाठी देण्यात आलेल्या उदाहरणांमध्येदेखील जीएसटी मोजणे व त्या संदर्भातीलच आकडेमोडीचा समावेश करण्यात आला आहे. याचा फायदा जीएसटी ही संकल्पना समजण्यासाठी केवळ लहान मुलांनाच नाही, तर त्यांच्या आई-वडिलांनासुद्धा होईल असे वाटते.\nयाचबरोबर पुस्तके रंगीत करण्यात आलेली असून, उत्तम प्रकारे डिझाइन करून ती आकर्षक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चांगली रंगसंगती, फोटो व निरनिराळी चित्रे यांच्या माध्यमातून पुस्तके विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आकर्षक करण्यात आली आहेत.\n(या नव्या पाठ्यपुस्तकांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\n‘आयपार’मध्ये कलाकारांची मांदियाळी ‘गरवारे’ने गाजवला तिसरा दिवस दप्तर होणार हलके... चौथा दिवस ‘फर्ग्युसन’चा ‘पुरुषोत्तम’मध्ये नगर ठरले उत्तम\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/instructions-to-the-m-com-students-to-filling-examination-form/", "date_download": "2018-11-21T20:38:08Z", "digest": "sha1:3WQMD5EUGQGMQXTMCSD3BTZRXNP27Y5D", "length": 6853, "nlines": 129, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम. कॉम. परिक्षा अर्ज भरण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम. कॉम. परिक्षा अर्ज भरण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम. कॉम. परिक्षा अर्ज भरण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना\nमुंबई विद्यापीठाच्या नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे प्रवेश अर्ज खालील नमूद केलेल्या तारखानुसार या mu.ac.in वेब साईट वरून भराव���ाचे आहेत. परीक्षा अर्ज भरून झाल्यानंतर त्याची त्याची प्रिंट घेऊन आवश्यक कागदपत्रे परीक्षा फीसह महाविद्यालयाच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत द्यावयाचे आहेत.\nएम.कॉम. (सेम. २ आणि ४) नियमित परीक्षा शुल्क रु. १५५० अर्ज भरण्याची तारीख ३१-१०-२०१७ ते ३-११-२०१७, विलंब शुल्क १६५० अर्ज भरण्याची तारीख ०६-११-२०१७ ते ०७-११-२०१७, अतिविलंब शुल्क २०५० अर्ज भरण्याची तारीख ०९-११-२०१७ ते ११-११-२०१७.\nएम.कॉम. (सेम. १ आणि ३) नियमित परीक्षा शुल्क रु. १५५० अर्ज भरण्याची तारीख ०२-११-२०१७ ते १०-११-२०१७, विलंब शुल्क १६५० अर्ज भरण्याची तारीख ११-११-२०१७ ते १६-११-२०१७, अतिविलंब शुल्क २०५० अर्ज भरण्याची तारीख १८-११-२०१७ ते २२-११-२०१७.\nएम.कॉम. (सेमी ४) या परीक्षेसाठी नियमित म्हणून प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये पदवी प्रमाणपत्र शुल्क रु. २५० भरावे लागतील. तसेच एम.कॉम. (सेम. १ आणि २) परीक्षा पास असणाऱ्या विद्यार्थ्यांनीच एम.कॉम. (सेमी ४) चा परीक्षा अर्ज भरावयाचा आहे. परीक्षा अर्जासोबत गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.\nतरी संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात देवराई विषयक व्याख्यान संपन्न\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/navdurga-jayanti-katkar-empowerment-women-and-mens-ideology-and-mentality-150084", "date_download": "2018-11-21T20:28:03Z", "digest": "sha1:EWEF7CGNJZFDU7I2LE566ZV2TMO2MHSB", "length": 14659, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "NavDurga Jayanti Katkar Empowerment of women and men's ideology and mentality #NavDurga सोशिक सीता नाही; झाशीच्या राणी व्हा! | eSakal", "raw_content": "\n#NavDurga सोशिक सीता नाही; झाशीच्या राणी व्हा\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nपुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करत���. स्त्रीला अबला ठरवून मग तिच्या सबलीकरणाचे प्रदर्शन केले जाते. खरे तर आज गरज आहे, स्त्री आणि पुरुषांच्या वैचारिकतेच्या व मानसिकतेच्या सबलीकरणाची.\nपुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करतो. स्त्रीला अबला ठरवून मग तिच्या सबलीकरणाचे प्रदर्शन केले जाते. खरे तर आज गरज आहे, स्त्री आणि पुरुषांच्या वैचारिकतेच्या व मानसिकतेच्या सबलीकरणाची.\nमी गेली दोन शतके औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहे. माझे वडील नेहमी म्हणत, की तू बॅंकेत, एलआयसी किंवा शिक्षिकेची नोकरी कर... तुला सोपे जाईल. परंतु, नवनवीन आव्हाने स्वीकारणे हा जणू माझा छंदच. सर्वसामान्य आयुष्य जगण्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रांत जावे, असे मला नेहमी वाटे. पदवीधर होत असतानाच नोकरीला लागले. तेव्हा ऍडमिनिस्ट्रेशनचा रोल मिळाला. नव्यानेच येऊ घातलेल्या प्रोजेक्‍टमध्ये येईल ते काम करावे लागे. त्यातून खूप काही शिकायला मिळाले. नोकरी करतानाच पदव्युत्तर आणि व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले. मनुष्यबळ व्यवस्थापन विकास, कामगार चळवळ घडामोडी, कामगार संबंध, औद्योगिक संबंध, युनियनबरोबर चर्चा, करार इत्यादी क्षेत्रात आजही पुरुषांची मक्तेदारी आहे. पण, याचा अर्थ असा नाही, की आपण महिला हे कार्यक्षेत्र हाताळू शकत नाही. उलट महिला हे व्यवस्थापन अतिशय नेटकेपणाने हाताळू शकते. मला माझ्या आजवरच्या कार्यकाळात अनेक अडचणी आल्या... रोज नवनवीन समस्यांना सामोरे जावे लागे. सगळ्यांना सामोरे जाताना खूप काही शिकायला मिळाले. विविध प्रकारच्या व्यक्‍ती, स्वभाव, कौशल्य, अंतर्गत आणि बाह्यराजकारण असे खूप काही... आज या पदावर पोहोचताना अनेक वेळा थोरामोठ्यांचे लाभलेले मार्गदर्शन, अनुभव खूप कामी आले.\nप्रत्येक माहिला ही उपजतच एक व्यवस्थापिका असते. तिच्यात विविध कला, कल्पकता आणि गुण असतात. आपल्याला काय आवडते, काय करायला जमते, त्यातून उत्तम व्यक्तिमत्त्व घडवणे प्रत्येक स्त्रीच्या हातात आहे. आपली आवड-निवड जपत आपल्यातील सुप्त गुणांचा, कौशल्याचा विकास करीत स्वत:चे अस्तित्व निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. सोशिक सीता होऊन रामाच्या मदतीची वाट पाहण्यापेक्षा झाशीच्या राणीचा कणखरपणा असणे आवश्‍यक आहे.\nअसिस्टंट व्हाईस प्रेसिडंट (एच आर), दीपक फर्टिलायझर ऍण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि. तळोजा, नवी मुंबई\nस्वराज्याच्या 'तोरणा'कडे 'प्रचंड' दुर्लक्ष (व्हिडिओ)\nलोखंडी रेलिंग व अंबरखान्याच्या छताची दुरवस्था; दुरुस्तीवरील निधी पाण्यात वेल्हे (पुणे) : हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू असणाऱ्या तोरणागडाच्या...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\n१ लाख किलो झेंडू बाजारात\nपुणे - खंडेनवमी आणि दसऱ्याच्या दिवशी मानाचे स्थान असलेल्या झेंडू या फुलाची सुमारे एक लाख किलो (१०० टन) इतकी आवक बुधवारी झाली. साधारणपणे चांगल्या...\n#NavDurga शिकवता शिकवता स्वत: शिकत राहणारी शिक्षिका\nपुण्यातील हुजूरपागा शाळेतील सुधा कांबळे या मराठी विषय शिक्षिका स्वत:ही नवनवे विषय निवडून सतत अभ्यास करीत असतात. उदाहरणार्थ त्यांच्या विद्यार्थिनींना...\n#InnovativeMinds 'जागरा'मुळे इनोव्हेशन्सची संख्या वाढणारच \n\"जागर नवकल्पनांचा' या नवरात्रीमध्ये चालविलेल्या मालिकेला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या व अनेक प्रश्‍...\nदिवाळीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार : मुख्यमंत्री\nसोलापूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होत्या. मात्र, आता या विस्ताराला मुहूर्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://beta1tanishka.sakalmediagroup.com/egg-storage-967", "date_download": "2018-11-21T20:59:24Z", "digest": "sha1:WGGAMKCY6JOYR7FKQZADME5EKZW6EOUY", "length": 23511, "nlines": 113, "source_domain": "beta1tanishka.sakalmediagroup.com", "title": "Egg Storage | Tanishka Magazine", "raw_content": "\nडाॅ.ममता दिघे (आयव्हीएफ तज्ज्ञ)\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nस्त्रीच्या बीजकोषात अंडी तयार होतात आणि त्यानंतरच गर्भधारणा होत असते. अनेकदा पाळी नियमित सुरू असते. लग्न होतं. सगळं सुरळीत सुरू असतं; मात्र गर्भधारणा होत नाही. काही वर्षांनी तपासण्या सुरू होतात. बीजकोषात अंडी कमी असतील तर गर्भधारणा होणं कठीण जातं. अंडी वाढवणं आपल्या हातात नाही; मात्र असलेल्या अंड्यांचा साठा करता येतो. सध्या तरी मातृत्वाच्या वाढत चाललेल्या वयासाठी हा एक पर्याय आहे, असं म्हणावं लागेल...\nराधाचं लग्न होऊन चार वर्षं झाली; पण अगदी अलीकडेच सहा महिन्यांपासून तिने गर्भधारणेचा विचार करायचं ठरवलं. तसं पाहिलं तर काहीच समस्या नव्हती. मासिक पाळीचं चक्र नियमित असूनही आणि योग्य वेळी संयोग करूनही गर्भ मात्र राहत नव्हता. जागरूक जोडपं असल्यानं त्यांनी लगेचच वंध्यत्व तज्ज्ञांची भेट घ्यायचं ठरवलं. काही चाचण्या केल्यावर असं लक्षात आलं, की बीजकोषातील अंड्यांचा साठा अगदीच कमी आहे. बीजाशयातील अंड्यांची संख्या खूपच रोडावली आहे. हे ऐकून दोघांना आश्‍चर्याचा धक्का बसला; परंतु हल्ली राधासारख्या स्त्रियांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. म्हणूनच स्वतःच्या बीजकोषातील साठ्याविषयी जाणून घेणं अत्यंत आवश्‍यक झालं आहे.\nपाळी सुरू होणं हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. तिच्या आयुष्याला जणू एक नवं वळणं मिळत असतं. पाळी सुरू झाली, की स्त्री म्हणून तिचा प्रवास सुरू होतो आणि तिचं ऋतुचक्र नियमित झालं की आईचा जीव भांड्यात पडतो. मासिक पाळी नियमित नसल्यानं अनेक मुली धास्तावलेल्या असतात. बदलती जीवनशैली, खाण्याच्या सवयी, कामाचा ताण या सगळ्यांमुळे या समस्या अलीकडे वाढत आहेत. आजकाल बऱ्याच वेळा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मुलींना लवकर घर सोडून आपापलं राहावं लागतं आणि त्याबरोबर खूप गोष्टी आपल्या आपण सांभाळाव्या लागतात. यामुळे त्यांना स्वतःच्या खाण्याकडे आणि व्यायामाकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. पाळी नियमित नसेल तर काहीतरी धोक्‍याची सूचना मिळते, तरी पण काही वेळेस पाळी अगदी नियमित असते तरीही नंतर त्रास जाणवतो. याचाच अर्थ पाळी नियमित असली तरी सगळं आलबेल असतंच असं नाही. याविषयी नीट जाणून घेणं हे सध्या मुलींसाठी व त्यांच्या आयांसाठी अतिशय महत्त्वाचं झालं आहे. अशी माहिती घेतल्यामुळे संभाव्य धोके वेळीच लक्षात येऊ शकतील.\nबीजसाठा ः बीजसाठा म्हणजे काय आणि तो इतका महत्त्वाचा का असतो हे आपण जाणून घेऊ. प्रत्येक मुलीच्या बीजकोषात जन्मतःच काही बीजे असतात. हा आकडा ठरलेला असतो आणि त्यानंतर कालांतराने तो कमी कमी होत जातो. सगळी अंडी जेव्हा वापरली जातात किंवा नष्ट होतात, तेव्हा विशिष्ट वेळी मासिक पाळी बंद होते. ही गोष्ट व्हायला, १२-१३ व्या वर्षी पाळी सुरू होण्यापासून पाळी बंद होईपर्यंत असा अनेक वर्षांचा कालावधी जायला लागतो. विशिष्ट वेळी बीजकोषात असलेली अंड्यांची संख्या म्हणजे बीजसाठा. हे खरं आहे, की लहान वयात हा साठा अधिक चांगला असतो; पण अशी कल्पना करूया की एखाद्या मुलीच्या बीजकोषात काही कारणांनी अंड्यांची संख्या अगदी कमी आहे किंवा काही कारणांनी कमी झाली आहे, अशी परिस्थिती असेल तर बीजसाठा भराभर कमी होऊन लवकरच संपल्याने मासिक पाळी लवकर बंद होते. यातून दोन प्रकारचे धोके उद्भवतात. एक म्हणजे, वर वर पाहता या गोष्टीची काहीच सूचना मिळत नाही. पाळी नियमित असते, स्राव व्यवस्थित असतो आणि काय होतंय ते कळण्याचा काहीच मार्ग त्यामुळे नसतो. दुसरा धोका म्हणजे पाळी जाण्याचे सामान्य संकेत मिळण्याच्या वयाच्या १३ वर्षे आधीच सृजनक्षमता कमी कमी होत जाते. याचाच अर्थ जर संकेत दिसण्याची वाट पाहत बसलो तर अशा स्त्रियांचा बीजसाठा तोपर्यंत खूपच कमी झालेला असून गर्भ राहण्याची शक्‍यता उपचार घेऊनही खूप कमी असते, अगदी राधासारखा. त्यांना मग इतका कमी बीजसाठा असल्याने गर्भधारणा अवघड आहे, हे ऐकून धक्का बसतो. वय वाढत जाते तसा बीजसाठा कमी कमी होत जातो. आज तो कमी असेल तर काही काळाने नक्कीच अधिक कमी असेल. अंडी बीजकोषातूनच यावी लागतात. कोणीही ती तिथे घालू शकत नाही. म्हणूनच सर्व अंडी संपली की गर्भधारणा अशक्‍य होऊन बसते. जर ही माहिती गर्भधारणेचा विचार करण्याआधी किंवा पुढे ढकलण्याआधी मिळालेली असेल तर स्त्रियांना त्यांच्या पाळीचे गणित समजून घेऊन गर्भधारणा कधी होऊ द्यायची ते ठरवता येऊ शकेल.\nप्रत्येक स्त्रीचा स्वतंत्र बीजसाठा असतो आणि त्याविषयी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमचा बीजसाठा कमी असेल, तर गर्भधारणा पुढे ढकलणं योग्य ठरणार नाही. जर साठा व्यवस्थित असेल तर गर्भधारणेचा विचार जाणीवपूर्वक योग्य वेळी करता येईल. ज्या स्त्रियांना गर्भारपण पुढे ढकलायचं आहे त्यांच्यासाठी बीजसाठ्यातून अंडी सुरक्षित ठेवण्याची सोय उपलब्ध आहे; जेणेकरून अंडी गोठवून भविष्यात वापरता येऊ शकतात. यासाठी गुगल व फेसबुकसारख्या कंपन्या त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणसुद्धा पुरवतात. स्वतःची सृजनक्षमता जाणणे आणि ती टिकवण्यासाठी उपाय करणे आता शक्‍य आहे आणि त्यामुळे स्त्रियांना याची माहिती असली पाहिजे. प्रगतीला सीमा नसते आणि दररोज नवनवीन मार्ग निर्माण होत जातील. आपण आयपॉड, आयफोनच्या युगात आहोत. आपला बीजसाठा जाणून घेण्याचे, बाळ होऊ शकणे, याव्यतिरिक्तही अनेक फायदे आहेत. गर्भधारणेचा विचार करण्याआधी किंवा पुढे ढकलण्याआधी बीजसाठ्याची चाचणी करणे आणि पाळीविषयक समस्यांवर उपाय शोधणे हितकारक आहे.\nसुषमाला करिअर करायचं होतं. शिक्षण संपून नोकरीत स्थिरावेपर्यंत वयाची तिशी गाठली होती. त्यानंतर लग्न केलं; पण लग्न झालं तेव्हा तिची प्रमोशनची संधी होती. नवऱ्यालाही स्वतःच्या व्यवसायात प्रगती करायची होती. तोपर्यंत दोघांनाही मूल नको होतं. दोन-तीन वर्षं गेली आणि नंतर प्लानिंग नसतानाही गर्भधारणेला समस्या उद्भवली. अलीकडच्या काळात मुली करिअर करण्यामागे असतात. यामुळे लग्नाचा आणि मूल होऊ देण्याचा निर्णय लांबणीवर टाकला जातो. वय वाढल्यानंतर बीजकोषातील अंड्यांची संख्या कमी होते आणि गर्भधारणा होण्यात समस्या निर्माण होते. अशावेळी पूर्वनियोजन व्यवस्थित असेल, तर बीजकोषातील अंड्यांची तपासणी करता येते. त्यांची संख्या कमी वाटत असेल, तर ती काढून साठवता येतात. त्यानंतर हव्या त्या वेळी गर्भधारणेसाठी समस्या उद्भवत नाही.\nसुषमापेक्षा अमृताची गोष्ट थोडी वेगळी होती. अमृताचं लग्न झालं आणि काही दिवसांतच तिचा घटस्फोट झाला. पहिल्या लग्नाच्या प्रकरणातून सावरल्यानंतर अमृताने दुसऱ्या लग्नाचा विचार केला; मात्र हवा तसा पार्टनर कधी मिळेल याची तिलाही खात्री नव्हती. तिने तज्ज्ञ डॉक्‍टरांची भेट घेतली. बीजकोषात अंड्यांची संख्या कमी होत असल्याचे तपासणीतून लक्षात आले, त्यामुळे वेळीच बीजसाठ्याचा निर्णय घेण्यात आला. जवळजवळ दीड वर्षाने आता सुषमाला हवा तसा पार्टनर मिळाला आहे. आता बीजकोषात अंड्यांची संख्या योग्य प्रमाणात झाली असल्याने गर्भधारणेची समस्या ती सोडवू शकेल.\nथोडक्‍यात लग्न करणं किंवा गर्भधारणेचा विचार लांबणीवर टाकला जाणार असेल तर बीजासाठा महत्त्वाचा ठरतो. डॉक्‍टर असलेल्या रम���नेही याचा अवलंब केला. तिनं लग्न उशिरा करायचं, असं आधीचं ठरवलं होतं. वयाच्या तिशीनंतर तिनं लग्नाचा विचार केला. नवरा आणि ती दोन स्वतंत्र देशात राहत होते. लग्नानंतर मूल होण्याचा निर्णयही लगेच घ्यायचा नाही, असं दोघांनी ठरवलं होतं; पण लग्नाच्या आधीच रमानं बीजसाठा करून ठेवला होता. त्यामुळं गर्भधारणेबाबत ती फारशी चिंतेत नव्हती. करिअर, आयुष्याची स्वप्न पाहणं आणि पूर्ण करण्याची धडपड यामध्ये रोजचं आयुष्य अक्षरशः हातातून निसटत असतं. शरीराचं घड्याळ पुढे पुढे पळत असतं. अंड्यांच्या साठ्यात होणारी घट रोखणं आत्ता तरी आपल्या हातात नाही. योग्य वेळ गाठणं हेच आपल्या हातात आहे. बीजकोषाचे वय रोखण्याच्या दिशेनं संशोधन सुरू आहे; पण तोपर्यंत....\nनुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, भारतीय स्त्रियांविषयी अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. कोकेशियन स्त्रीच्या मानाने भारतीय स्त्रीचा बीजसाठा ६ वर्षांनी कमी आहे. याचाच अर्थ, कोकेशियन स्त्रीपेक्षा भारतीय स्त्रीची सृजनक्षमता ६ वर्षं आधी कमी होते. या माहितीवर गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे आणि गर्भधारणेची शक्‍यता वाढवण्यासाठी व स्त्रियांच्या सर्जक आरोग्यासाठी, बीजकोषातील साठ्याविषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.\nलग्न बाळ baby infant डॉक्‍टर आरोग्य health\nत्या बोलल्या अन्‌ रॅम्पवॉकवरही रमल्या...\nपुण्यातील महिला नेत्यांच्या उपस्थितीत \"तनिष्का' दिवाळी अंकाचे प्रकाशन पुणे...\nमूल होणं हा तसा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा आणि आनंदाचाही क्षण...\nकिचन केमिस्ट्री - ऐन पावसात बटाट्याचा गरम रस्सा\nदिवस सुटीचा आहे. खिडकीच्या बाहेर जोरदार पाऊस पडत आहे. अशा वेळी तव्यावर फुगलेले गरम...\nपावसाळ्यात मुलांसाठी प्लॅन करा इंडोअर अॅक्टिव्हिटी...\nपावसाळ्यात लहान मुलांना पावसाची खुप मज्जा वाटते. खर तर पावसाळ्यात खुप गोष्टी घडतात...\nडिलिव्हरीसाठी हॉस्पिटल बॅगमध्ये या गोष्टी असाव्या\nआपल्या बाळासाठीचं शॉपिंग करणं म्हणजे होणाऱ्या आई बाबांना याबाबत खूपच एक्साईटमेंट...\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ins-karanj-third-scorpene-class-submarine-launched-by-indian-navy/", "date_download": "2018-11-21T20:45:32Z", "digest": "sha1:CCLV4ZDSXRMFOCT6WP4V7IKPJCGDOV25", "length": 7967, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अत्यांधुनिक बदलांसह आयएनएस करंज पुन्हा नौदलात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअत्यांधुनिक बदलांसह आयएनएस करंज पुन्हा नौदलात\nआशुतोष मसगौंडे : भारताचे नौदल प्रमुख एडमिरल सुनिल लांबा यांच्या ऊपस्थीतीत माझगाव डाँक येथे भारतीय नौदलात स्कँर्पियन श्रेणीतील तीसरी पाणबुडी आयएनएस करंजचा समावेश करण्यात आला.\nस्कँर्पियन श्रेणीतील आयएनएस कलवरी व आयएनएस खांदेरी पाणबुडी बरोबर करंजचा समावेश झाल्याने भारताची नौदल ताकद वाढणार आहे.हिंदी महासागरात चीनचा आणि अरबी समुद्र क्षेत्रात पाकिस्तानचा वाढता प्रभाव रोखन्यासाठी करंज पाणबुडी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका निभावनार आहे.करंज पाणबुडीच्या काही विशेष क्षमतेमुळे चीन व पाकिस्तानला करंज पाणबुडी रडारवर घेणे शक्य होणार नाही.\nकरंज पाणबुडीचा प्रथम १९६९ मधे भारतीय नौदलात समावेश करण्यात आला होता.त्यानंतर चौतीस वर्षांच्या सेवेनंतर करंजला २००३ मधे नौदलातून निवृत्त करण्यात आले होते.आज पुन्हा करंज पाणबुडीला अत्यांधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून अनेक बदलांसह नौदलात समाविष्ट करण्यात आले.\nमेक इन इंडिया कार्यक्रमा अंतर्गत माझगाव डॉक येथे निर्मीत केलेल्या करंज पाणबुडीचे वजन १ हजार ५६५ टन इतके आहे तर लांबी ६७.५ मिटर व ऊंची १२.३ फूट आहे.तसेच आपत्कालिन परीस्थीतीत आँक्सीजन निर्मीती करण्याची कारंज पाणबुडीची क्षमता याची खासियत आहे.\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर…\nपुणे- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’ हा स्वतंत्र…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jaish-e-mohammads-two-terrorist-killed-in-jammu-kashmir/", "date_download": "2018-11-21T20:14:12Z", "digest": "sha1:ZSJWBCOA3UA2WCH5423F5S3NGLSDQMDG", "length": 7906, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nदहशतवाद्यांचा सामना करताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण\nजम्मू-काश्मीर : काश्मीरमधील बांदिपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळवलं आहे मात्र या दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना दोन जवान शहीद झाले आहेत ज्यात महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचा समावेश आहे.\nबांदिपोरामधील हाजिन भागात आज पहाटे पासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष सुरु होता . भारतीय जवानांकडून या भागात सध्या सर्च ऑपरेशन सुरु आहे.दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून हि कारवाई करण्यात आली . यावेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली.दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले. दोन शहीद जवानांपैकी एक धुळ्यातील साक्री गावामधील असल्याची माहिती समजते आहे. दरम्यान, दहशतवाद्यांच्या हल्यात एक जवान जखमीही झाला आहे.दरम्यान, या चकमकीनंतर बांदिपोरामध्ये इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली असून अजून या भ���गात दहशतवादी आहेत का याचा शोध लष्कराकडून घेतला जात आहे .\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण…\nकरमाळा- राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांना धक्का बसला असून २०१४ विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे आमदार नारायण…\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/mallyas-request-transfer-britain-34303", "date_download": "2018-11-21T20:49:59Z", "digest": "sha1:VZLUAH434ALSB53TNKVZPCD5PEIZCELQ", "length": 12165, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mallya's request to transfer britain मल्ल्याच्या हस्तांतरासाठी ब्रिटनकडे विनंती | eSakal", "raw_content": "\nमल्ल्याच्या हस्तांतरासाठी ब्रिटनकडे विनंती\nगुरुवार, 9 मार्च 2017\nनवी दिल्ली: कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याचे हस्तांतर करण्याची लेखी विनंती केंद्र सरकारने ब्रिटनला केली असल्याची माहिती ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली. मल्ल्याविरोधात भारतीय स्टेट बॅंकेच्या नेतृत्वाखालील बॅंकांच्या गटाने एकत्रित याचिका केली असून, आज न्या. आदर्शकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर त्याची सुनावणी झाली.\nनवी दिल्ली: कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याचे हस्तांतर करण्याची लेखी विनंती केंद्र सरकारने ब्रिटनला केली असल्याची माहिती ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली. मल्ल्याविरोधात भारतीय स्टेट बॅंकेच्या नेतृत्वाखालील बॅंकांच्या गटाने एकत्रित याचिका केली असून, आज न्या. आदर्शकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर त्याची सुनावणी झाली.\nमल्ल्याने या सर्व बॅंकांकडून एकूण नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून, ते फेडलेले नाही. केंद्र सरकारने मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी काय प्रयत्न केले आणि त्याने प्रामाणिकपणे आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे काय, असे प्रश्‍न न्यायाधीशांनी सरकारला विचारले. तसेच, न्यायालयाच्या परवानगीशिवाय आपली संपत्ती कुटुंबीयांच्या नावे न करण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे मल्ल्याने पालन केले आहे काय, अशीही विचारणा या वेळी करण्यात आली होती.\n'आधार'ची नोंद नसल्याने धान्य नाकारले\nमुंबई : दोन महिन्यांपूर्वी बुलडाण्यातील शेतमजूर गोविंदा गवई यांचा मृत्यू भूकबळीने झाला नसल्याचे शवविच्छेदन अहवालाच्या आधारे राज्य सरकारने...\nमेहबूबांचे सत्तास्वप्न भंगले; राज्यपालांकडून विधानसभा बरखास्त\nश्रीनगर : माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी आज कॉंग्रेस आणि \"नॅशनल कॉन्फरन्स' या दोन्ही...\nकालेश्‍वर दर्शनासाठी गेलेल्या तिघांचा नदीत बुडून मृत्यू\nसिरोंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणा राज्यातील तीर्थक्षेत्र कालेश्‍वर येथे दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा गोदावरी नदीत अंघोळ करीत असताना बुडून मृत्यू...\nक्रेडिट कार्ड वापरताना... (व्हिडिओ)\nक्रेडिट कार्डचे फायदे आणि वापरताना घ्यावयाची काळजी * आर्थिक शिस्त पाळून क्रेडिट कार्डचा वापर केल्यास २० ते ५० दिवसांसाठी बिनव्याजी...\nचोरट्यांचा मोर्चा डाळिंबाकडे वळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट\nअंबासन, (ता.बागलाण जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील फोपीर येथील डाळींब उत्पादक शेतकरी पुरुषोत्तम संतोष भामरे यांच्या ताहाराबाद येथील गट क्रमांक...\nरायगड मराठा संवाद यात्रेची पाचाड येथून सुरुवात\nमहाड : अंतिम टप्पयात असलेल्या मराठा आरक्षणाची घोषणा 1 डिसेंबरला होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. मराठ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/12100", "date_download": "2018-11-21T20:07:14Z", "digest": "sha1:PHCI4XNBT2KSXQHA5D47ADO446K2MF3F", "length": 4163, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तळ्यात मळ्यात : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तळ्यात मळ्यात\nही कथा माहेर मासिकाच्या फेब्रूवारी २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. मायबोलीवर पुनर्प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल माहेर मासिकाचे आभार.\nरात्रीचे नऊ वाजले असावेत. खरंतर मला भूक लागली होती पण माझ्या टीममेट्सचे ड्रिंक राऊंड्स अजून काही संपले नव्हते. हॉटेलमधल्या त्या मंद प्रकाशात मला का कुणास ठाऊक अजूनच उदास वाटत होत.. तसं उदास व्हायचं काहीच कारण नव्हतं. पण तरीही..\n\"रिया, चल ना.\" मी पुन्हा एकदा रियाला आवाज दिला. कुणाशी तरी फोनवर बोलण्यात ती गुंग झाली होती. हातानेच खूण करून तिने मला \"दोन मिनिटे\" असे सांगितले.\nRead more about तळ्यात मळ्यात\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214810-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4805030551645161907&title=Youtube%20Channel%20Hit&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-21T20:51:04Z", "digest": "sha1:KN4FUA5Z3SJQEMHIJ27A34K3TOJXDZ2I", "length": 8874, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘नकळत सारे घडले’च्या प्रिन्स दादाचे यू-ट्यूब चॅनेल हिट", "raw_content": "\n‘नकळत सारे घडले’च्या प्रिन्स दादाचे यू-ट्यूब चॅनेल हिट\nमुंबई : मालिकेच्या सेटवर धावपळ, शूटिंग सुर�� असले, तरी काही कलाकार आपल्या छंदांना, आवडींनाही प्राधान्य देतात. स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील प्रिन्स दादाने आपली गाण्याची आवड जपण्यासाठी यू-ट्यूबवर चॅनेल सुरू केले असून, त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.\n‘नकळत सारे घडले’मध्ये प्रिन्सची भूमिका करणारा आशिष गाडे स्वतः उत्तम वादक आणि गायक आहे. तो गिटार, सिंथेसायजर अशी वाद्य वाजवतो. प्रतापची भूमिका करणारा हरीश दुधाडेही उत्तम गायक आहे. या दोघांची मालिकेच्या ऑडिशनवेळी भेट झाली. गप्पांमध्ये दोघांना एकमेकांच्या संगीताच्या आवडीविषयी समजले. मालिकेचे शूटिंग सुरू झाल्यावर काही दिवसांनी हरीश आशिषकडून गिटार वाजवायलाही शिकला. त्यानंतर एकदा गंमत म्हणून मेकअप रूममध्ये दोघांनी गिटार वाजवत गाणे गायले आणि त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिथे त्याचे खूप कौतुक झाले. त्यामुळे आशिषने ‘ashish gade entertainment’ युट्यूब चॅनेल सुरू करून नियमितपणे व्हिडिओ शेअर करायचे ठरवले. मालिकेत संजयची भूमिका साकारणारा सुप्रीत कदमही त्यांच्यात सामील झाला. त्या तिघांनी अनेक सुपरहिट गाण्यांचे एक फ्युजन केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आशिष आणि हरीशच्या गाण्यांमुळे सेटवरचे वातावरणही संगीतमय होऊन जाते. या युट्यूब चॅनेललला दोन हजार सबस्क्रायबर्सही मिळाले आहेत.\n‘मालिकेच्या सेटवर फावल्या वेळात बाकी काही करण्यापेक्षा आम्ही गाणी गाऊन छान एन्जॉय करतो. सेटवरची बाकीची मंडळी आणि कलाकारही सहभागी होतात. जिथे संगीत असते, तिथे खूप सकारात्मक उर्जा असते, असे मला वाटते. त्यामुळे एक गंमत म्हणून आम्ही गाणे सुरू केले होते. आता त्याला अधिक चांगल्या पद्धतीने सादर करणार आहोत,’ असे हरीशने सांगितले.\n‘नकळत सारे घडले’ ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर दाखवली जाते.\nTags: स्टार प्रवाहनकळत सारे घडलेयू-ट्यूबप्रिन्सआशिष गाडेMumbaiStar PravahNakalat Sare GhadaleYoutubePrinceAshish Gadeप्रेस रिलीज\n‘नकळत सारे घडले’मध्ये स्वानंद किरकिरेंची हजेरी ऑफिस बॉय झाला गीतकार ‘नकळत सारे घडले’मध्ये रणजित जोगची एंट्री ‘संस्कृती कलादर्पण’चा सोहळा उत्साहात स्वप्नील जोशी निर्मितीत\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्य�� निमित्ताने...\nतहानलेल्या निरगुडीला मिळाले पाणी\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214811-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T20:53:33Z", "digest": "sha1:5MNTL2KOW6Q5A52NQWHZ7VXCMTJSKQVQ", "length": 6844, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अखेर मुंबईतील बेपत्ता पाच विद्यार्थिनी सापडल्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअखेर मुंबईतील बेपत्ता पाच विद्यार्थिनी सापडल्या\nमुंबई – कुलाबा येथील फोर्ट कॉनव्हेंट स्कूल या शाळेतून पाच मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्या दुपारी कुर्ला स्थानकात सापडल्या आहेत. या पाचही मुली आठवीत शिकणाऱ्या होत्या. शुक्रवारी या मुलींचे ओपन हाऊस होते. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे या मुली शुक्रवारी दुपारी 2.30 वाजल्यापासून बेपत्ता झाल्या होत्या.\nपरीक्षेत गुण कमी मिळाल्याने त्या नाराज झाल्या. त्यांची शाळा दुपारी अडीच वाजता सुटल्यावर घरी न जाता त्या गिरगाव चौपाटीला गेल्या. त्यानंतर हॅंगिग गार्डन परिसरात काही वेळ घालवल्यावर या पाचही मुली दादरला गेल्या. आज दुपारी 4.30 च्या सुमारास या पाचही मुली कुर्ला स्थानकात रडत बसल्या होत्या.\nया मुलींच्या नातेवाईकांपैकी एकाने त्यांना पाहिले आणि पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या मुलींना पोलीस ठाण्यात आणले. तिथे त्यांचा जबाब नोंदवून घेतला आणि या सगळ्या मुलींना त्यांच्या घरी पाठवण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंचालकाच्या मालमत्ता जप्त करून पैसे वसुल करा\nNext articleमुंबईत साकारणार बॉलीवूड थीमपार्क\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nजाहीरात क्षेत्रातील मातब्बर ऍलेक पदमसी यांचे निधन\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nमराठा आरक्षणावरून श्रेयाची लढाई सुरू\nअद्यापही 154 पीएसआय प्रतीक्षेतच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214811-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-11-21T19:47:42Z", "digest": "sha1:UOS3MM6NRL4BKT4ZDJ32DGX3TXBWXFW4", "length": 6895, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संथाळी भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत, बांग्लादेश, नेपाळ, भूतान\nओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा\nसंथाळी ही संथाळ वंशाच्या लोकांची भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने भारत देशाच्या बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल ह्या राज्यांमध्ये बोलली जाते. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार संथाळी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारत देशामधील अधिकृत भाषा\nभारतीय संविधानाची आठवी अनुसूची\nआसामी • बंगाली • बोडो • डोग्री • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • कोकणी • मैथिली • मलयाळम • मणिपुरी • मराठी\n• नेपाळी • उडिया • पंजाबी • संस्कृत • सिंधी • संथाळी • तेलुगू • तमिळ • उर्दू\nआसामी • बंगाली • बोडॉ • छत्तिसगडी • डोग्री • इंग्लिश • गारो • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • खासी • कोकणी • मैथिली • मल्याळम • मणिपुरी • मराठी • मिझो • नेपाळी • ओडिआ • पंजाबी\n• राजस्थानी • संस्कृत • संथाली • सिंधी\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०१७ रोजी १८:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214811-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/5/24/Celebretinchya-carieer-katha.aspx", "date_download": "2018-11-21T20:40:42Z", "digest": "sha1:FWXYJHE3SKKTBAGZ3IXKDIH66UTJQJU5", "length": 25935, "nlines": 74, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "सेलिब्रेटींच्या करिअर कथा", "raw_content": "\nमराठी कवी, चित्रपट दिग्दर्शक\nनागराज यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर गावीच घेतले. पुढे पुणे विद्यापीठातून मराठी हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. व एमफिल केले. नोकरी करण्यापेक्षा आपल्याला आवडेल तेच करण्याचे त्यांनी ठरवले होते. शिक्षण घेत असतानाच लिहावेसे वाटले. मनात आले म्हणून त्यांनी कविता लिहिल्या. त्यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या काव्यसंग्रहाला 2011 सालचा ‘भैरुरतन दमाणी’ पुरस्कार मिळाला आहे. नागराज यांच्या पहि���्याच काव्यसंग्रहाला समीक्षकांची वाहवा मिळाली. मात्र कवी ही त्यांची एकमेव ओळख नाही. नागराज यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिस्तुल्या’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. कोणतीही भाषा बोलणार्‍या व्यक्तीपर्यंत चित्रपट माध्यम पोहोचते, म्हणूनच त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक विषय लोकांसमोर मांडले आहेत. नागराज यांनी अलीकडेच दिग्दर्शित केलेला ‘फँन्ड्री’ हा चित्रपट लंडन चित्रपट महोत्सव, मामी चित्रपट महोत्सव, कोलकत्ता चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या सर्व चित्रपट महोत्सवामध्ये प्रथम क्रमाकांचा मानकरी ठरला आहे.\nनागराज मंजुळे म्हणतात की, ‘आपली आवड हेच आपले काम झाले, तर ते आपण खूप आनंदाने करतो. कधीकधी आपली आवड स्वत:ला कळायला खूप उशीर लागतो. आपली आवड आपल्याच लक्षात आली नाही, तर नंतर कुठेतरी कळते की, झाले हे चुकीचे आहे. मला असे नव्हते करायचे. आपल्याला काय करायचे आहे हे न कळाल्यामुळे कधीकधी खूप गोंधळ होतो. स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव व्हायला उशीर होते. मुलांना स्वत:च्या आवडीनिवडी जोपासण्याचे स्वातंत्र्य सुरुवातीपासूनच दिले पाहिजे. त्यांना आवडीनिवडी जोपासण्याची संधी दिली, तर त्यांना लवकरच त्यांच्या आवडीनिवडींची जाणीव होईल आणि त्यांना हव्या त्या मार्गाने ते मार्गक्रमण करू शकतील. पालक, शिक्षक म्हणून आपण मुलांवर नजर ठेवतच त्यांना फॉलो केले पाहिजे. शिक्षकांनी मुलांची आवड लक्षात घेतली पाहिजे जेणेकरून समाज त्यांना सहजासहजी कळेल.’\n1960 च्या दशकात मराठी प्रसार माध्यम आणि वृत्तपत्रांची संख्या मर्यादित होती. त्या वेळी या क्षेत्रात काम करणार्‍यांची संख्याही कमी होती. पत्रकारिता हे क्षेत्र पुरुषप्रधान असल्यामुळे या क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण कमी होते. नीला उपाध्ये हे महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील असेच एक नाव. ज्यांनी आपल्या अजोड कामगिरीने माध्यम क्षेत्रात महिला म्हणून नवी क्रांती घडवून आणली व भावी पिढीसमोर आदर्श पत्रकार म्हणून प्रतिमा निर्माण केली. नीला उपाध्ये यांनी एम.ए. मराठी व संस्कृतचे शिक्षण घेतले. नोकरी करत असतानाच त्यांनी पत्रकारितेतील पदविका प्राप्त केली. महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राच्या पूर्णवेळ बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. मुंबई मराठी पत्���कार संघाच्या पहिल्या महिला कार्यवाह आणि उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. सामाजिकतेचे भान असल्यामुळे पत्रकारितेसोबतच साहित्य, समीक्षा, ललित, स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांनी आपली ख्याती मिळवली. सध्या त्या अनेक मासिके, वृत्तपत्रांमधून विविध विषयांवर लेखन करतात. चित्रपटाच्या सेन्सॉर बोर्डाच्या त्या सदस्या आहेत.\nविद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करताना नीला उपाध्ये म्हणतात, ‘माझे शिक्षणशास्त्र असे सांगते की, तुम्ही तुमचे शिक्षण तुमच्या मातृभाषेतून घेतले, तर तुमची विचार करण्याची क्षमता वाढते. तुम्ही कुठलेही करिअर करा. मी एकच विनंती करेन की, भाषांवर प्रेम करायला शिका. आपली मातृभाषा शुद्ध लिहायला शिका. मातृभाषेवर तर प्रेम कराच, पण त्याचबरोबर इतर भाषांवरही मुलांना प्रेम करायला शिकवा. मुलांना खूप पुस्तके वाचायला शिकवा. मुख्य म्हणजे शुद्ध लिहिण्यावर कटाक्ष ठेवा. करिअर करताना मुख्यत: आपल्या आवडीने करावे. मुलांवर सक्ती करू नये. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना काम करू द्या. पण ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात आपण समाजाचे काही देणे लागतो, हे दायित्व कधी विसरू नका. तुम्ही घेतलेले कोणतेही शिक्षण, वाचलेले काहीही फुकट जात नाही. तुमच्या नकळत ते तुमच्यात मुरत जाते. सतत चिंतन करत राहाणे, वाचन करत राहणे, मनन करत राहणे हे तुम्हाला अधिक चांगला माणूस बनवते. आणि माझा कटाक्ष हाच आहे की, तुम्ही अधिक चांगले माणूस व्हा. तुम्ही चांगले माणूस झालात, तर कोणताही वाईट विचार तुमच्या मनात येणार नाही. तुम्ही अधिक चांगला माणूस होणे, हाच शिक्षणाचा मुख्य उद्देश असतो. नुसते व्यावसायिक शिक्षण घेणे योग्य नाही.’\nडॉ. प्रसाद देवधर :\nडॉ. प्रसाद देवधर यांनी बी.ए.एम.एस. (Bachelor Of Ayurvedic Medicine and Surgery)पर्यंतचे शिक्षण घेतले. दरम्यान त्यांनी ‘प्रकाशवाटा’ हे नानाजी देशमुख व रागिणीताईवरील पुस्तक वाचले. त्यातील शाश्वत ग्रामविकास त्यांना भावला आणि जगण्याची दिशा त्यांना मिळाली. स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय थांबवून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘भगीरथ’ नावाने ग्रामविकास प्रकल्पाची सुरुवात केली. जलसंधारण, बायोगॅस उभारणी, मत्स्यसंवर्धन, बचतगट, शेतीपूरक व्यवसाय इ. सूत्रांच्या आधारे भगीरथ संस्थेने ग्रामविकासाची दिशा निश्चित केली. एका गावात काम स्थ��र झाले, कायकर्त्यांचा गट तयार झाला की, नवीन गावात काम सुरू करायचे, असे शृंखला पद्धतीने भगीरथचे काम चालते.\nडॉ. प्रसाद देवधर म्हणतात की, ‘डॉक्टर म्हणजे केवळ इंजेक्शन गोळ्या दिल्याच पाहिजे’ असा काही नियम नाही. शिक्षणाचा उपयोग मात्र 100% होतो. समाजमन बदलण्यासाठी डॉक्टरकी कामी येते. ‘भगीरथ’मुळे वाचलेले विज्ञान प्रत्यक्ष समाजामध्ये वापरता आले. शिक्षणाचा खरा अर्थ समजला. कुडाळ तालुक्यातील पाडपाची वाडी हायस्कूलमधील मुलांनी 2 गुंठ्यामध्ये सुधारित जातीची हळद लावली. आज शाळेकडे 20 किलो हळदपावडर तयार होते. पोषणआहारात ती वापरली जाईल. पुढच्या वर्षी हे सुधारित बियाणे मुले स्वत:च्या घरी वापरतील. विनोबांनी म्हटले आहे, गाव शाळेमध्ये व शाळा गावामध्ये गेली पाहिजे. शिक्षण व समाजाचे नाते अशा प्रकारे वाढले तर दोघांचाही उपयोग होईल. अन्यथा ‘आंधळ दळतं कुत्रं पीठ खातं’ अशी अवस्था दिसेल. आपण हे डोळसपणे बदलू शकतो. शिक्षण त्याच्यासाठीच आहे. त्याचा उपयोग केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी करू नये.’\nडॉ. अशोकराव कुकडे :\nवैद्यकीय व्यवसाय म्हणजे त्याग, पराक्रम आणि सेवा यांचे प्रतीक. परंतु आताच्या काळात मात्र हे क्षेत्र म्हणजे आपला आर्थिक स्तर उंचावणाचे साधन, असे काहीचे चित्र समाजात दिसत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासून सेवाकार्य करणे, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून या क्षेत्रामध्ये कार्य करणारे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच. त्यातीलच एक डॉ. अशोकराव कुकडे. अत्यंत सेवाभावी, त्यागी, उच्चशिक्षित व धाडसी डॉक्टर. पुणे विद्यापीठातून एम.बी.बी.एस.ला प्रथम येऊन त्यांनी सुवर्णपदक पटकावले आणि पुढे सर्जरी या विषयात एम.एस.पर्यंतचे शिक्षण घेतले. अधिकाधिक लोकांना चांगल्या प्रतीची वैद्यकीय सेवा, तीही वाजवी शुल्कात उपलब्ध करून देणे या सामाजिक भावनेतून प्रेरित झालेल्या डॉ. कुकडे यांनी 1966 साली इतर तीन मित्रांच्या साहाय्याने त्या काळी अविकसित असणाऱ्या लातूरसारख्या जिल्ह्यात केवळ बारा खोल्यांमध्ये ‘विवेकानंद रुग्णालय’ सुरू केले. 46 वर्षांत या रोपट्याचे विशाल वृक्षात रूपांतर झाले आहे. आज हे रुग्णालय ‘विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च सेंटर’ अशा विश्वस्त संस्थेच्या स्वरूपात कार्यरत आहे.\nडॉ. अशोकराव कुकडे त्यांचा करिअरविषयक दृष्टिकोन सांगताना म्हणतात की, ‘करि��र म्हणजे काय तर विशिष्ट व्यवसाय स्वीकारणे नाही, तर सामाजिक जाणीव ठेवून केलेले काम. सामाजिक जाणीव म्हणजे आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती, समाज यांच्याविषयी आत्मीयतेची, कर्तव्याची जाणीव. काही प्रमाणात ती उपजत असते. परंतु चांगल्या समाजधारणेसाठी, प्रगतीसाठी ती भावना रुजवावी लागते, तिचा परिपोष व विस्तार करावा लागतो, ही जाणीव अखंड राहण्यासाठी प्रयत्न करत राहावे लागतात. स्वा. सावरकरांनी वयाच्या 15 व्या वर्षी प्रतिज्ञा केली की, ‘भारताच्या स्वातंत्र्यासाठी मरेतो झुंजेन’ हे जन्मजात सामाजिक-राष्ट्रीय कर्तव्यभावनेचेच नव्हे, तर पूर्ण समर्पणाचे उदाहरण आहे. पंरतु सामान्य जनांमध्येही ही भावना उद्दिपित करून त्यामुळे समाजजीवन सुखी संपन्न होऊ शकते. आपल्या समाजात अजूनही याचा अभाव आहे. सामाजिक जाणिवा वाढण्यासाठी, अधिक प्रगल्भ होण्यासाठी संस्काराची आवश्यकता असते. हे संस्कार कुटुंबात, शाळेत, विविध स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून होतात. भाषणापेक्षा प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे हे अधिक प्रवाही होतात. खऱ्या सामाजिक जाणिवा, पूर्णपणे नि:स्वार्थ भावनेने भारलेल्या असाव्यात या कामात पैशाची तर अपेक्षा नसावी पण प्रसिद्धी, पुढारीपणा, अधिकार अशीही हाव नसावी.\nविद्यार्थ्यांनी ही भावना, जाणीव समजून करिअरकडे बघणे गरजेचे आहे. तिचे पोषण करणे व अशा कामातून मिळणारा निर्मळ आंनद मिळवण्यासाठी सदैव सिद्ध राहणे आवश्यक आहे.’\nडॉ. कमलेश सोमण :\nडॉ. कमलेश सोमण हे ‘ म.ए.सो. मुलांचे विद्यालय’ (मुलांचे भावे स्कूल, पेरूगेट पुणे-30)चे माजी विद्यार्थी. स्वतंत्रपणे अभ्यास करून ‘पीएच.डी.’ मिळवली. आपली प्रकाशन संस्था विकसित केली. ‘आपले जीवन आपल्याच तत्त्वविचांरांप्रमाणेच घडवण्याचा आदर्श’ म्हणजे डॉ. सोमण. ‘जे. कृष्णमूर्ती विचारमंच’ या संस्थेचे ते संचालक आहेत. ‘करिअरची सूत्रे’ आपल्या विद्यार्थ्यी मित्रांना ते सांगत आहेत.\n‘मित्रहो, सध्या मी, एक आध्यात्मिक शिक्षक म्हणून जे. कृष्णमूर्ती विचारमंचातर्फे लोकांशी संवाद साधत असतो. कृष्णमूर्तींची शिकवण समोरच्याच्या तळहातावर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो खरोखर कोणते काम करण्याची तुम्हाला तळमळ आहे हे तुम्ही लहान असतानाच, आत्ताच या क्षणी शोधून काढा. ते फार महत्त्वाचे आहे आणि नवसमाजनिर्मितीचा तोच एक मार्ग आहे. एखाद्या कल्पनेला आपण कृतीची जोड देतो, तेव्हा आपण त्याला प्रयत्न करणे असे म्हणतो. तुम्हाला साधेपणा, सहजता यातले सौंदर्य व महत्त्व ओळखता आले पाहिजे. आपण जितक्या सहजतेने आंघोळ करतो किंवा आपण जेवायला बसतो, तितक्या सहजतेने आपल्याला अभ्यासाला, वाचनाला किंवा चिंतनाला बसता आले पाहिजे. खरे शिक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला आपला अभ्यासही तत्परतेने केला पाहिजे आणि आळसाला मुळीच थारा देता कामा नये. तसेच निरनिराळ्या खेळांमध्ये तुम्ही प्राविण्य मिळवले पाहिजे. मित्रहो, आपण स्वीकार केलेला अभ्यास कला, प्रवास आणि त्यातले प्रयास कधी संपत नाहीत. तसे आपण आयुष्यभर शिकतच असतो आणि निरागस मनच शिकण्याच्या अवस्थेत असते. संपूर्ण सज्जनपणातच, चांगुलपणातच आपल्याला जगायचे आहे. मुख्य म्हणजे जन्मजात बुद्धीला आपल्याला अधिकाअधिक परिपक्व करायचे आहे. ही परिपक्वता आपण स्वीकारलेल्या मार्गावरून मोठ्या चिकाटीने जाण्यातच आहे. तुमच्यात जर चांगुलपणा व प्रेम यांचे बीजारोपण झालेले नसेल, तर तुम्हाला योग्य शिक्षण मिळाले, असे कधीच म्हणता येणार नाही.’\n'करिअर निवडताना.....' या करिअर सप्ताहातील पहिला लेख वाचा खालील लिंकवर\nकरिअर : आवड आणि व्यावहारिकता\n-सायली नागदिवे, रेश्मा बाठे\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214811-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-information-about-aonla-chiku-plantation-agrowon-maharashtra-2313", "date_download": "2018-11-21T21:02:14Z", "digest": "sha1:3ENPUHDMKT22ISGSJDQIXYTX5A3PTAOX", "length": 14178, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, information about aonla, chiku plantation, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nकृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nबुधवार, 25 ऑक्टोबर 2017\nआवळा लागवड सात x सात मीटर अंतरावर करावी. लागवड करताना योग्य अंतरावर ६० सेंमी x ६० सेंमी x ६० सेंमी आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती आणि दोन घमेली शेणखत आणि एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरून ठेवावेत. जून महिन्यात जातिवंत कलमांची लागवड करावी. लागवड करताना एकाच जातीची कलमे न लावता दोन ते तीन जातींची ��ावावीत म्हणजे फळधारणा वाढून चांगले उत्पादन मिळते. लागवडीसाठी कांचन, कृष्णा, नीलम, चकैया या जाती निवडाव्यात.\nआवळा लागवड सात x सात मीटर अंतरावर करावी. लागवड करताना योग्य अंतरावर ६० सेंमी x ६० सेंमी x ६० सेंमी आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती आणि दोन घमेली शेणखत आणि एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरून ठेवावेत. जून महिन्यात जातिवंत कलमांची लागवड करावी. लागवड करताना एकाच जातीची कलमे न लावता दोन ते तीन जातींची लावावीत म्हणजे फळधारणा वाढून चांगले उत्पादन मिळते. लागवडीसाठी कांचन, कृष्णा, नीलम, चकैया या जाती निवडाव्यात.\nचिकू लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची, खोल व काळी जमीन निवडावी. लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल या जातींची निवड करावी. लागवडीसाठी १० मीटर बाय १० मीटर अंतरावर १ मीटर बाय१ मीटर बाय १ मीटर आकाराचे खड्डे करावेत. या खड्यात दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट, चार घमेली शेणखत आणि पोयटा मातीच्या मिश्रणाने खड्डा भरावा. लागवडीसाठी खिरणीच्या खुंटावर केलेली कलमांची निवड करावी. चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करू नये.\n- संपर्क : ०२४२६ - २४३८६१\nकृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात ���ब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214811-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/career-news/termination-till-june-23-for-hotel-management-applications/articleshow/64635907.cms", "date_download": "2018-11-21T21:28:16Z", "digest": "sha1:NNP2S7YKIMRQMAAQP3YSC2I2UWKXTG5R", "length": 12811, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "career news News: termination till june 23 for hotel management applications - हॉटेल मॅनेजमेंटच्या अर्जांसाठी २३ जूनपर्यंत मुदत | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\nहॉटेल मॅनेजमेंटच्या अर्जांसाठी २३ जूनपर्यंत मुदत\nम टा प्रतिनिधी, नाशिक यंदाच्या शैक्षणिक वर्षातही हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन सामाईक प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे...\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nयंदाच्या शैक्षणिक वर्षातही हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन सामाईक प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्यासाठी २३ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तंत्रशिक्षण विभागाच्या वेबसाइटवर याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.\nअर्ज प्रक्रियेचे विविध टप्पे पार पडून १ ऑगस्ट रोजी अभ्यासक्रम सुरू होणार आहे. १४ ऑगस्टपर्यंत सर्व प्रवेश पूर्ण होणार असल्याचेही तंत्रशिक्षण संचलनालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे. हॉटेल मॅनजमेंट अभ्यासक्रमाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळेल त्यांनी १ जुलै ते २२ जुलै या कालावधीत शुल्क भरून प्रवेश घ्यावा. दुसऱ्या फेरीत पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ९ ते २२ जुलै दरम्यान प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी आणि तिसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांनी १७ ते २२ जुलै दरम्यान प्रवेश घ्यावा, असे आवाहन तंत्रशिक्षण संचलनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.\nप्रवेशासाठी महत्त्वाच्या तारखा :\n- ऑनलाइन अर्ज करणे : १५ जून ते २३ जून २०१८ पर्यंत\n- अर्ज निश्चिती : १६ जून ते २३ जून (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)\n- प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करणे : २४ जून\n- गुणवत्ता यादीबाबत आक्षेपांची नोंद : २५ व २६ जून\n- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी : २७ जून\n- संवर्गनिहाय उपलब्ध जागांचा तपशील : २७ जून\n- पहिल्या फेरीसाठी ऑनलाईन पसंतीक्रम : २८ आणि २९ जून\n- पहिल्या फेरीची प्रवेश यादी : ३० जून\n- पहिल्या फेरीनुसार प्रवेश प्रक्रिया १ ते ३ जुलै\n- दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील : ४ जुलै\n- दुसऱ्या फेरीसाठी ऑनलाईन पसंतीक्रम : ५ ते ७ जुलै\n- दुसऱ्या फेरीसाठी प्रवेशयादी जाहीर : ८ जुलै\n- दुसऱ्या फेरीनुसार प्रवेश ९ ते ११ जुलै\n- तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील प्रसिद्धी : १२ जुलै\n- तिसऱ्या फेरीसाठी ऑनलाइन अर्ज : १३ ते १५ जुलै\n- तिसऱ्या फेरीसाठी प्रवेश यादी : १६ जुलै\n- तिसऱ्या फेरीनुसार प्रवेश सुरू : १७ ते २० जुलै\nमिळवा करिअर न्यूज बातम्या(career news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncareer news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nजम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त; मेहबूबांना झटका\n#MeToo: बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी निर्दोष\nमुस्लिमांच्या मतांवरून कमलनाथ यांचा आणखी एक व्हिडिओ समोर\nअमृतसर हल्ला, एकाला अटक\nशबरीमला वादः आरएसएस तालिबान आणि खलिस्तानसारखी\nसुनो जिंदगी: नेत्यांना प्रश्न विचारायलाच हवेत\nकरिअर न्यूज याा सुपरहिट\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nहॉटेल मॅनेजमेंटच्या अर्जांसाठी २३ जूनपर्यंत मुदत...\nप्रवेश प्रक्रियेचं कोडं सुटलं\nइंजिनीअरिंग शाखेचा कोणता डिप्लोमा करू\nकरिअर करा कम्प्युटर क्षेत्रांत...\nराजकीय क्षेत्रातील ‘अराजकीय’ संधी...\nउलगडले करिअर निवडीचे तंत्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214811-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/madhuri-deshpande-write-article-muktapeeth-153498", "date_download": "2018-11-21T20:45:30Z", "digest": "sha1:R7EBTWOONTTGGZ7OJDITAOIV77GVNO5W", "length": 12887, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "madhuri deshpande write article in muktapeeth शक्ती संचारली | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 6 नोव्हेंबर 2018\nमाणसाजवळ इच्छाशक्ती असली की, अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टीही सहजसाध्य होतात.\nमाणसाजवळ इच्छाशक्ती असली की, अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टीही सहजसाध्य होतात.\nप्रबळ इच्छाशक्ती असेल तर तो माणूस इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही शिखर गाठू शकतो. श्रद्धासबुरी मात्र त्याच्याजवळ पाहिजे. नवरात्राच्या अगोदर माझा मोठा मुलगा, सूनबाई आणि तिची आई यांच्यासह माहुरला श्री रेणुका मातेच्या दर्शनाला गेले. मी पंचाहत्तरीची. त्यातून कर्करोगाने ग्रस्त. रक्तदाबाचा त्रासही आहेच. म्हणून मी मुलाला व सुनेला म्हणाले, \"\"अरे, माझी ही अशी प्रकृती, तुम्ही जाऊन या. माझा रेणुका मातेला नमस्कार सांगा. मी येणार म्हणजे तुम्हा दोघांना त्रास होणार.'' परंतु हो-ना करता करता मी निघाले. गाडीत सुनेने, मुलाने मला चांगले सांभाळले.\nऔषधपाणी, खाणेपिणे वेळेवर होत होते. आम्ही दुपारी शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो. दर्शन करून व्यवस्थित आले; परंतु मला एकाएकी खूपच त्रास व्हावयास लागला. पाच मिनिटांच्या अंतरावर निवासस्थान होते; पण माझा उजवा पाय अगदी उचलत नव्हता. शेवटी रिक्षा करून मला उचलून रिक्षात बसविले.\nदुसऱ्या दिवशी माहूरला जायचे होते. सगळ्यांना माझी काळजी; परंतु सकाळी मला थोडे बरे वाटावयास लागले. गाडीने माहूरचा घाट पार केला. माहूरगाव आले. मला हुशारी वाटू लागली. मुलगा म्हणाला, \"\"आई, तू डोलीने गडावर जा. आम्ही चालत चालत येतोच.'' परंतु रेणुका मातेच्या गडाची पहिली पायरी पाहिली व माझ्या अंगात एकदम शक्ती निर्माण झाली. मी म्हणाले, \"\"नको, मीपण गड चढून रेणुका मातेचे दर्शन घेणार.'' मी गड चढून गेले. दोन वेळा मातेचे दर्शन घेतले. विडा भरवला. मातेची दृष्ट काढली. सर्वांबरोबर गड उतरले. मला अजिबात दम लागला नाही. कोठे मधे बसावे लागले नाही. पाणी प्यावे लागले नाही. मी एका दमात रेणुका मातेचा गड चढले व उतरले; पण काही त्रास झाला नाही. म्हणून मी म्हणते जिद्द, चिकाटी, प्रबळ इच्छाशक्ती, माणसाजवळ पाहिजे.\nसुट्यांमुळे दोन लाख भाविक\nवणी - दिवाळी संपताच आदिमाया सप्तशृंगीच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्यांचा योग साधत गडावर भाविकांची गर्दी उसळली असून चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव व...\nअब की बार, नको गाजर सरकार...\nसोलापूर : नवरात्रापाठोपाठ आता ऐन दिवाळीतही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. सणासुदीत पाण्यासाठी वणवण...\n१ प्रश्न, २ व्यक्ति, ३०० उत्तरे या साऱ्याची सुरूवात झाली ती कानन शहाच्या एका साध्यासुध्या प्रश्नाने, 'येथे मुंबईकर कोण आहेत या साऱ्याची सुरूवात झाली ती कानन शहाच्या एका साध्यासुध्या प्रश्नाने, 'येथे मुंबईकर कोण आहेत' मग प्रवीण भोसले याने...\nशहरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढणार\nपुणे :\"व्यापाऱ्यांना निर्भयपणे व्यवसाय करता यावा, यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवून कायदा व सुव्यवस्था आणखी सक्षम करण्यात येईल,'' अशी...\nस्वराज्याच्या 'तोरणा'कडे 'प्रचंड' दुर्लक्ष (व्हिडिओ)\nलोखंडी रेलिंग व अंबरखान्याच्या छताची दुरवस्था; दुरुस्तीवरील नि���ी पाण्यात वेल्हे (पुणे) : हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू असणाऱ्या तोरणागडाच्या...\n'स्मृती इराणी मासिक पाळी आल्यानंतर संसदेत जात नाहीत का\nमुंबईः संसदेला मंदिर म्हटले जात असून, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या मासिक पाळी आल्यानंतर संसदेत जात नाहीत का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214811-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-21T19:39:19Z", "digest": "sha1:VBH2IH6UX4F5442CDJIX6ZKDXR3CKOVF", "length": 9363, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राम कदमांची सोनाली बेंद्रेला जिवंतपणीच श्रद्धांजली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराम कदमांची सोनाली बेंद्रेला जिवंतपणीच श्रद्धांजली\nबॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या हायग्रीड कॅन्सरशी झुंज देत असून तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. सोनाली आणि तिचा नवरा गोल्डी बहल सोशल मीडियावरून तिच्या प्रकृतीची माहिती देत असतात. ही बातमी कळताच चाहते सोनालीच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. अशातच सोशल मीडियावर सोनाली बेंद्रेच्या निधनाची अफवा पसरली आहे. अलीकडेच दहीहंडीत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांनी आज ट्विटरवरून सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहत आणखी एक वाद ओढवून घेतला आहे.\n‘हिंदी व मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे काळाच्या पडद्याआड. सोनाली यांचे अमेरिका येथे निधन झाले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली’ असे ट्विट राम कदम यांनी आपल्या अधिकृत अकाउंटवरून केले आहे. या ट्विटनंतर लगेचच नेटकऱ्यांनी राम कदमांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर लगेचच राम कदमांनी श्रद्धांजलीचे ट्विट डिलीट करत माफी मागितली.\n‘ती एक अफवा होती. मी मागील दोन दिवसांपासून त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लवकरच बरे होण्यासाठी आहे’, असे ट्विटकरत स्पष्टीकरण दिले आहे. परंतु नेटकऱ्यांच्या हे काही पचनी पडलेले दिसत नाही.\nनावात राम आणि पोटात पाप असे रामू. महिला माता भगिनी कडून राखी बांधून घेतात. आणि त्याच्याच मुलींना पळविण्याचा प्रयत्न करतात. वा रे वा\nमागील काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर सोनाली बेंद्रेच्या निधनाच्या अफवा फिरत आहेत. पण त्यात तथ्य नाही. आज सकाळीच सोनाली बेंद्रेने इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजागतिक नेमबाजी स्पर्धा : 16 वर्षीय ह्रदय हजारिकाने पटकाविले सुवर्णपदक\nNext articleसातारा : दत्ता जाधव टोळीतील पप्पू घुलेला अटक\n‘नकळत सारे घडले’मधील नेहाच्या मातृत्वाची कसोटी\n‘केदारनाथ’ चित्रपटाचे ‘काफिराना’ गाणं रिलीज\n‘सडक 2’ चित्रपटाची शूटिंग सुरु\nमाधुरी’चं ‘सॉरी’ गाणं लॉंच\nनेटफ्लिक्सच्या मोगलीला या दिग्गजांचा आवाज\n#मीटू : आलोकनाथ यांच्यावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214811-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T20:15:52Z", "digest": "sha1:CHQGQYTBC34ZFMFF22S3XT7CGEANRNP4", "length": 6190, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विश्‍वास देशपांडे यांना कार्यकर्ता पुरस्कार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविश्‍वास देशपांडे यांना कार्यकर्ता पुरस्कार\nतळेगाव दाभाडे – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे प्रमुख कार्यवाह विश्‍वास मधुकर देशपांडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती संघटना मुंबई शाखेचा 2018 चा डॉ. बरवे स्मृती कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला. 13 जून 2018 ते 15 जून 2018 या कालावधीत होणाऱ्या 98 व्या नाट्य संमेलनात 14 जून 2018 रोजी कालिदास रंग मंदिर मुलुंड मुंबई येथे होणाऱ्या समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.\nविश्‍वास देशपांडे हे केवळ नाट्य परिषदेचेच कार्यकर्ते नाहीत तर तळेगावातील कलापिनी, श्रीरंग कलानिकेतन, फ्रेंड्‌स ऑफ नेचर, सरस्वती शिक्षण संस्था या सर्वांचे कार्य ���िरलस पणे करीत असतात त्यांनी आपल्या कार्य पद्धतीने तळेगावच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे ते तळेगावातील जेष्ठ रंगकर्मी आहेत. गेली 38 वर्षे ते रंगभूमीच्या सेवेत आहेत. नेपथ्य आणि प्रकाश योजनेची अनेक पारितोषिके त्यांच्या नावावर आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे : उसने पैसे दिले नाहीत म्हणून मुलाला मारहाण\nNext articleवडगाव बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214811-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-11-21T20:23:27Z", "digest": "sha1:QKHXZDUUUCSZDYNIMQTVQPRSD7OCOEQX", "length": 27295, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (66) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमनोरंजन (486) Apply मनोरंजन filter\nसप्तरंग (57) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (51) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (11) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (7) Apply अर्थविश्व filter\nक्रीडा (5) Apply क्रीडा filter\nगणेश फेस्टिवल (5) Apply गणेश फेस्टिवल filter\nअॅग्रो (4) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nअभिनेता (826) Apply अभिनेता filter\nचित्रपट (414) Apply चित्रपट filter\nअभिनेत्री (216) Apply अभिनेत्री filter\nदिग्दर्शक (216) Apply दिग्दर्शक filter\nमहाराष्ट्र (117) Apply महाराष्ट्र filter\nपुरस्कार (115) Apply पुरस्कार filter\nमुख्यमंत्री (59) Apply मुख्यमंत्री filter\nमनोरंजन (58) Apply मनोरंजन filter\nमराठी चित्रपट (57) Apply मराठी चित्रपट filter\nसलमान खान (49) Apply सलमान खान filter\nसोशल मीडिया (47) Apply सोशल मीडिया filter\nनिर्माता (43) Apply निर्माता filter\nराजकारण (42) Apply राजकारण filter\nप्रदर्शन (37) Apply प्रदर्शन filter\nबॉलिवूड (34) Apply बॉलिवूड filter\nसप्तरंग (31) Apply सप्तरंग filter\nराष्ट्रीय पुरस्कार (30) Apply राष्ट्रीय पुरस्कार filter\nस्पर्धा (29) Apply स्पर्धा filter\nकोल्हापूर (28) Apply कोल्हापूर filter\nअक्षय कुमार (27) Apply अक्षय कुमार filter\nएसआयटीकडून अक्षयकुमारची दोन तास कसून चौकशी\nमुंबई- शीख धर्मग्रंथाच्या कथित अपमानप्रकरणी अभिनेता अक्षय कुमार याची आज (ता.21) बुधवारी एसआयटीकडून दोन तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान अक्षयला विविध प्रश्न विचारण्यात आले. या चौकशीदरम्यान आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे अक्षयने सांगितले आहे. कोटकपूरा पोलिस ठाण्यात दाखल केल���ल्या...\n'माऊली' मधील 'माझी पंढरीची माय' गाणे प्रदर्शित\nमुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित 'माऊली' या चित्रपटातील 'माझी पंढरीची माय' हे गाणे आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. रितेशच्या लय भारी या सिनेमातील 'माऊली माऊली' हे गाणे खूप गाजले होते, त्यामुळे 'माझी पंढरीची माय' हे गाणे प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडेल हे पाहणे...\nअॅडगुरु अॅलेक पद्मसी यांचे निधन\nमुंबई : अॅडगुरु आणि अभिनेते अशी ओळख असलेले अॅलेक पद्मसी (वय 90) यांचे आज (शनिवार) मुंबईत निधन झाले. 'गांधी' या 1982 मध्ये आलेल्या ऐतिहासिक चित्रपटात मोहम्मद अली जिनाह यांची भूमिका पद्मसी यांनी केली होती. अभिनेता अशी ओळख असली तरी त्यांची जाहिरात क्षेत्रातील गुरु म्हणून ख्याती होती. अॅडगुरु असलेल्या...\n\"पुल'कित विश्‍व आज उलगडणार\nपुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त \"सकाळ'तर्फे आयोजित \"पुलं'चे साहित्यविश्‍व उलगडून दाखवणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी (ता. 15) होणार आहे. कोथरूड येथील मयूर कॉलनीतील बालशिक्षण संस्थेच्या सभागृहात सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होईल. पु. ल...\nदीप-वीरची 'रामलीला' अखेर साक्षात \nमुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा विवाहसोहळा आज (बुधवार) पार पडला. त्यांचा हा विवाह पारंपरिक कोंकणी पद्धतीने संपन्न झाला असून, इटलीतील लेक कोमो येथे हा सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला काही आमंत्रित लोकांचीच उपस्थिती होती. रणवीर आणि दीपिका या दोघांचे अफेअर असल्याच्या...\nअभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न #deepveerkishaadi\n'जश्न-ए-बचपन' मध्ये सादर होणारे 'हे' एकमेव 'मराठी' नाटक\nनॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) आयोजित 'जश्न-ए-बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात 'राजा सिंह' या महाबालनाट्याची निवड झाली असून, देश विदेशातील अनेक बालनाटकांमधून ते निवडले गेले आहे. एकूण पंचवीस वेगवेगळ्या भाषांतील नाटकांचा समावेश असलेल्या 'जश्न-ए-बचपन' मध्ये सादर होणारे हे एकमेव 'मराठी' नाटक ठरले...\n#metoo : नवाजुद्दीन सिद्दिकीवर माजी मिस इंडिया निहारिका सिंगचा आरोप\nमुंबई : माजी मिस इंडिया निहारिका सिंगने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीवर आक्षेपार्ह वर्तन के��्याचा आरोप \"मी टू' मोहिमेंतर्गत केला आहे. तिने यासंबंधी लिहिलेली मोठी पोस्ट संध्या मेनन यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निहारिकाने नवाजुद्दीनने आपल्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे. \"मिस लवली'...\n'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सोशल मीडियावर व्हायरल\nमुंबई- दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेता आमीर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आमीर आणि अमिताभ बच्चन एकत्र आले. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होती. Audience coming out of theatre After watching #...\nरणवीर- दीपिका लग्नासाठी इटलीला रवाना\nमुंबई- बॉलिवूडमधील बहुचर्चित रणवीर आणि दीपिकाचे लग्न 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यानिमित्त अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लग्नसोहळ्यासाठी इटलीला रवाना झाले आहेत. त्यांचे विमानतळावरील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विमानतळावर रणवीर- दीपिकाला पाहण्यासाठी चाहत्यांचा गराडा...\nआला रे आला 'माऊली' आला; टीझर प्रदर्शित\nमुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. लय भारी या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने याचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता टीझर प्रदर्शित...\nपहलाज निहलानी यांची उच्च न्यायालयात धाव\nमुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) म्हणजे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि चित्रपट निर्माता पहलाज निहलानी यांनी बोर्डाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निहलानी यांच्या \"रंगीला राजा' या आगामी चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चित्रपटातील 20...\nशाहरूखला भेटण्यासाठी चाहत्याचे स्वतःवर वार\nमुंबई : अभिनेता शाहरूख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यासमोर चाहत्याने स्वतःवर ब्लेडने वार केले. मोहम्मद सलीम असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो कोलकात्याहून शाहरूखला भेटण्यासाठी आला होता. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. शाहरूखने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिवाळीनिमित्त पार्टीचे आयोजन केले...\n#specialtyofvillage आमशी गावात घुमतोय शड्डू\nकरवीर तालुक्‍याती��� आमशी येथे घरोघरी मल्ल आहेत. तब्बल चार पिढ्यांची ही परंपरा आहे. आमशी हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात मल्लांचा गाव व कुस्ती कलेची पंढरी म्हणून ओळखले जाते. कुस्तीत करिअर करीत ५२ मल्लांनी सरकारी नोकरी मिळवून कुस्तीबाबतचे गैरसमज खोडून काढले आहेत. कुस्तीसाठी स्वतःची १२ गुंठे जमीन आणि...\n हा भुताचा एक टाइप आहे. मुंजा, चकवा, समंध, कर्णपिशाच्च, हडळ...तसा हा आग्यावेताळ. एकदम कडक प्रकार. याचा मंत्र जपला की कुठल्याही वस्तूला क्षणार्धात आग लावता येते म्हणे. अर्थात त्याआधी आग्यावेताळाला वश करता यायला हवं. ते एकदम मस्ट आहे. आपल्या लोककथांमधलं हे एक जुनं-पुराणं...\nकलाकार ः असे आणि तसे (विजय तरवडे)\nलेखक असो की अभिनेता...मानधन हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय असतो; पण पोटापाण्याचा प्रश्न अन्य मार्गानं सुटलेला असेल तर हे लोक मानधनाच्या बाबतीत दिलदारीही दाखवू शकतात. -फर्ग्युसन कॉलेजच्या सन 1915 च्या स्नेहसंमेलनासंदर्भातला हा किस्सा. इंग्लिशमधून काव्यरचना करणाऱ्या विख्यात कवयित्री सरोजिनी नायडू या...\nअक्षयकुमारचे भयावह रुप; 2.0 चा ट्रेलर लाँच\nमुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला 2.0 चा ट्रेलर आज (शनिवार) लाँच झाला आहे. 2.0 ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर आज अखेर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 2.0 हा चित्रपट भारतातील आत्तापर्यंतचा सर्वांत...\nशाहरुखच्या 'झिरो'चा ट्रेलर सोशल मीडियावर 'हिट'\nमुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'झिरो' या चित्रपटाचा पहिला ट्रेलर काल (शुक्रवार) प्रसिद्ध झाला. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटामध्ये शाहरुखसह अनुष्का शर्मा आणि कॅतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी...\nमुख्यमंत्री दुष्काळाविषयी असंवेदनशील : सुप्रिया सुळे\nदौंड : ''राज्यात तीव्र दुष्काळ असताना विधानसभा मतदारसंघनिहाय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसाठीचे सीएम चषक सुरू झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुष्काळाविषयीची असंवेदनशीलता या निमित्ताने पुढे आली आहे. सीएम चषकासाठी 288 मतदारसंघांत सरकारी यंत्रणांचा वापर, हा दुर्दैवी प्रकार आहे,'' अशी टीका...\n'एफटीआयआय' अध्यक्षपदाचा अनुपम खेर ���ांचा राजीनामा\nपुणे : अभिनेते अनुपम खेर यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अमेरिकेत कामानिमित्त नऊ महिने राहावे लागत असल्याने या पदाला न्याय देता येत नसल्याचे कारण खेर यांनी दिले आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री राजवर्धनसिंग राठोड यांना खेर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214812-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-finance-minstry-oks-hike-wheat-pea-import-duty-2866", "date_download": "2018-11-21T21:00:23Z", "digest": "sha1:5VPEC7K5K7JUSAEOGWGECHLKAEGWYM34", "length": 19323, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Finance minstry OKs hike in wheat, pea import duty; | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगहू, पिवळा वाटाण्यावर आयातशुल्क\nगहू, पिवळा वाटाण्यावर आयातशुल्क\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nअतिशय योग्य निर्णय आहे. गव्हावर २० टक्के आणि पिवळ्या वाटाण्यावरील अायात शुल्कात ५० टक्के अशी भरीव वाढ केंद्र सरकारने करून हरभऱ्यासह कडधान्य उत्पादकांना दिलासा दिला अाहे. भारतीय शेतकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या अशा निर्णयाने, दर वाढीस मदत होईलच, परंतु दीर्घ काळाकरिता डाळींमध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. भारत हा कृषिप्रधान देश अापण म्हणतो, पण आजही आपल्याला डाळी आणि खाद्यतेलाची आयात करण्याची नामुष्की येते. जगाने खाललेल्या खाद्यतेलातून उरलेल्या ३९ टक्के हा व्यापाराकरिता शिल्लक राहाते. त्यापैकी १९ टक्के इतके प्रचंड खाद्यतेल भारत आयात करतो. यामुळे आपल्याकडील सोयाबीनसारख्या तेलबियांच्या दरांवर सातत्याने परिणाम होत आहे. यादृष्टीने सुद्धा केंद्र सरकार पाऊले टाकत आहेत.\n- पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग.\nनवी दिल्ली : देशातील धान्योत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. परंतु, शेतीमालाच्या आयातीमुळे स्थानिक बाजारपेठातील दर कमी राहत होते. तसेच आयात शेतीमालाच्या दर्जाबाबतीतही काही तक्रारी होत्या. यामुळे पिवळा वाटाणा आणि गव्हावरील आयातशुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी (ता. ८) यासंबंधित अधिसूचना काढली आहे. यानुसार गव्हावरील आयातशुल्क १० वरून २० टक्के करण्यात आले आहे. तर पिवळा वाटाण्यावरील आयातशुल्क ५० टक्के करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.\nजगभरातून देशात आयात होत असलेल्या धान्यावर आयात शुल्क वाढवण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी यासंदर्भात केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा केला होता. याविषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने १ नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीला केंद्रीय कृषिमंत्री, अन्नमंत्री तसेच पटेल यांच्यासह प्रमुख अधिकारी, सचिव उपस्थित होते. या बैठकीनंतर बुधवारी गहू आणि पिवळा वाटाण्यामध्ये आयातशुल्कवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सोयाबीनवरील आयात शुल्काचा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे.\nभरघोस उत्पादन होऊनही घाऊस बाजारात गव्हाला मागणी कमीच आहे. दक्षिण भारतातील अनेक व्यापारी आयात होणाऱ्या गव्हाच्या प्रतीक्षेत आहेत. गव्हावर १० टक्के आयातशुक लावूनही किनारपट्टी भागातील व्यापाऱ्यांना गहू १५ ते १६ हजार रुपये प्रतिटन मिळत असून उत्तर भारतात प्रति टनाला १९ ते २० हजार रुपये भाव आहे.\nदेशात गव्हाचे सातत्याने चांगले उत्पादन होत आहे. मात्र बाहेरून आयात केल्या जाणाऱ्या गव्हामुळे स्थानिक बाजारपेठातील दर कमी राहत होते. तसेच आयात होणाऱ्या शेतीमालाच्या दर्जाबाबतीतही काही तक्रारी होत्या. यामुळे आयातशुक वाढवून देशांतर्गत घसरलेल्या दरांना स्थैर्य मिळावे यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होत होती. याबाबत गेल्या महिन्यात आयातशुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाने पाठविला होता.\nशासनाला खरेदीची वेळ येणार नाही\nकॅनडातून २०५० रुपये प्रतिक्विंटल तर रशिया आणि युक्रेन येथ���न १८५० रुपये दराने देशात पिवळा वाटाणा आयात केला जातो. या पिवळ्या वाटाण्याचा उपयोग बेसनमध्ये भेसळ करण्याकरिता केला जात होता. कारण की हरभऱ्याचा हमीभाव ४४०० रुपये आहे. यंदा पाऊस लांबल्याने हरभऱ्याचा पेरा वाढणार आहे. परिणामी तूर आणि सोयाबीनसारखी हरभऱ्याची स्थिती होण्याची शक्यता गृहीत धरून पिवळा वाटाण्याचे आयातशुल्क ५० टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हरभऱ्याला रास्त दर मिळून शासनाला खरेदी करण्याची वेळ येणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nसोयाबीन, सूर्यफूल, मोहरी खाद्यतेलांवर ३० टक्के आयातशुल्क\nसर्व डाळींवरच्या आयात शुल्कात ३० ते ५० टक्क्यांनी वाढ\nरीफाईन पाम तेलावर ४५ टक्के आयातशुल्क\nक्रुड पाम तेलावर ३५ टक्के आयातशुल्कात वाढ\nसोयाबीन पेंड निर्यात प्रोत्साहन अनुदानात वाढ\nकडधान्य डाळ व्यापार सोयाबीन पाशा पटेल शेती गहू रशिया युक्रेन भेसळ हमीभाव minimum support price तूर\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214813-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/imunicipal-corporation/", "date_download": "2018-11-21T20:45:48Z", "digest": "sha1:VXADUUIXBZM7JQDO45QAGGU5G4F2OANC", "length": 8888, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Imunicipal Corporation- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nनागपुरचा विकास आता मेट्रो करणार, विरोधक आक्रमक\nशहरातील यशवंत स्टेडियम परिसर पाडून नवे स्पोर्ट्स काँम्पेक्स, रेल्वेस्टेशन समोरील पुल पाडून नवा सहापदरी मार्ग आणि 'लंडन स्ट्रीट'च्या धर्तीवर 'आँरेज सिटी स्ट्रीट' हे प्रकल्प महामेट्रोला देण्यात आले आहेत.\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारत��य चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214813-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1956", "date_download": "2018-11-21T21:00:47Z", "digest": "sha1:A3YXLDZJCX6OJXMQA4AIYXJUW7AXNBZU", "length": 8320, "nlines": 103, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "को-हाळे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकोर्‍हाळे हे गाव कोपरगावच्या दक्षिणेस बारा मैलावर असून 1881 च्या जनगणनेनुसार त्या गावची लोकसंख्या दोनशेनऊ होती. दर रविवारी तेथे बाजार भरतो. ते जुने गाव असून लोकांनी तेथून स्थलांतर केलेले आहे. पण पूर्वी गावाला महत्त्व प्राप्त झालेले होते. गावाच्या तटबंदीच्या भिंती होळकरांनी बांधलेल्या असून (1884) त्या सुस्थितीत आहेत. तटबंदीस लागून बाहेरील बाजूस मोठे मैदान असल्यामुळे गाव बाहेरून आहे त्यापेक्षा मोठे वाटते. ते गाव होळकरांकडून पेशव्यांकडे प्रदेशाच्या अदलाबदलीमध्ये आले होते. उपविभागाचे मुख्यालय तेथे होते. कोर्‍हाळे येथे 1818 साली सरकारी खजिना (A Treasury Subordinate To Ahmednagar) एका ठाणे अंमलदाराच्या संरक्षणात ठेवलेला होता. परंतु ठाणेदाराने अफरातफर केल्यामुळे त्याला बडतर्फ 1830 मध्ये केले गेले. त्यानंतर कोर्‍हाळे हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर उपविभागास जोडले गेले. कोपरगाव उपविभागाची निर्मिती झाल्यावर कोर्‍हाळे कोपरगाव उपविभागात जोडले गेले. होळकरांच्या अखत्यारीतील हे गाव 1865 मध्ये ब्रिटिशांकडे आले. होळकरांच्या अधिकार्‍यांचे त्या गावातील दोन प्रशस्त महाल हे लिलाव करून विकण्यात आले.\n(‘असे होते कोपरगांव’ या पुस्तकातून पुन:प्रसिद्ध)\nसंकलन - नितेश शिंदे\nनितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' चे उपसंपादक आहेत. ते इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी अनेक महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स या महाविद्यालयात N.C.C आणि N.S.S मध्ये अनेक स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली आहेत. त्यांनी 2017 मध्ये 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या मुंबई विषयाच्या अंकाचे संपादन केले.\nसंदर्भ: कराड तालुका, नदी, नद्यांचा संगम, विहीर\nसंदर्भ: खटाव तालुका, तलाव\nकरवंटीपासून कलाकृती - सुनील मोरे यांचे कसब\nसंदर्भ: गावगाथा, कोपरगाव तालुका, पुणतांबा\nसंदर्भ: सोलापूर तालुका, शिंगडगाव, गावगाथा\nस���दर्भ: औंढा नागनाथ तालुका, गावगाथा\nसंदर्भ: येवला तालुका, येवला शहर, सावरगाव, गावगाथा\nसंदर्भ: गावगाथा, कणकवली तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214813-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://dharmarajya.org/?portfolio=%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2018-11-21T19:53:30Z", "digest": "sha1:RHU5SQL2XJM4VA2AJTKT4DP4T7LN4HYY", "length": 12680, "nlines": 95, "source_domain": "dharmarajya.org", "title": "धर्मराज्य पक्ष – ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस महिला विशेष लोकल सुरू करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’ची स्वाक्षरी मोहीम", "raw_content": "नेहमी विचारले जाणारे प्रश्न\n०२२ - २५३४ ८३४४\nमहाराष्ट्र राज्य व राष्ट्र\nठाणे शहर व जिल्हा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस महिला विशेष लोकल सुरू करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’ची स्वाक्षरी मोहीम\nठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस महिला विशेष लोकल सुरू करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’ची स्वाक्षरी मोहीम\nमुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल गाड्यांमधली गर्दी दिवसेंदिवस वाढत जात असून, त्यात महिला नोकरदार वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या अस्तित्वात असलेल्या उपनगरीय लोकल गाड्यांमधले महिलांसाठी राखीव असलेले डबे अपुरे असून, त्यांची संख्या आणखी दोन डब्यांनी वाढवावी तसेच कल्याण आणि डोंबिवलीप्रमाणे ठाणे रेल्वे स्थानकातून ‘ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस’ अशी महिला विशेष लोकल गाडी गर्दीच्या वेळेस सुरु करावी या मागणीसाठी ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य महिला संघटना’ आणि ‘धर्मराज्य प्रवासी संघटना’ यांच्यामार्फत २० आणि २१ जुलै या दोन दिवशी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. याला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.\nदरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रवासात महिलांच्या अपघातांची संख्या वाढली असून, ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गंभीर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महिलांच्या डब्यांची संख्या जैसे थे अशी आहे मात्र, महिला नोकरदारवर्गाची संख्या प्रचंड वाढलेली आहे. याचा संपूर्ण ताण हा महिलांना प्रवास करताना सोसावा लागत आहे. शिक्षणात आणि नोकरीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण असले तरी, उपनगरीय रेल्वे लोकलच्या माध्यमातून सातत्याने घडत असलेल्या अपघातांपासून महिलांना संरक्षण कधी मिळणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक आणि मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे.\nदि. २० आणि २१ जुलै या दोन दिवशी ‘धर्मराज्य प्रवासी संघटने’च्यावतीने ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही ठिकाणी प्रवाशांमार्फत स्वाक्षरी मोहीम राबवली होती. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला असून, उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांची संख्या वाढवावी तसेच ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी महिला विशेष लोकल गाडी गर्दीच्या वेळेत सुरु करावी, अशी मागणी या स्वाक्षरी मोहीमेच्यावेळी करण्यात आली. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा अध्यक्षा जयश्री पंडित, सहसचिव दर्शना पाटील ठाणे लोकसभा उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, धर्मराज्य शिक्षक-शिक्षकेतर संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, सचिव भरत जाधव, नवी मुंबई शहर महिला अध्यक्षा शितल कोळी, उपाध्यक्षा रेखा साळुंखे, पोर्णिमा सातपुते, उज्ज्वला जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nनिसर्गाचा समतोल’ राखून माणसांचे आरोग्य, मनःस्वास्थ्य त्यांचे सौहार्द्रपूर्ण परस्पर-संबंध, साहित्य-संगीत-काव्य-नाटय यांच्या अभिरूचीनं नटलेल्या संस्कृति...व त्यामुळे समाजात नांदत असलेली शांती व प्रसन्नता हा खरा विकास होय हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल\nइयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश\n मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा\nधर्मराज्य पक्षाच्या ताज्या घडामोडी, बातम्या, लेख तसेच कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्या ई-मेलवर मिळण्यासाठी आपल्या ई-मेलची खाली नोंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214813-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/demonetisation/", "date_download": "2018-11-21T21:13:36Z", "digest": "sha1:QZJPNEA5WBMBWUDA6LY4KRBYBC2ONAZC", "length": 28337, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Demonetisation News in Marathi | Demonetisation Live Updates in Marathi | निश्चलनीकरण बातम्या at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nशेकडो ज्वलंत प्रश्न आणि बुद्धाचा उपदेश\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअ���य -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ ��ेवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nअखेर मोदी सरकारची कबुली; गरीब शेतकऱ्यांना भोवली नोटाबंदी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवित्त मंत्रालयाशी संलग्नीत संसदेच्या एका स्थायी समितीच्या बैठकीत कृषी मंत्रालयाने नोटाबंदीच्या परिणामावर चर्चा केली. ... Read More\nनोटाबंदी: 'त्या' 80 हजार व्यक्ती रडारवर; बेहिशोबी रोकड बँकेत भरणं महागात पडणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न देणारे आयकर विभागाच्या स्कॅनरखाली ... Read More\nनोटाबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून, काँग्रेसचे आंदोलन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुजफ्फर हुसेन : भार्इंदर येथे काँग्रेसचे आंदोलन; जिल्ह्यातही ठिकठिकाणी आयोजन ... Read More\nनागपुरात नोटाबंदीवर काँग्रेस आक्रमक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनोटाबंदीबाबत काँग्रेसने आक्रमक धोरण अवलंबिले आहे. नोटाबंदीच्या निर्णयास दोन वर्षे झाल्यानिमित्त गेल्या ८ तारखेपासून शहरात काँग्रेसच्या विविध आघाड्यांतर्फे आंदोलने केली जात आहे. या अंतर्गत सोमवारी नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीतर्फे संविधान चौकात ... Read More\nनोटाबंदीने विस्कटलेले संसार सावरलेच नाहीत...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदीपक शहा, कार्तिक शहा : आजही ‘त्या’ आठवणीने हळहळतात सारे ... Read More\nनोटाबंदी निर्णय म्हणजे अर्थव्यवस्थेची नसबंदी - सचिन साठे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनोटाबंदीनंतर बाजारपेठा पडल्या ओस ... Read More\nनोटाबंदीमुळे डिजिटल व्यवहारांना चालना - परवीनकुमार गुप्ता\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपरवीनकुमार गुप्ता : ग्राहकांच्या सोयीसाठी ‘योनो’ अ‍ॅप, बँकांना कर्ज वितरणासाठी भांडवल उपलब्ध ... Read More\nनोटाबंदीने विस्कटलेले संसार सावरलेच नाहीत...\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभुलेश्वरच्या खासगी कंपनीत कामाला असलेले दीपक नरोत्तमदास शहा हे दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीनंतर १६ नोव्हेंबर रोजी बॅसिन कॅथलिक बँकेच्या समोरील लांबलचक रांगेत उन्हातान्हात तब्बल दोन तास उभे असताना कोसळले आणि मरण पावले. ... Read More\nनागपुरात नोटाबंदीच्या विरोधात भारिपची निदर्शने\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घोषित करण्यात आला होता. त्यानिमित्त भारिप बहुजन महासंघाने नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करीत हा दिवस काळा दिन म्हणून पाळला. संविधान चौकात निदर्शने करून आपला विरोध दर्शविला. ... Read More\n‘कॅशलेस इकॉनॉमी’च्या दिशेने वाटचाल आवश्यकच\nसरकारतर्फे निश्चलनीकरणाची जी विविध उद्दिष्टे सांगण्यात आली होती त्यामध्ये ‘कॅशलेस इकॉनॉमी’ची निर्मिती हेदेखील एक उद्दिष्ट होते. पुढे सरकारनेच त्याचे ‘लेस कॅश इकॉनॉमी’मध्ये रूपांतर केले, हा भाग अलहिदा\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खा��� व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214813-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-soil-health-progresive-farmer-subhash-sharma-5104", "date_download": "2018-11-21T21:05:44Z", "digest": "sha1:N6PWMYGLFE7M4J4VRSU2XRNLKN2XJB5Y", "length": 21143, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agrowon, soil health, progresive farmer subhash sharma | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहिरवळीच्या खतांवर भर द्या : सुभाष शर्मा\nहिरवळीच्या खतांवर भर द्या : सुभाष शर्मा\nरविवार, 21 जानेवारी 2018\nयवतमाळ येथील सुभाष शर्मा यांच्याकडे वीस एकर शेती आहे. ते १९९४ पासून सेंद्रिय शेती करतात. जमिनीच्या व्यवस्थापनाबाबत ते म्हणाले की, रासायनिक शेतीच्या तुलनेमध्ये सेंद्रिय शेती पद्धतीत सुपीकता जपण्यासोबतच पाणी टिकवून धरण्याची क्षमता अधिक आहे.\nभाजीपाला व सोयाबीनसह पारंपरिक पिके घेताना रासायनिक खत व कीडनाशकांचा अजिबात वापर करत नाहीत. जमिनीच्या सुपीकतेसाठी शेणखत, गोमूत्र व बायोमासचा वापर करतात. जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी हिरवळीचे खत म्हणून धैंचा, बाजरी, बरबटी या पिकांची लागवड करतो.\nयवतमाळ येथील सुभाष शर्मा यांच्याकडे वीस एकर शेती आहे. ते १९९४ पासून सेंद्रिय शेती करतात. जमिनीच्या व्यवस्थापनाबाबत ते म्हणाले की, रासायनिक शेतीच्या तुलनेमध्ये सेंद्रिय शेती पद्धतीत सुपीकता जपण्यासोबतच पाणी टिकवून धरण्याची क्षमता अधिक आहे.\nभाजीपाला व सोयाबीनसह पारंपरिक पिके घेताना रासायनिक खत व कीडनाशकांचा अजिबात वापर करत नाहीत. जमिनीच्या सुपीकतेसाठी शेणखत, गोमूत्र व बायोमासचा वापर करतात. जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी हिरवळीचे खत म्हणून धैंचा, बाजरी, बरबटी या पिकांची लागवड करतो.\nतीन वर्षांतून एकदा ५ ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळतो. त्याचबरोबरीने दरवर्षी एक ट्रॉली ‘अलौकिक’ खत (एक ट्रॉली शेणखत, तीन क्‍विंटल तळ्यातील गाळ, ३० किलो तुरीची चुरी, २ किलो भुईमूग तेल, पाच किलो गूळ याचा वापर करून तयार केलेले खत) आणि ३०० लिटर गोसंजीवक (३० किलो गाईचे ताजे शेण, ३ लिटर गोमूत्र, एक किलो गूळ यांचे मिश्रण) याचा जमिनीत वापर केला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली आहे. लागवड प्रामुख्याने सरी वरंब्यावर केली जाते. प्रत्येकी आठ फुटांवर वरंबा बंद केला जातो, त्यामुळे वाफ्यात पाणी साचते. मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात १४ इंची डवऱ्याला दोर बांधून सऱ्या पाडल्या जातात. या पद्धतीने ओलावा कायम राहतो. या सर्व प्रयत्नातून गेल्या चार वर्षांत मातीचा सेंद्रिय कर्ब ०.४ वरून २.१ वर पोचला आहे.\nरासायनिक घटकांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. अशा पोषक घटकांची उपलब्धताच कमी असलेल्या जमिनीतून उत्पादित झालेले अन्नधान्य आपल्या आरोग्यासाठी पोषक कसे असणार, असा रास्त सवाल सुभाष शर्मा उपस्थित करतात.\nजमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी अनुभवजन्य सूत्रे ः\nरासायनिक शेतीच्या तुलनेमध्ये सेंद्रिय शेती पद्धतीत सुपीकता जपण्यासोबतच पाणी टिकवून धरण्याची क्षमता अधिक आहे.\nएकरी किमान एक जनावर असावे. त्यांच्याकडे २० एकर शेतीसाठी २० जनावरे आहे. या जनावरांचे शेण, गोमूत्र यांचा वापर सातत्याने केला जातो.\nशेताच्या बांधावर वृक्षांची लागवड ः पक्षी कीड नियंत्रण प्रभावीपणे करतात. कृत्रिम पक्षी थांबे उभारण्याऐवजी शेताच्या बांधावर स्थानिक वृक्षांची लागवड उत्पन्नासाठी फायदेशीर ठरते. उदा. करवंद, आवळा, शेवगा व निंब. शर्मा यांच्या शेतात लिंब, फणस व आंबा झाडे लावली.\nसुभाष शर्मा हे साठिया मका, इंदोरी धने, काळीभेर कोहळे अशा देशी बियाण्यांचे संगोपन करतात.\nभाजीपाला व सोयाबीनसह पारंपरिक पिके घेताना रासायनिक खत व कीडनाशकांचा अजिबात वापर करत नाहीत. जमिनीच्या सुपीकतेसाठी शेणखत व बायोमासचा वापर करतात. सोयाबीनचे एकरी दहा ते बारा क्‍विंटल, हरभरा दहा ते बारा क्‍विंटल उत्पादन मिळते.\nहिरवळीच्या खत पिकांच्या लागवडीसाठी तुरीच्या दोन तासांत चार फूट, त्यानंतरच्या दोन तासात आठ फूट ठेवले जाते. या भागामध्ये भेंडी, चवळी, तीळ, मका अशी कमी कालावधीची पिके घेतात. जमिनीच्या सुपीकतेबरोबरच तुरीसह अन्य पिकांचे उत्पन्न मिळते.\nजमिनीचा पोत सांभाळण्यासाठी सहा किलो बोरू किंवा धैंचा, चार किलो बाजरी, सहा किलो बरबटी याप्रमाणे १६ किलो धान्याची लागवड करतात.\nतुरीनंतर मूगाचे उत्पादन घेतात. मुगाच्या शेंगा तोडल्यानंतर संपूर्ण झाडे रोटाव्हेटरने जमिनीत गाडली जातात.\nया प्रयत्नातून गेल्या चार वर्षांत मातीचा सेंद्रिय कर्ब ०.४ वरुन २.१ वर पोचला आहे.\nसेंद्रिय खतांची निर्मिती व वापर ः\nतीन वर्षांतून एकदा ५ ट्रॉली शेणखत, दरवर्षी एक ट्रॉली ‘अलौकिक’ खत, दरवर्षी ३०० लिटर गोसंजीवक याप्रमाणे दिले जाते.\nअलौकीक खत ः एक ट्रॉली शेणखत, तीन क्‍विंटल तळ्यातील गाळ, ३० किलो तूरीची चुरी, २ किलो भुईमूग तेल, पाच किलो गुळ याचा वापर करुन हे तयार होते.\nगोसंजीवक खत ः ३० किलो गोवंशाचे ताजे शेण, ३ लिटर गोमूत्र तसेच एक किलो गूळ याप्रमाणे तयार होते.\nग्रीड लॉकिंग ः लागवड ही प्रामुख्याने सरी वरंब्यावर करतात. त्यातही प्रत्येकी आठ फुटांवर हा वरंबा लॉक केला जातो, त्यामुळे वाफ्यात पाणी साचते. मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात १४ इंची डवऱ्याला दोर बांधून सऱ्या पाडल्या जातात. त्यानंतर दुसऱ्यांदा फेर देत ग्रीड लॉकिंग होते. ओलावा कायम राहतो.\nसंपर्क ः सुभाष शर्मा, ९४२२८६९६२०.\nयवतमाळ शेती खत fertiliser भुईमूग groundnut शेती अॅग्रोवन अॅग्रो अजेंडा २०१८ अॅग्रोवन जमीन सुपीकता वर्ष २०१८\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्��ात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214813-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/private-hospitals-to-provide-free-treatment-to-poor-supreme-court-295656.html", "date_download": "2018-11-21T19:56:58Z", "digest": "sha1:BI4JH4T5SEFBOL5UZ76C5RLXAFHWXFB2", "length": 6784, "nlines": 30, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मुजोर हॉस्पिटल्सना कोर्टाचा दणका, पैशासाठी अडवणूक केल्यास दाखल होणार गुन्हा–News18 Lokmat", "raw_content": "\nमुजोर हॉस्पिटल्सना कोर्टाचा दणका, पैशासाठी अडवणूक केल्यास दाखल होणार गुन्हा\nबिलाच्या पैशासाठी रूग्णाचा मृतदेह नातेवाईकांना स्वाधिन न करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालयांच्या विरोधात गुन्हे दाखल करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेय.\nसागर वैद्य, नवी दिल्ली,ता.12 जुलै : बिलाच्या पैशासाठी रूग्णाचा मृतदेह नातेवाईकांना स्वाधिन न करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालयांच्या विरोधात गुन्हे दाखल करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेय. सवलतीत जमिनी मिळालेल्या रुग्णालयांनी गरजूंना मोफत सेवा द्यावी असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, त्यामुळं रुग्णांची लुट करणाऱ्या रुग्णालयांना दणका बसला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक विशेष याचिका दाखल केली होती त्यावर कोर्टानं हा निर्णय दिला आहे. दिल्लीच्या जमिन ��णि विकास अधिकाऱ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या 2007च्या निर्णयाचा हवाला देऊन सवलतीच्या दरात जमिनी घेतलेल्या रुग्णालयांनी गरजूंवर मोफत उपचार करावे असे आदेश 2 फेब्रुवारी 2012ला काढले होते. या आदेशाला काही धर्मदाय रुग्णालयांनी विरोध केला आणि उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानं दिल्लीतल्या अधिका-यांचे ते परीपत्रक रद्द ठरवले होते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात विशेष याचिका दाखल करुन आव्हान दिलं होत.या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं रुग्णांची लूट करणाऱ्या धर्मदाय रुग्णालयांना चांगलच धारेवर धरलंय. सुप्रीम कोर्टाचे हे आदेश दिल्लीतल्या परीपत्रकाबद्दल असले तरी अशाच पध्दतीनं देशभरात सवलतीत जमिनी घेतलेल्या रुग्णालयांनाही हा आदेश लागू होत असल्याने नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय.काय म्हणालं सुप्रीम कोर्ट\nसवलतीत जमिनी मिळालेल्या रुग्णालयांनी 10 टक्के इनडोअर, 25 टक्के आऊटडोअर रुग्णांना मोफत उपचार करावे असं आदेशित करण्यात आलंय.\nअनावश्यक तपासण्या करुन रुग्णांना लुबाडणाऱ्या रुग्णालयांनी, डॉक्टरांनी आत्मपरीक्षण करावं.\nतुम्हाला डॉक्टर बनवण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात लोकांचा पैसा खर्च करते याचाही विचार करा.\nडॉक्टर रुग्णांसाठी देव असतात, त्यामुळं डॉक्टरांनी रुग्णांशी त्याप्रमाणं व्यवहार करावा, त्यांची लुट करु नये\nबिलाच्या पैशासाठी मृतदेह अडकवून ठेवणे हे वैद्यकीय नियम आणि मानवी अधिकारांच्या विरोधात आहे.\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214813-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/narendra-modi-and-joko-widodo-fly-kites-together-in-jakarta-indonesia-291249.html", "date_download": "2018-11-21T19:54:37Z", "digest": "sha1:DVM74D2NLCYAOW3O3OFYI6EM4IU5WQFT", "length": 3142, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - इंडोनेशियाच्या आकाशात 'रामायणा'चे पतंग!–News18 Lokmat", "raw_content": "\nइंडोनेशियाच्या आकाशात 'रामायणा'चे पतंग\nइंडोनेशियाच्या भेटीवर असलेले पंतप्रधान नर��ंद्र मोदी यांनी आज रामायण थिम असलेल्या पतंग उत्सवाचं जकार्तात उद्घाटन केलं.\nजकार्ता,ता.30 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान ज्या देशात जातात तिथे मुत्सदेगिरीबरोबरच 'कल्चरल डिप्लोमसी'चाही वापर करतात. आज त्यांनी जकार्तामधल्या पतंग संग्रहालयाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो यांच्यासोबत पतंग उडवण्याचा आनंदही घेतला.यावेळी पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. रामायनावर आधारीत पंतग ही या उत्सवाची थीम होती. यावेळी जकार्ता पतंग संग्रहालय आणि अहमदाबाद इथल्या पतंग संग्रहालयात सामजंस्य करारही करण्यात आला आहे.\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214813-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/news/", "date_download": "2018-11-21T20:03:26Z", "digest": "sha1:FADOSYF6FZMDPUJKB6JIU4VNJNK4ZMIY", "length": 11192, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भय्यू महाराज- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पा��ी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nभय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर,ट्रस्टी म्हणून पत्नीची निवड\nभय्यू महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या श्री सद्गुरू धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टमध्ये पत्नी आयुषी यांना ट्रस्टी करण्यात आलंय\nभय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांची चौकशी\nभय्यूजी महाराजांनी 'या' पिस्तुलने जीवनयात्रा संपवली\nभय्यूजी महाराज अनंतात विलीन, मुलीने दिला अग्नी\nभय्यूजी महाराज यांच्या संपत्तीचे अधिकार 'या' सेवेदाराला सुसाईड नोटचा दुसरा भाग नेटवर्क18 च्या हाती\nभैय्यूजी महाराजांच्या अंतयात्रेला सुरूवात, अखेरचा निरोप घेण्यासाठी अनुयायांची गर्दी\nब्लॉग स्पेस Jun 12, 2018\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nभय्यूजी महाराज यांच्यावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार\nVIDEO : भय्यूजी महाराजांचा एक दिवसआधीच व्हिडिओ समोर, 'ती' महिला कोण \n'मृत्युंजय महादेवा,तुला शरण आलो', भय्यूजी महाराजांचं शेवटचं टि्वट \nजिथे सप्तपदी घेतली, तिथेच आयुष्य संपवून टाकलं\nआत्महत्येसाठी भय्यूजी महाराजांनी या पिस्तुलाचा केला वापर\nमहागड्या गाड्या आणि घड्या, भय्यूजी महाराजांची आलिशान लाईफस्टाईल\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214813-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/all/page-3/", "date_download": "2018-11-21T20:16:23Z", "digest": "sha1:GYNY2HB35DGBL46WZDWGLQUVYI7GFLDL", "length": 11274, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज ठाकरे- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nराज ठाकरेंचा साधेपणा,आदिवासी कुटुंबाच्या घरी केलं जेवण\nआदिवासी पाडे खूप दुर्गम आहेत म्हणण्यापेक्षा ते दुर्गम राहिलेत असं म्हणेन आणि अर्थातच विकासापासून देखील वंचित राहिलेत अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली\nMorning Alert: या आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या\nमहाराष्ट्र Oct 17, 2018\nनाना असं काही करेल हे मान्य नाही - राज ठाकरे\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nमित्र असावा तर राज ठाकरेंसारखा - अशोक चव्हाण\n'खळ खट्याक'कडून संवादाकडे, राज ठाकरे साधणार का उत्तर भारतीयांशी संवाद\nराष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना म्हणाले 'Thanks'\nनानांविरोधात तनुश्रीची तक्रार पोलिसांत दाखल, ४ तास चालली जबाब नोदवण्याची प्रक्रिया\nतनुश्रीची महिला आयोगात धाव, नानांच्या विरोधात केली तक्रार\nतनुश्रीने वाढवली नानांची डोकेदुखी,पोलिसांत केली तक्रार\nजे खोटं आहे ते खोटच,तनुश्रीच्या आरोपावर नानांची पहिली प्रतिक्रिया\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214813-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/saina-nehwal-maintain-no-2-in-world-rankings-1173099/", "date_download": "2018-11-21T20:55:43Z", "digest": "sha1:AF27ZEBU45OXOTMIRTHVOA6CH54PEA6U", "length": 10456, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सायना नेहवाल क्रमवारीत स्थिर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nसायना नेहवाल क्रमवारीत स्थिर\nसायना नेहवाल क्रमवारीत स्थिर\nकामगिरीत सातत्याचा अभाव असणाऱ्या कश्यपच्या स्थानातही घसरण झाली असून, तो १५व्या स्थानी आहे.\nसायना नेहवालने जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान कायम राखले आहे.\nनुकत्याच झालेल्या सुपरसीरिज फायनल्स स्पर्धेत, उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागलेल्या सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान कायम राखले आहे. याच स्पर्धेत प्राथमिक फेरीतूनच माघारी परतलेल्या किदम्बी श्रीकांतच्या क्रमवारी स्थानात एकाने घसरण झाली आहे. श्रीकांत आता नवव्या स्थानी आहे.\nकामगिरीत सातत्याचा अभाव असणाऱ्या कश्यपच्या स्थानातही घसरण झाली असून, तो १५व्या स्थानी आहे. एच. एस. प्रणॉय २०व्या स्थानी स्थिर आहे. अजय जयरामने एका स्थानाने सुधारणा केली असून, तो आता २२व्या स्थानी आहे.\nमहिलांमध्ये, पी.व्ही. सिंधू १२व्या स्थानी स्थिर आहे. दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा १३व्या स्थानी कायम आहेत. पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि सुमीत रेड्डी जोडीची घसरण होऊन ही जोडी २०व्या स्थानी स्थिरावली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKorea Open Badminton – सायना नेहवाल उप-उपांत्यपूर्व फेरीत दाखल\nChina Open Badminton 2018 : सिंधू उप-उपांत्यपूर्व फेरीत दाखल, सायना नेहवालचं आव्हान संपुष्टात\nHong Kong Open Badminton : सलामीच्या सामन्यातच सायनाचे ‘पॅकअप’\nFrench Open Badminton : सायनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक\nDenmark Open Badminton : ‘फुलराणी’चं स्वप्न भंगलं, अंतिम फेरीत ताई त्झु यिंगकडून पराभूत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौ���ाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214813-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-11-21T20:52:31Z", "digest": "sha1:CPLVD3EU4IJF3K342IR5KXU47ZU2L5QK", "length": 28580, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (199) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (49) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (496) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (208) Apply संपादकिय filter\nसिटिझन जर्नालिझम (168) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nसप्तरंग (142) Apply सप्तरंग filter\nअर्थविश्व (57) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (37) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (31) Apply गणेश फेस्टिवल filter\nमनोरंजन (11) Apply मनोरंजन filter\nमुक्तपीठ (8) Apply मुक्तपीठ filter\nपैलतीर (3) Apply पैलतीर filter\nफॅमिली डॉक्टर (2) Apply फॅमिली डॉक्टर filter\nप्रशासन (9787) Apply प्रशासन filter\nमहापालिका (2055) Apply महापालिका filter\nमहाराष्ट्र (1168) Apply महाराष्ट्र filter\nनगरसेवक (703) Apply नगरसेवक filter\nमुख्यमंत्री (623) Apply मुख्यमंत्री filter\nजिल्हा परिषद (582) Apply जिल्हा परिषद filter\nसोलापूर (452) Apply सोलापूर filter\nमहामार्ग (434) Apply महामार्ग filter\nव्यवसाय (417) Apply व्यवसाय filter\nदेवेंद्र फडणवीस (410) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनिवडणूक (405) Apply निवडणूक filter\nराजकारण (405) Apply राजकारण filter\nउत्पन्न (351) Apply उत्पन्न filter\nउच्च न्यायालय (346) Apply उच्च न्यायालय filter\nकोल्हापूर (340) Apply कोल्हापूर filter\nजिल्हाधिकारी कार्यालय (334) Apply जिल्हाधिकारी कार्यालय filter\nऔरंगाबाद (333) Apply औरंगाबाद filter\nपुणे : मार्केटयार्ड येथील अलीकडच्या चौकात��ल पदपथावर इलेक्ट्रिक तार व खांब पदपथावर पडलेल्या आहेत. तसेच उडाणपुलाचे कामही चालु असून त्यामुळे नागरिकांना पदपथावरुन चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. तरी संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन नागरिकांना पदपथा मोकळा करुन द्यावा.\nसुधागडमध्ये मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत\nपाली - सुधागड तालुक्यातील पाली व जांभुळपाडा परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. तालुक्यातील वर्‍हाड व जांभुळपाड्यासह पालीतील १५ जणांना महिनाभरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावले आहे. त्यामुळे नागरीकांत प्रचंड घबराट पसरली आहे. श्वान दंश झालेल्या जखमींवर पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात...\nमडगावमधील उत्सवांना गालबोट न लागण्यासाठी खबरदारी\nमडगाव : ईद जुलूससाठी रोषणाई करणाऱ्या किरण नाईक युवकास झालेल्या मारहाणीमुळे घोगळ हाऊसिंग बोर्ड येथे दोन गटात झालेल्या वादाचे पडसाद रुमडामळ दवर्ली हाऊसिंग बोर्ड येथे उमटले. मंगळवारी रात्री दवर्ली हाऊसिंग बोर्ड झेंडे लावण्यावरून दोन गटात वाद झाला. यावेळी काही युवकांनी देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप एका...\nसहा महिन्यांनंतरही प्रवेशाची प्रतीक्षा\nपिंपरी - आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळांमधून इंग्रजीतून शिक्षणाचा हक्क मिळण्यासाठी २५ टक्के कोटा आहे. यंदा पाचव्या फेरीअखेर सुमारे दोन हजार ६२६ जागांवर प्रवेश पूर्ण झाले असून, अद्याप ५२९ जागा रिक्त आहेत. या प्रवेशास विलंब होत असल्याने पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास...\nपाणीकपात हिवाळ्यात की उन्हाळ्यात\nपिंपरी - पवना धरणात पाणीसाठा कमी असल्याने येत्या आठ महिन्यांत शहराच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. त्यामुळे पाणीकपात हिवाळ्यात करायची की उन्हाळ्यात, याचा निर्णय महापालिकेला घ्यावयाचा आहे. त्याचा आराखडा पदाधिकारी व गटनेते यांना गुरुवार (ता. २२) रोजी सादर...\nगुरुजींची होणार संघटनेतून हकालपट्टी\nसोलापूर : जे शिक्षक ब्लेझर परिधान करून शाळेत जातील, त्यांची संघटनेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिक्षक संघटना समन्वय समितीच्या बैठकीत घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार याकडे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. दिवाळी सुटीनंतर श��ळेचा पहिला दिवस वेगवेगळ्या कारणांनी...\nअौरंगाबादेत अंत्यविधीलाही रॉकेल मिळणे दुरापास्त\nऔरंगाबाद - प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा त्रास मृत्यूनंतरही पाठ सोडायला तयार नाही. शहरात रॉकेलचा कोटा निम्म्याने कमी करण्यात आला. त्यामुळे शहरात अंत्यविधीसाठी रॉकेल मिळत नाही, या परिस्थितीने डिझेल किंवा टायरचा वापर करून अंत्यसंस्कार करण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...\nट्रम्प यांच्या आरोपांचा पाककडून इन्कार\nइस्लामाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ओसामा बिन लादेनसंदर्भातील आरोपावरुन पाकिस्तानने मंगळवारी अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना पाचारण करून ट्रम्प यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत पाकिस्तानने त्यावर कडाडून निषेध नोंदविला. इतिहासातील हे प्रकरण आम्ही बंद केले असून, यामुळे...\nब्रेक लायनर रिव्हेटिंग मशिनने पीएमपीचे काम होणार अचूक\nपुणे - पीएमपीच्या गाड्यांना ब्रेक लायनर बसविण्यासाठी नॉरब्रेमसे या जर्मन कंपनीकडून अत्याधुनिक ब्रेक लायनर रिव्हेटिंग मशिन देण्यात आले आहे, त्यामुळे पीएमपीचे मनुष्यबळ वाचणार असून ब्रेक लायनर बसविण्याच्या कामामध्ये अचूकता येणार आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा पीएमपीच्या १३...\nपीएमपीएमएल बसेसची देखभाल गरजेची\nपुणे : बीआरटीचे मार्गांचे तर बारा वाजलेलेच आहेत. त्यातच आता त्या मार्गांवर धावणार्‍या बसचे तीन-तेरा. बीआरटी दरवाज्यावरील हा लटकलेल्या पत्राचा तुकडा प्रवाशांवर कधी घाला घालेल हे सांगता येत नाही. अश्या दुर्घटना टाळण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने वाहनांची योग्य देखभाल करावी. यावर उपाय म्हणून वाहक व...\nअवैध रेतीप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश\nअकोला : पातूर तालुक्यात अवैध रेतीचे उत्खनन जोमात सुरू आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने रेती माफियांना अभय निर्माण झाले आहे. तालुक्यात चान्नी व सस्ती मंडळ या भागातून मन व उतावळी नदीपात्रातून सर्रास अवैध रेती वाहतूक सुरू आहे. तसेच...\nएफडीएची तीन फ्लोअर मिल्सवर कारवाई\nपुणे : तुम्ही दुकानातून आटा, रवा, मैदा, सुजी घेताय मगं जरा त्याच्या पॅकिंगवरील लेबल व्यवस्थित बघा. त्यावर \"बेस्ट बिफोर' आहे क��, पोषण मूल्य नमूद केलंय का हे आवर्जून बघा. कारण, यात दोष आढळणाऱ्या तसेच, स्वच्छतेचे निकष पायदळी तुडवडणाऱ्या फ्लोअर मिलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला...\n\"ती' 76 घरकुले मनपाने घेतली ताब्यात\nजळगाव ः दूध फेडरेशनजवळील दांडेकरनगरातील झोपडपट्टीतील नागरिकांना पिंप्राळा हुडको येथे घरकुले \"लकी ड्रॉ'द्वारे दिली होती. यातील 76 घरकुलांचे कुलूप तोडून परस्पर काही जणांनी ताबा घेतल्याने खऱ्या लाभार्थ्यांनी महापालिकेत गोंधळ घातला होता. आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या...\nमोहोळ नगरपरिषदेत तीन महिन्यापासून स्थापत्य अभियंता हे पद रिक्त\nमोहोळ- मोहोळ नगरपरिषद प्रशासनात गेल्या तीन महिन्यापासून स्थापत्य अभियंता (बांधकाम विभाग) हे पद रिक्त असल्याने अनेक महत्वाची कामे रखडली आहेत तर शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. वेळेवर काम होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 45 हजार लोकसंख्या...\nअसली नोकरी काय कामाची\nसावंतवाडी - बीएसएनएल प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात समन्वय नसल्यामुळे कंत्राटी कामगारांवर एखादा प्रसंग कोसळल्यास त्याला कसे वाऱ्यावर सोडले जाते, याचा प्रत्यय असनिये येथील बीएसएनएलचे कंत्राटी कामगार संतोष सावंत यांना सध्या येतोय. एका अपघातात त्यांच्या मुलाला गंभीर इजा झाली; मात्र गेले दहा महिने पगार...\nमंगळवेढा : 28 गावे व वाड्यावस्त्यावर राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम सुरु\nमंगळवेढा - तालुक्यातील 28 गावे व वाड्यावस्त्यावर कायम स्वरूपात पाणी योजनेबाबत राष्ट्रीय पेयजल योजनेतून 11 कोटी 50 लाखांचा आराखड्यातील काही कामे सुरू झाली आहेत. उर्वरित लवकरच सुरू होणार आहेत. 48 गावे व 560 वाड्यावस्त्यावरचा टंचाई आराखडा जिल्हा परिषदेला सादर केला असल्याची माहिती सभापती प्रदीप खांडेकर...\nसोलापूर : दिवाळीच्या सुटीनंतर सोमवारपासून (ता. 19) जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, ब्लेझरने पहिलाच दिवस गाजला. प्रशासनाने शिक्षकांना ब्लेझर घालणे सक्तीचे केले. परंतु, संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला. दरम्यान, प्रशासनाने 70 टक्के शिक्षकांनी ब्लेझर घातल्याचा दावा केला आहे. याउलट शिक्षक...\nदुष्काळासाठी २,२०० कोटींची तरतूद\nमुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज राज्य सरकारने २० हजार ३२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळ घोषित केलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी २,२०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दूध खरेदी आणि दूध भुकटी रूपांतरणासाठी...\nमनपा कन्हान नदीतून घेणार अधिक पाणी\nमनपा कन्हान नदीतून घेणार अधिक पाणी नागपूर : जानेवारीनंतर शहरावर पाणीटंचाईचे संकट असून त्यावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावाधाव सुरू झाली. कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून पूर्ण क्षमतेने पाणी घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे कन्हान नदीतून पाण्याचा अधिक उपसा करावा लागणार आहे....\n\"मेट्रो'मध्ये नोकरी लावून देण्याचा गोरखधंदा\n\"मेट्रो'मध्ये नोकरी लावून देण्याचा गोरखधंदा नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्यासंदर्भात काही संदेश \"सोशल मिडिया'वर झळकल्याने बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या एजन्सीचे पीक आल्याचे दिसून येत आहे. अद्याप बेरोजगार तरुणाची फसवणूक झाली नसली तरी महामेट्रो प्रशासनाने अशा संदेशाची दखल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214814-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60708", "date_download": "2018-11-21T19:57:58Z", "digest": "sha1:YQX4KTFHIUUYM4MQMM3SSWYVFLSDKXAF", "length": 3032, "nlines": 77, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कान्जिवरम साडी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / कान्जिवरम साडी\nघरच्या लग्नात कान्जिवरम साडी नेसायची आहे.\nबोरिवलि जवळ कुठे घेउ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214814-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62661", "date_download": "2018-11-21T20:12:18Z", "digest": "sha1:WOO4236XT7CWF2QUY2RGIN3UTPCSSRH2", "length": 15962, "nlines": 124, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चौकशी: डेस्कटॉप कसा असेंबल करावा? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चौकशी: डेस्कटॉप कसा असेंबल करावा\nचौकशी: डेस्कटॉप कसा असेंबल करावा\nनवीन डेस्कटॉप पीसी घ्यायचा आहे. जीएसटीमुळे दर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जरा घाई करतो आहे.\nमाझा जाणकारांना प्रश्न आहे की डेस्कटॉप असेम्बल करतांना काय काळजी घ्यावी, कसा करावा, कोणते कॉम्पोनंट्स कोणासोबत कसे मॅच होतात, ओवरक्लॉक काय असते, करणे योग्य असते का, असेल तर कसे करायचे वगैरे डिटेल नर्ड जीक प्रश्न आहेत.\nतारुण्यात (म्हणजे अगदी कालपरवा हो) ह्या गोष्टी बर्‍याच केल्या आहेत, पण आताशा इतर अनेक उपद्व्यापामुळे (संसार हो, संसारच) टेक्नॉलॉजीची नाळ तुटली आहे. बाजारात आता नवीन काय व इतरांच्या तुलनेत कोणते कसे चांगले, कसे वाईट हे मला माहित नाही.\nतर माझी गरज सांगतो आधी:\nमी आहे एक कमर्शियल आर्टीस्ट. ग्राफिक सॉफ्टवेअर्स जसे फोटोशॉप, कोरल ड्रॉ वगैरे वापरतो. कधी कधी असे चार प्रोग्राम एकत्र एकाच वेळेस वापरतो. फाइल साइझ १०० एम बी ते २ जीबी पर्यंत असू शकते. २ जीबी ही रेअर केस आहे. फास्ट रेन्डरिन्ग, फाइल सेव्ह होणे, उघडणे, ऑपरेशन्स स्पीडने होणे फार महत्त्वाचे आहे. आणि बजेट कन्स्ट्रेन्ट सुद्धा आहेच.\nमाझी निवड व संबंधित प्रश्नः\nआय ५ घ्यावा अशी गरज आहे पण बजेट आय३ कडे घेऊन जात आहे. तरी आय५ आणि आय३ मध्ये कोणती जनरेशन घ्यावी आय५ ६जेन व आय३ ६ जेन ह्यात परफॉर्मन्सवाइज काय फरक असेल आय५ ६जेन व आय३ ६ जेन ह्यात परफॉर्मन्सवाइज काय फरक असेल तुमच्या मते स्वस्त आणि फास्ट, चांगले मॉडेल कोणता आहे तुमच्या मते स्वस्त आणि फास्ट, चांगले मॉडेल कोणता आहे आय३ अजून वर्षभर रिलेवंट असेल की आउटडेटेड होइल\n२. बोर्डः मदरबोर्ड कोणता घ्यावा वरील प्रोसेसरच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आहे हा प्रश्न. प्रोसेसर आणि मदरबोर्ड अशी \"रबने बनायी जोडी\" टाइप काही असते का वरील प्रोसेसरच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आहे हा प्रश्न. प्रोसेसर आणि मदरबोर्ड अशी \"रबने बनायी जोडी\" टाइप काही असते का म्हणजे आय ५ सिक्स जनरेशन ६५०० हा प्रोसेसर घेतला तर गिगाबाईट चा अमुक एक मॉडेलचा बोर्डच त्याच्याशी फिट बसतो, च��ंगला परफॉर्मन्स देतो असे काही म्हणजे आय ५ सिक्स जनरेशन ६५०० हा प्रोसेसर घेतला तर गिगाबाईट चा अमुक एक मॉडेलचा बोर्डच त्याच्याशी फिट बसतो, चांगला परफॉर्मन्स देतो असे काहीअसे असेल तर आय५ आणि आय ३ दोन्हीसाठी स्थळ सुचवा.\n३. रॅमः माझा गोंधळ इथे बर्‍यापैकी आहे. चार जीबी पुरेशी होते आत्ता. पण वर्षभरात ती इर्रिलिवंट होइल का किंवा माझ्या कामाच्या ओझ्याखाली टिकेल काय किंवा माझ्या कामाच्या ओझ्याखाली टिकेल काय किंवा प्रोसेसर ला ८ जीबी असेल तरच अजून छान फास्ट धावता येईल किंवा प्रोसेसर ला ८ जीबी असेल तरच अजून छान फास्ट धावता येईल चार जीबी मध्ये डीडीआर ४ आहे का, मी बघितली नाही म्हणून विचारतोय. ८ जीबी विरुद्ध ४ जीबी असा जाणवण्याइतपत फरक केव्हा दिसतो, म्हणजे ती आयडीयल सिच्युएशन कोणती\n४. ग्राफिक कार्डः २ जीबी ग्राफिक कार्ड माझ्या कामासाठी पुरेसे आहे. पण ते कोणत्या कंपनीचे, कोणते मॉडेल घ्यावे याबद्दल माहिती नाही. एका खास एन्विडिया च्या मॉडेल बद्दल ऐकले होते पण आता त्याचा नंबर आठवत नाही काहीतरी जीटी ९*** असा होता. फास्ट व चांगले ग्राफिक असे दोन्ही फायदे त्यात आहेत असे ऐकले होते, ते कोणते माहीत आहे का\n५. एसएमपीएसः बोले तो पावर सप्लायः मागच्या महिन्यात एकाला ब्रॅण्डेड पीसी घ्यायचा होत म्हणून शोरुम मध्ये गेलो होतो, तेव्हा लेनोवो च्या एका रेडी सेटअप मध्ये जास्त वॅट असणारा पॉवर सप्लाय आहे असे सेल्समन सांगत होता. अनब्रॅण्डेड पीसीत १५०-२०० पर्यंत वॅटेज चा लावतात, लेनोवो ने ५०० चा लावला आहे असे काहीतरी (नक्की आठवत नाही) तो सांगत होता. पीसी परफॉर्मन्सवर फरक पडतो म्हणाला. हे खरे आहे काय, असे असेल तर कोणता पॉ.स. घ्यावा\n६. हार्डडिस्कः ५०० जीबी आणि १ टीबीत जास्त फरक नाही किंमतीत असे कळते, पण परफॉर्मन्स ला डिस्क मोठी असेल तर फरक पडतो का\nतर माझ्या संगणक-जाणकार मित्रांनो, कमी चारा खाणारी, आखुडशिंगी, बहुदूधी अशी गाय मला हवी आहे, शोधण्यास मदत कराल काय\n२५ हजार च्या आसपास बेस्ट पीसी बसेल काय काही बाबतीत कॉम्प्रमाइज करायला तयार होइल मी, जसे की मॉनिटर २२ किंवा २४ नको १८.५ असला तरी पुरे... रॅम, प्रोसेसर, हार्डडिस्क मध्ये थोडाफार उन्नीसबीस चालेल. बजेट जास्तीत जास्त ३० झाला तर ओके, पण जास्त नाही.\nतो गुरु, हो जाओ शुरु....\nग्राफिक डिझाइन साठी संगणक\nतुम्हाला अधिकृत विंडोज ओएस\nतुम्���ाला अधिकृत विंडोज ओएस कशी /कितीला मिळणार ते धरून बाजारात तयार मिळणाय्रा एचपी वगैरेच्या तुलनेत किती रुपये वाचतील ते धरून बाजारात तयार मिळणाय्रा एचपी वगैरेच्या तुलनेत किती रुपये वाचतील माझ्याकडे कोणढाच पिसी नाही म्हणून विचारतो.\nकुठलाही पीसी फास्ट करण्यासाठी\nकुठलाही पीसी फास्ट करण्यासाठी तुमच्याकडे क्ष पैसे असतील (आणि मेमरी स्लॉट शिल्लक असतील ) तर मेमरी वाढवल्याने ( सीपीयू वाढवण्यापेक्षा) कधीही जास्त फरक पडतो. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल ती जास्तीत जास्त मेमरी घ्या असे सुचवेन. ग्राफीक्स ला खूप मेमरी लागते. अतीशय पॉवरफूल सिपीयू असला तरी त्याचा बराचसा वेळ डीस्कवरून डाटा मेमरीमधे येण्याची वाट पाहण्यात वाया जातो. जास्त मेमरी असेल तर सारखी वाट पाहणे थोडे कमी होते.\n+१ अजय. तुम्ही जर कोअर\n+१ अजय. तुम्ही जर कोअर ग्राफिक्स चे कामं अगदी नेहेमी करत असाल तर रॅम कमीतकमी ८ ते १६ जिबी हवी. ३२ वुड बी द बेस्ट. सेम गोज हार्ड ड्राईव करता. एक टीबी पुरायला हवी.\nपीसी च जग फार फास्ट बदलतं. थोडा पुढला विचार करून मग पीसी असेंबल केलात तर जास्त चांगलं. कारण आपण या गोष्टी पुन्हापुन्हा घेत नाही, त्याचे काँपोनन्ट्स बदलत नाही. डेटा जमा होत राहातो मात्र. तुम्ही बेस्ट शॉट केलेले, एडिट केलेले फोटो - विडिओ केवळ जागा नाही लोकल पीसीमध्ये म्हणून डिलीट नक्कीच नाही करणार, बरोबर\nयात तुम्ही ओएस चं बजेट नाही धरलेलं बहुतेक. आताशा नॉन जेन्युईन ओएस फार तग धरत नाहीत. व्हायरस चा प्रॉब्लेम कधीही येऊ शकतो. तोही विचार करून पाहा.\nग्राफिक्स चे कामं असल्यानी मॉनिटर ही नीट पाहून मग घ्यावा. काही ब्रँड्स मध्ये कलर रिप्रोडक्शन ठीक नसतं. डिस्प्ले नीट कॅलिब्रेट केलेले नसतात...\nफास्ट रेन्डरिन्ग, फाइल सेव्ह होणे, उघडणे, ऑपरेशन्स स्पीडने होणे फार महत्त्वाचे आहे >>> याकरता कॅश मेमरी ही पाहा प्रोसेसर घेतांना.\nआधीची ओएस आहे , ती परत\nआधीची ओएस आहे , ती परत घ्यायची गरज नाही ना\nइंटेल आय ५ प्रोसेसर (१५०००)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214814-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-no-manpower-atari-1512", "date_download": "2018-11-21T20:58:20Z", "digest": "sha1:JKRW2VG5XCXKXF6JMS4CJGQSJDJ3XAND", "length": 14951, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, no manpower for atari | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘अटारी’चे कामकाज मनुष्यबळाअभावी रेंगाळले\n‘अटारी’चे कामकाज मनुष्यबळाअभावी रेंगाळले\nबुधवार, 27 सप्टेंबर 2017\n२० शास्त्रज्ञ आणि कर्मचारी मंजूर असतानादेखील पाच महिने झाले तरी कर्मचाऱ्यांची भरतीची प्रक्रिया अद्याप राबववेली नाही.\nपुणे ः महाराष्ट्रासह गाेवा, गुजरात, दिव, दमण, दादरा नगर हवेली या राज्यांतील कृषी विज्ञान केंद्रांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कृषी तंत्रज्ञान उपयाेजन संशाेधन संस्थेचे (अॅग्रिक्ल्चर टेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट (अटारी)) कामकाज मनुष्यबळाअभावी कामकाज रेंगाळले आहे.\nसंस्थेचे मुख्यालय एप्रिल २०१६ मध्ये पुण्यात आले असून, कृषी महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरूपात कामकाज सुरू केलेल्या या संस्थेच्या कामकाजाचा डाेलारा एकट्या संचालकांवर अवलंबून आहे. २० शास्त्रज्ञ आणि कर्मचारी मंजूर असतानादेखील पाच महिने झाले तरी कर्मचाऱ्यांची भरतीची प्रक्रिया अद्याप राबववेली नाही.\nगेल्या दीड वर्षांपासून संस्थेचे कामकाज हाकण्याची जबाबदारी संस्थाप्रमुख असलेल्या संचालक डॉ. लखनसिंग यांच्यावर आहे. अटारीच्या अखत्यारीत ७८ कृषी विज्ञान केंद्र येतात. यामध्ये महाराष्ट्रातील ४५, गुजरातमधील ३० तर गाेव्यातील २ केंद्रांचा समावेश आहे.\nसंस्थेच्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी पुणे कृषी महाविद्यालयातील राष्ट्रीय पुष्पसंशाेधन संचालनालयाची पाच एकर जागा देण्यात आली आहे. या इमारतीचा आराखडा येत्या दाेन महिन्यांत पूर्ण हाेऊन भूमिपूजन डिसेंबरअखेर केंद्रीय कृषिमंत्री राधामाेहनसिंह यांच्या हस्ते हाेईल, असा विश्‍वास अटारीचे संचालक डॉ. लखनसिंह यांनी व्यक्त केला. तर मनुष्यबळासाठी भारतीय कृषी संशाेधन संस्थेशी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.\nआॅक्टाेबरमध्ये इनाेव्हेटर फार्मर्स मीट\nमहाराष्ट्रासह, तमिळनाडू आणि तेलंगण येथील इनाेव्हेटर्स फार्मर्सची बैठक बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात ७ आणि ८ आॅक्टाेबरदरम्यान घेण्यात येणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमध्ये केलेले नावीन्यपूर्ण प्रयाेग सादर करण्यात येणार आहेत, असे डॉ. लखनसिंग यांनी सांगितले.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजु���्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214814-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/1/21/krida-kakadi-koshimbir.aspx", "date_download": "2018-11-21T20:01:23Z", "digest": "sha1:JJ3SNP7XKIC4FBZYYGXBHE6QNPYUJL5N", "length": 3775, "nlines": 53, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "क्रीडा - काकडी कोशिंबीर", "raw_content": "\nक्रीडा - काकडी कोशिंबीर\nखेळाडू : चारपेक्षा अधिक\nखेळण्याची जागा : मोकळे मैदान, अंगण, गच्ची\nपद्धत : खेळणार्‍या मुलांपैकी कोणीही प्रथम दोन्ही पाय पसरून खाली बसावे. दहा ते बारा फूट लांब इतर मुलांनी रांगेत उभे राहावे. पहिला जो उडी मारतो त्याने बसलेल्या मुलाच्या पायाला स्पर्श करून जायचे, याला काकडी फोडणे असे म्हटले जाते.\nकाकडी फोडल्यानंतर प्रथम बसलेला मुलगा एक पाय पसरून बसेल. रांगेतील सर्व मुलांनी त्याच्या टाचेवरून उडी मारावी. उडी मारताना जर बसलेल्या मुलाला स्पर्श झाला, तर उडी मारणारा खेळाडू बाद होतो.\nएका पायाची उडी झाल्यानंतर दोन्ही पाय पसरून, एकावर एक पाय ठेवून, पायावर एक हात ठेवून उंची वाढवत न्यावी. सर्वांची उडी पायावर एक हात ठेवून, पायावर दोन हात ठेवून उंची वाढवत न्यावी. सर्वांची उडी मारून झाल्यानंतर बसलेला मुलगा दोन्ही हात, दोन्ही गुडघे जमिनीला टेकवून घोडा बनेल. घोड्यावरून उडी झाल्यानंतर घोडा बनलेला मुलगा जमिनीला हात टेकून थोडे गुडघे वरती घेईल. त्यावरून जे उडी मारतील ते विजयी होतील.\nकौशल्य : चापल्य, लवचीकता\nसाभार : भारतीय खेळ\n- प्रा. संजय दुधाणे\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214814-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fodder-crops-sixty-thousand-hectares-nagar-district-11709", "date_download": "2018-11-21T21:03:54Z", "digest": "sha1:HRMUAOEYUMPY7Z46HUZVTS73UI4VRNJM", "length": 15541, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Fodder crops in sixty thousand hectares in the Nagar district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यात साठ हजार हेक्‍टरवर चारा पिके\nनगर जिल्ह्यात साठ हजार हेक्‍टरवर चारा पिके\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nनगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा चारा पिकांचे पेरणी क्षेत्र साधारण दहा हजार हेक्‍टर क्षेत्राने वाढले आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटले तरी अजून पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे यंदा पाणी उपलब्ध असलेल्या भागात चारा पिके घेण्याला प्राधान्य दिले असल्याचे सांगितले आहे. यंदा आत्तापर्यंत ५९ हजार ८७१ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.\nनगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा चारा पिकांचे पेरणी क्षेत्र साधारण दहा हजार हेक्‍टर क्षेत्राने वाढले आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटले तरी अजून पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे यंदा पाणी उपलब्ध असलेल्या भागात चारा पिके घेण्याला प्राधान्य दिले असल्याचे सांगितले आहे. यंदा आत्तापर्यंत ५९ हजार ८७१ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.\nनगर जिल्ह्यामध्ये दूध व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे चारा उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर असतो. दरवर्षी साधारण ४५ ते ५५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर चारा पिके घेतली जातात. यंदा मात्र चाऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. यंदाचा पावसाळा होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, तरीही अजून पुरेसा पाऊस नाही. मध्यंतरी दीड महिना तर पूर्णतः पाऊस गायब होता.\nशेतात चारा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्‍न भेडसावण्याचा अंदाज बांधून पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी चारा पेरणीला प्राधान्य दिले असल्याने चारा क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यामध्ये खरीप मकाची २२८१५, कडवळाची १३२६९, खरीप बाजरीची १८४, लुसर्न घासाची ११११३, नेपीयर ग्रासाची ३३५२, व इतर चारा पिकांची ९१३८ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे.\nचाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला की उसाचा चाऱ्यासाठी वापर केला जातो. सध्या चाऱ्यासाठी उसाला मागणी वाढल्याने नगरसह जिल्हाभरातील बाजार समितीत सध्या ��साची आवक वाढली आहे.\nतालुकानिहाय चारापिकाचे क्षेत्र (हेक्‍टर)\nनगर ः ४,८०८, पारनरे ः ४,२८८, पारनरे ः ३,९४२, कर्जत ः३३, जामखेड १,४१०, शेवगाव ः २,५३२, पाथर्डी ः ३,६९२, नेवासा ः ९,९३०, राहुरी ः ३,३३८, संगमनेर ः ८,९६९, अकोले ः ३,०३४, कोपरगाव ः २,४८०, श्रीरामपूर ः ४,३२८, राहाता ः ७,०८७.\nनगर ऊस पाऊस चारा पिके fodder crop दूध व्यवसाय profession खरीप मका maize बाजार समिती agriculture market committee संगमनेर\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्��ाळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214814-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shevgaon-news-2/", "date_download": "2018-11-21T20:17:16Z", "digest": "sha1:NN3CS5GOVEVBKP7XGIA33NLBAQS2OZYF", "length": 7812, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सभापती डॉ क्षितिज घुले यांच्या हस्ते तळणीत विकास कामांचा शुभारंभ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसभापती डॉ क्षितिज घुले यांच्या हस्ते तळणीत विकास कामांचा शुभारंभ\nशेवगाव / निवृत्ती नवथर : शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेतून शेवगाव तालुक्यातील तळणी येथे हाती घेण्यात आलेल्या विविध कामाचा शुभारंभ पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.\nतळणी येथे शासनाच्या दलित वस्ती सुधारणा योजनेतून गावठाण दलित वस्ती येथे ७ लाख रु खर्चाची स्मशानभूमी संरक्षक भीत,सावळे वस्ती येथे ३ लाख रु खर्चाचे पाणी पुरवठा पाईपलाईन तसेच वस्ती अंतर्गत ५लाख रु रस्ता सिमेंट कॉक्रिटिकरन आदी विकासाचे काम हाती घेण्यात आले आहेत.\nया कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक विष्णू तुपविहिरे यांच्या हस्ते तसेच सभापती क्षितिज घुले उपसभापती शिवाजी नेमाने,मंगेश थोरात,विस्तार आधिकारी मल्हारी इसारवाडे,गावचे सरपंच शिवाजी घुले आदींच्या उपस्थितीत करण्यात आला,कार्यक्रमात सेवा स्वस्थेचे उपाध्यक्ष किसन घुले, बाळासाहेब घुले,रामहरी घुले, नवनाथ झिंजे, ज्ञानदेव शहाणे, मारुती तुपविहिरे, दीपक तुपविहिरे, संतोष कोळगे,बबन घनवट,सुरेश डमाळ,अमोल बडे सहभागी झाले होते.ग्रामसेवक आसाराम कपिले यांनी सूत्र संचालन केले व अरविंद तुपविहिरे यांनी आभार मानले.\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nअहमदनगर : बालेकिल्ला असलेल्या केडगावमधील काँग्रेसचे पाच उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या…\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214815-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36839/members?page=2", "date_download": "2018-11-21T20:14:13Z", "digest": "sha1:CHQPSGJ7MUMVAYFLRIFNMA7WP5EDY7GO", "length": 3775, "nlines": 120, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - कथा/कादंबरी members | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा /गुलमोहर - कथा/कादंबरी members\nगुलमोहर - कथा/कादंबरी members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214815-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pracharbhan-news/propaganda-indira-gandhi-indian-politics-1587980/", "date_download": "2018-11-21T20:17:36Z", "digest": "sha1:VXBT6IRVEE5S2RWJ7QZ4OLNVKJP4AO2G", "length": 26972, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "propaganda indira Gandhi indian politics | वर्तन-वशीकरणाचे भारतीय प्रयोग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nभारताला माहितीवरील नियंत्रण नवे नाही. आधुनिक काळातील त्याची प्रणेती होती अर्थातच ब्रिटिश सत्ता.\nइंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच त्यांच्या विरोधकांनीही राक्षसीकरणाच्या प्रोपगंडा तंत्राचा पुरेपूर वापर केला.\nआणीबाणी लादणे ही काही चांगली गोष्ट नव्हे. ती जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेणारी कृती. परंतु तेव्हाच्या प्रोपगंडातून ती ‘देशहितासाठीची आवश्यक कृती’, ‘गरिबांसाठी चांगली संधी’ असे सांगण्यात येत होते. कोणी ‘चांगल्या उद्यासाठी आज त्रास सहन करा’ असे सांगितले तर ते चांगलेच. फक्त तो ‘उद्या’ मात्र धूसर होता..\nअवकाशात ईथर नामक तत्त्व भरलेले आहे असा एक समज होता पूर्वी. ईथर नाही, पण आपले सबंध अवकाश आज माहितीने, डेटाने व्यापलेले आहे हे नक्की. आपल्या हातात मोबाइल फोन आहे. बाजूला वृत्तपत्रे पडली आहेत. भिंतीवर दूरचित्रवाणी संच आहे आणि समोर टेबलावर वैयक्तिक संगणक आहे. त्यावरील माहितीजालात विविध संकेतस्थळे आहेत. विविध माध्यमांतून आपणांस माहिती मिळत असते. समाजमाध्यमांतून तिची देवाण-घेवाण करीत असतो. परिणामी आपण अधिक माहितीसंपन्न झालो आहोत का माहितीवर आपला ताबा आहे का माहितीवर आपला ताबा आहे का\nआपण येथे ज्ञानाबद्दल नव्हे, तर माहितीबद्दल (इन्फर्मेशन) बोलत आहोत आणि ती प्रचंड प्रमाणात आपल्यावर आदळत असली, तरी ती प्रामुख्याने नियंत्रित असते. ती नियंत्रित करणाऱ्या ‘अदृश्य सरकार’बाबत आपण यापूर्वी चर्चा केली आहे आणि नियंत्रणाबाबत सांगायचे, तर त्याचे अनेक मार्ग आहेत. माहितीचा धबधबा निर्माण करणे हाही त्यातील एक मार्ग असतो, हे आपण नीट लक्षात घ्यायला हवे. सामान्य माणसाला त्याचे मत बनविण्यासाठी, दोन गोष्टींतून एकीची निवड करण्यासाठी माहिती हवी असते. ही माहिती एवढय़ा प्रचंड प्रमाणात त्याच्या मेंदूवर आदळवायची की त्याच��� निवडक्षमताच बाधित व्हावी, तिचे ‘शॉर्टसर्ट’ व्हावे, तो गोंधळून जावा. अशा प्रकारे थकलेला मेंदू प्रोपगंडाकारांना फार भावतो. सतत बदलती चित्रे, शब्दांचा, संदेशांचा अविरत मारा यातून अखेर व्यक्ती शरण जाते ती त्याच्या मनातील आदिम भावनांना. प्रोपगंडाकारांचे लक्ष्य असते ते या भावनाच. याशिवाय माहिती नियंत्रणाच्या नेहमीच्या पद्धती आहेतच. ‘प्रोपगंडा अ‍ॅण्ड पर्सुएशन’चे लेखक गार्थ एस. जोवेट आणि व्हिक्टोरिया ओडॉनेल सांगतात- ‘प्रोपगंडाकार दोन प्रमुख मार्गानी माहितीचा ओघ नियंत्रित करीत असतात. १. माहिती वितरणाचा प्रमुख स्रोत असलेली माध्यमे नियंत्रित करून आणि २. विरूपित माहिती सादर करून. तीही अशा प्रकारे सादर केली जाते की आपणांस वाटावे की ती विश्वासार्ह स्रोतांकडून आलेली आहे.’ पण ही नियंत्रित माहिती असते तरी कशी\nजोवेट आणि ओडॉनेल यांच्या मते, न दिलेली माहिती, आधीच ठरलेल्या वेळी प्रसारित केलेली माहिती, लोकांच्या दृष्टिकोनांस, मनोबोधांस प्रभावित करील अशा प्रकारे अन्य माहितीच्या पाठीवर आपल्याला द्यायची ती माहिती बसवायची, तसेच माहिती विरूपित वा विकृत करून मांडायची ही सर्व नियंत्रित माहितीची रूपे. या सगळ्याचा अंतिम हेतू काय, तर व्यक्तीचे वर्तन, वर्तनाची प्रतिमाने – पॅटर्न – आपणास हवी तशी बनवायची. यात खुबी अशी असते, की आपल्या वर्तनीचे पॅटर्न्‍स अन्य कोणी ठरवत आहे हे व्यक्तीला समजतच नाही. अशी व्यक्तीही माहिती वा त्याचे मत प्रसारित करीत असते. परंतु ते मत म्हणजे केवळ ‘फॉरवर्ड वा रिट्वीट’ असते. वर्तन-वशीकरणाचा हा प्रयोग आपणांस जाहिरातविश्वात स्पष्ट दिसतो. आपण एखादी गाडी, एखादा मोबाइल खरेदी करतो, तेव्हा आपणांस वाटत असते की ते आपण आपल्या मनाने वा मतानेच खरेदी करीत आहोत. परंतु आपले ते वर्तनही बाह्य़शक्तींना वश असते हे आपल्या लक्षातही येत नसते. समजा आले, तरी आपण ते अमान्यच करणार असतो. आपल्या समाजात अचानक कुठून तरी एखादी कपडय़ांची फॅशन येते, आपल्या विचार अवकाशात अचानक कुठून तरी एखादा मुद्दा अवतरतो. कुठून येतो तो सगळा समाज अचानक एखाद्या मुद्दय़ावर वाद घालू लागतो. कुठून येतो तो सगळा समाज अचानक एखाद्या मुद्दय़ावर वाद घालू लागतो. कुठून येतो तो तेव्हा जे वस्तूंच्या जाहिरातींबाबत, तेच राजकीय पक्ष वा मुद्दय़ांबाबत.\nभारताला माहितीवरील नियंत्रण नव�� नाही. आधुनिक काळातील त्याची प्रणेती होती अर्थातच ब्रिटिश सत्ता. त्यानंतर प्रोपगंडाचा हा प्रकार प्रकर्षांने जाणवला तो आणीबाणीच्या काळात. सरकारी आणि सरकारविरोधी अशा दोन्ही प्रकारचा प्रोपगंडा त्या काळात आपणांस पाहावयास मिळतो. एकीकडे इंदिरा गांधी यांचे सरकार ‘परकी हाता’चा प्रचार करीत होते. तो राक्षसीकरणाचा – डेमोनायझेशनचा – प्रकार. दुसरीकडे विरोधकही हेच करीत होते. इंदिरा गांधी ही चेटकीण आहे अशी भावना तेव्हाच्या बुद्धिजीवी मध्यमवर्गात निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले होते. तो काळ होता मुद्रितमाध्यमांचा आणि नभोवणीचा. पण विरोधकांच्या हातात होती ती प्रामुख्याने सायक्लोस्टाइल पत्रके आणि कुजबुज यंत्रणा. बाकी माध्यमे सरकारने नियंत्रित केली होती. त्यातून चित्रपटही सुटले नव्हते.\nआणीबाणीच्या काळात येथील जनता सरकारच्या विरोधात होती असे सध्याचे लोकप्रिय मापन आहे. वस्तुस्थिती त्याच्या विरोधी आहे. उत्तर भारतातील गोपट्टा आणि विरोधी पक्ष वा संघटनांचे कार्यकर्ते वगळता सर्वसामान्य जनता आणीबाणीकडे अनुशासन पर्व या भावनेने पाहात होती. नंतर निवडणुकीचा निकाल वेगळा लागला याची कारणे १८ जानेवारी १९७७ नंतरच्या प्रचारात आहेत. तत्पूर्वी लोकांसमोर येत होती ती सरकार नियंत्रित माहिती. ५५ कोटी भारतीयांची ‘एकत्रित ताकद आणि त्यांनी गाळलेला घाम’ यांतून देश एका ‘नव्या आणि यशस्वी समाजवादी कालखंडात प्रवेश करील’, हे वारंवार सांगितले जात होते. ‘गरिबी हटाव’ ही इंदिरा गांधींची लोकप्रिय घोषणा होती. ‘ते म्हणतात इंदिरा हटाव, मी म्हणते गरिबी हटाव’ हे महत्त्वाचे वाक्य. ते चुकीचे होते का वरवर पाहता नाही. परंतु त्यातून त्या काय संदेश देत होत्या, तर विरोधकांना गरिबी हटवण्यात रस नाही. ते गरीबविरोधी आहेत. हे नक्कीच चुकीचे होते. यात दिसते ते ‘कार्ड स्टॅकिंग’ – नाण्याची एकच बाजू दाखविण्याचे – आणि त्याचबरोबर बद-नामकरणाचे तंत्र. त्यातून इंदिराविरोध म्हणजेच गरीबविरोध असे समीकरण निर्माण केले जात होते. तेव्हाच्या दिल्लीतील एका पुलाचे छायाचित्र उपलब्ध आहे. त्यावर लिहिलेले होते – ‘गरिबी हटवण्याची एकच जादू – कठोर परिश्रम, सुस्पष्ट भूमिका, प्रबळ इच्छाशक्ती आणि कडक शिस्त – इंदिरा गांधी’. हा ‘ग्लिटरिंग जनरॅलिटी – चमकदार सामान्यता’ तंत्राचा नमुना. आदर���श नैतिकतादर्शक शब्दाशी एखाद्या गोष्टीस वा व्यक्तीस जोडून घेत त्यातून कोणत्याही पुराव्यांविना ती बाब वा व्यक्ती तशीच आदर्श आहे हे लोकांना मान्य करायला, स्वीकारायला लावायचे असे हे तंत्र. शिस्त आणि परिश्रम या बाबी तेथे ‘दारिद्रय़निर्मूलन’ या एका आदर्श भूमिकेशी जोडल्या होत्या. आणीबाणी लादणे ही काही चांगली गोष्ट नव्हे. ती जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेणारी, वेदना देणारी कृती. परंतु तेव्हाच्या प्रोपगंडातून आणीबाणीला अनुशासनाशी जोडण्यात येत होते. ती ‘देशहितासाठीची आवश्यक कृती’, ‘गरिबांसाठीची चांगली संधी’ असल्याचे सांगण्यात येत होते. आता कोणी ‘चांगल्या उद्यासाठी आज त्रास सहन करा’ असे सांगितले तर ते चांगलेच की. तेच केले जात होते. फक्त तो ‘उद्या’ मात्र धूसर होता.\nआपल्या उपराष्ट्रपतींनी त्या पदावर येण्यापूर्वी ‘मोदी ही ईश्वराने देशाला दिलेली देणगी’ आहे असे म्हटले होते. त्या काळात काँग्रेस नेते देवकांत बरुआ यांनी ‘इंदिरा इज इंडिया’ अशी घोषणा दिली होती. जर्मनीत ‘फ्युहरर प्रिंझिप’ – हिटलर मिथक – तयार करण्यात आले होते. तसेच हे इंदिरा मिथक. त्यांचे अशा प्रकारचे दैवतीकरण आणीबाणीच्या आधीपासूनच केले जात होते. १९६७च्या निवडणुकीतील त्यांचे ग्रामीण जनतेसमोरचे एक भाषण आहे. त्यात त्या म्हणतात- ‘तुमच्यावरची जबाबदारी तुलनेने कमी आहे. तुम्ही ती निभावू शकता. पण माझ्या खांद्यांवर कितीतरी मोठी जबाबदारी आहे. कारण माझ्या कुटुंबातले कोटय़वधी सदस्य गरिबीने गांजलेले आहेत. मला त्यांची काळजी घ्यायची आहे.’ इंदिरा गांधींची ‘मदर इंडिया’ प्रतिमा अशा पद्धतीने बनविण्यात आली होती. ७१च्या युद्धानंतर त्यांच्याकडे दुर्गारूपात पाहिले जात होते. तशा प्रकारचे राजकीय मूर्तिकरण माध्यमांतून, उंच उंच पोस्टरांतून केले जात होते. माहिती नियंत्रणाचा एक मार्ग म्हणजे ती विरूपित स्वरूपात सादर करणे. आणीबाणी काळातील ‘फिल्म्स डिव्हिजन’ने बनविलेल्या ‘वुई हॅव प्रॉमिसेस टू कीप’ या माहितीपटाचा प्रारंभ होतो, तो विविध प्रांतांतील लोकनृत्यांच्या दृश्याने. मागून निवेदक सांगत असतो – ‘आपण नाचत-गात आहात.. आज आपण खूप खूश आहात. कारण – सामुदायिक विकास योजना रंग लाई है’ एका वेगळ्या पद्धतीने हे लोकांकडे ‘रोखलेले बोट’ होते. लोकांच्या वर्तनवशीकरणाचा हा प्रकार होता. त्याचे प्रयोग पुढच्या काळात तंत्रप्रगतीमुळे अधिक सोपे होत गेले. २०१४च्या निवडणुकीत आपण ते अनुभवले..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214815-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-11-21T19:39:17Z", "digest": "sha1:ISHGZW7FYQ6YAFV2KQZ5SVJZHDMQOUXP", "length": 9096, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : डाक सेवकांच्या संपामुळे व्यवहार ठप्प | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे : डाक सेवकांच्या संपामुळे व्यवहार ठप्प\nरोज दहा लाखांचे नुकसान : पुणे जिल्ह्यातून पंधराशेहून अधिक सेवक सहभागी\nपुणे – सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी ग्रामीण डाक सेवकांनी आंदोलन सुरू केले आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात टपाल खात्याचे दररोजचे सुमारे दहा लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. याशिवाय ग्रामीण भागातील सर्व टपाल व्यवहार ठप्प झाले आहेत.\nअखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना व नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक संघाच्यावतीने हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात देशभरातील दोन लाख 70 हजार ग्रामीण डाक सेवक आणि पुणे जिल्ह्यातून पंधराशेहून अधिक सेवक सहभागी झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील टपाल सेवा ठप्प झाली आहे.\nग्रामीण भागात टपाल वाटप, तिकिट विक्री, बचत खात्यात पैसे जमा ��रणे आदी कामे डाक सेवकांमार्फत केली जातात. संपामुळे या कामकाजावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात टपाल खात्यांची प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी सब-कार्यालय आहे. या सब-कार्यालयातून तालुक्‍याच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये छोटी छोटी टपाल कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. ही सर्व टपाल कार्यालये डाक सेवकांमार्फतच सुरू असतात. आता हेच डाक सेवक संपावर गेल्याने ही कार्यालये बंद आहेत. त्यामुळे सब-कार्यालयांवर देखील याचा परिणाम होत आहे.\nआंदोलनाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. अद्यापपर्यंत शासनाकडून याची दखल घेण्यात आलेली नाही. संपावर जाण्यापूर्वी शासनाने याबाबत चर्चा केली होती. मात्र, आम्हाला पुन्हा आश्‍वासन नको तर सातव्या वेतन आयोगाची ऑर्डरच काढावी अशी मागणी आहे. मात्र अद्याप काहीही निरोप आलेला नाही. हा देशपातळीवरील संप असल्याने दिल्लीतील आमचे संघटनेचे नेते ज्याप्रमाणे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही आंदोलनाची दिशा ठरविणार आहोत. गुरुवारी या संदर्भात बैठक होणार असून त्यानंतर शुक्रवारी पुणे शहरात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व डाक सेवक सहभागी होणार आहेत. – संजय जगताप, अध्यक्ष\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे : प्रवाशाचे 70 लाखांचे दागिने लंपास\nNext articleशंभू महादेव शुगर विरोधात शेतकरी एकवटले\nगुंड तडीपार; निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नवी इमारत उभारणार\nअखेर “पीएमपी’ने केला कर्मचाऱ्यांचा पगार\nअडकलेल्या बिबट्याची सुटका हे मोठे आव्हान\nअस्वच्छता करणाऱ्यांवरील कारवाई दुसऱ्याच दिवशी ठप्प\nअधिकाऱ्यांनो, शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214815-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-21T19:38:34Z", "digest": "sha1:CGTDPWCTHF3W3I7V5FVLVEAQPFOWVJ3N", "length": 9919, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शहरात फोडाफोडीचे राजकारणाला सुरूवात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशहरात फोडाफोडीचे राजकारणाला सुरूवात\nराष्ट्रवादी, भाजप, कॉंग्रेसच्या नगरसेवकांसह सहा जणांचा शिवसेनेत प्रवेश\nनगर – येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणु���ीच्या पार्श्‍वभूमिवर राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपपाठोपाठ शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजपचे विद्यमान नगरसेवक फोडले असून त्यांचा बुधवारी मुंबईत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश करू घेतला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक व विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे, भाजपचे दत्ता कावरे, कॉंग्रेसचे सुभाष लोंढे, कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता सप्रे, मनसेचे माजी शहराध्यक्ष गिरीश जाधव व सुमीत कुलकर्णी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.\nमहापालिका निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरात सुरू झाली असून पक्षाची सत्ता यावे यादृष्टीने विद्यमान मातब्बर नगरसेवकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सर्व पक्षांनी फोडाफोडीचे राजकारण अवलंबविले असून त्यानुसार विविध आमिषे दाखवून प्रसंगी लक्ष्मी दर्शन घडवून पक्षप्रवेश करू घेतला जात आहे. भाजपने शिवसेनेचे नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेतल्यानंतर शिवसेनेने देखील अन्य पक्षातील नगरसेवकांना पक्षात घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शहरातील नगरसेवक पळवापळवी जोमात सुरू झाली आहे. त्या फोडाफोडीचा सध्या तरी सर्वाधिक फटका राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपला बसला आहे.\nमहापालिका निवडणूक हालचालींमध्ये भाजप व शिवसेनेने आघाडी घेतली असून दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या गोठात शांतता दिसत आहे. बुधवारी सकाळी मुंबईत शिवसेना भवन येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बोराटे, कावरे, लोंढे, सप्रे, जाधव, कुलकर्णी यांनी शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, अनिल शिंदे आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजामगाव झाली पहिली पेपरलेस ग्रामपंचायत\nNext articleपाकिस्तानी अध्यक्षांचे नेहरू कनेक्‍शन \nनगरकर बोलू लागले…रस्त्यांचा प्रश्‍न मोठा गंभीर\nमोकाट जनावरांना आळा घालावा परिसरामध्ये रस्त्याची कामे झालेली आहेत. त्याचबरोबर पाणी पुरवठा वेळेवर होतो. रस्तेदेखील या भागामध्ये सुस्थितीत आहेत. परिसरामध्ये केवळ मोकाट जनावरांचा काही प्रमाणात...\nनगरकर बोलू लागले… रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nVideo : गोळीबारातील आरोपी पकडण्यास गेलेल्या पोलीस निरीक्षकावरच गोळीबार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214815-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-stamselles-woman-cheating/", "date_download": "2018-11-21T20:01:22Z", "digest": "sha1:FYQOTUVE7DRKS4B7RC6BFHIESEXHCMFJ", "length": 6825, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘स्टेमसेल्स’ प्रिझर्व करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘स्टेमसेल्स’ प्रिझर्व करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक\n‘स्टेमसेल्स’ प्रिझर्व करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक\nडॉ. चैतन्य कॉर्ड लाईफ बायोटेक नावाच्या कंपनीने नवजात बालकाचे भविष्यात होणार्‍या आजारापासून संरक्षण करण्यासाठी त्याच्या नाळेतील रक्त प्रिझर्व्ह (स्टेमसेल्स) करण्याच्या बहाण्याने महिलेकडून 65 हजार रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याचा प्रकार कोथरूड परिसरात उघडकीस आला आहे; तर कंपनीचे कार्यालय बंद करून दोघेजण पसार झाले आहेत. यात फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.\nस्मिता गोपाल तिजुरी (वय 60, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डॉ. चैैतन्य पुरंदरे याच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 मे ते 2 जून 2008 या कालावधीत स्मिता तिजुरी यांची मुलगी प्रसूतीसाठी स्वारगेट येथील पाटणकर नर्सिंग होम्स येथे दाखल झाली होती. पौड रस्त्यावरील शीलाविहार कॉलनी येथे सुदर्शन अपार्टमेंटमध्ये ‘डॉ.\nचैतन्य कॉर्ड लाईफ बायोटेक’ कार्यालय होते. त्या वेळी त्यांचा विश्‍वास संपादन करून डॉ. चैतन्य पुरंदरे आणि त्याच्या साथीदार यांनी महिलांना ‘स्टेमसेल्स’बद्दल माहिती दिली.\nतुमच्या बाळाच्या नाळेतील रक्त प्रिझर्व्ह केल्यास भविष्यात त्याला कोणतेही आजारपण आले तर त्यावर औषध शोधता येऊ शकते; त्यामुळे त्याला संरक्षण मिळेल असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांचा विश्‍वास संपादन करून स्टेमसेल्स प्रिझर्व करण्याच्या बहाण्याने 65 हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर तिजुरी यांनी ‘स्टेमसेल्स’बद्दल चौकशी केली नाही. दरम्यानच्या काळात डॉ. चैतन्य कॉर्ड लाईफ बायोटेकचे कार्यालय बंद करण्यात आले. मात्र याबाबत तिजुरी यांना कळविण्यात आले नाही. काही दिवसांपूर्वी त्यांना डॉ. चैतन्य पुरंदरेने गाशा गुंडाळल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) शंकर खटके अधिक तपास करत आहेत.\n‘रमाई आवास’ची टक्केवारी अवघी 27\nमहिलेचा विनयभंग; एकास अटक\nहिंमत असेल, तर संविधान बदलून दाखवावे\nसंविधानाला धक्का लागू देणार नाही\nहॉटेलांऐवजी घरीच नववर्षाचे स्वागत\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214815-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/IT-Engineer-girl-lost-in-Dudhsagar-fall/", "date_download": "2018-11-21T20:12:38Z", "digest": "sha1:GL5TD6XVF5IPDIPIECFOXCNH46ORCNRF", "length": 7373, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयटी अभियंता युवती ‘दूधसागर’मध्ये बुडाली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › आयटी अभियंता युवती ‘दूधसागर’मध्ये बुडाली\nआयटी अभियंता युवती ‘दूधसागर’मध्ये बुडाली\nदूधसागर धबधब्यावर ट्रेकिंगसाठी पुण्याहून आलेल्या तेरा जणांच्या गटातील सुहागता बसू (वय 25) ही मूळ पश्चिम बंगाल येथील आणि व्यवसायाने पीक महिंद्रा कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता असलेली युवती प्रवाहात वाहून गेल्याचा प्रकार रविवारी सकाळी सोनावळी रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही मीटर अंतरावर घडला.तिला वाचवण्यासाठी तिच्या अन्य तिघा सहकार्‍यांनी प्रयत्न केले होते पण पाण्याची गती वाढल्याने तिघेही वाहून गेले. मात्र, दैव बलवत्तर म्हणून झाडाच्या आधाराने त्यांनी स्वतःचा जीव वाचवला.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातून ट्रेकिंगसाठी दोन गट रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून कुळेत आले होते. याच रेल्वेने ते दूधसागर धबधब्यापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या सोनावळी स्थानकावर उतरले होते.तेरा जणांच्या एका गटात सुहाग��ा बसू आणि तिचा एक मित्र असे दोघेजण पुण्यातील आयटी सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचारी होते. तर इतरजण विविध भागातून आले होते.\nदूधसागर धबधब्याच्या पूर्वी कुळे वन विभागाचा एक काऊंटर लागतो. सकाळी नऊ वाजल्यापासून तिथे वन कर्मचारी हजर असतात. या गटाने पहाटे जंगलात प्रवेश केला आणि हा वनखात्याचा काऊंटर चुकवून ते दूधसागरकडे चालत गेले. पाऊस सुरूच असल्याने ओहोळातील पाण्याचा वेग बराच वाढला होता. परत येताना त्यांनी सोनावळीजवळ लागणार्‍या एक हॉटेलवर चहासुद्धा घेतला. आणि परत जाण्यासाठी दोरी बांधून ओहोळात प्रवेश केला पण प्रवाहाचा वेग वाढल्याने तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या बसू हीचा दोरीवरील हात निसटला आणि ती पाण्यात वाहून गेली. इतर तिघांनी तिला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली होती, पण प्रवाहाच्या वेगात तेही वाहून गेले. मात्र झाडांचा आधार घेऊन स्वतःला वाचवण्यात त्यांना यश आले. स्थानिक लोकांच्या आणि सहकार्‍यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले.\nपोलिस निरीक्षक निलेश धायगोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच कुळे पोलिस व वन विभागाने संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. अंधारात शोध घेणे शक्य नसल्याने आणि पाणी गढूळ झाल्याने सायंकाळी 6.30 वाजता शोधमोहीम थांबविण्यात आली.वनपाल परेश पोरोब यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, हा गट वन विभागाच्या परवानगीशिवाय जंगलात गेला होता. तसेच त्यांच्याबरोबर एकही स्थानिक गाईड नव्हता. पुणे येथील स्वतःला ट्रेकर म्हणवून घेणार्‍या एका गाईडने हा ट्रेक आयोजित केला होता. यापूर्वीही दोनवेळा तो ट्रेकर्सना घेऊन दूधसागरवर आला होता, असे समजते.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214815-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/wedding-in-only-101-rupees-on-19-April/", "date_download": "2018-11-21T20:03:25Z", "digest": "sha1:ARJBCPNY7ORQY7QDMSPHM5Y66VZLHF4B", "length": 5577, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लग्न करा केवळ १०१ रुपयात! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्न करा केवळ १०१ रुपयात\nलग्न करा केवळ १०१ रुप��ात\nआई श्री चंडिकादेवी जूचंद्र न्यासाच्या वतीने 19 एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यात इच्छुक वधू, वरांना केवळ 101 रूपये या नाममात्र शुल्कामध्ये विवाहबद्ध होता येणार आहे.\nएकीकडे सामाजिक चालीरीती व परंपरा मानून खोट्या प्रतिष्ठेसाठी कर्जबाजारी होवून सर्वसामान्य नागरिकांना विवाहाच्या जोखडात अडकावे लागते. अश्या विवाह सोहळ्यामुळे घरचा जमीनजुमला, दागदागिने आणि बचत यांचा वापर करून अनेक कुटुंबे कफल्लक बनल्याची उदाहरणे घडलेली पाहावयास मिळतात. परंतु विवाह सोहळ्यातील आत्यंतिक खर्चिक बाबी आताच्या महागाईच्या काळात परवडण्यासारख्या राहिलेल्या नाहीत. हेच सकल समाजमनावर बिंबवण्यासाठी एक आशेचा किरण जूचंद्र येथील श्री चंडिकादेवी न्यासातर्फे निर्माण करण्यात आला आहे.\nकेवळ 101 रुपयांत 12 व्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन 19 एप्रिल रोजी करण्यात आले आहे. श्री चंडिकादेवी न्यास जूचंद्र, सहयोगी संस्था आणि इतर सेवाभावी मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या देवी श्री चंडिका मंदिराच्या पायथ्याशी उभारलेल्या भव्य मंडपात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा होणार आहे. यावेळी वर्‍हाडी मंडळींची भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून प्रतिवर्षी प्रमाणे वधू, वरांना भेट वस्तू देण्यात येणार आहेत.\nसोहळ्यात 68 जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या मंगल विधींना सकाळपासून सुरुवात होणार आहे. सकाळी 10 वाजता वरात काढण्यात येणार आहे. 12 वाजता लग्न मुहूर्त तर 12.30 मिनिटांनी कन्यादान होणार आहे. 12 . 45 वाजता सत्कार सोहळा व दुपारी एक वाजल्यापासून भोजन समारंभ होणार आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214815-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/bjp-national-congress-party-opening-citadel-32742", "date_download": "2018-11-21T20:49:18Z", "digest": "sha1:FG4S7VSS6YHXVPMTS4GMGV47G67Y55RL", "length": 16182, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP national congress party opening of the Citadel भाजपकडून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार | eSakal", "raw_content": "\nभाजपकडून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार\nमंगळवार, 28 फेब्रुवारी 2017\nवडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात भाजपला यश आले आहे. या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांना उमेदवारी देऊन भाजपने आपली सदस्यांची बेरीज वाढविली. प्रभागात कर्णे गुरुजी यांचे वर्चस्व राहिल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले आहे.\nवडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात भाजपला यश आले आहे. या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांना उमेदवारी देऊन भाजपने आपली सदस्यांची बेरीज वाढविली. प्रभागात कर्णे गुरुजी यांचे वर्चस्व राहिल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले आहे.\nमहापालिका वर्तुळात कर्णे गुरुजी हे नाव माहिती नाही, अशी व्यक्तीच दुर्मिळच म्हणावी लागेल. येरवडा-विमाननगर-सोमनाथनगर परिसरात त्यांनी कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली, तरी ते निवडून येतात ही वस्तुस्थिती आहे. सर्वांत प्रथम ते अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून निवडून आले होते. या वेळी ते भाजपचे कमळ हाती घेऊन मैदानात उतरले होते.\nत्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या लढत होऊन कर्णे गुरुजी यांनी बाजी मारली. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका उषा कळमकर यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच माजी नगरसेविकेचे पती आनंद सरवदे यांनाही पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेला हा प्रभाग कर्णे गुरुजी यांच्या मदतीने जिंकण्याचा भाजपचा डाव यशस्वी ठरला.\nनिवडणुकीपूर्वी भाजपने कर्णे गुरुजी यांना पक्षात प्रवेश देऊन व्यूहरचना केली. या प्रभागात सर्वसाधारण (ड) गटातून कर्णे गुरुजी यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश आढाव, काँग्रेसचे भुजंग लहू, शिवसेनेचे प्रीतम खांदवे यांचे आव्हान होते. ते कर्णे गुरुजी यांनी सहज परतवून लावले. सर्वसाधारण महिला (क) गटात सर्वच उमेदवार नवोदित होते. केवळ माजी नगरसेविका मंदा खुळे या अपक्ष म्हणून रिंगणात होत्या. या गटात भाजपच्या मुक्ता जगताप यांनी बाजी मारली.\nनागरिकांचा मागास वर्ग-महिला (ब) गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुभवी नगरसेविका कळमकर, काँग्रेसच्या कविता शिरसाट, शिवसेनेच्या संध्या खेडेकर, भाजपच्या श्‍वेता खोसे यांच्यात लढत रंगली. मतमोजणीत सुरवातीला कळमकर यांनी आघाडी घेतली; पण नंतर त्या पिछाडीवर गेल्या. भाजपच्या खोसे या नवोदित उमेदवाराकडून त्यांना हार मानावी लागली. अनुसूचित जाती (अ) गटातून माजी नगरसेवक खरात, राष्ट्रवादीकडून सरवदे, काँग्रेसकडून रमेश सकट यांना पराभूत करीत राहुल भंडारे हे विजयी ठरले.\nया प्रभागात काँग्रेसने आघाडी केली असती, तर निश्‍चितच निकालात बदल झाला असता, असे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. ‘अ ’आणि ‘ब’ गटातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेली मते ही भाजपच्या विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या जवळपासच आहेत. कळमकर यांना अधिक फायदा झाला असता. आकडेवारीतून काही शक्‍यता निर्माण झाल्या असतील; पण भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जिंकला, हे मान्यच करायला लागेल.\nभाजपने शब्द न पाळल्याने नारायण राणेंची 'राष्ट्रवादी'शी जवळीक\nमुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपशी \"राजकीय सोयरिक' करणारे नारायण राणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक करतील, असे सूचित केले जात आहे. भाजपच्या...\nमेहबूबांचे सत्तास्वप्न भंगले; राज्यपालांकडून विधानसभा बरखास्त\nश्रीनगर : माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी आज कॉंग्रेस आणि \"नॅशनल कॉन्फरन्स' या दोन्ही...\nरायगड मराठा संवाद यात्रेची पाचाड येथून सुरुवात\nमहाड : अंतिम टप्पयात असलेल्या मराठा आरक्षणाची घोषणा 1 डिसेंबरला होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. मराठ्यांना...\nराम मंदिरासाठी शिवनेरी वरून माती..\nमुंबई: शिवसेनेने राम मंदिर उभारणीचा मुद्दा राजकिय तसेच भावनिकदृष्ट्या तापवण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यामुळे...\nविहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचविण्यात यश\nऔरंगाबाद : सातारा परिसरातील एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचे प्राण एका रहिवासी महिलेच्या दक्षतेमुळे वाचले. महापालिका कर्मचाऱ्यांनी कोल्ह्याला...\nमराठवाड्याच्या पाण्यावरुन इंदापूर तालुक्याचे राजकारण तापणार\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातुन मराठवाड्याला देण्यात येणाऱ्या ७ टीएमसी पाण्याला तालुक्यामधून विरोध होवू लागला आहे. नीरा-भीमा व भीमा-सीना नदी जोड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214815-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos/astrology/1697696/daily-horoscope-astrology-in-marathi-saturday-16-june-2018/", "date_download": "2018-11-21T20:25:12Z", "digest": "sha1:5JTMKTVCEILR3WD2TDHNPCGEAWXBBBKM", "length": 8407, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Daily Horoscope Astrology In Marathi Saturday 16 June 2018 | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nआजचे राशीभविष्य, शनिवार, १६ जून २०१८\nआजचे राशीभविष्य, शनिवार, १६ जून २०१८\nआजचे राशीभविष्य, बुधवार, २१...\nदीपिका आणि रणवीर बेंगळुरूला...\nमकाऊ ग्रां. प्रि.मधील धक्कादायक...\nआजचे राशीभविष्य, सोमवार, १९...\nआजचे राशीभविष्य, रविवार ,१८...\nआजचे राशीभविष्य, शनिवार, १७...\nअसा पार पडला दीप-वीरचा...\nपुण्यात बालदिनी अनर्थ टळला...\n२०१८ मधील एकदविसीय सामन्यातील...\nलग्नसोहळ्याच्या ठिकाणाला छावणीचे स्वरूप;...\nकल्याणमध्ये हेडलाइटच्या प्रकाशात अंत्यसंस्कार...\nदिपिका रणवीरची सप्तपदी अन्...\nआजचे राशीभविष्य, बुधवार, १४...\nपहिल्यांदा संघ जिंकल्यानंतर सईच्या...\nएके-४७: बंदूकविश्वाची अनभिषिक्त सम्राज्ञी...\nसिनेमा, नाटक, मालिका, वेब...\n#StanLee: सुपरहिरो बनवणारा सुपरहिरो...\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का श��्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214815-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/8/17/Vegetable-Sandwich.aspx", "date_download": "2018-11-21T19:56:50Z", "digest": "sha1:2ATM67TCIGDCGGMVUPDIWGQGEPCD5V6U", "length": 3385, "nlines": 47, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "व्हेजिटेबल सँडविच", "raw_content": "\nसाहित्य : ब्रेडचे ८ स्लाइस, अमूल बटर चहाचे ३ चमचे भरून, १ मोठा टोमॅटो, १ तासलेली काकडी, १ उकडून सोललेला बटाटा, थोडेसे मीठ, अर्धा चमचा मिरपूड\nकृती : सुरी वापरता येत असेल तर टोमॅटो, काकडी, बटाटा यांचे पातळ पातळ तुकडे करा. ब्रेडच्या स्लाइसला एका बाजूने अमूल बटर लावून ते सगळीकडे नीट पसरवून घ्या. थंडीचे दिवस असतील तर अमूल बटर एका वाटीत घालून ती वाटी गरम पाण्यात ठेवा म्हणजे ते पातळ होऊन सर्व ब्रेडला नीट लावता येईल. आता त्यावर काकडीचे तुकडे ठेवा व अगदी थोडे मीठ वरून घाला. नंतर टोमॅटोचे तुकडे ठेवा व त्यावर बटाट्याच्या चकत्या ठेवा. पुन्हा अगदी थोडे मीठ वरून टाका आणि मिरपूडही टाका, त्यावर दुसरा ब्रेडच्या स्लाइस घालून दोन्ही हातात मिळून ते जरा दाबा. सुरीने सँडविचचे एकसारखे दोन किंवा चार त्रिकोण होतील अशा रितीने तुकडे करा. याच पद्धतीने चारी सँडविच तयार करा. खायला घेताना बरोबर टोमॅटो सॉस घ्या.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/manthan/school-nutrition-food-milk-should-be-needed-except-milk-powder/", "date_download": "2018-11-21T21:11:02Z", "digest": "sha1:PX6NRQBLMSAG6KHW26DRP7LDTJNYYRYZ", "length": 41485, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "School Nutrition Food- Milk Should Be Needed Except Of Milk Powder | शालेय पोषण आहारात भूकटी नको, दूधच हवे! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nशालेय पोषण आहारात भूकटी नको, दूधच हवे\nशालेय पोषण आहारात भूकटी नको, दूधच हवे\nशालेय पोषण आहारात भूकटी नको, दूधच हवे\nशालेय पोषण आहारात दूध भुकटी देण्याचा आदेश शा��नाने नुकताच काढला आहे. मात्र शेतक-याच्या दूध आंदोलनावरचे हे उत्तर नाही. मूळ प्रश्न अतिरिक्त दुधाचा आहे. निसत्त्व भुकटी देऊन विद्यार्थी, शेतकरी, कोणाचेच कल्याण होणार नाही. उद्योजकांचे धन मात्र होईल विद्यार्थ्यांना भुकटीऐवजी दूधच दिल्यास शिक्षकांचीही स्वयंपाकघरातून सुटका होईल \nशालेय पोषण आहारात भूकटी नको, दूधच हवे\nराज्य सरकारने शालेय पोषण आहारात दूध भुकटी पुरवण्याचा शासन आदेश काढला. त्यात प्रायोगिक तत्त्वावर तीन महिने ही योजना राबवली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यात दर महिन्याला 200 ग्रॅम दूध भुकटीचे पाकीट मुलाला घरी महिन्यातून एकदा दिले जाईल. अशी 3 पाकिटे 3 महिन्यात दिली जातील. राज्यात दूध आंदोलन सुरू असताना मी, भारतीय जनसंसद ही संस्था व अनेक शेतकरी आंदोलकांनी शालेय पोषण आहार योजनेत दूध पुन्हा सुरू करावे, अशी सूचना केली होती.\nआता दूध भुकटी शाळेशाळेपर्यंत जाईल; पण ज्यासाठी ही चर्चा सुरू झाली त्यावर काहीच उत्तर मिळत नाही. ज्या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही सूचना करण्यात आली, त्यावर हे उत्तर ठरत नाही. राज्यात आज दुधाचा भाव पडण्याचे एक महत्त्वाचे कारण अतिरिक्त दुधाचा प्रश्न हे एक आहे. अशावेळी दुधाला मार्केट मिळवून देणे ही तातडीची गरज आहे. त्यातच शहरी भागात ते मार्केट निर्माण होण्याच्या र्मयादा आता स्पष्ट आहेत. त्यामुळे भारताची भावी पिढी अतिरिक्त दूध देऊन सशक्त करणे हाच त्यावर महत्त्वाचा उपाय आहे. पण इतका सरळ उपाय असताना सरकारने दूध भुकटी देऊन मूळ प्रश्नाला भिडणे नाकारले जाते आहे. दूध आंदोलनावर शासन असे प्रतीकात्मक उपाय करणार असेल तर पुन्हा शेतकरी उद्रेक होईल. मुळात दूध भुकटी देणे यात शासन शेतकर्‍यांना मदत करीत नाहीये, तर दूध कंपन्यांचे हितसंबंध जोपासते आहे. दुधावर भुकटी प्रक्रि या करणारे कारखाने हे काही शेतकर्‍यांचे नाहीत तर ते कारखाने उद्योजकांचे आहेत. त्यामुळे ही मदत दूध उत्पादक शेतकर्‍याला होत नाही. शिवाय या दूध भुकटीतून सर्व सत्त्व निघून जातात. होम मिल्क पावडर जर दिली असती तर ठीक होते कारण त्यात किमान 6 टक्क्यापेक्षा अधिक फॅट्स असतात; पण शाळेत स्कीम मिल्क पावडर दिली जाणार आहे व या पावडरचे दूध पाणीदार असेल. असे निसत्त्व दूध मुलांना देण्यात काहीच हित नाही. दूध भुकटी निर्यातीला प्रोत्साहन देऊनही त्याला जागति�� मागणी नाही व अनुदानाचा सर्वसामान्य शेतक-याला फायदा नाही त्यामुळे शासनाचे धोरण दूध उत्पादक शेतकर्‍याला मदत करण्याचेच असले पाहिजे आणि शेतकर्‍यांना मदत करायची असेल तर दूधच थेट मुलांना वाटले पाहिजे. त्यातून स्थानिक शेतकर्‍यांना फायदा होईल.\nदूध वाटपाचा शालेय पोषण आहारात समावेश झाल्याने तो आहार अधिक चौकस होईल. आज अंगणवाडी आणि शाळांना ठेकेदार आहार पुरवतात. तो अतिशय निकृष्ट असतो. पण ठेकेदारी आणि अधिकारी, राजकारणी यांची भ्रष्ट युती असल्याने शिक्षक व अंगणवाडीसेविका बोलू शकत नाहीत. या निकृष्ट आहाराला किमान दुधाची जोड मिळाल्याने किमान पोषणमूल्य मुलांना मिळू शकतील हा दूधवाटपाचा महत्त्वाचा पैलू आहे. दूध हे जर पूर्ण अन्न असेल तर दुधाच्या वाटपाचे शाळा, अंगणवाडीतून प्रमाण वाढवावे व शालेय पोषण आहाराचे धान्य , डाळी पालकांना शिजवण्यासाठी घरी द्यावे व शिजवण्याचा निधीही द्यावा. यातून शिक्षकांची शालेय पोषण आहार शिजवण्यातून सुटका होऊ शकेल. त्यात जाणारा वेळ वाचेल. शाळेचे आज जे स्वयंपाकघर झाले आहे त्यातून त्यांची सुटका होईल.\nदूधवाटपावर महत्त्वाचे दोन आक्षेप घेतले जातात. पहिला आक्षेप की सहकारी तत्त्वावरील डेअरी महाराष्ट्रात सर्वत्र नाही. त्यामुळे दूध रोज कसे मिळणार\nयाला उत्तर जिथे डेअरी आहे तिथे डेअरीला दूध पुरवण्याचे काम द्यावे. जिथे डेअरी नाही तिथे खासगी मालकाकडून दूध खरेदी करावे. आदिवासी, ग्रामीण भागात अजूनही खेड्यापाड्यात पशुधन व दूध उपलब्ध आहे. अशा ठिकाणी शाळेत व अंगणवाडीत जाणार्‍या मुलांची संख्याही अल्प असते शिवाय त्यांना पुरेल इतके दूध तर नक्कीच गावात असते. जिथे रोज दूध मिळणार नाही अशा ठिकाणीच फक्त दूध भुकटी देण्यात यावी. दूध भुकटी हा शेवटचा पर्याय असला पाहिजे.\nदुसरा आक्षेप दुधातून होणार्‍या विषबाधेचा असतो. त्यातून शिक्षक ही जबाबदारी घेत नाहीत. पण दूधवाटपाची कायदेशीर जबाबदारी त्या त्या गावातील डेअरीवर नक्की करून दुधाचा दर्जा आणि विषबाधा याबाबत काळजी घेतली जाऊ शकते. जिथे खासगी मालक दूधवाटप करतील तिथे त्यांच्याकडून सुरक्षिततेची जबाबदारी व शिक्षा हे कायदेशीर लेखी स्वरूपात घेतले जावे. गावातील प्रमुख नागरिकांची, बचतगट महिलांची समिती करणे, दुधाचा दर्जा तपासणारी सोपी साधने विकसित करणे, गावातील समितीने ती तपासण्याच�� तरतूद करणे आणि दूधवाटपाच्या वेळी या सदस्यांनी आलटून-पालटून उपस्थित राहणे, असे उपाय करता येतील.\nआज आश्रमशाळा, निवासी इंग्रजी शाळा मुलांना दूध देतात. काही महापालिका दूध देतात. त्याचा अभ्यास करून विषबाधेच्या भीतीवर मात करता येईल. पण विषबाधेची भीती दाखवून दूध भुकटीमुळे कंपन्यांचे हितसंबंध जोपासले जात आहेत.\nशालेय पोषण आहारात शिक्षकांचा आणि अंगणवाडीसेविकांचा खूप वेळ जातो. त्यातून त्यांची सुटका करण्यासाठीही दूध पुरवण्याच्या योजनेचा उपयोग होईल. आज ठेकेदार निकृष्ट माल पुरवतात, अनेकदा तो कमी असतो. वेळेवर पुरवला नाहीतर स्वत: खर्च करावा लागतो. सतत तणाव आणि या वेळखाऊ योजनेतून शिक्षकांची सुटका करायला हवी.\nमुळात भात हे तामिळनाडूचे अन्न आहे आणि ती योजना जशीच्या तशी आणल्याने आपल्या शाळेतील मुलांना ते जेवण वाटत नाही. एका मुलाला 125 ग्राम इतका भात कोणताच मुलगा खात नाही. त्यातूनही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले घरून जेवणाचा डबा आणतात. ते भात खात नाहीत.त्यामुळे तांदूळ उरतो आणि मग तो विकला जातो. त्यातून ही योजना आज भ्रष्टाचाराचे कुरण झाली आहे. जितकी शाळा मोठी व जितकी मध्यमवर्गीय मुले जास्त तितकी तांदूळ विक्री मोठी असे गणित आहे. तेव्हा भात हा मेनू एकतर बदलायला हवा किंवा शाळेत दूध सुरू करून मुलांचे धान्य घरी पालकांना देणे हा उपाय करायला हवा. असे बोलले की पालक धान्य विकतील अशा शंका विचारतात. पण आपला ठेकेदारावर विश्वास आहे, मात्र जन्म देणार्‍या पालकावर विश्वास नाही त्यामुळे अशा शंका निराधार आहेत.\nकर्नाटकातील शालेय दूधपुरवठय़ाची क्षीरा भाग्य योजना\nकर्नाटक राज्यात मागील वर्षापासून शाळा व अंगणवाडीतील मुलांना दूध पुरवले जाते. कर्नाटक दूध फेडरेशनच्या मदतीने 51 हजार सरकारी शाळेतील 65 लाख मुले आणि 64 हजार अंगणवाडीतील 39 लाख मुले अशा एक कोटीपेक्षा जास्त मुला-मुलींना 150 मिली दूध दिले जाते. मुलांना दूध आवडावे म्हणून चॉकलेट, व्हॅनिला व बदाम अशा चवीचे दूध बनविले जात आहे. राज्यात दुधाचे अतिरिक्त उत्पादन झाल्यावर लगेच मागील वर्षापासून शासनाने दूधवाटप सुरू केले. यासाठी रोज 5.8 लाख लीटर दूध लागते व शासन या योजनेवर 510 कोटी रुपये खर्च करते. या योजनेमुळे राज्यातील मुलांचे कुपोषण कमी होते आहे व मुलांची हजेरी वाढते आहे, असे शासनाचे निरीक्षण आहे. कर्नाटक सरकारने पावडर दूध आणि पॅकबंद दूध असे दोन्ही पर्याय वापरले; पण एक लक्षात घेतले पाहिजे की कर्नाटकात पावडर निर्मिती ही सहकारी संस्थाच मोठय़ा प्रमाणात करतात व त्यांच्या मदतीने हे वितरण होते. त्यामुळे तो फायदा थेट शेतकर्‍याला होतो. शासन शेतकर्‍याला थेट अनुदानही देते. महाराष्ट्रात तो फायदा उद्योजकांना होईल. तेव्हा शेतकरी हितासाठी गावातले दूध गावातल्या शाळेला व अंगणवाडीला अशीच भूमिका घेतली पाहिजे.\nतर दुधाची मागणी वाढेल\nआज राज्यात पहिली ते आठवीपर्यंत एक कोटी 18 लाख विद्यार्थी आहेत. अंगणवाडीत 0 ते 3 वयोगटातील 26 लाख 3 हजार व 3 ते 6 वयोगटातील 26 लाख 61 हजार असे एकूण 52 लाख 64 हजार मुले आहेत. शाळा व अंगणवाडी अशी एकत्रित संख्या एक कोटी 70 हजार मुले-मुली आहेत. या सर्वांना रोज 250 ग्रॅम दूध दिले तरी रोज 43 लाख लिटर दुधाची मागणी वाढेल. त्याचप्रमाणे राज्यात 4 लाख 77 हजार गरोदर महिला आहेत. त्यांना 250 ग्रॅम दूध दिले तर एक लाख 20 हजार लिटर दूध वाढेल, अशी किमान 45 लाख लिटर दुधाची मागणी वाढू शकते.\n(लेखक शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आणि प्रयोगशील शिक्षक आहेत.)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउगमापासून ते समुद्रानजीकाच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत गोदावरीला घरघर\nचेहरे...मन:पटलावर ठळकपणे उमटून राहिलेले\nउसाचे कशाला, रेशीम उद्योगाचे बॉयलर पेटवा\nसहापट विद्यार्थीसंख्या वाढविणारा तांड्यावरचा शिक्षक\n तुमच्या प्रत्येक हालचालींवर 'यांचा' आहे वॉच\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जि��ेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/", "date_download": "2018-11-21T19:59:17Z", "digest": "sha1:4KEBK24AW4CPCQVMSEUPRDHHSAMUMXHO", "length": 20428, "nlines": 192, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "ब्लॉग - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\n0 आपले टाका0.00 €\nEMBA.cz - आपण एक प्रश्न विचारू इच्छित असाल तर\nEMBA जेणेकरून आपण स्वत: च्या स्वत: च्या संपर्कात राहू शकत नाही. जेझी इकोलॉजिक प्रॉडक्शन व्हर्जिनि जेप्राकोव्हॅनिक सिबोरोव्हो पीपिरू जेएसओ जेसेला रेसीक्लोव्हॅटेल. Prostřednictvím svých výrobků EMBA झुडूप पिरीस केव्हर\nबातम्या, ब्लॉग, EMBA, राक्षस पर्वत, पर्वत\t 13.10.2018 13.10.2018\nEMBA जेणेकरून ते न होवो, ते न होवो, वेश्यावस्थेतील वेश्याव्यवस्थेच्या वेळी. EMBA जेणेकरून आपण स्वत: च्या स्वत: च्या संपर्कात राहू शकत नाही. जेजी इकोलॉजिक\nतुकल्कोवना आरटीके, स्पोल. एस ro रोकेटीनिस नाद जिजरो\nफिरमा आरटीके स्पोल एस ro जे výrobcem širokého sortimentu tkanin v šířích करू एक्स XXX-160 सेमी म्हणून कृपया आपल्या संगणकावरुन 200 नाइट करा. ओड रॉको 10.710 jsou k dispozici siroké stroje वामैटेक्स सिल्व्हर\nगोप्रो हीरो 7 ब्लॅक रिव्ह्यू आणि किंमत\nगोप्रो कॅमकॉर्डरसह येतो ज्यामध्ये स्थीरता स्थिर आहे. कंपनीच्या मते, ते जंबबॉल वापरण्याची आवश्यकता कमी करते. हीरो एक्सएमएनएक्स ब्लॅक, आता संपलेल्या हीरो एक्सएमएक्स ब्लॅकची जागा घेणारी एक नवीन कंपनी आहे\nअॅम्पीरेक्स 5868 टीबी 4 / 1250 इलेक्ट्रॉन ट्यूब पावर ट्रायोड्स\n5868 / TB4 / 1250 एक (एन) पॉवर ट्रायड आहे जो अँपेरेक्स द्वारा निर्मित आहे. 5868 / TB4 / 1250 प्रामुख्याने औद्योगिक अनुप्रयोगांमध्ये वापरली जाते. अॅम्पेरेक्स हा पॉवर ग्रिड नलिका आणि मॅग्नेट्रॉनचा अग्रगण्य ब्रँड आहे\nकिम Kardashianová (या प्रोफाइलमध्ये Kardashian पश्चिम, जन्म नाव प्रोफाइलमध्ये Noel Kardashian, * 21. 1980 ऑक्टोबर, लॉस एंजेल्स लग्न) एक अमेरिकन दूरदर्शन व्यक्तिमत्व, अंगावर घेतली Kanye वेस्ट मॉडेल आणि आर्मेनियन मूळ उद्योजक, पत्नी आहे.\nरमकज गुहे, टेकडी आणि जियासीनजवळील ब्राडाचा नाश\nब्रॅड हेच नाव ब्रॅड नावाच्या डोंगरावर जिसीन जिल्ह्यातील ब्रॅडा गावाजवळील किल्ल्याचा नाश आहे. 1958 चे चेक प्रजासत्ताकाचे सांस्कृतिक स्मारक म्हणून संरक्षित केले गेले आहे. हे थोड्या अवशेष आहेत\nऑनलाइन अॅनिमेशन कोर्स कसा अॅनिमेट करावा\nबातम्या, अॅनिमेटेड छायाचित्रण\t 29.8.2018 29.8.2018\nप्रिय वापरकर्ते, आपण आपल्या स्वत: च्या चित्रपट, मालिका, ट्रेलर्स आणि बरेच काही अॅनिमेट करणे जाणून घेऊ इच्छिता आम्ही आपल्याला अगदी सुरुवातीपासून सर्व काही दर्शवू आणि आपल्याला अद्वितीय वैशिष्ट्य तयार करण्यासाठी आमच्या अद्वितीय अॅनिमेशन सॉफ्टवेअरची ओळख करून देतो\nसमुद्र आणि पर्वताच्या एनिमेटेड प्रतिमा\nअॅनिमेटेड छायाचित्रण\t 29.8.2018 29.8.2018\nअॅनिमेटेड फोटोग्राफी आपल्या प्रकल्पांमध्ये विनामूल्य वापरासाठी समुद्र आणि पर्वत. आपल्याला आमच्या अॅनिमेशन आवडतात आपल्या प्रोजेक्टसाठी नवीन अॅनिमेशनबद्दल सूचित केले जाऊ इच्छिता आप���्या प्रोजेक्टसाठी नवीन अॅनिमेशनबद्दल सूचित केले जाऊ इच्छिता या सबस्क्रिप्शनसाठी साइन अप करा\nपिनॅकल स्टुडिओ अंतिम 22\nपिनकॅक्शनल स्क्लेनुकू पॅनॅक स्टुअर्झिन पॅनॅक स्टुडिओ 22 च्या नवीन नावीनिमीच्या नवीन चित्रपटाची निर्मिती. केव्हल हेल्मिंगचे नूतनीकरण केलं आहे, हे सर्व काही नवीन वर्षाच्या अखेरीस उपलब्ध आहे, पण आम्ही आमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.\nहजार वर्षांच्या लिंडन तातोबिट\nTatobitská lípa (नॅन्सी ओझनाकॉवन जॅको अमेरिकन लिपी, टिस्सिलेटा लिपा नेबॉई लिपा) जे टर्मिनिटी व्ही लिब्रेकेम क्रायजी या संस्थेत होते. Lipa stojí u silnice směrem na Žernov, nymroti domu sčíslem लोकसंख्या 86. Tatobitská lípa je údajně\nविनामूल्य MP3 सेल्टिक संगीत डाउनलोड डाऊनलोड करा\nडाउनलोड करण्यासाठी संगीत\t 11.8.2018\nविनामूल्य MP3 सेल्टिक संगीत डाउनलोड - व्यावसायिक आणि व्यावसायिक नसलेल्या वापरासाठी. या दुव्यावर क्लिक करून हे विनामूल्य डाउनलोड करा. आपण संगीत विनामूल्य वापरू शकता, उदाहरणार्थ, आपल्या YouTube व्हिडिओंमध्ये, वैयक्तिक,\nफायरप्लेस फ्री एमएक्सएक्सएक्सएक्स संगीत डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी संगीत\t 11.8.2018 11.8.2018\nफायरफॉक्स विनामूल्य एमपीएक्सएनएक्सएक्स संगीत डाउनलोड - व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक वापरासाठी. या दुव्यावर क्लिक करून हे विनामूल्य डाउनलोड करा. आपण संगीत विनामूल्य वापरू शकता, उदाहरणार्थ, आपल्या YouTube व्हिडिओंमध्ये,\nक्रॉस कंट्री एंडो एक्ससी लूकोव एक्सएक्सएक्स\nप्रत्येक वर्षी, लोकोव यू सेमिल मधील क्रॉस कंट्री. पारंपारिकपणे शनिवारी जोडीचा आणि रविवारी व्यक्तींचा शर्यत. मागील वर्षी 90% वरून ट्रॅक आहे\nचंद्र 27.7.2018 पूर्ण ग्रहण\n जे तू तुतम, कड्डी बुडेमे स्वेदकी, पोकड नॅम पोक्साई बड नक्कलोनो, úplného zatmění Měsíce. जेडनो z nejzajímavějších zatmění Měsíce v tomto desetiletí करण्यासाठी प्रो खगोलशास्त्र. जेहो ड्रहा\nघर, विक्रीसाठी कॉटेज, विशालकाय पर्वतांत विटकोविस, जायंट पर्वत\nस्थावर मालमत्ता गुणधर्म\t 17.7.2018 7.10.2018\nआम्ही मनोरंजनाच्या वापरासाठी किंवा कायमस्वरुपी गृहनिर्माणसाठी योग्य असलेली दोन मजली इमारत विक्रीसाठी देखील ऑफर करतो. क्रंकोसेच्या संरक्षित क्षेत्रामध्ये आपले स्वतःचे कुटीर हवे आहे, जिथे योग्य वस्तू किंवा जमीन मिळविणे जवळजवळ अशक्य आहे.\nKrkonoše वाफ शनिवार व रविवार, स्टीम लोकोमोटिव्ह 310.0134\nKunčice - - मित्र क्लब रेल्वे बोहिमिआचा रहिवासी नंदनवन लिब���रेक प्रदेश राज्यपाल च्या विद्यमाने अंतर्गत सत्र Vrchlabí दुसर्या आवडत्या द्राक्षांचा हंगाम स्टीम रेल्वे अगोदर नोंदणी केल्यास मिळू आयोजित Martinice राक्षस पर्वत - जिलेमनिस - रोकेटीनिस\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 19 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-", "date_download": "2018-11-21T21:01:17Z", "digest": "sha1:AW5LU2UEBRNS27HKPUTU3PVTFIVWXAAN", "length": 28219, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (370) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (157) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (886) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (71) Apply काही सुखद filter\nसंपादकिय (62) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (38) Apply सप्तरंग filter\nमनोरंजन (15) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (9) Apply अर्थविश्व filter\nगणेश फेस्टिवल (7) Apply गणेश फेस्टिवल filter\nमुक्तपीठ (6) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (4) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nपैलतीर (2) Apply पैलतीर filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमहाराष्ट्र (1291) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (686) Apply मुख्यमंत्री filter\nप्रशासन (659) Apply प्रशासन filter\nदेवेंद्र फडणवीस (550) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमहापालिका (505) Apply महापालिका filter\nसोलापूर (439) Apply सोलापूर filter\nअमरावती (437) Apply अमरावती filter\nउच्च न्यायालय (413) Apply उच्च न्यायालय filter\nमहामार्ग (350) Apply महामार्ग filter\nऔरंगाबाद (321) Apply औरंगाबाद filter\nव्यवसाय (271) Apply व्यवसाय filter\nनिवडणूक (268) Apply निवडणूक filter\nचंद्रपूर (253) Apply चंद्रपूर filter\nनितीन गडकरी (253) Apply नितीन गडकरी filter\nजिल्हा परिषद (247) Apply जिल्हा परिषद filter\nसाहित्य (227) Apply साहित्य filter\nकोल्हापूर (223) Apply कोल्हापूर filter\nनगरसेवक (218) Apply नगरसेवक filter\nअवैध धंद्यांवर मंत्री बावनकुळे यांच्याकडून छापेमारीची कारवाई\nनागपूर : कामठी तालुक्‍यातील महादुला गावातील संभाजीनगर येथे अवैध बार आणि जुगार अड्ड्यावर बुधवारी राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छापा टाकला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. महादुल्यात एका टीनाच्या शेडमध्ये अवैध बार आणि...\nसुधारित प्रस्तावाला मंजुरी घेण्यासह निविदा मागविण्यास परवानगी\nजळगाव - समांतर रस्त्यांच्या मागणीसाठी कृती समितीतर्फे गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असताना महामार्ग प्राधिकरणाने मात्र सोमवारी या संपूर्ण प्रक्रियेत संभ्रम निर्माण करणारे पत्र पाठवून गोंधळ उडवून दिला आहे. या पत्रानुसार प्रशासकीय व आर्थिक मान्यतेनंतर निविदा स्वीकारण्याची सूचना करताना...\nमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अवैध बार, जुगारअड्‌य्यावर छापा\nनागपूर : कामठी तालुक्‍यातील महादुला गावातील संभाजीनगर येथे अवैध बार आणि जुगार अड्ड्यावर बुधवारी राज्याचे ऊर्जा आणि अबकारी उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छापा टाकला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...\nकऱ्हाडला पक्षीमित्र संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात\nकऱ्हाड ः येथे होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय तर 32 व्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. संयोजकांनी सोशल मिडीयावर याची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे येथील वातावरणही पक्षीमित्रमय झाले आहे. देश, राज्यातील अनेक पक्षी अभ्यासकांची संमेलनास उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे...\nनागपूर : महेंद्रसिंह धोनी अकादमी उद्घाटनप्रसंगी गोंधळ झाल्याने नाराज होऊन धोनी हॉटेलमध्ये परत गेला, बाकीचा कार्यक्रम गुंडाळला #nagpur\nविद्यापीठाला ‘आय केअर’ देणार प्रशिक्षण\nनागपूर - महाराष्ट्रातील विद्यापीठांचे रॅंकिंग वाढविण्यासाठी राज्य सर��ारने काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘आय केअर’ ही कंपनी विद्यापीठांना रॅंकिंग वाढीसाठी प्रशिक्षण आणि मदत करणार आहे. नागपूर विद्यापीठ ‘आय केअर’ या कंपनीशी तसा करारही करणार आहे. सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या...\nबंदूक सोडून हाती घेतली लेखणी\nनागपूर - आर्थिक असमानतेला कंटाळून कधीकाळी बंदूक हातात घेत, चळवळीत जाण्याचा निर्णय घेतला. नक्षलवादी आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्क मिळविता येईल असे वाटले. मात्र, खरी बाजू समजताच, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होत समाज परिवर्तनाचा प्रयत्न करण्याचा ध्यास मनोमन जोपासला. शिक्षणाशिवाय समाज परिवर्तन...\nअभ्यासासाठी रागविल्याने बालकाने सोडले घर\nनागपूर - अभ्यासासाठी दम देणाऱ्या वडिलांच्या रागावर आठवर्षीय मुलाने घर सोडले. भटकत नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचला. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला पाहताच चौकशी केली. त्याला नीट पत्ता सांगता येत नव्हता. तो सांगत असलेल्या परिसरातील नगरसेवकांशी संपर्क साधला. मतदारयादीतून पालकाचा शोध घेतल्यानंतर...\nबस फोडण्याचा क्रम सुरूच\nनागपूर - हलबा समाजातील तरुणांकडून बस फोडण्याचा क्रम आजही सुरूच राहिला. मंगळवारी रात्री रेशीमबाग, पारडी येथे परिसरात दगडफेक करीत दोन बसच्या काचा फोडण्यात आल्या. सोमवारी रात्रीसुद्धा वैशालीनगरात एक बस फोडण्यात आली. दरम्यान, उपोषणकर्ते कमलेश भगतकर यांची प्रकृती ढासळली. अजूनही शासनाकडून अपेक्षित निर्णय...\nसुपरने दिले दोन वर्षांच्या अनुष्काला जीवनदान\nनागपूर - आईने स्वेटरला लावलेले सेफ्टी पिन काढून बाजूला ठेवली असताना जवळच खेळत असलेल्या दोन वर्षांच्या अनुष्काने सेफ्टी पिन तोंडात घातली. नकळत ती पिन अन्ननलिकेत अडकली. जबलपूरच्या बाजूला असलेल्या मंडला गावातील ही घटना. सेफ्टी पिन गिळल्याचे लक्षात येताच आईने हंबरडा फोडला. खासगीसह अनेक सरकारी...\nवर्धा व कामठी रोड करणार आणखी रुंद\nनागपूर - शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी शहर विकास आराखड्यात बदल करण्यात येणार आहे. विशेषतः रस्ता विकास योजनेत बदलाचा प्रस्ताव नगररचना विभागाने तयार केला आहे. यात शहर विकास आराखड्यात नमूद कामठी रोडवरील काही भाग ३० मीटरवरून ३७ मीटर तर वर्धा रोडचा काही भागाची ३० मीटरवरून ३८...\nभारतीय संविधान येतेय ब्रेल लिपीत\nनागपूर - समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांनुसार तळागाळातील शोषित, वंचित, महिला, दिव्यांगासह भारतीय समाजाला सन्मानाने जगण्याचे आणि जगवण्याचे अधिकार भारतीय संविधानात आहेत. त्या संविधानाची जागृती डोळस व्यक्तींना आहे. परंतु, अंधबांधव मराठीतील संविधानाच्या कलमांच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. मात्र, आता...\nमुक्‍त विद्यापीठात 7 डिसेंबरपासून इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठ स्पर्धा\nनाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्या प्रांगणात येत्या 7 ते 11 डिसेंबरदरम्यान इंद्रधनुष्य ही आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत विविध राज्यांतील वीस विद्यापीठांतील आठशेहून अधिक स्पर्धक आपापल्या कलांचे सादरीकरण करतील. मुक्‍त विद्यापीठात स्पर्धेची जोरदार...\nशिवसेनेच्या अयोध्यावारीमुळे महाराष्ट्राचे अधिवेशन आठच दिवस\nमुंबई : येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्या येथे शिवसेनेचा मेळावा असल्याने यंदाचे हिवाळी अधिवेशन फक्‍त आठच दिवस चालणार असून, विधिमंडळाच्या इतिहासात अशी घटना यापूर्वी कधीही घडली नसल्याचे सांगण्यात येते. विधिमंडळाच्या तीन अधिवेशनांपैकी एक हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्याची परंपरा आहे. हे अधिवेशन कमीत कमी...\nसंघ परिवाराच्या 'हुंकार सभे'ला न्यायालयात आव्हान\nनागपूर : विश्‍व हिंदू परिषद आणि संघ परिवारातील विविध संस्थांच्या वतीने 25 नोव्हेंबरला रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हुंकार सभेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2019 मध्ये निश्‍चित केली असताना,...\nदरवाढीच्या भडक्‍यात \"उज्ज्वला' पोळली\nदरवाढीच्या भडक्‍यात \"उज्ज्वला' पोळली नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी \"उज्ज्वला योजने'तून गोरगरिबांच्या घरात गॅस सिलिंडर पोचविला. मात्र, प्रत्येक महिन्याला दरवाढीचा भडका उडत असल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटविल्या जात आहे. सिलिंडरच्या किमतीने हजाराचा आकडा पार केल्याने अनेकांनी सिलिंडर...\nहेक्‍टरी 50 हजार रुपयांची मदत देण्याची विरोधकांची मागणी\nमुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत विरोधकांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारने हेक्‍टरी 50 हजार रुपये त्वर���त द्यावेत, या मागणीसाठी विधानसभेत गोंधळ घातला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासमोरील मोकळ्या जागेत जाऊन विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यानंतर शोक...\nपुनरागमनाबद्दल मी अजूनही आशावादी\nपुनरागमनाबद्दल मी अजूनही आशावादी नागपूर, ता. 19 : रणजी करंडकात सहभागी प्रत्येक क्रिकेटपटूचे भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न असते. मीसुद्धा त्याला अपवाद नाही. माझे भारताकडून खेळण्याचे स्वप्न साकार झाले असले तरी, पुनरागमनाबद्दल अजूनही आशावादी आहे. घरगुती सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास...\n\"रमाई'च्या अनुदानावर डोळा नागपूर : नवबौद्ध व अनुसूचित जातीतील दारिद्य्ररेषेखालील गरिबांना घरे मिळावी, या हेतूने राज्य सरकारने सुरू केलेल्या रमाई आवास योजनेअंतर्गत अनुदानावर समृद्ध घरमालकांचाही डोळा असल्याचे दिसून आले. त्यांचे अर्ज फेटाळले तरी मंजूर अर्जातही समृद्ध लाभार्थ्यांचा समावेश असण्याची शक्‍...\n'विनाअनुदानित' शिक्षकांचे आंदोलन सुरू\nमुंबई : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने 18 वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले. राज्यभरातील शिक्षक यात सहभागी झाल्याने दिवाळीनंतर सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद राहणार आहेत. सरकार कोणताही निर्णय घेत नाही तोपर्यंत विनाअनुदानित शाळा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/soroo-sr-c2c-mp3-player-4gb-purple-price-pjsMLu.html", "date_download": "2018-11-21T20:16:58Z", "digest": "sha1:MKSY6VX7EQWV6NYP7WBD6P447VMSYAKM", "length": 15283, "nlines": 386, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सूरू सर कॅ२क पं३ प्लेअर ४गब पूरपले सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साध���े\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसूरू पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसूरू सर कॅ२क पं३ प्लेअर ४गब पूरपले\nसूरू सर कॅ२क पं३ प्लेअर ४गब पूरपले\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसूरू सर कॅ२क पं३ प्लेअर ४गब पूरपले\nसूरू सर कॅ२क पं३ प्लेअर ४गब पूरपले किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\n+ पर्यंत 1% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये सूरू सर कॅ२क पं३ प्लेअर ४गब पूरपले किंमत ## आहे.\nसूरू सर कॅ२क पं३ प्लेअर ४गब पूरपले नवीनतम किंमत Sep 13, 2018वर प्राप्त होते\nसूरू सर कॅ२क पं३ प्लेअर ४गब पूरपलेस्नॅपडील, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसूरू सर कॅ२क पं३ प्लेअर ४गब पूरपले सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 411)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसूरू सर कॅ२क पं३ प्लेअर ४गब पूरपले दर नियमितपणे बदलते. कृपया सूरू सर कॅ२क पं३ प्लेअर ४गब पूरपले नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसूरू सर कॅ२क पं३ प्लेअर ४गब पूरपले - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 43 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसूरू सर कॅ२क पं३ प्लेअर ४गब पूरपले - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसूरू सर कॅ२क पं३ प्लेअर ४गब पूरपले वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 4 HR\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 91 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 3 पुनराव���ोकने )\n( 106 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 314 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 14 पुनरावलोकने )\nसूरू सर कॅ२क पं३ प्लेअर ४गब पूरपले\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-LCL-the-man-who-walked-10km-with-wifes-dead-body-on-his-shoulder-dana-majhi-5765438-PHO.html", "date_download": "2018-11-21T19:44:57Z", "digest": "sha1:XUQPBRU24NPAQNUVNUJ745M2YMZVBURB", "length": 12040, "nlines": 187, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The Man Who Walked 10km With Wifes Dead Body On His Shoulder Dana Majhi | गरिबीमुळे पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10Km चालला हा माणूस, आता अकाउंटमध्ये 36 लाख", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nगरिबीमुळे पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10Km चालला हा माणूस, आता अकाउंटमध्ये 36 लाख\nगतवर्षी ऑगस्ट महिन्यात एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि ही घटना माध्यमांतही खूप चर्चेत राहिली. एका व्यक्तीने\n24 ऑगस्ट 2016 रोजी ओडिशाच्या कालाहांडीमध्ये दाना मांझी यांना आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालत जावे लागले होते. आता जगभरातील मदतीमुळे त्यांचे आयुष्य बदलले आहे.\nगरियाबंद - गतवर्षी ऑगस्ट महिन्यात एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि ही घटना माध्यमांतही खूप चर्चेत राहिली. एका व्यक्तीने पत्नीचा मृत्यू झाल्यावर मृतदेह 10 किमी खांद्यावर घेऊन चालला होता. कारण होते गरिबी. पत्नी टीबीने ग्रस्त होती आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्याकडे अॅम्ब्युलेन्ससाठीही पैसे नव्हते. परंतु आज त्या व्यक्तीचे आयुष्य बदलले आहे. आज त्यांच्या मुलीला ओडिशा सरकार भुवनेश्वरमध्ये शिकवत आहे. त्यांचे तिसरे लग्नही झाले आहे. आता ते नव्या बाइकवर फिरत आहेत आणि बँकेत 36 लाख रुपये जमा आहेत.\nअशी आहे पूर्ण कहाणी...\n- वास्तविक मंगळवारी दाना मांझी यांनी कालाहांडी जिल्ह्यातील भवानीपाटा येथील एका बाइक शोरूममधून नवी बाइक खरेदी करून आणली. त्यांना नवी बाइक चालवता येत नाही म्हणून त्यांनी पुतण्याला सोबत नेले होते. त्यांची बदललेली परिस्थिती पाहून लोकांना तो काळही आठवला जेव्हा ते देश-विदेशात प्रकाशझोतात आले होते. त्यांना ओडिशा सरकारने इंदिरा आवास योजनेअंतर्गत घर दिले होते. बहरिनचे पीएम प्रिन्स खलिफा बिन सलमान अल खलिफा यांनी 9 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. त्यांना अनेकांनी आर्थिक मदत दिली यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये 36 लाखांपेक्षाही जास्त रक्त जमा झाली.\nयामुळे आले होते चर्चेत\n- ही घटना 24 ऑगस्ट 2016ची आहे. ओडिशातील मागास जिल्हा कालाहांडीमध्ये दाना मांझी यांना आपल्या दुसऱ्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10 किमी चालावे लागले होते. त्यांना रुग्णालयातून मृतदेह घरी नेण्यासाठी एखादे वाहन अथवा अॅम्ब्युलन्सला देण्यासाठी पैसे नव्हते. त्यांच्यासह त्यांची 12 वर्षीय मुलगीही होती. ती वडिलांसोबत चालत होती. हा फोटो सोशल मीडियासहित अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आणि गरिबीचे हे दु:ख सर्वांनी पाहिले.\nपुढच्या स्लाइड्सवर पाहा, यासंबंधित आणखी काही फोटोज...\nदाना मांझी झोपडीत राहायचे आणि मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. आता त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च सरकार करत आहे.\nआर्थिक मदत मिळाल्याने आता त्यांच्या बँक खात्यात 36 लाखांपेक्षाही जास्त रक्कम आली आहे.\nत्यांना ओडिशा सरकारने इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरही दिले होते.\nदुसरीकडे, आता दाना मांझी स्वत:साठी नवे घर बांधत आहेत. सरकारने दिलेले घर त्यांनी आपल्या पुतण्याला दिले आहे.\nमांझी आता मजुरी करत नाहीत, सध्या आपल्या घराच्या बांधकामात व्यग्र आहेत.\nया फोटोमुळे चर्चेत आले होते मांझी. पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10 किमी चालले होते.\nहा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आणि अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला.\nमृत महिला त्यांची दुसरी पत्नी होती. तिला टीबी झाला होता. रुग्णालयात उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.\nपैसे मिळाल्यावर दाना मांझीने तिसरे लग्न केले आहे.\nशोरूममधून नवी बाईकही खरेदी केली आहे. यामुळे पुन्हा चर्चेत आहेत.\nत्यांचा फोटो जेव्हा बहरिनच्या पंतप्रधानांनी पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्यांनी 9 लाख रुपयांचा चेक पाठवून मांझीची मदत केली.\nजगात सर्वात भयंकर आहे अंदमानचे सेंटिनल बेट, 'या' कारणामुळे येथून जिवंत परतला नाही कोणी\nआईच्या कडेवरील असलेली 1 वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली; तिच्यावरून 22 डब्याची एक्स्प्रेस\n'हो मीच 9 चिमुरडींची रेपनंतर निर्घृण हत्या केली', नराधमाच्या कबुलीनंतर पोलिसही हादरले, राक्षसा��्या अटकेचा असा होता थरार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2011/08/17/%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-21T20:23:49Z", "digest": "sha1:QJ425PZZRWT3P3C7ENWTOCR2VUGJS7QM", "length": 37260, "nlines": 362, "source_domain": "suhas.online", "title": "तबेला क्लास !! – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nमाय नेम ईज खाननंतर, प्रचंड राजकीय गदारोळात अडकलेला एक सिनेमा म्हणजे “आरक्षण”. निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांनी, गंगाजल आणि अपहरणनंतर, पुन्हा एकदा एका वादातीत विषयाला हात घातला. जेव्हा चित्रपटाचे प्रोमोज टीव्ही आणि ऑनलाईन दाखवायला सुरुवात झाली, तेव्हा छोट्या छोट्या राजकीय ठिणग्या उडायला सुरुवात झाली होती. गंगाजल आणि अपहरण दोन्ही सिनेमे मला प्रचंड आवडले होते. खास करून अपहरण, नानाने तबरेज आलम जबरी साकारला होता, किंवा आपण म्हणू नानाकडून तो यशस्वीपणे साकारून घेतला होता प्रकाश झा ह्यांनी. त्यामुळे आरक्षणच्यारुपाने एकदम गरमागरम राजकीय मुद्द्यावर मोठ्या पडद्यावर, नक्की काय चित्र मांडले जाते ह्याकडे सगळ्यांचे लक्ष होते.\nअपेक्षेप्रमाणे आरक्षणच्या प्रदर्शना आधीच, राजकीय पक्षांनी वादळ उठवले. देशभरातून चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी सुरु झाली. त्यात महाराष्ट्रातून दलितांचे कैवारी () असलेले रामदास आठवले, छगन भुजबळ, या नेत्यांनी चित्रपटाला विरोध केला. त्यांना चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी दाखवला गेला आणि त्यानंतरच काही दृश्ये काढून टाकायच्या अटीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला. ह्या सगळ्यावरून माय नेम ईज खानच्या वेळीस झालेला गोंधळ आठवला. चित्रपट अतिशय वाईट होता, पण त्या गोंधळामुळे चित्रपटाला आयती प्रसिद्धी मिळाली आणि तो हिट झाला. अश्याच साशंक मनाने आरक्षण बघायला गेलो.\nप्रोफेसर प्रभाकर आनंद (अमिताभ) हे, ३२ वर्ष सरस्वती ठकरार महाविद्यालयाचे (STM) प्रिन्सिपल पद भूषवत असतात. एकदम करारी, शुद्ध हिंदी बोलणारे, सगळ्यांवर वचक असणारे, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व (मोहबत्तेमध्ये होता अगदी तसाच रोल, शेम टू शेम). त्याचं कॉलेज हे एका खाजगी ट्रस्टशी संलग्न असल्याने, त्यांना सगळे सरकारी नियम लागू करण्याची सक्ती नसते. प्रिन्सिपलसाहेब कॉलेजमध्ये प्रवेशासाठी कोणाचीही शिफारस स्वीकारत नसे, भले कोणी त्यांना कितीही पैसे देऊ करो. त्यांच्यासाठी मेरीट ही जास्त महत्वाची अ���ते, पण ते गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून मदत करत असतात.\nप्रोफेसर प्रभाकर आनंद, प्रत्येक विद्यार्थ्याला सामान वागणूक मिळेल असा प्रयत्न नेहमीचं करत असतात आणि वेळोवेळी आपल्या विद्यार्थ्यांना हवी ती मदत करायला तयार असतात. त्यांच्याच एका मित्राच्या मुलांना, आपले जुने घर राहायला आणि कॉम्पुटर इन्स्टिट्यूट सुरु करायला मदत म्हणून देतात काही मोबदला न घेता.\nअसेच ते एकदा शिक्षणमंत्र्यांच्या भाच्याला प्रवेश नाकारतात. त्यांनी खूप दबाव आणायचा प्रयत्न केला तरी, प्रभाकर साहेब त्यांना जुमानत नाहीत. मग राजकारणकरून ट्रस्टी कमिटी त्यांच्याच कॉलेजमधील एक वरिष्ठ प्रोफेसर मिथलेश (मनोज वाजपेयी) ह्याला व्हाईस प्रिन्सिपल बनवून, त्या मुलाला प्रवेश मिळवून देतात. त्याबदल्यात तो मंत्री मिथलेशला, त्याच्या प्रायव्हेट क्लासच्या शाखा प्रत्येक शहरात सुरु करून देण्याचे वचन देतात आणि एक खाजगी विद्यापीठ सुरु करायला जागा देतात.\nदीपक कुमार (सैफ) हा त्यांचाच एक विद्यार्थी, त्याचं कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू होतो. त्याचा मित्र सुशांत सेठ (प्रतिक बब्बर) आणि प्रेयसी पूर्बी (दीपिका पडुकोण – अमिताभची कन्या) शिकत असतात. दीपक हा शेड्युल्ड कास्ट्चा विद्यार्थी, पण तो स्वतःच्या हिमतीवर ह्या पदावर पोचलेला असतो. अतिशय मेहनती विद्यार्थी म्हणून, प्रभाकर सर नेहमी त्याचे कौतुक करत असतात.\nत्याचवेळी सुप्रीम कोर्ट, शिक्षणामध्ये SC/ST आरक्षणाची मर्यादा २७% पर्यंत वाढवायचा ऐतिहासिक निकाल देतात, आणि सगळीकडे वातावरण बदलायला सुरुवात होते. STM कॉलेजमध्ये मारामाऱ्या, वादविवाद सुरु होतात. सुशांत आणि दीपकमध्ये फुट पडते. दीपक च्यामारीकेत जातो, जाताजाता अमिताभवर जातीवादाचा आरोप करतो आणि त्याचं आणि दीपिकाचं भांडण होत. सुशांतलासुद्धा आरक्षणामुळे आपली सीट गमवावी लागते आणि तो अजुन आरक्षणाच्या विरोधात जातो. STM मध्ये सुरु असलेला हा वाद मिडीयापासून लपून राहत नाही, प्रोफेसर प्रभाकरांच्या घरासमोर त्यांची रीघ लागते. त्यांच्या मुलाखतीतील उत्तरांना फिरवून फिरवून छापले जाते की, त्यांनी STM मध्ये आरक्षणाला पाठींबा दिलाय. साहजिकच ट्रस्टींना हे आवडतं नाही, आणि त्यांची तिथून हकालपट्टी करण्या अगोदरच अमिताभ राजीनामा देऊन निघून जातो.\nमूळ आरक्षण मुद्दा विसरून जाण्यासाठी, हा मध्यांत��� दिलेला होता याची नोंद घ्यावी 🙂 🙂\nइथून पुढे लढाई सुरु होते, ती एका खाजगी क्लास मालकाची आणि एका शिक्षकाची. अमिताभने मदत म्हणून दिलेल्या घरात, केके कोचिंग क्लासेस (मिथलेश सरांचे खाजगी क्लासेस) सुरु झाल्याचे त्याला कळते. ते विरोध करायला पोलीस स्टेशनला जातात, पण त्यांनी स्वतः ते घर मदत म्हणून दिल्याने, कायदा त्यांना मदत करू शकत नाही. दीपकला जेव्हा सरांची परिस्थिती कळते, तेव्हा तो तडक भारतात येतो. सरांबद्दल सुशांत आणि दीपकच्या मनात आदर निर्माण होतो, आणि ते सरांकडे माफी मागायला येतात, पण त्यांना ती मिळत नाही. नंतर स्वतःच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात, प्रोफेसर प्रभाकर आनंद वर्ग घ्यायला सुरुवात करतात आणि ते देखील फुकट. त्या क्लासला सगळे तबेला क्लास म्हणून ओळखू लागले.\nहळूहळू त्यांच्याकडे येणारे विद्यार्थी वाढतात, केके क्लासचं नावं कमी होत जात. सुशांत आणि दीपकला माफ करून, क्लासमध्ये वर्ग घेण्यासाठी परवानगी देतात. गोठा एकदम फाईव्ह स्टार करून टाकतात (इथे एक जाहिरात पण आहे, प्लायवूड कंपनीची). पालकांना आणि विद्यार्थ्यांना, केके क्लासपेक्षा, तबेला क्लास जास्त प्रिय वाटू लागतो. आपली मुले चांगली शिकत आहेत हे बघून, राजकारणी लोकांचा विरोध डावलून लोकं सरांच्या पाठीशी उभी राहतात. मग तोच इमोशनल सीन. राजकीय दबाव आणून, त्यांचा तबेला क्लास पाडण्यासाठी बुलडोझर, पोलीस येतात. त्यांच्या समोर स्वाभिमानी अमिताभ आणि टीम हातात हात घालून ठाम उभी. अचानक देवदूतासारख्या सरस्वतीजी (हेमा मालिनी – STM च्या फाउंडर) प्रकटतात आणि सरांचे कौतुक करून पोलिसांना परत पाठवतात. त्यांच्याचं कॉलेजमध्ये एक नवीन विभाग सुरु करून, तिथे मुलांना मोफत शिक्षण देतात. हॅप्पी हॅप्पी एन्डींग \nपहिल्या भागात काही प्रसंग आणि संवाद सोडले तर, मूळ आरक्षण हा मुद्दा परत वर डोके काढत नाही. माहित नाही प्रकाशजींना राजकीय दबावामुळे, काही दृश्ये कापावी लागली की काय. अजुन एक जरा निरखून चित्रपट बघाल तर, विविध राज्यांचे नंबर प्लेट्स गाड्यांना वापरलेले आहेत. (उदा. MH, UP, MP, PB) माहित नाही, हे मुद्दाम केले गेले की, नजरचुकीने 😀\nअसो, माझ्यासाठी तरी आरक्षण साफ फसला. अमिताभने त्याची भूमिका योग्य प्रकारे निभावली आहे. मनोज वाजपेयी, दीपिका, सैफ, प्रतिक, यांचा अभिनय ठीक. प्रतिकला जास्त संधी मिळाली नाही आहे. चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाल्याने, लोकं नक्कीचं थेटरात जाऊन बघतील. जमल्यास सकाळचा पहिला शो बघा, स्वस्त असेल जास्त पैसे वाया जाणार नाहीत 😉\nअमिताभआरक्षणचित्रपट परीक्षणजातीयवादप्रकाश झाफसलेला प्रयत्नबॉलीवूडभारतराजकारणसमाजRक्षण\nएवढ्या चांगल्या विषयाचं मातेरं झालेलं बघून वाईट वाटलं आणि तेही प्रकाश झा सारख्या कसलेल्या दिग्दर्शकाकडून होताना बघून अजूनच दुःख झालं \nहो यार… मी खूप अपेक्षेने गेलो होतो 😦\nमला पण प्रकाश झा कडून खूप अपेक्षा होत्या ,त्यामुळे हा थेटरातच बघायचा होता पण मुहूर्त निघाला नव्हता अजून …आणि आता ही पोस्ट वाचून तो मुहूर्त कधीच निघणार नाही ह्यावर शिक्कामोर्तब झाल…. 🙂\nहो मला पण थेटरात बघायचा होता, म्हणून हापिसमधून अर्ध्या दिवसाची सुट्टी मारली होती. वाया गेली 😦 😉\nहा सिनेमा मला बघायचा आहे हे निश्चित. बघू कधी जमेल ते. दिग्दर्शक म्हणून प्रकाश झाकडून अपेक्षा आहेत…परंतु, त्याच्यावरील बंधनांमुळे तो ती अपेक्षा किती पूर्ण करू शकला असेल…शंकाच आहे.\nजे काही मी वर्तमानपत्रांतून वाचलं आहे ते: ‘भारतीय नागरिकाच्या डोक्यात एक वेगळी विचारधारा कधीच सुरु होऊ नये ह्याकरिता आपले पुढारी कायम प्रयत्न करीत असतात’…हे मला निश्चित पटलेले आहे. आणि त्यामुळेच मला पूर्ण पैसे भरून हा सिनेमा बघावयाचा आहे. कारण ती मी माझी जबाबदारी समजते.\nतुझ्या मतांचा नक्कीच आदर करतो, नाही नाही मी पुर्णपणे समर्थन करतो. मला देखील ह्या विषयावर राजकीय बाजू आणि विचार जाणून घ्यायचे होते आणि म्हणून मी बघायचा नक्की केला होता. एकदा बघ आणि कळवं कसा वाटला ते. धन्स गं \nमला मुळात अपेक्षाच नव्हती.. आता बघायची गरजही नाही 🙂\nएकदा बघ, पण डालोकरून 🙂 🙂\nह्म्म्म… तुझा परामर्ष वाचून जरा प्रश्नच पडला आहे सिनेमा पाहावा की पाहू नये. :(:(\nखरे तर सगळे कलाकार चांगले आहेत, दुसरे अपहरण व गंगाजल हे दोन्ही सिनेमे मला आवडले होते. आरक्षणचा इतका प्रचंड गाजावाजा झालेला त्यामुळे व प्रकाश झा मुळेही थोड्या अपेक्षा होत्याच. खास कष्ट घेऊन नाही तरी सहज समोर आला तर पाहीनच. 🙂\nकलाकारांची निवड ही उत्तम आहेचं, त्यात वाद नाही. प्रकाश झा एक अभ्यासू दिग्दर्शक आहेत हे त्यांच्या आधीच्या प्रोजेक्ट्स मधून आपल्याला कळले आहे. पण हा विषय नाजूक, कदाचित सेन्सॉरने जास्त कात्री लावली असेल, काही सांगता येत नाही.\nतरीही ���पल्या समोर जे फायनल प्रोडक्ट येत, ते अजिबात सहन करता येत नाही 😦\nसिनेमा न पाहताही पाहिल्यासारख वाटलं तुमच परीक्षण वाचून 🙂\nअजूनही समजत नाही, पहावा की नाही ते… बहूतेक पहाणार नाहीच..\nबघा थोडे दिवस वाट बघा, येईलच टीव्हीवर 🙂\nआरक्षणच राजकारण करून सत्ता मिळवायची हे जसे या देशात चालते त्याच धर्तीवर समाजातील वादग्रस्त गोष्टी वर सिनेमा काढा. जाहीरात कंपन्यांना हाताशी धरा. माध्यमात उलटसुलट चर्चा घडवून आणा. खोटी कोर्ट कचेरी करा. मग आपोआपच वातावरण तापते. वातावरण तापले की स्वार्थी राजकीय पक्ष गैरफायदा घ्यायला गिधाडा सारखे टपलेलेच असतात. सरकार तर अश्या वेळी कोठे अक्कल गहाण ठेवल्या सारखे वागते. मग सिनेमा बद्दल प्रचंड आकर्षण निर्माण होते.आणि पहिल्या आठ दिवसातच गल्ला भरून निर्माता मालामाल होऊन जातो. परत नवीन वादाच्या विषयाच्या शोधात निर्माता निघतो. प्रेक्षक बिच्चारे आपला कसा पोपट झाला याचा विचार करत घरी परततो. परत पोपट होण्या साठी .\nअगदी बरोबर, अति प्रसिद्धी, विषयाला दिलेली नको तितकी हवा, क्षणार्धात आपल्या अपेक्षांच्या फुग्यातली हवा काढून घेते…\n“जमल्यास सकाळचा पहिला शो बघा, स्वस्त असेल जास्त पैसे वाया जाणार नाहीत ”\nहा हा हा…हे जाम आवडले मला…एकदम… सीधी बात नो बकवास… 😉\nBtw…आरक्षणा सारखा चांगल्या विषयाची मातीच केली म्हणायची…बघायचा प्लान होता माझा… Thnx for info…पैसे वाचले माझे… 😉\nस्वागत, आहेस कुठे तू\nथोडे दिवस वाट बघ, येईल टीव्हीवर आरक्षण \nमी अगदी Highly Recommended अशी फीडबॅक मिळाल्याशिवाय थेटरात सिनेमा पाहायला जात नाही. सिंघमच्या वेळी Rक्षण चा ट्रेलर पाहूनच अंदाज आलेला की हा काही आपल्या औकातीतला सिनेमा नाही. तुझी पोस्ट वाचल्यामुळे आत्ता पुढे कधी टीव्हीवर लागेल तेंव्हा देखील वेळ फुकट घालवणार नाही. धन्यवाद.\nहा हा हा… बघून घे रे एकदा.. तबेला क्लास रोज बघायला मिळत नाही 😉\nबघणार नाही, बघणार नाही असा निश्चय केलेला पण साला बंगलोर – कोल्हापूर प्रवासात झक मारून पहावा लागला. नशिबाने प्रिंट खूप चांगली होती. मध्यंतरापूर्वीचा आणि मध्यंतरानंतरचा सिनेमा ह्या दोन्हींचा (पात्र सोडली तर) एकमेकांशी काडीचा देखील संबंध नाही.\nहा हा हा … चालायचंच रे \nअसेलही, पण अनएडीटेड वर्जन मिळण्याची शक्यता कमी आहे… 😦\nब्लॉगवर स्वागत, अशीच भेट देत रहा \nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंक��ाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/train-ticket-examiner-bites-his-seniors-nose-32224", "date_download": "2018-11-21T20:40:22Z", "digest": "sha1:4IPRLMQZL4DGAZ52QXU5GOIQN3C4AXOU", "length": 11973, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Train ticket examiner bites his senior's nose रेल्वे तिकीट परीक्षकाने तोडले वरिष्ठाचे नाक | eSakal", "raw_content": "\nरेल्वे तिकीट परीक्षकाने तोडले वरिष्ठाचे नाक\nशुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017\nभोपाळ- एका रेल्वे तिकीट परीक्षकाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱयाचे नाक चावा ��ेऊन तोडल्याची घटना कत्नी रेल्वे स्टेशनवर गुरुवारी (ता. 23) सायंकाळी घडली.\nरेल्वे स्टेशनच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, तिकीट परीक्षक मनोज शर्मा यांची येथील रेल्वे स्टेशनवर नियुक्ती आहे. त्यांची कामाची वेळ संपल्यानंतर ते कार्यालयात गेले होते. कार्यालयात यावेळी वरिष्ठ अधिकारी नरेंद्र कुमार मीना होते. कामावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. शर्मा यांनी नरेंद्र कुमार यांच्यावर हल्ला करून चावा घेऊन नाक तोडून काढले.\nभोपाळ- एका रेल्वे तिकीट परीक्षकाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱयाचे नाक चावा घेऊन तोडल्याची घटना कत्नी रेल्वे स्टेशनवर गुरुवारी (ता. 23) सायंकाळी घडली.\nरेल्वे स्टेशनच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, तिकीट परीक्षक मनोज शर्मा यांची येथील रेल्वे स्टेशनवर नियुक्ती आहे. त्यांची कामाची वेळ संपल्यानंतर ते कार्यालयात गेले होते. कार्यालयात यावेळी वरिष्ठ अधिकारी नरेंद्र कुमार मीना होते. कामावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. शर्मा यांनी नरेंद्र कुमार यांच्यावर हल्ला करून चावा घेऊन नाक तोडून काढले.\nनरेंद्र कुमार यांचा चेहरा रक्ताबंबाळ झाल्याचे पाहून अन्य सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शर्माला अटक करण्यात आली असून, याबाबत चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.\nपुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावरच\nपुणे : पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी पोलिस अधिकाऱ्यावर बंदुकीतून गोळी झाडून झालेल्या हल्ल्याने येथील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे....\nपुण्यात दिवसभरात तिसऱ्यांदा गोळीबार; 'पीआय' जखमी\nपुणे : गुन्ह्याच्या तपासात आरोपीच्या मागावर असलेले गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर एका संशयिताने तीन गोळ्या झाडल्या. त्यात...\nसुधारित प्रस्तावाला मंजुरी घेण्यासह निविदा मागविण्यास परवानगी\nजळगाव - समांतर रस्त्यांच्या मागणीसाठी कृती समितीतर्फे गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असताना महामार्ग प्राधिकरणाने मात्र सोमवारी या संपूर्ण...\nखिसा कापला, धक्का लागला अन् ती रुळावर पडली...\nलखनौ: चोरट्याने खिसा कापला, दुसऱया प्रवाशाचा धक्का लागला अन् तिच्या कडेवरील चिमुकली रेल्वे रुळावर पडली. धाड-धाड करत रेल्वे रुळावरून गेली....\nअभ्यासासाठी रागविल्याने बालकाने सोडले घर\nनागपूर - अभ्यासासाठी दम देणाऱ्या वडिलांच्या रागावर आठवर्षीय मुलाने घर सोडले. भटकत नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचला. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी...\nवर्धा व कामठी रोड करणार आणखी रुंद\nनागपूर - शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी शहर विकास आराखड्यात बदल करण्यात येणार आहे. विशेषतः रस्ता विकास योजनेत बदलाचा प्रस्ताव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/health-tips-news/health-tips-in-marathi-health-hazards-due-to-cooking-gas-1435120/", "date_download": "2018-11-21T20:20:33Z", "digest": "sha1:YUCOHQQBYCOR5PELRMU3C5LQS74PWAQ4", "length": 13365, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "health tips in marathi health hazards due to cooking flame in kitchen | Healthy living: स्वयंपाकाच्या गॅस-शेगडीची ज्योत तपासा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nHealthy living: स्वयंपाकाच्या गॅस-शेगडीची ज्योत तपासा\nHealthy living: स्वयंपाकाच्या गॅस-शेगडीची ज्योत तपासा\nकार्बन मोनाॅक्साईडमुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता\nस्वयंपाकघरातल्या गॅस-शेगडीची ज्योत ही निळ्या रंगाची व वरच्या टोकाला किंचित पिवळ्या रंगाची असायला हवी. तुमच्या घरच्या गॅस-शेगडीची ज्योत जर निळसर रंगाऐवजी पिवळ्या-केशरी रंगाची असेल तर ते स्वयंपाकघरात काम करणा-या, किचनमध्ये वावरणार्‍या व्यक्तिंच्या आरोग्यासाठी धोक्याचे होऊ शकते. कारण जेव्हा गॅसची ज्योत पिवळसर-केशरी रंगाची असते, तेव्हा त्यामधून मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साइड हा विषारी वायू बाहेर पडत असतो जो काही काळ स्वयंपाकघरातच राहून तिथे वावरणा-या व्यक्तिंच्या श्वसनाद्वारे त्यांच्या शरीरात शिरुन भयंकर विषाक्त परिणाम दाखवू शकतो..\nक���र्बनमोनॉक्साईड श्वसनावाटे फुफ्फुसांमध्ये व तिथून रक्तात शिरुन ऑक्सिजनहून २१० पट वेगाने हेमोग्लोबिनशी संयुक्त होऊन हेमोग्लोबिनची शरीर-कोषांना ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता घटवतो, तर दुसरीकडे मायोग्लोबिन बरोबर संयुक्त होऊन प्रत्यक्षात शरीर कोषांची श्वसनक्षमता खराब करतो. या कारणांमुळे शरीर-कोषांना ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळतो.ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीराच्या पेशींना जोमाने कार्य करता येत नाही,शरीर-पेशी क्षीण होत जातात.शरीरात शिरलेला कार्बनमोनॉक्साईड साधारण ४ ते ६ तास तरी शरीरामध्येच राहातो.\nकार्बनमोनाॅक्साईड अतिप्रमाणात शरीरात गेल्यास प्रत्यक्षात जी लक्षणे दिसतात,ती पुढीलप्रमाणे-श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी,मनाचे अस्वास्थ्य,निर्णयक्षमतेमध्ये बिघाड, मळमळ, उलटी,चक्कर व बेशुद्धी.गंभीर विषाक्त परिणामांमध्ये फ़ुफ़्फ़ुसांना सूज, मेंदुला सूज,श्वसन कार्य मंदावणे, ह्र्दयाच्या कार्यात बिघाड, हार्ट अटॅक.अशावेळी दूषित जागेपासून व्यक्तीला दूर नेणे व त्वरित ऑक्सिजनची व्यवस्था करणे आवश्यक असते.\nगॅस्-शेगडीच्या पिवळ्या ज्योतिमुळे वर सांगितलेली गंभीर लक्षणे दिसणार नाहीत, मात्र सातत्याने गॅसच्या ज्योतीमधून बाहेर पडणार्‍या कार्बन मोनॉक्साईडचा दीर्घकाळ आलेला संपर्कही निश्चीतपणे घातक होऊ शकतो. ज्यामध्ये लक्षात न येणारा आजार म्हणजे दिवसेंदिवस खालावत जाणारी रोग-प्रतिकारशक्ती व अशक्तपणा. तेव्हा आपल्या घरातल्या गॅस-शेगडीचे नीट निरिक्षण करा व जर गॅसची ज्योत निळ्या रंगाची न येता पिवळसर-केशरी वा लालसर रंगाची येत असेल तर लगेच दुरुस्ती करुन घ्या. व्हॉट्स अपवर आरोग्याचे सल्ले इथून तिथे फिरवून आपले आरोग्य सुरळीत होणार नाही ,हे ध्यानात घ्या; प्रत्यक्ष कृती करा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/ganapati-festival-market-overview-1745661/lite/", "date_download": "2018-11-21T20:16:53Z", "digest": "sha1:MPGEDT2XPAFYWYVNFF5MKZ2XXA354ZER", "length": 16959, "nlines": 112, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ganapati festival market overview | बाप्पांसाठी सजल्या बाजारपेठा | Loksatta", "raw_content": "\nगणेशोत्सव म्हणजे सर्वामध्ये चैतन्य आणणारा सण. या धावपळीची सुरुवात होते बाजारपेठांपासून.\nबहरिनमध्ये असे झाले गणेशोत्सव सेलिब्रेशन\nविसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील सतरा प्रमुख रस्ते बंद\nएकाच मंडपात बाप्पाची आरती आणि अजान, मुंब्राच्या एकता मंडळाचा अनोखा आदर्श\nखरं तर श्रावणापासून आपल्याकडे सणासुदीची धावपळ सुरू होते. पण गणेशोत्सव म्हणजे सर्वामध्ये चैतन्य आणणारा सण. या धावपळीची सुरुवात होते बाजारपेठांपासून. उत्सव पंधरवडय़ावर आला की बाजारातदेखील चैतन्य येते. तात्पुरते स्टॉल लावणाऱ्यांपासून ते अगदी मोठय़ा मांडवात सजावटीचे साहित्य विकणाऱ्यांपर्यंत सगळेच गर्दीने ओसंडून वाहायला लागतात. त्या त्या शहरातील मध्यवर्ती आणि ठरावीक ठिकाणी तर मग आधीचा रविवार पकडून एकच गर्दी झालेली असते. प्रत्येकाला आपल्या घरातल्या गणपतीभोवती आकर्षक सजावट करायची असते. कोणी सजावटीचे तयार सेट घेऊन त्याला रोषणाईची जोड देतो, तर कोणी वेगवेगळे साहित्य घेऊन आपली कला आजमावून पाहतो. सध्या मुंबईच्या दादर आणि लालबागच्या बाजारात अशा असंख्य गोष्टींची रेलचेल दिसून येते.\nसजावटीतलं पहिलं काम म्हणजे मखर. या वर्षी महाराष्ट्र शासनाने थर्माकोलच्या वापरावर बंदी आणल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी पुठ्ठय़ाचे मखर विक्रीस ठेवले आहेत. पण अशा मखरांना अत्यल्प प्रतिसाद असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लालबाग येथील सजावटीचे व्यापारी उमंग वोरा सांगतात, ‘लोकांना अनेक वष्रे थर्माकोलचे मखर वापरण्याची सवय असल्यामुळे ते अचानक पुठ्ठय़ाचे मखर वापरण्यास तयार होत नाहीत. दुसरा मुद्दा आहे तो खर्चाचा. दोनअडीच फुटांची मूर्ती असेल तर, त्यासाठीची मखरदेखील मोठं करावं लागतं. लोकांना अजून पुठ्ठय़ाची अशी मखरं वापरण्याची, ती टिकतील यावर विश्वास ठेवण्याची सवय नाही. त्यामुळे अशा सजावटीच्या साहित्याला अजून तरी पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.’\nवजनाला कमी, सहज हाताळणी आणि कमी खर्च यामुळे थर्माकोल आपल्याकडे अधिक लोकप्रिय झालं होतं. पण त्याचा वापर केवळ मखरच नाही तर इतर सजावटीसाठीदेखील केला जाई. लालबाग येथील एका दुकानात फायबरमध्ये केलेली मोराची सजावट होती. पण त्याची किंमत थर्माकोलच्या तुलनेत खूपच अधिक असल्याने त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता.\nएकीकडे अशी परिस्थिती असली आणि शासनाने थर्माकोल बंदी केली असली तरी दादर बाजारपेठेत मात्र थर्माकोलची अगदी रेलचेलच दिसून येते. अधिक माहिती घेतली असता कळते की, ही सर्व मखरं मागील वर्षांची आहेत. न संपलेला माल आत्ता पुन्हा रंगवून विक्रीस ठेवण्यात आला आहे. पण यातदेखील अगदी चार-पाच हजारांपासून ते पंधरा हजारांपर्यंतची मखरं विकली जात आहेत. याच किमतीत पुठ्ठय़ाची मखरंदेखील उपलब्ध आहेत. पण कायदा झाला तरी लोकांची मानसिकता न बदलल्याचेच हे चित्र आहे.\nपण या बंदीमुळे एका कलाकाराने वेगळाच पर्याय निवडला. हे कलाकार आहेत अरुण दरेकर. १९८५ पासून ते गणपतीच्या सजावटीच्या व्यवसायात आहेत. पण सारा भर हा थर्माकोलवरच होता. या वर्षी बंदी आहे हे एकदा नक्की झाल्यावर दोन महिन्यांपूर्वी त्यांनी वेगळ्या प्रकारे मखर तयार करायला सुरुवात केली. लाकूड, प्लायवूड, ज्यूट, हॅण्डक्राफ्ट कागद, सनबोर्ड, थोडेफार रंग या सर्वाचा वापर करून त्यांनी दोन महिन्यांत ५० मखरं तयार केली. दोन-तीन फुटांच्या लांबरुंद प्लायवूडवर आधारलेल्या या मखरांना सध्या चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अगदी साधी, पण आकर्षक अशी रचना यामध्ये करण्यात आली आहे. ज्यूटचा वापर करताना त्यावर एक प्रक्रिया केल्यामुळे त्याला वेगळेच टेक्स्चर आलेले दिसते. आजवर अशा प्रकारच्या मखरांचे व्यावसायिक उत्पादन झालेले नव्हते. त्यामुळे याला प्रतिसाद चांगला आहे. अरुण दरेकर सांगतात, ‘थर्माकोल सोडून अशा प्रकारे मखर तयार करायचा हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. वेस्टेज वगरेचा पुरेसा अंदाज नव्हता. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला. सध्या याची किंमत अधिक असली तरी पुढील वर्षी छोटय़ा आकारातदेखील मखरं करता येतील. किंमतदेखील कमी होईल.’ सध्या किंमत अधिक असली तरी जवळपास सर्व मखरं विकली गेली आहेत. म्हणजेच लोकांना चांगला पर्याय दिला तर लोकांचा प्रतिसाद मिळतो हे नक्की.\nपण असे पर्याय मर्यादितच आहेत, आणि पुठ्ठय़ाच्या मखरांना तसा प्रतिसाद नाही. त्यामुळे सध्या पडद्यांच्या आकर्षक रचनेला बराच प्रतिसाद मिळताना दिसतो. झगमगीत आणि विविधरंगी असे रेडिमेड पडदे सध्या बाजारात मोठय़ा प्रमाणात आहेत. अगदी मध्यवर्तीच नाही तर उपनगरीय बाजारपेठांतदेखील. सजावट उभी करण्यासाठी फार त्रासदायक नसलेले आणि आकर्षक असे पडदे असल्याने यावर ग्राहकांच्या उडय़ा पडताना दिसत आहेत. तसेच पडद्यांचे नुसते कापड, कापडे, लेसेस वगरे उत्पादनांनादेखील चांगलाच प्रतिसाद आहे. खरे तर पडदे, रंगीत कागदांचा वापर हे सर्व थर्माकोलचा वापर वाढण्यापूर्वी आपल्याकडे अगदी सहज वापरले जायचे. किंबहुना त्यातून प्रत्येकाला काहीतरी कलाकृती करण्याचा आनंददेखील मिळायचा. पण थर्माकोलमुळे हा वापर कमीच झाला होता. आता पुन्हा त्यास चालना मिळायला हरकत नाही.\nबाकी रोषणाईसाठी चिनी उत्पादनांनी आपली बाजारपेठ संपूर्णपणे केव्हाच काबीज केली आहे. त्यामध्ये आत्ता कसलेही नावीन्य दिसत नाही. त्याच त्याच माळा आणि फिरते दिवे सर्वत्र दिसतात. अपवाद फक्त झुंबरांचा. अक्रेलिकचा वापर करून तयार केलेली ही झुंबरं अगदी २०० रुपयांपासून मिळत असल्याने त्याचेच काय ते नावीन्य म्हणता येईल. ही झुंबरं चांगलीच आकर्षक आहेत. पण रोषणाईच्या इतर चिनी उत्पादनांप्रमाणे यांचीदेखील कसलीच शाश्वती नसणार हे नक्की. याशिवाय कागदी फुलांच्या माळा, कागदी फुलांची झाडं वगरे तर नेहमीप्रमाणेच या बाजारात दिसतात.\nआपल्याकडे गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही पातळ्यांवर साजरा होतो. दोन्ही ठिकाणी सजावट व इतर बाबींना भरपूर वाव असतो आणि हौसेला मोल नसते आणि जोडीला श्रद्धेचा भाग असल्यामुळे येथील सजावटीची बाजारपेठ तेजीत असते. केवळ एखाद महिन्याची ही बाजारपेठ आहे. तीदेखील असंघटित क्षेत्रातील. त्यामुळे या बाजारपेठेकडे एक उद्योग म्हणून पाहिले जात नाही. अनेक छोटे-मोठे उत्पादक यामध्ये सक्रिय असतात. या काळाचा अनेक कलाकारांना, छोटय़ा-मोठय़ा व्यापाऱ्यांना मोठा आधार असतो. त्यामुळ��� नेहमी स्टेशनरी विकणारादेखील सजावटीच्या सामानाची विक्री करतो. अर्थातच संपूर्ण बाजारपेठ उत्सवी वातावरणात न्हाऊन निघते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/bls-international-services-limited-1747533/", "date_download": "2018-11-21T20:47:45Z", "digest": "sha1:NJCUXEOISHSVL2SD3XHFIYZFGYE26YR3", "length": 14809, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BLS International Services Limited | विदेश वारीची आगळी सांगाती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nविदेश वारीची आगळी सांगाती\nविदेश वारीची आगळी सांगाती\nबीएलएस इंटरनॅशनल सव्‍‌र्हिसेस लिमिटेड (बीएसई कोड - ५४००७३)\nबीएलएस इंटरनॅशनल सव्‍‌र्हिसेस लिमिटेड (बीएसई कोड – ५४००७३)\nबीएलएस इंटरनॅशनल सव्‍‌र्हिसेस लिमिटेड ही कंपनी परदेशी प्रवास करणाऱ्या बहुतांशी प्रवाशांना माहिती असेल. दशकभरापूर्वी दिल्लीतून केवळ पोर्तुगीज दूतावासासाठी व्हिसा प्रोसेसिंग सेवेला सुरुवात केल्यानंतर आज बीएलएस ३६ राष्ट्रांना ही सेवा पुरवत आहे. अचूक निकष, विशिष्ट कालमर्यादेचे पालन, माहिती तंत्रज्ञानांचे बळ आणि अर्थात गुणवत्तेच्या जोरावर बीएलएस आज जी टू सी म्हणजे सरकार ते ग्राहक सेवा पुरवणारी एकमेव कंपनी आहे. कंपनीच्या सेवांमध्ये व्हिसाच्या पूर्ततेसाठी अर्जदाराच्या अर्जाची छाननी, समुपदेशन, माहितीची पडताळणी, गोपनीयता, पासपोर्ट आणि व्हिसा प्रक्रिया आदींचा समावेश होतो. आज जवळपास ६२ देशांतून आपली सेवा पुरवणाऱ्या बीएलएसने आता भारतात विविध राज्य सरकारांसमवेत करार करून पारदर्शक ई-गव्हर्नन्ससाठी विविध सेवा पुरवत आहे. सुदान, स्पेन, कुवेत आणि रशिया या सारख्या देशातील भारतीय दूतावासांना सेवा पुरवणाऱ्या या कंपनीने आता भारतीय सरकारच्या एकल खिडकी (सिंगल विंडो) योजनेतून सरकारच्या विविध जवळपास २२३ सेवा पुरवण्याची क्षमता निर्माण केली आहे. कंपनीने नुकताच पंजाब सरकारशी विविध सेवा पुरवण्याचा करार केला आहे. या करारानुसार कंपनी पंजाबमधील ११ जिल्हय़ांतून ३५२ केंद्रे चालवणार आहे. या खेरीज कंपनीला इटलीला प्रवास करणाऱ्या सिंगापूरच्या रहिवाशांसाठी व्हिसा प्रोसेसिंगचे कंत्राट मिळाले आहे. स्पेन आणि यूक��नंतर युरोपियन देशांसाठीचे हे कंपनीचे तिसरे कंत्राट आहे. भारतीय शेअर बाजारात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अशा प्रकारच्या सेवा पुरवणारी बीएलएस ही एकमेव कंपनी आहे. माहिती तंत्रज्ञानातील आपल्या सेवा विस्तारीकरणासाठी कंपनी प्रयत्नशील असून कंपनीने स्टारफिन इंडिया या बँकिंग क्षेत्राला सेवा पुरवणाऱ्या कंपनीचा ७४ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. स्टारफिन हे स्टेट बँकेच्या व्यवसायाशी निगडित असून भारतातील ११ राज्यांतून ती आपल्या सेवा पुरवत आहे. जून २०१८ अखेर समाप्त आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने २०१.३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो १७.१ टक्क्यांनी जास्त आहे. जगभरात २,३२५ कार्यालये असलेली, ९,००० हून अधिक कर्मचारी असलेली आणि आतापर्यंत ३.१ कोटीहून अधिक अर्ज तपासणारी ही एक अनुभवी आगळीवेगळी कंपनी सध्या आकर्षक भावात उपलब्ध आहे. भारतातील तसेच जगभरातील वाढती पर्यटकांची संख्या पाहता तसेच कंपनीची आतापर्यंतची वाटचाल पाहता हा शेअर तुम्हाला दोन वर्षांत उत्तम फायदा मिळवून देऊ शकेल अशी अपेक्षा आहे.\nसूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/colors-micta-awards-1073649/", "date_download": "2018-11-21T20:45:15Z", "digest": "sha1:AZBWVXVIRMZIH22PJVWPT5RCT5MDSR5E", "length": 9717, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कलर्स मिक्ता पुरस्कारः सेलिब्रेटींच्या व्हॉलीबॉल सामन्यात महेश मांजरेकरांचा संघ विजयी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nकलर्स मिक्ता पुरस्कारः सेलिब्रेटींच्या व्हॉलीबॉल सामन्यात महेश मांजरेकरांचा संघ विजयी\nकलर्स मिक्ता पुरस्कारः सेलिब्रेटींच्या व्हॉलीबॉल सामन्यात महेश मांजरेकरांचा संघ विजयी\nदुबईत आयोजित करण्यात आलेल्या मिक्ता कलर्स सोहळ्याची रंगत वाढत चालली आहे.\nदुबईत आयोजित करण्यात आलेल्या मिक्ता कलर्स सोहळ्याची रंगत वाढत चालली आहे. बुधवारी झालेल्या सेलिब्रेटींच्या क्रिकेट मॅचनंतर गुरुवारी सायंकाळी अबूधाबी येथील अलरहाबीच रिसॉर्टवर सेलिब्रेटींचा व्हॉलीबॉल सामना रंगला.\nखोपकर दबंग (अमेय खोपकर), कलानिधी फायटर्स (सुशांत शेलार), भांडारकर बुल्स, अॅन्जीलो लायन्स (महेश मांजरेकर) यांच्या संघात सामना रंगला. चुरशीच्या सामन्यात अॅन्जीलो लायन्स संघ विजयी झाला.\nव्हॉबॉल सामन्यानंतर उर्मिला कोठारेने इतर कलाकारांसोबत काढलेले सेल्फि ट्विट केले आहे.\n(छाया सौजन्यः उर्मिला कोठारे ट्विटर)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसोहळा : मिक्ता.. उत्सव आणि उत्साह\nमिक्ता पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न\n‘कलर्स-मिक्ता’ पुरस्कार सोहळ्यात ‘मि. अॅण्ड मिसेस’ सर्वोत्कृष्ट नाटक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : द���पिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5352954954125482077&title=Binchehryachee%20manase'%20book%20by%20Atul%20kulkarni%20published%20on%207th%20may%20in%20hands%20of%20Devendra%20Fadanvis&SectionId=4822001413905393102&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-11-21T20:39:33Z", "digest": "sha1:7CKXRRI46G4HQI5N2NZ2FNDBRHVCFGYW", "length": 11530, "nlines": 123, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘‘बिनचेहऱ्याची माणसं’ हे समाजाच्या संवेदना मांडणारे पुस्तक’", "raw_content": "\n‘‘बिनचेहऱ्याची माणसं’ हे समाजाच्या संवेदना मांडणारे पुस्तक’\nमुंबई : ‘पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या ‘बिनचेहऱ्याची माणसं’ या पुस्तकातून समाजाच्या संवेदना प्रकट होत आहेत. ज्यातील शब्द, घटना, चित्रे आणि अक्षरेही बोलतात, असे हे अनोखे पुस्तक आहे. लेखन, चित्रकला आणि सुलेखनकला यांचा सुरेख संगम या पुस्तकात झाला आहे. शिवाय हे पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ बुकच्या स्वरूपातही उपलब्ध झाल्याने मराठी साहित्यातील तो एक वेगळा प्रयोग ठरेल,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सोमवारी (सात मे २०१८) काढले.\nदैनिक लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांच्या ‘बिनचेहऱ्याची माणसं’ या पुस्तकाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘बिनचेहऱ्याची माणसं’ या पुस्तकाचे ई-बुक आणि ऑडिओ बुकही प्रकाशित करण्यात आले.\nया व���ळी व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, लोकमत माध्यम समूहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा, ‘बुकगंगा डॉट कॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी, सुलेखनकार अच्युत पालव आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या संवेदना आणि त्यांची स्पंदने टिपली आहेत. फार कमी शब्दांत मोठा आशय, संवेदना आणि भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पुस्तकातील प्रत्येक कथेवर एक स्वतंत्र पुस्तक लिहिता येईल, इतके महत्त्वाचे विषय त्यांनी यात मांडले आहेत.’\n‘मुंबई हे फार वेगळे शहर आहे. इथली पत्रकारिता, राजकारण, समाजकारण यामध्ये संवेदनशीलता अजूनही टिकून आहे. पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकातून याचीच प्रचिती दिली आहे. या पुस्तकात एका संवेदनशील पत्रकाराचे मन पहायला मिळते,’ असे उद्गार नितीन गडकरी यांनी काढल्याचे ‘महान्यूज’च्या वृत्तात म्हटले आहे.\nपुस्तकाचे लेखक अतुल कुलकर्णी यांनी या वेळी पुस्तक लेखनाचा आपला प्रवास सांगितला. ‘मुंबई शहरात जाती-धर्म-प्रांत यांच्या पुढे जाऊन अनेक बिनचेहऱ्याची माणसे राहतात. या लोकांचा जगण्याचा संघर्ष प्रचंड आहे. राजकारण, समाजकारण यांच्या पुढे जाऊन त्यांचे स्वत:चे असे प्रश्न असतात. आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून या लोकांचा संघर्ष आणि त्यांचे प्रश्न समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे ते म्हणाले.\nया वेळी पृथ्वीराज चव्हाण, विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, मंदार जोगळेकर, प्रकाश जोशी, अच्युत पालव यांचीही भाषणे झाली.\n(‘बिनचेहऱ्याची माणसं’ हे पुस्तक, त्याचे ई-बुक तसेच ऑडिओ बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: मुंबईलोकमतबिनचेहऱ्याची माणसंअतुल कुलकर्णीदेवेंद्र फडणवीसनितीन गडकरीपृथ्वीराज चव्हाणलोकमत मीडियाविजय दर्डाराजेंद्र दर्डाबुकगंगास्पंदन प्रकाशनMumbaiLokmatAtul KulkarniDevendra FadanvisLokmat MediaBookganga PublicationsBookgang\nचित्रे, कॅलिग्राफी आणि लेखांतून बिनचेहऱ्याच्या माणसांची भेट... हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी ��२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’ ‘अल्पसंख्याकांच्या योजनांची जनतेला माहिती द्या’ आठवलेंनी घेतली फडणवीस यांची भेट\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-assessment-crop-loan-khandesh-10091", "date_download": "2018-11-21T20:54:44Z", "digest": "sha1:R67N5D2OS5PI2JYIX34VNYSYQJUKIBFN", "length": 15342, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Farmers' assessment for crop loan in Khandesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची वणवण सुरु...\nखानदेशात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची वणवण सुरु...\nशनिवार, 7 जुलै 2018\nजळगाव : खानदेशात खरिपात पीक कर्ज वितरणाची गती कमी अाहे. कर्जमाफीच्या लाभार्थींना कर्जासाठी बॅंकांकडे चकरा माराव्या लागत आहेत. धुळे जिल्ह्यात फक्त १८ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात फक्त २५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.\nजळगाव : खानदेशात खरिपात पीक कर्ज वितरणाची गती कमी अाहे. कर्जमाफीच्या लाभार्थींना कर्जासाठी बॅंकांकडे चकरा माराव्या लागत आहेत. धुळे जिल्ह्यात फक्त १८ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात फक्त २५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.\nराष्ट्रीयीकृत बॅंकांकडून चालढकल सुरूच आहे. धुळे जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका व जिल्हा बॅंकेला मिळून सुमारे ८०० कोटी पीक कर्ज वितरित करायचे आहे. यातील १८ टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी तर १०० कोटींपर्यंतही पीक कर्ज वितरित केलेले नाही. धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मध्यंतरी गावोगावी जाऊन पीक कर्ज मेळावे घेतले. त्याचाही फारसा सकारात्मक परिणाम झालेला दिसत नाही.\nजळगाव जिल्ह्यातही सुमारे १३०० कोटी पीक कर्ज वितरित करायचे आहे. यात जिल्हा बॅंकेचे कर्ज वाटपाची टक्केवारी बरी आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांना सुमारे ६०० कोटी कर्ज वितरणाचा लक्ष्यांक असताना या बॅंकांनी ३०० कोटी कर्ज वितरित केले आहे.\nकर्जमाफीच्या लाभार्थींना सर्वाधिक अडचण होत असून, त्यांना नव्याने पीक कर्ज मिळालेले नाही. सोसायट्या कर्ज फेडल्याचे दाखले देत नाहीत. स्टेट बॅंकेच्या कृषी विकास शाखेत, अग्रणी बॅंकेत शेतकरी चकरा मारीत आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे २ लाख आणि धुळे जिल्ह्यात सुमारे ६० ते ६५ हजार शेतकरी कर्जापासून वंचित आहेत.\nपीक कर्जासाठी शेतकऱ्यांना वणवण करायला लावू नका, पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्या, कर्ज नाकारल्यास त्याची सूचना १५ दिवसांपूर्वीच संबंधित शेतकऱ्याला लेखी स्वरूपात द्या, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. त्याचे पालन बॅंका करीत नसल्याची स्थिती आहे. जिल्हास्तरावरील मुख्य शाखेत, कृषी शाखेत जा, अशी उत्तरे तालुकास्तरावरील शाखांमधील अधिकारी शेतकऱ्यांना देत आहेत.\nजळगाव jangaon खानदेश कर्ज कर्जमाफी धुळे dhule\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nवर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...\nधुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nमराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nवनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/08/marathi-novels-black-hole-ch-33.html", "date_download": "2018-11-21T20:10:11Z", "digest": "sha1:IDLKR2ZCOSSCH4MRXBWBADYEHZKQBMWW", "length": 14774, "nlines": 92, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi Novels - Black Hole Ch-33 कापडाचा तूकडा", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nस्टेला आणि जाकोबचा आता त्या खडकाळ गुहेत गिब्सनचा शोध घेत इकडे तिकडे हिंडण्याचा रोजचाच परिपाठ झाला होता.\nस्टेलाने आणि जाकोबने आपापला टॉर्च सुरु करुन त्याचा प्रकाश झोत खडकाळ गुहेत आजुबाजुला फिरविला. सगळीकडे कशी भयाण शांतता होती. त्या भयाण शांततेचा भंग एका त्यापेक्षा भयाण आवाजाने केला - कुण्यातरी श्वापदाचा काहीतरी खाण्याचा आवाज. कदाचित तोच हिंस्त्र प��ू असावा, जो त्या गुहेत हरवलेल्या माणसांचे मांस खात असावा. त्या हिंस्त्र पशूचा विचार येताच त्यांच्या चेहऱ्यावर भय पसरलं. स्टेला चांगलीच भ्याली होती. तिने करकचून, अगदी घट्ट जाकोबचा हात पकडला. जाकोबने आपल्या टॉर्चच्या प्रकाशाचा झोत जिकडून आवाज येत होता त्या दिशेला फिरविला. त्याने प्रकाशाचा झोत तिकडे फिरविताच त्यांना आता गुरगुरण्याचा आवाज येवू लागला. त्यांच्या अंगावर भितीने काटे उभे राहाले. थोड्या वेळाने तो गुरगुरण्याचा आवाज बंद झाला.\nगुहेत दुसरीकडे टॉर्चच्या प्रकाशाचा झोत फिरवित असतांना त्यांना एका जागी एका अनकुचीदार खडकाच्या टोकाला एक कापडाचा तूकडा अडकलेला दिसला. ते हळू हळू, सावकाश त्या कापडाच्या तूकड्याकडे जायला लागले, कारण त्या श्वापदाची भीती अजूनही त्यांच्या मनात होतीच. ते तिकडे चालत असतांना त्या श्वापदाचा काहीतरी चावण्याचा आवाज पुन्हा, यावेळी जोरात, जवळच कुठेतरी येवू लागला. जाकोबने प्रकाशाचा झोत तिकडे फिरवीला. त्यांना एक भयानक जबडा एका मृत देहाचे मांस तोडून खातांना दिसला. ते भितीने जणू जागच्या जागी थिजून गेले होते. त्या जबड्याने मांस खाण्याचे थांबविले. एक अनैसर्गीक शांतता वातावरणात पसरली. ते स्वत:ला सावरु शकतील त्यापुर्वीच अचानक त्या श्वापदाने त्यांच्या दिशेने झेप घेतली. जाकोब आणि स्टेला दोघेही भितीने किंचाळले. पण ते श्वापद त्यांच्या अंगावर न झेपावता त्यांच्या समोरून त्याने धूम ठोकली होती. त्यांच्या टॉर्चच्या प्रकाशाने त्या श्वापदाचा पाठलाग केला तेव्हा कुठे त्यांना कळले की ते एक मोठं जंगली कुत्र होतं. त्या कुत्र्याने चपळतेने बरोबर 'डी-एक्झीट' विहिरीत उडी मारली होती. ते कुत्रं आहे हे समजताच जाकोब आणि स्टेलाने सुटकेचा निश्वास सोडला. त्याना एक क्षण त्या कुत्र्याचं आश्चर्य वाटलं.\nत्या कुत्र्याला कसं कळलं असेल की ती विहिर म्हणजे 'डी' लेव्हलमधून बाहेर पडण्याचा रस्ता आहे...\n'' काय हूशार प्राणी आहे..'' जाकोबच्या तोंडून निघालं.\n'' होना.. '' स्टेलाने लागलीच तिच्या अजुनही आश्चर्याने उघडं तोंड असलेल्या स्थितीत दूजोरा दिला.\n'' पण तो कसा काय या गुहेत जिवंत राहू शकला\n... तो एक हूशार प्राणी आहे... त्याला जिवंत राहण्याचा हक्क आहे ... मला वाटतं हा कुत्रा त्याच्या वासाच्या ज्ञानासे इथे तग धरु शकला असला पाहिजे...'' जाकोबने आपले मत व्यक��त केले.\n'' पण पाण्याचं काय\n'' इथे पाणीही आहे... एका कोणत्यातरी लेव्हल 'बी' च्या ब्लॅकहोलमध्ये पाणीही आहे'' जाकोबने माहिती पुरवली.\nज्या खडकांच्या आडोशातून तो कुत्रा बाहेर निघाला, आता ते तिकडे वळले. तिथे त्या खडकाच्या मागे एक मृत शरीर उबडे पडलेले होते. जाकोब त्या शरीराच्या अजून जवळ गेला. स्टेलाने आपला श्वासोच्छवास जवळजवळ रोखूनच धरला. जेव्हा जाकोबने त्या शरीराला हाताला धरुन सुलटे केले. तो एका माणसाचा मृतदेह होता, ज्याचा चेहरा अर्धवट खाल्लेला होता आणि डोळे बाहेर आलेले होते. स्टेलाने भितीने आणि त्या मृतदेहाची किळस वाटून आपला चेहरा दोन्ही हाताने झाकून घेतला. जेव्हा जाकोबने तो अर्धवट खाल्लेला चेहरा निरखून पाहला तेव्हा त्याच्या लक्षात आले होते की तो त्या खेड्यातल्या माणसाचा मृतदेह होता ज्याचा मुलगा चेंडू खेळतांना विहिरीत पडला होता.\nनंतर स्टेला आणि जाकोब जिथे त्यांना एका खडकाच्या टोकाला एक कापडाचा तूकडा अडकलेला दिसला होता तिथे पोहोचले. स्टेलाने तो कापडाचा तूकडा तिथून काढला आणि ती आपल्या टॉर्चच्या उजेडात तो व्यवस्थित निरखून पाहू लागली. अचानक तिचा चेहरा पांढरा फटक पडला, हाता पायात कंपन सूटलं आणि डोळ्यात अश्रू आले.\n'' हा तर गिब्सनचा शर्ट आहे'' कसाबसा तिच्या तोंडातून रडवेला आवाज निघाला.\nअचानक तिला जाणवले की तिच्या पायातली संपूर्ण शक्ती जणू संपली आहे. ती मटकन जमिनीवर खालीच बसली. तिने दोन्ही हाताने आपलं तोंड झाकून घेतलं आणि ती गुडघ्यात तोंड लपवून ओक्साबोक्शी रडायला लागली. जाकोबही तिच्या शेजारी जमिनीवर बसला आणि तिच्या खांद्यावर थोपटत तिला धीर देण्याचा प्रयत्न करु लागला.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-GUJ-HDLN-vapi-younger-caught-with-married-woman-before-run-away-foreign-5834205-NOR.html", "date_download": "2018-11-21T19:42:04Z", "digest": "sha1:WRWZM7LLZLND3T5RNEMKFTGXNGQEVAQ7", "length": 15401, "nlines": 186, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vapi Younger Caught With Married Woman Before Run Away Foreign | लव्ह जिहाद : मुंबईहून दुबईला उड्डाण करण्यापूर्वीच प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळ्यात", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nलव्ह जिहाद : मुंबईहून दुबईला उड्डाण करण्यापूर्वीच प्���ेमी युगुल पोलिसांच्या जाळ्यात\nवापीच्या युवक-युवतीला दुबईसाठी उड्डाण करण्यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी त्यांनी वापीला नेण्यात आले.\nवापी (गुजरात) - वलसाड येथे सासरी राहाणारी 23 वर्षांची युवती आई-वडिलांच्या भेटीसाठी माहेरी वापीला आली होती. सासरी परत जाते असे सांगून रविवारी ती आई-वडिलांना भेटून निघाली. मात्र रात्री उशिरापर्यंत वलसाडला पोहोचली नाही, तेव्हा रीना (बदललेले नाव) बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार देण्यात आली. रीनाच्या मोबाइल लोकेशनवरुन ती महाराष्ट्रात असल्याचे कळाले. वापी पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने तिचा शोध घेतला तेव्हा युवती एका तरुणासोबत मुंबई विमानतळावर सापडली. विमान उड्डाण करण्याच्या अवघ्या 15 मिनिट आधी प्रेमी युगुलाला पोलिसांनी अटक केली.\nदोघांना वापीला आणल्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ\n- तीन महिन्यांपूर्वी रीनाचे लग्न झाले. ती वलसाडमध्ये सासरी राहात होती. रविवारी तिच्या वडिलांची तब्यत खराब झाली आणि त्यांना हॉस्पिलमध्ये दाखल केले. हा निरोप मिळाल्यानंतर रीना वडिलांच्या भेटीसाठी वापीला आली होती. आई-वडिलांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतल्यानंतर, घराची चावी घेऊन रीना हॉस्पिटलमधून बाहेर पडली. रात्री आई घरी आली तेव्हा रीना घरात नव्हती. शोधाशोध केली तेव्हा रीना कुठेच सापडली नाही. सासरी वलसाडमध्ये विचारणा केली तर तिथेही ती गेली नव्हती. रीनाच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार वापी टाऊन पोलिस स्टेशनमध्ये दिली.\n- पोलिसांनी रीनाचे मोबाइल लोकेशन तपासले. ती महाराष्ट्रात असल्याचे कळाले. नंतर अशी माहिती समोर आली की सलमान शेख नावाच्या तरुणासोबत रीना मुंबईला गेली आहे.\n- सलमान आणि रीना मुंबईतील सहारा एअरपोर्टवर असल्याची पक्की माहिती वापी पोलिसांना मिळाली. दोघे दुबईला पळून जाणार असल्याचे कळाले. वापी पोलिसांनी मुंबई पोलिसांना संपर्क करुन दोघांना पकडण्याची विनंती केली. परंतू एफआयआर दाखल नसल्याचे सांगत मुंबई पोलिसांनी कारवाईस नकार दिला.\n- यानंतर वापी पोलिसांनी मुलीच्या आईची तक्रार मुंबई पोलिसांना मेल केली. त्यासोबत सलमान शेख आणि रीनाचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले.\n- सोमवारी रात्री 9 वाजता मुंबई पोलिस सहारा विमानतळावर पोहोचले आणि त्यांनी युवक-युवतीला अटक केले. पोलिसांना पाहून सलमान आणि री���ा दोघांनाही धक्का बसला.\n- ते मुंबईहून कोलकाता मार्गे दुबईला जाण्याच्या तयारीत होते.\n- रीनाच्या आई-वडीलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी सलमानवर मुलीचे अपहरण करुन दुबईला घेऊन जाण्याचा आरोप केला आहे.\n- दोघांना वापी पोलिस स्टेशनला आणल्यानंतर भानूशाली समाजाचे लोक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप केला.\nकुठे झाली होती दोघांची भेट\nपोलिस स्टेशनमध्ये सलमानने 'भास्कर'ला सांगितले की वापी येथे कॉलेजमध्ये शिक्षण सुरु असताना एका गर्लफ्रेंडच्या माध्यमातून रीनासोबत ओळख झाली होती. ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.\n- सलमानकडे जो पासपोर्ट सापडला त्यानुसार त्याने आतापर्यंत 13 वेळा विदेश वाऱ्या केल्या आहेत.\n- पोलिसांनी त्याची चौकशी केली त्यात त्याने सांगितले की बिझनेससाठी त्याने विदेश वाऱ्या केल्या. त्याचा काय बिझनेस आहे हे सांगताना मात्र तो अडखळला. त्याबद्दल त्याने पोलिसांना काहीही स्पष्ट सांगितले नाही.\nसव्वा कोटी रुपये आणि दागिने घेऊन गेली मुलगी\n- मुंबई विमानतळावर रीना आणि सलमानला अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्या तीन सुटकेस जप्त करण्यात आल्या होत्या.\n- वापी पोलिस स्टेशनबाहेर जमलेल्या भानूशाली समाजाच्या जमावामध्ये चर्चा होती की युवती तिच्या घरातून सव्वा कोटी रुपये आणि 50 तोळे सोने घेऊन पळून गेली होती.\nसहा महिन्यांपूर्वी 3 लाख रुपये घेऊन रीनाला सोडले होते\n- अशी माहिती आहे की सहा महिन्यांपूर्वी रीनाला घेऊन सलमान फरार झाला होता. तेव्हा तिचे लग्न झाले नव्हते. रीनाच्या लग्नाआधी सलमानने तिची कथित व्हिडिओ क्लिप तयार करुन तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. सलमान रीनाला घेऊन सूरतमधील एका मशिदीत गेला होता. तिथे एका मौलवीच्या उपस्थितीत त्याने रीनाच्या कुटुंबियांकडून तीन लाख रुपये घेऊन तिला सोडले होते.\nपुढील स्लाइडवर पाहा, वापी पोलिस स्टेशनबाहेर समाजाचा जमाव...\nवापी पोलिस स्टेशन येथे सोमवारी रात्री गोंधळ उडाला होता.\nवापी, दीव-दमन , वलसाड येथून कच्छी भानूशाली समाजाचे लोक जमा झाले होते.\nयुवक - युवती दुबईल पळून जाण्याच्या तयारी असल्याची चर्चा होती.\nमुंबई विमानतळावरुन दोघांना वापीला आणण्यात आले.\nदोघांकडून तीन सुटकेस जप्त करण्यात आल्या.\nकच्छी भानूशाली समाजाच्या लोकांनी वापी पोलिस स्टेशनबाहेर गर्दी केली होती.\nसलमान शेखच्या मुंबईहून आलेल्या मित्रांना वापीमध्ये भानूशाली समाज्या लोकांनी बेदम मारहाण केली.\nआरोपीने 2 लाख रुपये चोरी करुन दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन पळण्याचा प्रयत्न; पण त्यानंतर जे घडले, पाहून सगळेच आश्चर्यचकीत...\nबेंबीत भूत असल्याच्या संशयावरून बायकोने सून आणि मुलांसोबत मिळून नवऱ्याला पाजले कुंकूवाचे पाणी, नंतर त्याच्या छातीवर मारल्या जोर-जोरात उड्या; अंधश्रद्धेचा नाहक बळी ठरला नवरा\nया महिलेने पोटात बनवून ठेवला होता ज्वेलरी बॉक्स, सेफ्टी पिनपासून ब्रेसलेट-मंगळसूत्र, बांगड्या असे तब्बल 1.5 किलो सामान काढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/pillar-collapses-ghatkopar-mankhurd-road-150701", "date_download": "2018-11-21T20:19:53Z", "digest": "sha1:MC2YPKJLBTGZDCIN6JRA4NXBQN34YHPT", "length": 12016, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pillar collapses on Ghatkopar Mankhurd Road घाटकोपर-मानखुर्द मार्गावर पिलर कोसळला ; वाहतुकीवर परिणाम | eSakal", "raw_content": "\nघाटकोपर-मानखुर्द मार्गावर पिलर कोसळला ; वाहतुकीवर परिणाम\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nमुंबई : घाटकोपर-मानखुर्द मार्गावरील असलेला पिलर आज (शनिवार) कोसळला. मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंकरोडवरील शिवाजीनगर सिग्नलजवळ पुलाचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक कार आणि दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या दुर्घटनेनंतर वाहतुकीवर परिणाम झाला आहे.\nमुंबई : घाटकोपर-मानखुर्द मार्गावरील असलेला पिलर आज (शनिवार) कोसळला. मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंकरोडवरील शिवाजीनगर सिग्नलजवळ पुलाचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक कार आणि दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या दुर्घटनेनंतर वाहतुकीवर परिणाम झाला आहे.\nघाटकोपर-मानखुर्द मार्गावर शिवाजीनगर सिंग्नलजवळ सांयकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. या भागात लोखंडी पुलाचे बांधकाम सुरू होते. त्यादरम्यान हा पिलर कोसळला. याबांधकामावेळी कंत्राटदाराकडून आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दुर्घटनेत एक चारचाकी वाहन आणि दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले.\nया दुर्घटनेनंतर नवी मुंबईकडे आणि नवी मुंबईकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या मार्गावर असलेले लोखंडी गर्डर काढण्याचे काम सुरु करण्यात आले असून, गर्डर हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आली.\n'एपीआय'सह हवालदार लाचेच्या जाळ्यात\nनांदेड : गंभीर गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी व पोलिस कोठडीत आरोपीला चांगली वागणूक देण्यासाठी 25 हजारांची लाच मागणारे सहाय्यक पोलिस...\nचार लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी केली लंपास\nनांदेड : शहरात दुचाकीवरून येऊन मोबाईल, पर्स, गळ्यातील सोनसाखळी अशा जबरी चोरीच्या घटना घडत असतानाच, पुन्हा एकाला रस्त्यात दोघांनी अडवून...\nनगर रस्त्यावर आजपासून मेट्रोचे काम\nपुणे - नगर रस्त्यावरील आगाखान पॅलेसजवळील मेट्रोची अलाईनमेंट अद्याप निश्‍चित झालेली नसली तरी, रामवाडी ते फिनिक्‍स मॉल दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे...\nशिवाजीनगर बसस्थानकात भीमाशंकर गाडीची वाट बघत उभा होतो. गाडी कोणत्या फलाटावर येणार, याबाबत सगळ्यांना परिचित असलेल्या नेहमीच्या शैलीत सूचना झाली. कान...\nशिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम महिनाभरात सुरू होणार\nजळगाव ः शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा जो नकाशा (जुना) महापालिकेने 2012 मध्ये मंजूर केला होता त्याप्रमाणे शिवाजीनगर उड्डाणपूल तयार करण्याचे...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/cheating-lure-investment-fraud-showed-millions-34046", "date_download": "2018-11-21T20:59:01Z", "digest": "sha1:6QTRTFWFMFQXYJABPMBIWMCWY2EGGT2P", "length": 11501, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "cheating Lure investment fraud showed millions गुंतवणुकीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक | eSakal", "raw_content": "\nगुंतवणुकीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक\nबुधवार, 8 मार्च 2017\nनाशिक - डेअरी, हॉटेल व शेतीमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याची खोटी माहिती देत दोन कंपन्यांच्या नावाखाली संचालक व कर्मचाऱ्यांनी सिडकोतील महिलेची तब्बल सुमारे 42 लाख रुपयांची, तर एका व्यक्तीची 15 लाख रुपयांची फसवणूक केली.\nनाशिक - डेअरी, हॉटेल व शेतीमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याची खोटी माहिती देत दोन कंपन्यांच्या नावाखाली संचालक व कर्मचाऱ्यांनी सिडकोतील महिलेची तब्बल सुमारे 42 लाख रुपयांची, तर एका व्यक्तीची 15 लाख रुपयांची फसवणूक केली.\nविमल पोरजे (रा. एकतानगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित संजय हनवणे, सोनल अधिकारी, शेषराम ससाणे (रा. अंबिका स्वीटच्या मागे, अशोकनगर), उत्तम जाधव (रा. चुंचाळे, अंबड), संगीता उगलमुगले, शकुंतला आहिरे, भारती पगार यांनी स्वर्णभूमी रियॅलिटी मॅनेजमेंट प्रा.लि. या कंपनीच्या नावाखाली डेअरी, शेती, हॉटेलमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी विमल पोरजे यांच्याकडून 2013 पासून ते आजपर्यंत ठेवी स्वरूपात 42 लाख 72 हजार रुपयांची वेळोवेळी आर्थिक गुंतवणूक करवून घेतली. मात्र संशयितांनी ही रक्‍कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरून कायमचा अपहार केला.\nकालेश्‍वर दर्शनासाठी गेलेल्या तिघांचा नदीत बुडून मृत्यू\nसिरोंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणा राज्यातील तीर्थक्षेत्र कालेश्‍वर येथे दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा गोदावरी नदीत अंघोळ करीत असताना बुडून मृत्यू...\nचोरट्यांचा मोर्चा डाळिंबाकडे वळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट\nअंबासन, (ता.बागलाण जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील फोपीर येथील डाळींब उत्पादक शेतकरी पुरुषोत्तम संतोष भामरे यांच्या ताहाराबाद येथील गट क्रमांक...\nमार्च 2019 पर्यत देशातील 1.13 लाख एटीएम बंद होणार...\nनवी दिल्ली: नियमावलींमध्ये झालेल्या बदलांमुळे देशभरात एटीएम चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळेच मार्च 2019 पर्यत देशातील एकूण 2.38 लाख एटीएम मशीन पैकी...\nअभिजीत बोस व्हॉट्सअॅपचे भारतातील सीईओ\nनवी दिल्ली: व्हॉट्सअॅपने आज भारतातील नव्या टीमची घोषणा करत अभिजीत बोस हे व्हॉट्सअॅपचे भारतातील सीईओ असल्याचे जाहीर केले. व्हॉट्सअॅपची सूत्रे...\nआता प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवी मराठी वेब सिरीज\nमुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएट��' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना...\nअवकाळी पावसामुळे नीरा नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्यामध्ये वाढ\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नीरा नदीवरील बंधाऱ्यातील पाण्यामध्ये वाढ झाली आहे. अवकाळी पावसाचा ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://manaatale.wordpress.com/2015/09/", "date_download": "2018-11-21T21:11:28Z", "digest": "sha1:X26ZA3HKX4TXNGFFUNQIIZ6ZSO4QIIRF", "length": 28445, "nlines": 337, "source_domain": "manaatale.wordpress.com", "title": "September 2015 – डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा", "raw_content": "\nडोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा\nडोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\nइश्क – (भाग ४)\nभाग ३ पासुन पुढे>>\n“एक्सक्युज मी..”, कबिर बसला होता त्या टेबलाच्या समोर उभी असलेली तरुणी म्हणाली.\nकबिरने जणू लक्षच नव्हते अश्या अविर्भावात वर पाहीलं..\n“अम्म.. इथे कोणी बसलेलं नसेल, तर मी इथं बसु का\n“हो.. व्हाय नॉट.. प्लिज..”\nती तरुणी समोरची खुर्ची सरकवुन बसली. हातातल्या फाईल आणि कागदपत्र कडेला ठेवली आणि कबिरला म्हणाली.. “मी राधा…”\n“आय नो..”, कबिर पट्कन म्हणुन गेला..\n“अं..” आपले घारे डोळे मोठ्ठे करत ती म्हणाली..”हाऊ डू यु नो\nकबिरला पट्कन आपली चुक लक्षात आली.. तो टॅटू आपण मगाशी पाहीला होता हे कबिर बोलु शकत नव्हता..\n“आय मीन.. तुच म्हणालीस नं आत्ता,…”, कबिर आपली चुक सावरत म्हणाला..\n“ओह हं… हिहिहिहिहि..”, विचीत्र हसत राधा म्हणाली..\n“मी कबिर…”, कबिर म्हणाला..\nती सुध्दा आता आय नो म्हणेल.. मग मी तुमच्या लेखनाची फॅन आहे वगैरे म्हणले असं त्याला वाटत होतं…\n“मला वाटतं, तु मला ओळखलेलं दिसत नाही”, राधा..\n“नाही.. म्हणजे, आपण आधी कधी भ��टलो आहे का आय एम सॉरी, पण मी खरंच नाही ओळखलं..”, कबिर आपले नेहमी ई-मेल करणारे फॅन्स, पब्लिकेशनच्या वेळी भेटलेली लोकं ह्यांबद्दल विचार करत होता. पण त्यात राधा नावाचं असं कोणीच नव्हतं. शिवाय तिला आधी कधी पाहीलं असेल तर विसरणं अशक्यच होतं.\n“ओके.. नेव्हर माईंड.. मला तुमची माफी मागायची होती…”, राधा\n”, कबिर पुरता गोंधळुन गेला होता..\n“काल रात्री.. ते मेडीकल स्टोअर.. तुमची रुम.. तुमच्या डोळ्यात तिखट.., ती.. ती तरुणी मीच होते..”\n”, जवळ जवळ किंचाळत कबिर म्हणाला…\n“कुल डाऊन.. कुल डाऊन.. आय सेड आय एम सॉरी..”, एम्बारस होत ती तरुणी म्हणाली..\n एक तर तुला मी रात्री रस्त्यावर एकटी सोडायला नको म्हणुन रुमवर घेऊन आलो आणि तु.. तु…”, संतापाने कबिरच्या तोंडुन शब्द बाहेर पडत नव्हते..\n“आय एम.. रिअली.. रिअली सॉरी कबिर.. खरंच गैरसमज झाला.. अ‍ॅक्च्युअली जेंव्हा तुम्ही मला तुमच्या रुमवर न्हेलेत तेंव्हा मी बेशुध्दावस्थेत होते, जेंव्हा जाग आली तेंव्हा तु असा.. अर्धा माझ्यावर झुकलेला… मला वाटलं.. की..”, राधा\n“काय वाटलं.. मी काय तुझा रेप करणारे..\n गेट लॉस्ट.. गेट लॉस्ट फ़्रॉम हिअर..” कबिर खुर्चीतुन उठत म्हणाला..\n“कबिर प्लिज.. मी खरंच मनापासुन सॉरी म्हणतेय..”, कबिरच्या हातावर हात ठेवत राधा म्हणाली\nतिच्या एका स्पर्शाने कबिरचे सर्व सेन्सेस एकदम शांत झाले. जणु गार वार्‍याचा एक झोका कबिरच्या अंगावरुन वाहत गेला…\n“..पण तु विचार कर ना.. अशी मी अर्धवट शुध्दीत होते.. त्यात ती अंधारी खोली, समोर अनोळखी असा अर्धवट माझ्यावर वाकलेला तरुण.., मी.. मी खरंच खुप गोंधळुन गेले….”, राधा\n“हम्म.. इट्स ओके..”, कबिर शांतपणे खाली बसत म्हणाला\n“पण तुला कळलं कसं हा सगळा प्रकार\n“त्याच काय झालं..”, राधा अडखळत म्हणाली\n“हा बोला.. अजुन काय घोळ घातला होतास\n“आज सकाळी मी पोलिसांना घेऊन लॉजवर आले होते.. कालची कंम्प्लेंट केली मी सकाळी पोलिस स्टेशन मध्ये…”, राधा\n“हाईट्ट आहे ही.. सिरीयसली.. यु आर जस्ट हॉरीबल..”, कबिर कपाळावर हात मारुन घेत म्हणाला\n“हो मग.. असंच मोकळं सोडायचं होतं का मी.. सो मी पोलिसांना घेऊन गेले तेथे.. तर तो खालचा मेडीकलवाला भेटला, त्याने झाला प्रकार सांगीतला आणि मग मी कंम्प्लेट लगेच मागे घेतली.. मग हॉटेलमध्ये कळलं की तु सकाळीच चेक-आऊट केलंस… मग विचार केला, कदाचीत तु सकाळचा ब्रेकफास्टसाठी असशील कुठेतरी. त्यातल्या त्यात हे हॉटेल ह्या एरीयामध्ये टॅक्सीवाले रेकमेंड करतात.. सो थॉट टू चेक हिअर..”, उसनं हासु आ्णत राधा म्हणाली\n“आणि समजा तो मेडीकलवाला भेटलाच नसता तर..”, आवंढा गिळत कबिर म्हणाला\n“तर आत्ता पोलिस तुझ्या मागावर असते..”, राधा\n“धन्य.. लक्ष लक्ष धन्यवाद त्या मेडीकलवाल्याचे.. पोलिसांनी मला पकडल्यावर माझ्यावर थोडं न विश्वास ठेवला असता त्यांनी.. आत्ता कदाचीत आपल्या कृपेने मी तुरुंगात असतो..”\n“रिअली सॉरी वन्स अगेन.. काय आहे ना, जगातील चांगुलपणावरचा विश्वास उडाल्यासारखा झालाय माझा..”, राधा काहीश्या निराशेच्या स्वरात म्हणालि\n“ए पण.. रिअली, मी ओळखलंच नाही तुला.. काल आय मीन.. शॉर्ट कलर हेअर, शॉर्ट्स.. तो अवतार आणि आज एकदम डिसेंट लुक.. आणि आज एकदम डिसेंट लुक..\n“ओह.. अरे विग होता तो.. आणि कॉन्टॅक्ट्स घातल्या होत्या.. बाकीचं म्हणशील तर.. असंच..\n“कधी भेटलो सावकाशीत तर सांगीन निवांत.. बिट पर्सनल..”\nपर्सनल वरुन कबिरला आठवण झाली तिच्या मंगळसुत्राची. कबिरने पट्कन तिच्या गळ्याकडे बघीतलं, पण कालचे ते मंगळसुत्र गळ्यात नव्हते..\n“आय जस्ट होप, बाकीच्या त्या अवतारासारखंच तिचं ते मंगळसुत्र पण तेवढ्यापुरतंच असेल..”, कबिर मनातल्या मनात म्हणाला..\n“एनिवेज.. गॉट टु गो…”, खुर्चीवरुन उठत राधा म्हणाली, ती माघारी वळणार इतक्यात तिचं लक्ष कबिरच्या सुटकेसकडे जाते.\n“नाह.. अ‍ॅक्च्युअली कालच तर मी गोव्याला आलो.. निदान ३ आठवडे तरी मी इथे असेन, सो सध्या जागा शोधतोय..”, कबिर\n“ओह.. अ‍ॅक्च्युअली सगळं आत्ता अरे जॅम पॅक्ड असेल.. कशी आणि कुठे पाहीजे जागा.. म्हणजे एनी प्रेफ़रंन्सेस\n“नॉट अ‍ॅक्च्युअली, पण जनरली, मला थोडी शांत जागा पाहीजे.. आय एम हिअर टू राईट अ बुक…”, कबिर\n“वॉव.. तु पण लिहीतोस…”, राधा परत खुर्चीत बसत म्हणाली.\n” आपले खांद्यावर आलेले केस, हाताने मागे ढकलत, डोळे मोठ्ठे करुन राधा म्हणाली.\n“अं.. नाही म्हणजे.. लिहायचा प्रयत्न करतेय.. बरं झालं तु भेटलास.. ए मला सांग ना.. म्हणजे.. मला पण कादंबरी लिहायचीय.. तर कशी लिहु म्हणजे सुरुवात कुठुन करायची म्हणजे सुरुवात कुठुन करायची कादंबरी लिहायला काय काय लागतं कादंबरी लिहायला काय काय लागतं\n“सांगेन तुला, सध्या तरी मला जागा शोधणं फार महत्वाचं आहे… मी आहे ३ आठवडे किमान गोव्यात, सो सावकाशीत भेटू आणि बोलु.. ओके\n“चालेल.. वाय द वे, तुझा जागेचा प्रॉब्लेम मी सोडवु शकते..”, राधा..\n“म्हणजे तुला चालणार असेल तर.. होम-स्टे आहे एक.. मी तिकडेच रहाते सध्या..”\n“ओल्ड गोवा. तशी मी खुप सेल्फिश ए, सो कुणाला मी बोलले नव्हते.. बट इफ़ यु प्रिफ़र होम-स्टे.. सध्या फ़क्त मी आणि सोफी ऑन्टी.. ज्या ओनर आहेत.. दोघीच रहातो तिथे, पण खुप स्पेशीअस असं.. टीपकल फ्रेंच स्टाईलचं घरं आहे, शांतता आहे, मागे नदी, हिरवी गार झाडी.. मस्त आहे.. बघ एकदा.. आवडलं तर वेल एन गुड…”\n“साऊंड्स टेम्प्टींग, बघायला काहीच हरकत नाही..आणि बेगर्स डोन्ट हॅव एनि चॉईस.. नाही का”, वेटरला बिल आणण्याची खुण करत कबिर म्हणाला\n एव्हढा मोठ्ठा तुझा प्रश्न सोडवते आहे मी आणि एक साधी कॉफी पण नाही ऑफर करणार आणि एक साधी कॉफी पण नाही ऑफर करणार”, आपले गाल फुगवत राधा म्हणाली..\n“ओह सॉरी.. कर की ऑर्डर.. “, वेटरला थांबवत कबिर म्हणाला\n“ईट्स ओके.. माझी कॉफी तुझ्यावर उधार ..”, वेटरला यायची खूण करत राधा म्हणाली.\n“तसंही, सोफी ऑन्टी वाट बघत असेल, सकाळी इतक्या गडबडीत बाहेर पडले, त्यात ते पोलिस वगैरे. ती काळजी करत असेल.. चल तुला घर दाखवते…” बिलाच्या खालची गोड बडीशेप खात राधा म्हणाली\nजागा मिळण्यापेक्षा कबिरला ती जागा आत्ता राधाच्या आजुबाजुला रहायला मिळण्याचा आनंद अधीक होता.\n“एव्हढी सुंदर मुलगी आजुबाजुला रहात असेल तर कुणाला रोमॅन्टीक स्टोरी नाही सुचणार”, कबिरच्या मनात एक विचार येऊन गेला\nत्याने हॉटेलचे बिल भरले, खुशीत वेटरला टीप ठेवली आणि तो सामान उचलुन राधाबरोबर हॉटेलच्या बाहेर पडला.\n“ओ अनुराग सर…अहो कुठं चाललात गडबडीत, एक तरुण गाडीत बसणार्‍या दुसर्‍या एका तरुणाला हाक मारुन थांबवत होता.\nत्याचा आवाज ऐकुन, अनुरागने मागे वळुन पाहीलं.\n“अरे मनिष.. सॉरी लक्षच नव्हतं माझं..”, अनुराग\n“चालायचंच, मोठी लोकं तुम्ही, करोडोंचे बिझीनेस सांभाळायचे म्हणजे…”, मनिष\n“छे रे, म्हणुन मित्र मित्रच असतात ना, खरंच लक्ष नव्हतं. बोल काय म्हणतोस\n“मी मस्त मज्जेत.. तु बोल.. आणि वहीनी कुठं दिसत नाहीत त्या एक दोनदा मध्ये येऊन गेलो घरी, तर घराला कुलुप. माहेरी गेल्यात की काय एक दोनदा मध्ये येऊन गेलो घरी, तर घराला कुलुप. माहेरी गेल्यात की काय\nअनुरागचा चेहरा काहीक्षण उतरला आणि मग चिडून म्ह्णाला, “तसं झालं असतं तर बरंच झालं असतं”\n“अनु घर सोडून गेलीय..”, अनुराग संतापुन म्हणाला…\n“आता तुझ्यापासुन काय लपवायचं झाले ३ आठवडे.. सगळ्या मैत्रीणींकडे, नातेवाईकांकडे शोधलं. तिच्य��� माहेरी पण काही पत्ता नाही अनु कुठे गेली आहे ते…”, अनुराग\n“अरेच्चा.. अरे मग पोलिस कंम्प्लेंट वगैरे केलीस का चुकुन माकुन काही बरं वाईट..”, मनिष\n“बरं वाईट वगैरे काही नाही. धडधडीत चिठ्ठी लिहुन घर सोडून जाते आहे सांगुन गेली आहे..”, अनुराग\n काही भांडण वगैरे झाली का तुमची..”, मनिष\n“आता तुच सांग मनिष, नवरा बायको मध्ये कधी भांडण होत नाहीत का थोडे-फ़ार चालायचेच. पण निट बसुन बोललं की होतंय सगळं…”, अनुराग\n बघू वाट अजुन काय करणार , फोन पण लागत नाहीए तिचा…”, अनुराग\n“ओह्ह.. सॉरी टू हिअर यार..”, मनिष\n“डोन्ट बी.. बिकॉज आय एम नॉट.. एनिवेज.. चल पळतो मी कंपनीत.. उशीर झालाय..”, घड्याळात बघत अनुराग म्हणाला..\n“येस सर.. काही कळलं अनुचं तर नक्की सांग..”, मनिष\nअनुराग ज्या वेळी कारमध्ये बसत होता, त्यावेळी राधा आणि कबिर टॅक्सीमधुन खाली उतरत होते. कबिरने समोर बघीतले, साधारण १९१० वगैरे काळातले एक टुमदार बंगलावजा बसके घर समोर उभे होते.\n“सी..ssss आय टोल्ड यु.. तुला बघताक्षणीच घर आवडेल म्हणुन..”, राधा म्हणाली.\nकबिरने टॅक्सीच्या डीक्कीतुन आपली बॅग बाहेर काढली आणि बंगल्याचे गेट उघडुन तो राधाच्या मागोमाग आतमध्ये शिरला.\nFollow डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा on WordPress.com\nप्लॅन बी-४- वाघा बॉर्डर\n1000000 alavani andaman aniket ashok saraf atmacharitra avani bhayakatha bhunga double cross ebook header katha love story manaatale manatale marathi marathi horror story marathi katha marathi natak marathi natak script marathi play marathi prem katha marathi romantic story marathi story paris prem katha story suspense suspense marathi thriller story travel travel diary अजंठा केव्हज अतुल कसबेकर अनुभव अफ्रिका ओजस काहीही घर थ्रिलर थ्रिल्लर दिवाळी पाठलाग पुणे पुरुष प्रेम प्रेमकथा प्रेम कथा फोटो भटकंती भयकथा भुंगा भुतकथा मजेदार मनातले मराठी मराठी कथा मराठी नाटक मराठी भयकथा मराठी स्टोरी मर्डर मास्टरमाईंड माहीती रहस्य रहस्यकथा रहस्यमय रॉबरी रोमॅंटीक कथा शुभेच्छा सायकल स्क्रिप्ट स्टार माझा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://manogati.wordpress.com/tag/career-guidance/", "date_download": "2018-11-21T19:48:44Z", "digest": "sha1:N5F7IG752H3C2XECBNES7IX4BIPGFE47", "length": 103974, "nlines": 362, "source_domain": "manogati.wordpress.com", "title": "career guidance – मनोगती – On Mind's Trail", "raw_content": "\nमनआरोग्य क्षेत्रातील प्रभावी युती : ठाणे आणि पुणे\nपाश्चात्य संगीताबरोबर माझी साधी तोंडओळखही नव्हती इतकी वर्षे. माझा मुलगा क���ीर गिटार शिकायला लागला आणि पाश्चात्य संगीत आमच्या घरात शिरले. कबीरला इंग्रजी चित्रपटांचीही आवड. त्यामुळे जॉन विलियम्स आणि हॅन्स झिमरच्या रचना कानात गुंजायला लागल्या. तो बीटल्स, एल्टन जॉनपासून रॉकपर्यंत सारेच ऐकतो. गाणे ऐकताना कॉम्पुटरच्या स्क्रीनवर गीताचे शब्द दिसायला लागतात ही सोय झाल्यापासून माझी आस्वादक्षमता वाढायला लागली…. काही दिवसांपूर्वी कबीरने मला स्टिंग ह्या गायकाची Empty Chair, अर्थात रिकामी खुर्ची ही रचना ऐकवली. फक्त गिटारच्या साथीने स्टिंग ही रचना गातो. २६ फेब्रुवारी २०१७ मध्ये ऑस्करच्या सोहळ्यात त्याने ही रचना सादर केली होती.\n‘गार्डन मॅथ्यु थॉमस समर’ असे पूर्ण नाव असलेला स्टिंग. तो गायक, गीतकार, संगीतकार आणि अभिनेता आहे. एक डझन ग्रॅमी अवॉर्ड्स मिळवणारा हा कलाकार मानवी हक्कांसंदर्भात जागृत आहे. म्हणूनच की काय, ‘जिम : जेम्स फॉली स्टोरी’ ह्या चित्रपटासाठी संगीतरचना करण्याची संधी त्याच्यासमोर आली. ही अमेरिकन डॉक्युमेंटरी ​आहे एका छायाचित्रपत्रकाराची. जेम्स फॉली हा फोटो जर्नालिस्ट. सिरीयामध्ये आयसिसने त्याला पकडले २०१२ साली…. Thanks Giving Day ह्या सणाच्या दिवशी. दोन वर्षे ‘बेपत्ता’ असलेल्या जेम्सचा शिरच्छेद करण्याचे दृश्य २०१४ सालच्या ऑगस्ट महिन्यामध्ये आयसिसने प्रसृत केले. इराकवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांची प्रतिक्रिया म्हणून … ही कहाणी सांगणारी डॉक्युमेंटरी स्टिंगने पाहिली तेव्हा तो म्हणाला, ” मी नाही गीत बनवू शकणार ह्या चित्रपटासाठी …. जबरदस्त इंटेन्स आहे हा चित्रपट…. “\n​जॉन विल्यम्स ह्या संगीतकाराला स्पिलबर्गने ‘शिंडलर्स लिस्ट’ हा चित्रपट दाखवला तेव्हा त्याची प्रतिक्रिया अशीच काहीशी झाली. “दुसऱ्या कुणा संगीतकाराला का नाही देत ही जबाबदारी”​ त्याने स्पिलबर्गला विचारले. “काही नावे आली होती डोळ्यासमोर … पण त्यातला जिवंत असलेला तू एकटाच आहेस” स्पिलबर्ग म्हणाला. आणि मग विल्यम्सने संगीतातले एक खणखणीत नाणे दिले.\nचित्रपट पाहून स्टिंग त्या चित्रपटाने प्रथम भारावला. पण त्यानंतर त्याने स्वतःला, पळवून नेलेल्या जिमच्या, त्याच्या कुटुंबाच्या भावस्थितीत उतरवले. खरे तर त्याच्या Creativityचे रहस्यच ते. स्टिंग लहान असताना त्याच्या घरासमोरून जाणारा रस्ता शिपयार्डकडे जायचा. रस्त्यात उभे राहिले तर समोर अजस्��काय बोटी दिसायच्या. रोज सकाळी शेकडो लोक ह्या रस्त्यावरून जायचे. संध्याकाळी परत यायचे. सुरुवातीला स्टिंग त्यांचे तटस्थ निरीक्षण करायचा. त्यानंतर तो त्यांच्या भावस्थितीत उतरून त्या चेहऱ्यामागच्या कहाण्या शोधायला लागला. त्यातून त्याला स्वतःमधला कवी- गायक सापडला. वयाच्या आठव्या – नवव्या वर्षी त्याच्या हातात एक जुनी गिटार आली आणि त्याचा प्रवास सुरू झाला. Empty Chair हे गाणे असे आहे … थँक्स गिव्हिंग डे च्या सायंकाळी बेपत्ता झालेला जिम कल्पना करतो की त्याचे सारे कुटुंब जेवणासाठी एकत्र बसले आहे. त्याच्या बायकोने टेबलाजवळची खुर्ची रिकामी ठेवली आहे….\nमिटलेले डोळे तरी आत्मदृष्टी जागी,\nनटलेली पंगत, तू राखलेली माझी जागा, अगदी नेहमीच्या जागी.\nहजारो – मैलांचे अडसर, तुझ्यामाझ्यामधले\nमनात तरीही विश्वास, ऐकशील माझी प्रार्थना विराणी.\nसमुद्र, डोंगर, जंगल, कड्याकपारी\nतरीही कसा नाही ठाऊक, मी असें तुझ्याशेजारी \nखडबडीत दगडी जमिनीवर टेकलेलं माझं डोकं\nभोवताली तुरुंगाच्या कडेकोट, थंडगार, अमानुष भिंती\nकाळ्याकुट्ट अंधारातही दिसतोय एक प्रकाशझोत\nकिरणांमध्ये दिसतो त्याच्या, सुटकेच्या दिवसाचा पोत\nआज जागा रिकामी म्हणून मन नको करूस ग आजारी\nकारण कसा नाही ठाऊक, पण मी असेन तुझ्याशेजारी\nकधी असतं माझं मन, ताकदवान आणि ठाम\nकधी त्याच्या भरकटण्याला नसतोच लगाम\nतुटलेल्या दिवसांमध्ये, लुळीपांगळी वाचा\nघुमणाऱ्या विचारांना मी नाही आणत माघारी\nतरीही कसा नाही ठाऊक, एक दिवस नक्की मी असेन तुझ्याशेजारी\nकुडकुडणाऱ्या थंडीमध्ये, काटकुळी झाडे धारदार\nतुझी नजर चिरत जाईल खिडकीबाहेरचा अंधार\nकळतंय ग मला, जेवायच्या वेळी नेहमी मलाच व्हायचा उशीर\nपण तरीही ठेवशील राखून माझी एक खुर्ची रिकामी\nकारण कसा नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nखरंच मलाही नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nमी गाणे ऐकले. कबीरने शोधून काढलेल्या गाण्याच्या ओळी माझ्या हस्ताक्षरात लिहिताना पुनःपुन्हा गाणे ऐकले आणि हे मराठी रूपांतर तयार केले…. ते करताना Thanks Giving Prayer ची ‘प्रार्थना विराणी’ झाली. ‘ जागी ‘ हा शब्द ​’ जागृत ‘ आणि ‘ स्थळ ‘ अशा दोन्ही अर्थाने आला … शेवटच्या कडव्यामध्ये ‘ नजर चिरत जाणारा अंधार ‘ आपसूकच लिहिला गेला ……..\nम्हणजे स्टिंगची आस्था … त्याची दुसऱ्याच्या भावस्थितीमध्ये उतरण्याची करामत गाणे ���कवताना माझ्यामध्ये सोडून गेला होता का काय तो …. विरहाची वेदना … जवळच्या नात्यांपासूनचे तुटलेपण … दहशतवादाच्या छायेतले निष्फळ आशेचे रसरशीत कोंब.\nआता तुम्ही असं करा.. यू- ट्यूबवर जाऊन ह्या गाण्याची व्हिडिओ पहा https://www.youtube.com/watch\nइंग्रजी आणि मराठी शब्द पुन्हा एकदा पण सलगपणे वाचा … स्वतःचा अनुभव स्वतःच डिझाईन करा.\nमिटलेले डोळे तरी आत्मदृष्टी जागी,\nनटलेली पंगत, तू राखलेली माझी जागा, अगदी नेहमीच्या जागी\nहजारो – मैलांचे अडसर, तुझ्यामाझ्यामधले\nमनात तरीही विश्वास, ऐकशील माझी प्रार्थना विराणी.\nसमुद्र, डोंगर, जंगल, कड्याकपारी\nतरीही कसा नाही ठाऊक, मी असें तुझ्याशेजारी \nखडबडीत दगडी जमिनीवर टेकलेलं माझं डोकं\nभोवताली तुरुंगाच्या कडेकोट, थंडगार, अमानुष भिंती\nकाळ्याकुट्ट अंधारातही दिसतोय एक प्रकाशझोत\nकिरणांमध्ये दिसतो त्याच्या, सुटकेच्या दिवसाचा पोत\nआज जागा रिकामी म्हणून मन नको करूस ग आजारी\nकारण कसा नाही ठाऊक, पण मी असेन तुझ्याशेजारी\nकधी असतं माझं मन, ताकदवान आणि ठाम\nकधी त्याच्या भरकटण्याला नसतोच लगाम\nतुटलेल्या दिवसांमध्ये, लुळीपांगळी वाचा\nघुमणाऱ्या विचारांना मी नाही आणत माघारी\nतरीही कसा नाही ठाऊक, एक दिवस नक्की मी असेन तुझ्याशेजारी\nकुडकुडणाऱ्या थंडीमध्ये, काटकुळी झाडे धारदार\nतुझी नजर चिरत जाईल खिडकीबाहेरचा अंधार\nकळतंय ग मला, जेवायच्या वेळी नेहमी मलाच व्हायचा उशीर\nपण तरीही ठेवशील राखून माझी एक खुर्ची रिकामी\nकारण कसा नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nखरंच मलाही नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nही ‘ रिकामी खुर्ची ‘ तुमच्या माझ्या मनातल्या अनेक जागा आस्थेने आणि सह -अनुभूतीने भरून टाकेल एवढे नक्की \nअचानक आलेल्या आगंतुक कविता\n‘अचानक आलेल्या आगंतुक कविता’ ही गेल्या महिनाभरातली प्रोसेस आहे. त्या त्या क्षणाच्या मूडमधून आलेले शब्द आहेत ते. कविता माणसाला स्वतःच्या सगळ्या भावनांना आपले म्हणायला शिकवते. अगदी काळ्याकुट्ट नकारात्मक भावनांना स्वीकारताना त्यांच्यापासून किंचित विलग होऊन तीच वेदना नेमक्या शब्दात मांडायला शिकवते. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसासमोर अनेकांच्या अनेक भावना उत्कटपणे मांडल्या जातात. कधी कधी मीही त्या भावविश्वाचा भाग बनतो आणि जणु त्या भावना अनुभवतो…. त्यातल्या काही, शब्दा���मधून आलेल्या…..\nतिला ‘सी ऑफ’ करायला प्लॅटफॉर्मवर आलेला तो\nउद्या सकाळपर्यंतच्या ​अनंतकाळची विरहिणी ती.\nस्टेशनवरच्या बिनचेहऱ्याच्या डेस्परेट कोलाहलात,\nदोघांच्या चेहऱ्यावरचे ओघळतं कोवळेपण \nकिती छान ना …\nसराईत धूळफेकीच्या, कचकड्याच्या जगण्यात\nनिरागस कोंबांचं अस्तित्व चक्क टिकून \nनाही मिळत तर जावं झुलत\nआपल्याच मस्तीत गावं भटकत\nबंद दारापुढे बापुडवाण्या चेहऱ्याने बसायची,\nकिंवा धडका मारून स्वतःचेच डोकं फोडून घ्यायची;\nकुणी सक्ती नाही केलेली.\nनाही मिळत तरी जावं फुलत\nएकाच झाडाच्या आतलं जंगल न शोधता\nदाट जंगलातलं नवं झाड शोधत.\nनाही मिळत तरीही जावं खुलत\nफ्रुस्ट्रेशनवर मस्तपैकी कविता करत\nडोके फुटण्यापेक्षा कितीतरी बरं\nआतल्या आत रहावं जळत.\nजोपर्यंत जमत नाही म्हणायला\nनाही मिळत तर गेलात उडत \n3​. तुझा डिपी माझे मन\nनवा डिपी चढला तुझा\nतेव्हापासून मनातून उतरतच नाहीये तो…..\nनव्हाळी ल्यालेली एक किशोरी\nपहाते आहे उद्याच्या पहाटलेल्या तारूण्याकडे\nमीलनोत्सुक तरुणी व्याकुळली विरहात\nअन रमली शृंगाराच्या स्वप्नांमध्ये\nभविष्याचा वेग घेणारी प्रौढा….\nमाझ्या मनावर पाखर घालणारी\nमाझी ढगात हरवलेली आई\nतुझ्यात आहेत ह्या साऱ्याच विरघळलेल्या\nअर्ध्यामध्ये टाकून तुला, जर जावे लागले मला,\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nआठवणींच्या रांगोळ्यांची रेखून ठेवीन मी टिंबे.\nनक्षीदार रेघांना मग घेशील लयदार गिरवायला.\nअर्धवट जमलेल्या सगळ्या चाली,\nकरशील पूर्ण, तुझ्यातुझ्या सुरावटीत\nसमजा आलीच माझी आठवण\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nपण मी काही हट्टी बाळ नाही.\nझाली आहे जागी, करतेय् माझे लाड;\nझोपून गेलाय् का गाढ \n६. अर्थासाठी थरथरणाऱ्या हातात\nओसंडून वहाणारी समृद्ध घागर\nतर किती बहार होईल…..\n७. हवेचा हलका झोका,\nजाणवलं…. ते बरंच झालं.\nनाहीतर पसरवतच होतो मूठभर माती\nत्यावर शेवटचा गुलाब ठेवण्यासाठी.\nक्षमता…. कळूनही न वळणाऱ्या\nआणि बुद्धी…. हवी तेव्हा हरवणारी.\n“बंद कर चॅप्टर आणि निघ पुढच्या प्रवासाला…”\nटकटकच्या लयीत तो म्हणाला.\nकाहीसा खडसावून, भरड आवाजात.\n“कळतंय रे…. पण अडचण आहे;\nचॅप्टर बंद करताना, पुस्तकच बंद होतं आहे.\n“मग रहा तसाच… “तो पुढे सरकला.\nआता ठेवूया चॅप्टर आणि पुस्तकही उघडे\nझाकून टाकली की सारं कसं…..\nमला माझ्या कामाचा कंटाळा का येत नसावा \nमनोविकारशास्त्र ह्या शाखेमध्ये शिकाऊ डॉक्टर म्हणून प्रवेश केला त्याला आता छत्तीस वर्षे झाली. एम. डी. पास केल्यावर ‘कन्सल्टंट’ हे बिरुद लागले त्याला बत्तीस वर्षे झाली. खाजगी व्यवसाय सुरु केला १९८६ साली आणि बंद केला पाच वर्षांपूर्वी. ह्याचा अर्थ मी पेशंटस पहात नाही असे नाही. जे प्रायव्हेट क्लीनिक होते त्याचे काम सहकाऱ्याला सुपूर्द केले. मी फक्त आय. पी. एच. मानसिक आरोग्य संस्थेमध्ये आणि त्या संस्थेसाठीच काम करतो. सल्ल्यासाठी येणाऱ्या सर्वांना तिथेच भेटतो.\nस्वतःच्याबाबतीतले माझे निरीक्षण असे की मला आजवर एखादा दिवसही माझ्या कामाचा जबरदस्त कंटाळा आल्याचे जाणवलेले नाही. मला स्वतःलाही ते ‘अॅबनॉर्मल’ वाटले म्हणून मी ठरवले की आपण स्वतःच्या कामाची एक पहाणी करूया..\nअनेक गोष्टी एकाचवेळी करण्याच्या सवयीमुळे माझा कालक्रम तसा आखीव असतो. दर महिन्याच्या पहिल्या तारखेस पुढच्या संपूर्ण महिन्याचे कॅलेन्डर तयार असते. त्याच्या प्रती संबंधितांना म्हणजे पत्नी, सहकारी, ते ड्राइवरपर्यंत दिल्या जातात. त्यापुढच्या दोन महिन्यांच्या कार्यक्रमाचा आराखडा आजच ऐंशी टक्के तरी ठरलेला असतो. त्यापुढच्या दोन महिन्यांमधली जागा अर्ध्याहून जास्त भरलेली असते. ह्याचा उघडउघड तोटा असा की मला ‘ आयत्या वेळी इच्छा झाली म्हणून’ अचानकपणे माझा दिनक्रम बदलता येत नाही. म्हणजेच कार्यक्षमतेसाठीही काही निगेटिव्ह किंमत द्यायला लागते हे मी मनोमन मान्य केले आहे. कधी एखादा उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम चुकतो, कधी मित्रांबरोबरची मैफल तर कधी एखादा कौटुंबिक सोहळा. त्याची रुखरुख राहते पण मी त्याबद्दल कुरकुर करत नाही. त्यामुळे कामाबद्दलची नकारात्मक भावना ताब्यात येते.\nकंटाळा यायचा नसेल तर नकारात्मक भावनांचा निचरा पहिल्यांदा व्हायला हवा. मी ज्यावेळी सायकीअॅट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला तो माझ्या आयुष्यातला ‘मी घेतलेला’ पहिला महत्वाचा निर्णय. अजूनही मी तो वारंवार मनात घोळवतो. माझे दैनंदिन काम म्हणजे ह्या निर्णयाची रोजची नवी उजळणी आहे. माझे काम मी निवडलेले असणे ह्यातील समाधान और आहे. असे ज्यांना मिळत नाही त्यांना कामातील ‘ममत्व’ निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मला त्या ‘ममत्वा’चा रियाज करायचा असतो.\nदिवसातील अनेक कामे करताना म्हणज�� पेशंटस् तपासणे, गटउपचार घेणे, कार्यशाळा घेणे, भाषण देणे, प्रशिक्षण देणे… ह्यातील कोणतीही गोष्ट योजताना, तयारी करताना आणि प्रत्यक्षात आणताना मी माझा व्यावहारिक लाभ विचारातही आणत नाही हि सवय मी स्वतःला लावली आहे. करत असलेल्या कामाचे आवर्तन संपल्यावर पाहू काय व्यावहारिक लाभ होणार ते… त्यामुळे काम करण्यातला प्रत्येक क्षण जिवंत होतो.\nव्यावहारिक लाभात येतात पैसे आणि प्रसिद्धी. मला मिळणाऱ्या पैशातील अर्ध्याहून अधिक भाग (कधीकधी पूर्ण भाग) हा माझ्या संस्थेला जातो. कारण माझ्यासाठी पैसा ही गोष्ट पुस्तके घेण्यासाठी, प्रवास करण्यासाठी आणि उत्तम खाण्यासाठी जरुरी आहे. विनोबा म्हणतात तसे आयुष्याची होडी पैशाच्या पाण्यावर चालवायची असते पण होडीमध्ये पाणी साठवायचे नसते.. तुम्ही म्हणाल पैसे हा तर समाधानाचा मार्ग. परंतु पाणी होडीत शिरले की सारे काम पैशाभोवती फिरते. त्यातला ताल हरवतो. असुरक्षितता येते. एकसुरीपणा येतो आणि मग कंटाळा येतो.\nप्रसिध्दीचेही तसेच… माझी ‘व्यक्ती म्हणूनची’ प्रसिद्धी आणि माझ्या ‘ज्ञानशाखेतील विचारांची’ प्रसिद्धी हा विवेक मला ठेवायचा. उत्तम विचार इतरांपर्यंत पोहोचविण्याचे मी एक माध्यम आहे असे डोक्यात ठेवले की मन आपोआप ताजेतवाने होते. आपण जे जे काही करतो त्यातून मजा आली पाहिजे, गंमत आली पाहिजे आणि ह्या भावना मलाच माझ्या प्रोसेसमधून निर्माण करायच्या आहेत… होतं असं की एखादा विषय शिकवताना एखादे उदाहरण रिपीट होऊन येते. माझी मुलगी सुखदा म्हणते (ती सहकारी सुद्धा आहे),” बाबा तुला कंटाळा नाही येत तेच उदाहरण द्यायला…” त्यावर माझे म्हणणे असे असते की प्रत्येकवेळी मी नवीन,ऐकणारे नवीन, शब्दांमागची ऊर्जा नवीन ….अशावेळी त्या उदाहरणांमधल्या नव्या जागा सापडतात… कधी नवेच उदाहरण समोर येते… आपल्या अभ्यास-वाचन-विचारांद्वारे आपल्या मनाचे कोठार जितके भरू तितकी योग्य माहिती योग्यवेळी बाहेर पडते. स्मृतीसाठी सायास लागणे हे मनःपूर्वक अभ्यासाचे लक्षण नव्हे. मिलनोत्सुक सखीसारखी स्मृती तयार हवी जाणीवेच्या दरामध्ये … मग कंटाळा फिरकतही नाही आसपास. वीसवर्षांच्या गॅपनंतर समोर उभ्या राहिलेल्या पेशंटचे सारे संदर्भ अचानक आठवतात. कधीकाळी पाहिलेल्या सिनेमाची दृश्ये, वाचलेल्या कवितेच्या ओळी तोंडात येतात…स्वतःलाच कळत नाही हे कु��े साठून राहिले होते… गेल्या आठवड्यात दमणमध्ये एका प्रशिक्षण कार्यक्रमात साऱ्या भारतातून आलेले कर्मचारी होते. एका होता मध्यप्रदेशातील नेपानगरचा… त्याने नाव घेताक्षणीच मला तिथल्या कागद कारखान्याचा इतिहास, उभारणी त्यातील पंडित नेहरूंच्या संदर्भासहित कशी आठवली कुणास ठाऊक … त्या मुलाला फारच छान वाटले \nअनुभवामध्ये आत्मीयता आली, वेगळे थ्रील निर्माण झाले की कंटाळा जातो. पण प्रत्येक कार्यक्षम माणसाने आराम, विरंगुळा आणि शुद्ध आळस ह्याकडेही पुरेसं लक्ष द्यायला हवं. भारतभर फिरताना प्रवासाचा आनंद घेणे हे फार महत्वाचे आहे माझ्यासाठी. लखनौच्या चौकामध्ये चाट खाणे आणि तिथल्या मार्केटमध्ये खास कापडाची खरेदी करणे हे हवेच. त्याशिवाय तिकडच्या प्रशिक्षणवर्गाचा शिणवटा कसा जाणार. सिक्कीममध्ये कारखान्याच्या मॅनॅजर्सचे ट्रेनींग घेतल्यावर गंगटोकच्या गांधी रस्त्यावर फिरून खास सिक्कीमी जेवण जेवायला हवे. होशियारपूरच्या प्लांटला जाताना पंजाबी ढाब्यावर पनीर आणि लस्सी नाही खाल्ली तर खेप फुकट आणि आंध्रमधल्या काकीनाडा शहरातून परत येताना वायझॅग शहराचे विहंगम दृश्य पहायला तिथल्या पहाडांच्या शिखरावर जायलाच हवं.\nहा झाला सफरी दरम्यानचा विरंगुळा. प्रवासामध्ये पुस्तकांचा साथ जवळ ठेवायचा. रात्रीच्यावेळी लॅपटॉपवर उत्तम चित्रपट पहायचे. त्याचबरोबर भरगच्च कामाच्या दिवसांनंतर एक दिवस घरी आणि कुटुंबाबरोबर असा आखायचा की घड्याळाची पाबंदी झुगारायची. अकरा वाजेपर्यंत अंथरुणात लोळायचं. स्वयंपाकघरात लुडबुड करून एखादा पदार्थ तयार करायचा. जसा प्रवास एन्जॉय करायचा तसाच हा दिवस पण करायचा. आमचे चारजणांचे कुटुंब आहे. आम्ही नियमतपणे बाहेर फिरायला, खायला जातो. आमचे पार्टी-बिर्टीला जाणे फारसे होत नाही. पण जवळच्या मित्रांचा सहवास आणि गप्पा ह्याला प्राधान्य असते.\nदिनांक १ जानेवारी २०१७ ते ३१ मार्च २०१७ ह्या कालावधीतील माझ्या कामाची मी तपशीलवार छाननी करायची ठरवली. इतक्या वर्षामध्ये हा विचार कधी आला नव्हता. ‘आला दिवस की गेला दिवस’ असाच माझा शिरस्ता राहिला आहे. माझ्याकडे प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक तासाचा Data लिहिलेला असतो. एक Disclaimer द्यायला हवे की मला आत्मप्रौढीचा संदेश अजिबात द्यायचा नाही. कामामधील विविधता कंटाळ्याला कशी काबूत ठेवते हे दाखवायचे आ���े. आपल्याला व्यवसायामध्ये लपलेल्या अनेक शक्यता आपण पडताळून पहिल्या तर आपण निरंतन शिकत राहतो. शिकण्याची प्रक्रिया रसपूर्ण असेल तर शीणवटा कमी येतो.\nह्या कालावधीमध्ये एकूण दिवस होते ८९. त्यातील ३७ दिवस होते आय. पी. एच.मध्ये. दिवसाला किमान आठ तास काम करून ओपीडीमध्ये सल्लामार्गदर्शन करायचे. दिवसाला सरासरी ३५ अपॉइंटमेंटस या नात्याने एकूण सत्रे झाली किमान १२९५. एकूण ३२ अन्य कार्यक्रम झाले आणि त्यासाठी दिले ४३ दिवस. म्हणजे कामाचे दिवस झाले ८०. सुट्टीचे दिवस झाले नऊ. म्हणजे साधारण दहा दिवसांनंतर एक सुट्टी.\nदिल्लीपासून चेन्नईपर्यंत दक्षिणोत्तर आणि लखनौपासून जामनगर आणि दमणपर्यंत असा महाराष्ट्राबाहेरचा प्रवास झाला. कोकणामध्ये पेण, नागोठणे, दापोली, वसई ही शहरे, मराठवाड्यातील लातूर, औरंगाबाद तसेच पुणे, नाशिक, वाई, सांगली अशी उर्वरित शहरे पकडली तर मुंबई धरून अकरा शहरांचा प्रवास होतो. औद्योगिकक्षेत्रातील सहा कंपन्यांसाठी एकूण १८ दिवसाचे प्रशिक्षण कार्यक्रम झाले . लोकांसाठीची एकूण व्याख्याने झाली दहा. शाळांसाठीचे कार्यक्रम तीन. व्यसनमुक्तीचे तीन. साहित्यक्षेत्राशी निगडित कार्यक्रम तीन. डॉक्टरांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी चार कार्यक्रम. आय.पी.एच. संस्थेमध्ये दिवसभर प्रशिक्षणवर्ग घेण्याचे एकूण पाच दिवस.\nआता संख्यात्मक भाग बाजूला ठेऊ. कार्यक्रमांमधली लज्जतदार विविधता पाहूया.\nएक जानेवारीचे नवीन वर्ष सुरु झाले तेच कल्याणच्या वेध संमेलनाच्या मुहूर्तावर ( त्या कार्यक्रमाचा ब्लॉग: ‘मी ते आम्ही’ : एक अखंड आवर्तन – संस्कृतीचे) त्यानंतर ८ जानेवारी औरंगाबाद, १४ जानेवारी पेण, आणि २२ जानेवारी लातूर इथे शेकडो विद्यार्थी – पालकांसमोर त्या त्या शहरातले वेध संपन्न झाले. (अधिक माहितीसाठी पहावे www.vedhiph.com किंवा FB-VEDH पान). आजवर एकूण सत्तर वेधच्या माध्यमातून मी सुमारे साडेसहाशे मुलाखती घेतल्या आहेत. फेब्रुवारीच्या १८ आणि १९ तारखेला महाराष्ट्रातील एकूण अकरा शहरातील कार्यकर्त्यांचे दोन दिवसांचे संमेलन नाशिकला आयोजित केले होते. दोन्ही दिवसाला सरासरी सात तासांची विचारमंथन सत्रे होती. एका संध्याकाळी माझ्याबरोबरच्या मुक्त गप्पांची मैफलही झाली.\nजानेवारी महिन्याच्या १५ तारखेला पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहामध्ये, ‘पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना’ या सूत्रावर डॉ.अभय बंग, डॉ. अनिल अवचट आणि मी अश्या तिघांबरोबर विवेक सावंत ह्यांनी दीर्घ संवाद साधला (पहा यू-ट्यूब link – पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना.) ह्या कार्यक्रमावर आधारित पुस्तकही साधना प्रकाशनाने प्रसिध्द केले आहे. १२ मार्चला पुणे वेधतर्फे ‘संपूर्ण शारदा’ ह्या कार्यक्रमामध्ये मी सुमारे अडीच तासाच्या ऐसपैस गप्पा केल्या प्रतिभा रानडे, वीणा गवाणकर आणि उमा कुलकर्णी ह्या तीन जेष्ठ मराठी लेखिकांसोबत. त्यानिमित्ताने ह्या लेखिकांबद्दलचे लिहून आलेले बरेच काही वाचले. काही पुस्तके पुन्हा वाचली. (ह्या कार्यक्रमाचा वृत्तान्त पहा ..\n२७ जानेवारीला वसंत लिमये ह्या मित्राच्या ‘विश्र्वस्त’ ह्या कादंबरीबद्दल प्रकाशन समारंभात मी बोललो. (वृत्तांत यूट्यूब उपलब्ध) आणि ११ फेब्रुवारीला डॉ. संज्योत देशपांडे ह्या मैत्रिणीच्या पुस्तक प्रकाशनामध्ये ‘वियोगातून सावरताना’ ह्या परिसंवादात भाग घेतला.\nदिनांक १२ फेब्रुवारीच्या सकाळी मी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या ‘संघर्ष-सन्मान पुरस्कार’ सोहळ्याचे संयोजन केले. ह्या संयोजनाची माझे विसावे वर्ष अध्यक्ष होत्या डॉ. राणी बंग सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु.र. आणि अॅसीडपीडित मुलींसाठी काम करणारी लक्ष्मी सा ह्या दोघींबरोबर मी गप्पा मारल्या. ११ फेब्रुवारीला मुक्तांगणमध्ये ‘सहचरी’ मेळाव्यामध्ये मी सोनाली कुलकर्णीबरोबर संवाद साधला. आणि त्यानंतर दीड तास व्यसनाधीन मित्राच्या सुमारे सव्वाशे पत्नी-आयांबरोबर शंकासमाधान करत गप्पा मारल्या. सात जानेवारीला संध्याकाळी औरंगाबादला मी मुक्तांगण मित्रांचा पाठपुरवठा मेळावा घेतला.\nऔरंगाबादच्या गायकवाड ग्लोबल स्कूलच्या पालकांसाठी संत तुकाराम नाट्यगृहामध्ये ‘ह्या मुलांशी वागावे तरी कसं’ ह्या विषयावर संवाद झाला. २३ जानेवारीला लातूरच्या ज्ञानप्रकाश शाळेत विद्यार्थ्यांबरोबर दीड तासाचे प्रश्नोत्तर आणि गाणी शिकवण्याचे सत्र झाले. त्या सत्राचे छायाचित्र सोबत आहे. वयम् मासिकाच्या एप्रिल महिन्याच्या अंकांमध्ये वृत्तांतही आहे. आणि मार्चच्या अखेरीस कोकणातल्या दापोलीजवळच्या चिलखलगावी राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर ह्यांच्या शाळेत शिक्षकांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा झाली.\nआय.पी.एच. संस्थेमध्ये माझे शिकवण्याचे कामही सुर�� असते. ४ आणि ५ फेब्रुवारी तसेच ४-५ मार्च असे चार दिवस रोजचे सात तास, विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीचा वर्ग घेतला चाळीस व्यावसायिकांसाठी. माझी मुलगी डॉ. सुखदा ह्याच पद्धतीच्या प्रशिक्षणाचे काम करते. तिच्या दहा इंटर्न विद्यार्थ्यांसाठी मी ‘REBT & Spirituality’ तसेच ‘History of treatment in Mental Health’ अशी दोन दीर्घ सत्रे घेतली. आय.पी.एच. संस्थेमध्ये चालणाऱ्या कौन्सिलिंग स्किल्स कार्यशाळेत मी ‘पालकांसाठीचे समुपदेशन’ ह्या विषयावर सत्र घेतले.\nआय.पी.एच. संस्थेमध्ये मैत्र ही दूरध्वनी सेवा चालवणाऱ्या कार्यकर्त्यांचे शिबीर घेतले, तरुण जिमनॅस्टस् बरोबरचे क्रीडामानसशास्त्र प्रशिक्षण घेतले आणि मुक्तांगणच्या कार्यकर्त्यांबरोबरही चर्चासत्र घेतले.\nया तीन महिन्यांमध्ये विविधस्तरावरील डॉक्टरांचे प्रशिक्षण घेण्याचाही योग आला. दिल्लीमधल्या इंद्रप्रस्थ अपोलो आणि मेदान्त ह्या मोठ्या रुग्णालयातील ICU Teams साठी मी आणि सुखदाने एकेक दिवसाची दोन सत्रे घेतली ‘रुग्णाच्या कुटुंबीयांशी सुसंवाद’ या विषयावर. मुंबईच्या पश्र्चिम उपनगरातील जनरल प्रॅक्टिशनर्ससाठी मी व्यसनमुक्ती उपचारांवर सत्र घेतले. तर जी.एस.मेडिकल म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये प्रथम वर्ष एम.बी.बी.एस.च्या मुलांबरोबर संवाद साधला ‘CCD’ ह्या विषयावर… College Campus Discoveries.\nसात फेब्रुवारीचा संपूर्ण दिवस जवळजवळ नऊ तास मी होतो डिझाइन क्षेत्रातील ‘सेलिका’ नावाच्या कंपनीच्या नेतृत्व करणाऱ्या संघासोबत. प्रभावी नेतृत्वसंबंधातील चर्चा करत होतो. जानेवारी महिन्यात नागोठण्यामध्ये तरुण अभियंत्यांना Behavioral Safety वर प्रशिक्षण देत होतो. मार्च महिन्यात जामनगरमध्ये ह्याच विषयावर कार्यशाळा तर घेतलीच पण रिलायन्स कर्मचाऱ्यांच्या जवळजवळ चारशे पत्नींसाठी महिला दिनाचा कार्यक्रमही केला भावनिक साक्षरतेवर. इंडोकोमधल्या उभरत्या नेतृत्वासाठीच्या GEMच्या ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्र होते ‘Values in 21st Century’ तर सीमेन्समधल्या पुण्याच्या तरुणांसाठी दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे सूत्र होते ‘Me to We’ ह्याच सूत्राभोवतीच्या एकूण तीन बॅचेस घेतल्या अल्केम कंपनीच्या दमण प्लॅन्टमधल्या फार्मसी क्षेत्रातील तरुण अधिकाऱ्यांसाठी. उत्तरप्रदेशात ऐन निवडणुकीच्या काळात होतो बाराबंकीला.तिथल्या रिलायन्स प्लॅन्टमध्ये दोन दिवसांचे विविध कार्यक्रम घेत… प�� त्यातही लखनौच्या भातखंडे संगीत विद्यापीठात एक संध्याकाळ घालवली. श्रुतीताई सडोलीकरांबरोबरच्या चवदार गप्पा आणि भोजनासमवेत. असे अठरा दिवस होते रिलायन्स, सीमेन्स, इंडोको, सॅनोफी, सेलीका आणि अल्केम ह्या कंपन्यांसाठी दिलेले.\nविनोबांच्या जीवनविचारांवर आधारीत एक दीर्घ सादरीकरण मी करतो. वीस जानेवारीला त्याचा प्रयोग झाला वाईमध्ये तर तेवीस जानेवारीला लातूरमध्ये. (त्या संदर्भात सविस्तर लवकरच) सहा फेब्रुवारीला मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयात स्मृतिव्याख्यान होते ‘Magic of Empathy’ ह्या विषयावर. नाशिकच्या वाघ मेमोरियल व्याख्यानात बोललो ‘मन वढाय वढाय’ ह्या विषयावर तर विरारजवळच्या नंदारवाल इथे फादर डिब्रीटो आणि सातशे रसिकांसमोर उलघडले ‘शरीर मनाचे नाते’. सांगलीमध्ये तुडुंब भरलेल्या भावे नाट्यगृहामध्ये डॉ. कुलकर्णी स्मृती व्याख्यान झाले ‘रहस्य माणुसकीचे भविष्य माणुसकीचे’ ह्याविषयावर; तर दापोलीला झाल्या ‘बहुरंगी गप्पा’. औरंगाबादला पालकत्वावर बोललो तर पुण्याला MKCLच्या कार्यालयात झालेल्या शिबिरामध्ये ‘अॅप्टीट्युड टेस्टींग’ या विषयावर.\nहा आढावा घेताना अनेक गोष्टी लक्षात आल्या. संवादाची शैली, विषयांची विविधता, प्रेक्षकांची विविधता ह्यातले वेगळेपण जितके जास्त तितका कंटाळा कमी. संवादाची स्थळे आणि वातावरण ह्यातली विविधताही महत्वाची. म्हणजे कशातही रुटीनपणा नाही. प्रत्येक नवा विषय, नवा संवाद मला अधिक अंतर्मुख करतो… नवीन विचार शोधण्याची प्रेरणा देतो. विचार नेहमीचा असला तरी मांडणी वेगळी करण्यासाठी प्रवृत्त करतो.\nकंटाळा टाळायचा तर प्रत्येक क्षण ‘Here & Now’ ह्या न्यायाने अनुभवायला हवा. म्हणजेच त्या क्षणाबरोबरची तन्मयता, एकाग्रता जितकी जास्त तितका कंटाळा कमी. मग ते ओपीडीतले कन्सल्टे शन असो की जाहीर भाषण. असे असले तर आपली उत्कटता समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असावी. रांगेने सहा भाषणांमध्ये असा अनुभव आला की माझा शेवटचा शब्द वातावरणात विरल्यावर निमिषार्धाची शांतता होती. आणि टाळ्या वाजवताना समोरचा समुदाय उभा राहिला आणि प्रतिसाद देऊ लागला.. त्यातील उस्फुर्तता ‘ह्या हृदयीचे ते हृदयी घातले’ अशा जातकुळीची असली पाहिजे.\nप्रत्येक ज्ञानशाखेच्या पोटामध्ये अनंत शक्यता दडलेल्या असतात. त्या त्या शाखेतील व्यावसायिकाने रूढीने बनवलेल��या चौकटीपासून स्वतःची मुक्तता करून घेणे खूप महत्वाचे आहे. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील रंगछटा शोधताना माझा प्रवास तर रंगतदार झाला आहेच पण कंटाळाही दूर पळाला आहे…….\n‘मी ते आम्ही’ : एक अखंड आवर्तन – संस्कृतीचे\nनव्या वर्षाची सुरुवात माझ्यासाठी फारच आगळी झाली . . . १/१/२०१७. दुपारी चार ते रात्री दहा असे सहा तास ‘ME TO WE’ अर्थात ‘मी ते आम्ही’ या सूत्राभोवती गुंफलेली ‘वेध’ परिषदेची शोधयात्रा . . . त्या गलबताचा व्यासपीठावरचा सुकाणू माझ्या हाती . . . समोर बसलेले शेकडो ‘WE’ म्हणजे विद्यार्थी आणि पालक. स्थळ होते, अत्रे रंगमंदिर, कल्याण\nकल्याणच्या टीमने रंगमंचाची नेटकी सजावट केलेली. अनेक हातांचा आकृतिबंध दाखवणारा बॅकड्रॉप . . . त्यातील केंद्रस्थानी असलेल्या हाताची वळलेली मूठ . . . मानवाच्या उत्क्रांतीमध्ये जेव्हा ‘अंगठा’ वेगळा निघाला पंजाच्या इतर बोटांपासून तेव्हाच मूठ ‘वळली’ जाऊ लागली . . . मोठाच टप्पा होता हा . . . ‘अंगठा’ मोकळा झाला, त्याच्या फिरण्यामुळे (Rotation) अनेक तऱ्हेच्या पकडी (Grips) वापरता येऊ लागल्या. आणि मानवाने हत्यारे, साधने, उपकरणे बनवायच्या प्रवासाला सुरुवात केली . . . असे म्हणता येईल की त्यामुळे ‘तंत्रज्ञान’ ही शाखा तयार झाली. साधने हाती येऊ लागली तसा वापरणाऱ्याचा आत्मविश्वास उंचावला. ‘मी’ च्या प्रेरणेला एक नवा आयाम मिळाला.\n‘वानराचा’ ‘नर’ बनण्याआधीसुद्धा ‘मी’ आणि ‘आम्ही’ हे दोन परस्परावलंबी प्रवाह माणसामध्ये होते. निसर्गाच्या समोर त्या वानराचे साधनविरहित जगणे खूप कठीण होते. जगण्याची शाश्वती वाढवायची तर एकत्र रहाणे, टोळी करून रहाणे गरजेचे होते. म्हणजे एका ‘मी’च्या असमर्थतेतून ‘आम्ही’चा प्रवाह अपरिहार्य बनत होता. साधने बनवण्याच्या प्रक्रियेने पुढच्या काळात भरारी घेतली तरी ‘गॅजेट्स’चा जन्म झाला गेल्या चार शतकांमध्ये . . . आज फळ तर प्रत्येक व्यक्तीचा म्हणजे ‘मी’ चा दिनक्रम असंख्य ‘व्यक्तीगत’ गॅजेट्सभोवती फिरतो आहे . . . ही सगळी साधने-उपकरणे-सुखयुक्त यंत्रे कोण चालवतो . . . अर्थात ‘मी’ . . . चालक ‘मी’ . . . मालक ‘मी’ . . . माझ्याकडे असावीत ‘सर्वात आधुनिक साधने’ . . . कारण त्यातच आहे ‘माझ्या’ सामर्थ्याचा प्रत्यय\n‘माझे’ अस्तित्व अधिक ठसठशीत करायचे ही उर्मि तर आदीम काळापासून होतीच. पण माझ्याबरोबर इतरांचे हित पहाणे ही अपरिहार्यताही तितकीच खोलपण��� उमटली जायची. वाढणारी कार्यशक्ती, साधनसुलभता यामुळे एकविसाव्या शतकात हा दुवा काहीसा खिळखिळा होऊ लागला आहे.\nपारंपरिक शहाणपणाचे उदाहरण देताना ‘वेध’च्या पहिल्या सत्रात गप्पा मारणारे दीपक घैसास म्हणाले, “आदिवासी समाजामध्ये फिरताना एक गोष्ट कळली . . . बासरी करण्यासाठी बांबू तोडायचा तर ज्या तिथीच्या शेवटी ‘मी’ येतो तेव्हा आम्ही तोडत नाही . . . पंचमी, सप्तमी, नवमी . . . एक माणूस म्हणाला . . . कारण त्या दिवशी तोडलेल्या बांबूमध्ये ‘मी . . .मी’ जास्त भरलेला असतो . . . सूर नीट लागत नाही” कदाचित बांबूची वारेमाप तोड होऊ नये ह्यासाठी घातलेले पथ्य असेल . . . पण त्यातला विचार पहा . . . वाद्यसुद्धा होते समूहाबरोबरच्या अभिव्यक्तीसाठी . . . जरी वाजवणारी होती ती व्यक्ती\n‘स्वतःची अक्कल’ आणि ‘सर्वांची अक्कल’ ही बेरीज नसून गुणाकार आहे हे समजून घेतल्याशिवाय ‘मी’ आणि ‘आम्ही’ ह्या दोघांनाही एकमेकाचे महत्व कळणार नाही. दीपक सांगत होता. त्याने गणपती आणि कार्तिकेयाची गोष्ट सांगितली . . . पृथ्वीप्रदक्षिणेची. तो म्हणाला की, कार्तिकेयाने पहिले ते वास्तवातले जग . . . The Real Word . . . गणपतीने पहिले . . . माझे जग . . . My world . . . आपण सर्वानी जर आपापली वैयक्तीक विश्वे समजून घेतली तर वास्तवातल्या जगाचा सामना करणे किती सोपे होईल.\nहे ‘समजून घेणे’ . . . ही आस्था . . . Empathy हाच पूल आहे ‘मी’ आणि ‘आम्ही’ ह्या दोहोंमधला. दुसऱ्या सत्रामध्ये आलेल्या श्रमिकसंघटक मुक्ताताई मनोहर सांगत होत्या. पुणे महानगरपालिकेतल्या सफाई कामगारांच्या संघटनेतील स्त्री-पुरुष कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते. वैशाली ही संडास साफ करणारी मेहतर . . . आपल्या कामाचे वर्णन करताना तिचा घसा दाटला . . . पाणी ओघळू लागले डोळ्यातून . . . त्या घाणेरड्या वासामध्ये आठआठ तास काम करणे . . . किती भयानक . . . आणि मैला वाहणाऱ्या व्यक्तीला लोक बहिष्क्रुत करणार. खरे तर त्या मैल्याची मालकी कोणाची . . . आणि मैला वाहणाऱ्या व्यक्तीला लोक बहिष्क्रुत करणार. खरे तर त्या मैल्याची मालकी कोणाची “माझ्या संघटनेमुळे मला वाचा फुटली” वैशाली म्हणाली. आज ती कॉम्प्युटर शिकली आहे. संघटनेचे काम करते. ‘उंच माझा झोका’ पुरस्कार मिळाला तिला. ह्या गटामध्ये एम.ए. आणि एम.एस.डब्ल्यू झालेला ‘झाडूवाला’ कार्यकर्ता होता. पतीनिधनानंतर रस्ते साफ करण्याच्या कामावर लागलेली अर्चना ग्रॅज्युएशनच्या उंबरठ्यावर होती . . . ‘आम्ही’च्या साथीने ‘मी’ची प्रगती होत होती. ह्या सर्वानी म्हटली विंदा करंदीकरांची कविता.\nही कविता याआधी मी वाचली होती. पण त्या क्षणी कविता जिवंत झाली होती. श्रमिकांच्या तोंडातून येत होती.\nनिर्मितीच्या प्रक्रियेचे सर्वकालीक तत्व आहे ‘परंगुह्य’ म्हणजे दुसऱ्याचे गूढ समजून घेणे . . . गुपित आपलेसे करणे . . . दुसऱ्याच्या मनाच्या गुहेत डोकावून त्याच्या भावना समजून घेणे . . . ह्या आस्थेमधूनच; Empathy मधूनच ‘स्वातंत्र्या’चा खरा अर्थ गवसेल . . . समष्टीचा विचार आला की कर्त्याचा ‘मी मी’ पणा, त्याचा अहंकार गळून जातो. आणि अहंकार गेला की विराट सृष्टीमधल्या, ‘विश्वाकार’ मीबरोबरचा संवाद सुरु होतो.\nकोकणात रहाणारे दिलीपदादा कुलकर्णी निसर्गाबरोबर जगतात. त्यांच्या कृतीमतीमध्ये पर्यावरणाची सजगता आहे. ते आणि त्यांचे कुटुंब गेली चोवीस वर्षे जीवनशैलीचे प्रयोग करते. ”संयमित उपभोगातून रसिकता जिवंत ठेवत जगण्याचा प्रयोग” हे दिलीपदादांचे शब्द. दहा वर्षांपूर्वी त्यांनी घरातला गॅस सिलींडर परत दिला. वीजेचे बील दरमहा दोन युनीट . . . त्यांच्यामते ‘कचरा’ म्हणजे ‘विघटन करण्यासाठी थांबलेला पदार्थ’ . . . त्यातही ते संसाधन म्हणजे Resource पहातात. बसच्या तिकिटाचीही पाठची बाजू लिखाणाला वापरतात. सायकलशिवायचे वाहन स्थानिक फिरण्यासाठी वापरत नाहीत. ‘अप्रमाण पर्यावरणीय किंमत’ असल्याने त्यांनी विमानातून फिरण्याचेही थांबवले अनेक वर्षांपूर्वी . . . त्यांच्या ह्या ‘वेडे’पणाचा स्पर्श जरी आमच्या काही सवयीना झाला तर आम्ही संकुचित ‘मी’ मधून बाहेर पडू शकू.\nह्या सत्रानंतर गप्पा मारायला आले नाशिकचे डॉ. भरत केळकर. नाशिकमध्ये अस्थिरोगतज्ञ् म्हणून छान प्रॅक्टिस . . . उत्तम हॉस्पीटल . . . प्रेमळ कुटुंब . . . १९९९ सालचे नोबेल शांती पारितोषिक मिळालेल्या ‘डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ ह्या संघटनेची माहिती भरतला कळली. ही संस्था जगामधल्या मानवनिर्मित आणि निसर्गातल्या आपत्तींशी लढण्यासाठी तातडीची वैद्यकीय मदत देते. जेथे रेडक्रॉस आणि यूनोसुद्धा पोहोचत नाहीत अशा यादवीसदृश परिस्थितीतही काम करते. डॉ. भरतने गेल्या दोन वर्षांमध्ये सिरीया आणि येमेनच्या युद्धभूमीवर जाऊन अक्षरश: बॉम्ब हल्ल्याच्या छायेखाली काम केले . . . अर्थातच संपूर्णपणे निःशुल्क . . . भरत हा माझा मेडीकल कॉलेजातला जि���लग तर दीपक घैसास माझा शाळेतला वर्गमित्र . . . वेधच्या व्यासपीठावरून मित्रांशी गप्पा . . . “ज्या व्यक्तीला आपण आयुष्यात कधी भेटणारही नाही त्या व्यक्तीच्या जगण्याला योग्य वेळी योग्य मदत केल्याचे समाधान खूप वेगळे असते” शांत स्वरात भरत त्याची परंगुहय ओळखण्याची पद्धत सांगत होता. . . अनेक गैरसोयींमध्ये, स्वतःच्या जिवाच्या भीतीवर मात करत सुरुंगांची शिकार झालेल्या कोवळ्या मुलांवर शस्त्रक्रिया करायच्या . . . घुसलेल्या गोळ्यांच्या भयानक जखमा ट्रिट करायच्या . . . “ही माणसे कोणत्या पक्षाची . . . सरकारी की आयसिसची. . . त्या क्षणी तो फक्त जगू पहाणारा माणूस . . . कधी समोर असायची निष्पाप मुले . . . कधी वृद्ध . . . कधी स्त्रिया . . .” भरत बोलत होता आणि दाखवत होता त्याच्या प्रवासाची छायाचित्रे आणि चित्रफिती . . . सारे प्रेक्षागृह विलक्षण शांत . . .\nकुणी निर्माण केले हे सारे भेद . . . ह्या सरहद्दी . . . ह्या रक्तरंजीत सीमारेषा . . . ह्या पृथ्वीचे हे असे तुकडे . . . भेदांनी व्यापलेले . . . भेगांनी रक्ताळलेले . . . ” आओ लकिरे मिटा दे . . . ” रंगमंचावरून विनय-चारुलचे भेदक सूर भरतने सांगितलेल्या अनुभवावरची त्यांची प्रतिक्रिया गाण्यातून देत होते . . .\nविनय-चारुल हे अहमदाबादचे जोडपे. विनय इंजिनीयर तर चारूल आर्किटेक्ट . . . आयआयएम अहमदाबाद ह्या संस्थेत भेटले. . . त्यातून तयार झाली एक शोधयात्रा . . . The University of Invisible India चा अभ्यासक्रम. तुमच्यामाझ्या रुटीन आयुष्यात ज्यांची गणती नाही अशा अनेक मानवसमूहांचा अभ्यास ह्या दोघांनी केला. धनगर, उंटांचे कळप राखणारे, पारंपारीक मीठागर कामगार असे अनेक गट . . . जातीय दंगलीनंतर ह्या दोघांना वाटले की परिवर्तनाचा आवाज संगीतातून उठवायला हवा . . . त्यातून जन्म झाला गीतांच्या कार्यक्रमाचा . . . दोघेही व्यावसायिक गायक नाहीत . . . पण जबरदस्त आवाज . . . विनयच्या हातात डफ आणि चारूलच्या हातात घुंगरू . . . दोघे जण उभे राहून सुरु करतात . . . भारतभरच्या ‘आम्ही’ना संबोधतात . . . असे शेकडो ‘stand up shows’ करत खेडोपाडी जातात. गुजराथमधल्या प्राथमिक शिक्षकाला जे वेतन मिळते त्या रकमेमध्ये घर चालवण्याची जीवनशैली त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारली आहे. त्यांच्या संवादातून त्यांच्या कार्याचे स्वरूप स्पष्ट झाल्यावर ह्या ‘वेध’ परिषदेची सांगता त्यांच्या ‘इन्सान है हम . . . न हिंदु न मुसलमान’ ह्या गीताच्या समूहगाण्याने झाली. सारे प्रेक्षक त्यात सहभागी झाले. (लोकनाद ह्या साईटवर जाऊन ही गाणी जरूर ऐका अथवा यू-ट्यूबवर पहा)\n‘असमर्थांच्या असहाय्यतेमधून’ एकेकाळी ‘आम्ही’ची प्रेरणा अपरिहार्य होती खरी. पण आज ‘समर्थांचे सहकार्य’ ही प्रेरणा असली पाहिजे ‘आम्ही’च्या तत्वामागे. ‘समर्थ’ मधले सामर्थ्य भौतिक आणि तांत्रिक नव्हे तर स्वतःबरोबरच् दुसऱ्याच्या भावना आदरपूर्वक समजून घेण्याचे . . . स्वतःच्या ज्ञानाचा अभिमान असावा तसेच विस्तारणाऱ्या ज्ञानसंभाराला पेलायचे तर दुसऱ्या ज्ञानशाखांच्या सहकार्याचा Multidisciplinary approach हवा ह्याची अनेक उदाहरणे देता येतील. व्यक्तीचे वैशिष्ट्य टिकले पाहिजे पण त्याच्या क्षमतांचे मीलन इतर अनेकांच्या क्षमतांबरोबर झाले पाहिजे.\nदहशतवाद असो, चंगळवाद असो की संकुचित गटाचे कट्टरपंथी विचार असोत आज सदभावनेवर एकत्रीत होऊन ‘आम्ही’ला विधायक (Constructive) आणि निर्धारपूर्ण (Assertive) होण्याची गरज आहे . . . सदभावना म्हटली की ती लेचीपेची आणि मिळमिळीत असायला हवी हा आपला गैरसमज आहे.\nकल्याणच्या वेध व्यवसायपरिषदेच्या ‘Me to We’ सूत्रामागचा आशय ह्या पाच संवादसत्रांनी असा जिवंत केला. माझी निरीक्षणे रंगमंचावरून नोंदवताना मी विद्यार्थी-पालकांना म्हणालो, आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये भर असतो वैयक्तीक गुणवत्तेवर. स्पर्धापरीक्षेतल्या क्रमांकांची यादी वर्तमानपत्रांपासून, बसेसच्या पाठीवरच्या जाहिरातींपर्यंत झळकत असते . . . बक्षीसेही अधिकतर वैयक्तीक . . . मेरीट लिस्ट, टक्केवारी, ऍडमिशन्स . . . सगळीकडे मी-मी . . . आणि करीयरमध्ये आलात की कॉर्पोरेट मॅनेजमेंट शिबीरे घेतात ‘Team – Building’ ह्या विषयावर. मोठे पैसे खर्च करून मॅनेजर्स जातात ‘outbound courses’ करण्यासाठी. एकत्र रहाण्याचे ‘प्रशिक्षण’ घेण्यासाठी . . . ते सोडा, घरातले सर्व सदस्य दिवसातील किती मिनीटे एकमेकांना ‘आम्ही’चे फिलिंग देतात . . . आणि समाजामध्ये सुद्धा आणीबाणीचे आव्हान येईपर्यंत ‘आम्ही एकशेपाच’ ही महाभारतातली भावना कुठे लपून असते . . . ते सोडा, घरातले सर्व सदस्य दिवसातील किती मिनीटे एकमेकांना ‘आम्ही’चे फिलिंग देतात . . . आणि समाजामध्ये सुद्धा आणीबाणीचे आव्हान येईपर्यंत ‘आम्ही एकशेपाच’ ही महाभारतातली भावना कुठे लपून असते . . . असे प्रश्न आणि त्यावरच्या उत्तराच्या दिशा शोधण्यासाठीच ‘वेध’ सारखी व्यासपीठे मदत करत असतात.\nअपेक्षाच ��ेवल्या नाहीत तर अपेक्षाभंगाचे दुःख होणार नाही असे एक सावधगिरीचे वाक्य आपण मनात घोकतो. पण अपेक्षा ठेवल्या नाहीत तर पूर्तीचे समाधानही दसपट वाढते हे काही लक्षात घेत नाही . . . असाच एक सुखद अनुभव आला यंदाच्या परभणीच्या ‘वेध‘ व्यवसाय प्रबोधन परिषदेच्या दुसऱ्या आवर्तनामध्ये. परभणीचे नायक सर हे तिथल्या एका शाळेचे मुख्याधापक . . . गतीमंद, मतीमंद मुलांसाठीच्या खास शाळेत ते काम करतात. पाच-सहा वर्षांपूर्वी ते ‘वेध‘ चळवळीच्या संपर्कात आले आणि ते स्वतः, त्यांच्या पत्नी रेखावाहिनी, मुलगी विशाखा आणि मुलगा विजय असे नेमाने सर्व शहरातल्या वेधला येऊ लागले. त्यांनी परभणीमध्ये समविचारी मंडळींचा गट तयार केला. त्या सर्वांचे प्रशिक्षण आय.पी.एच. संस्थेमध्ये झाले. आणि गतवर्षी पहिल्यांदा ‘वेध’चे आयोजन परभणी शहरामध्ये झाले. . . . त्यानंतर आयोजनातील चुका, कमतरता ह्यांचा एक लेखाजोखा झाला आणि परभणी वेध टीमने मला आश्वासन दिले की पुढल्या वर्षी ह्या साऱ्या त्रुटी टाळल्या जातील.\nत्याप्रमाणे यंदाच्या ‘देणं समाजाचं’ ह्या सूत्रासंदर्भातली आखणी सुरु झाली. गेल्या आठवड्यात ‘वेध‘च्या निमित्त्ताने नायक सरांच्या घरी तर त्यांनी तयार केलेले व्यासपीठाचे ३-D मॉडेल पहिले. प्रत्येक फ्लॅट कसा लावायचा, त्यावर फ्लेक्स कसे लावायचे, व्यासपीठावरचे फर्निचर ह्या साऱ्याचे सुरेख मॉडेल . . . गंमत म्हणजे व्यासपीठही अगदी तसेच सजले. सरांचा मुलगा विजय, ‘वेध’च्या सचिन गांवकर सोबत नेमाने ठाणे-पुणे वेधला तांत्रिक बाबी शिकण्यासाठी असतो. त्याचा परिणाम म्हणून LED चे स्क्रीन, उत्तम प्रकाशयोजना, तीन कॅमेरे आणि उत्तम ध्वनीव्यवस्था झालेली होती. . . खुद्द सचिन गांवकर सुद्धा परभणीला सोबत होताच . . .\nगतवर्षीप्रमाणेच साडेसातशे-आठशेचे प्रेक्षागृह खचाखच भरले. पालक आणि विद्यार्थी तर होतेच . . . शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण आठ तासांमध्ये प्रत्येक जण स्वतःच्या आधी ठरवून दिलेल्या आसनावरच बसला. आठ तासांमध्ये एकदाही प्रेक्षागृहातून मोबाईल वाजला नाही. सत्र सुरु असताना एकाही व्यक्तीने जागा सोडली नाही. . . ही रोमहर्षक शिस्त तर होतीच पण सारा समुदाय प्रत्येक सत्राच्या बारीक-सारीक ‘जागां’ना दाद देत होता. . . रेणूताई गावस्कर, अनुराधाताई प्रभुदेसाई (लक्ष्य फाऊंडेशन) ह्यांच्या सत्रामध्ये त��� मी असा अनुभव घेतला की वक्त्यांच्या डोळ्यात पाणी आणि स्टेजवरच्या प्रकाशाच्या प्रेक्षागृहात फाकलेल्या उजेडात मला शेकडो डोळ्यांच्या ओलसर कडा दिसत होत्या. . .\nगेवराईच्या संतोष गर्जेने त्याचे अनाथ मुलांसाठीची ‘बालग्राम’ कसे उभारले त्याची कथा सांगितली. त्याचे सत्र संपले तेव्हा सायंकाळचे सहा वाजून गेले होते. पण प्रेक्षागृहात चूळबूळ नव्हती. कार्यक्रम संपल्यावर लोक अगदी Reluctantly बाहेर पडले.\nसंतोषच्या आधीचे सत्र होते अनुराधाताईंचे . . . बॅंकेतली एक अधिकारी टूरीस्ट म्हणून कारगीरला जाते आणि तिला ध्येय मिळते जवान आणि जनता ह्या दोघांमधला दुवा बनण्याचे . . . हा सारा प्रवास इतक्या मोकळेपणी मांडला त्यांनी. . . असेच मनस्पर्शी सत्र झाले रेणुताई गावस्करांचे. २०१५ साली झालेल्या ठाणे वेधमध्ये मी त्यांची मुलाखत घेतली होती. . . पण ह्या गप्पा त्या सत्रापेक्षा खूपच वेगळ्या ठरल्या . . . त्याआधी होता सायकल वरून १४००० किमीची भारतयात्रा करणारा ‘वेध’चा कार्यकर्ता सचिन गांवकर. खरे तर त्याच्या सत्राने पूर्ण दिवसाला एक भावनिक बेस दिला. स्वतःच्या पलीकडे पाहिल्याशिवाय ‘खरे साफल्य’ मिळत नाही असे सांगणारा.\nपूर्ण दिवसाला वैचारीक पाय देण्याचे काम केले प्रारंभीच्या सत्रातल्या राहुल रेखावार ह्या तरुण IAS अधिकाऱ्याने. परभणीच्या नगरपालिकेचा आयुक्त म्हणून काम पहाणारा राहुल मराठवाड्याच्या मातीतला. स्वतःच्या विचार-भावना-वर्तनाचा प्रवास त्याने प्रांजळपणे, साध्या शब्दांमध्ये इतका प्रभावीपणे मांडला कि बस्. . . . त्यामुळे दिवस उत्तरोत्तर चढत, रंगत गेला.\nपरभणीच्या बाल विद्या मंदीर प्रशालेचा संगीतगट विलक्षण सूरीला होता. ‘वेध’ची गाणी त्यांनी अतिशय दमदारपणे उभी केली होती. काही ठिकाणी आलापी, सरगमची अतिशय मनोद्न्य भर घातली होती. ‘वेध’ची गाणी मी लिहितो आणि त्यांना चाल देतो ही गोष्ट मी सहसा जाहीर करत नाही . . . पण ह्यावेळी अनुराधाताईंनीच त्यांच्या सत्राआधीच्या ‘नीलगगन’ हरीत धरा’ ह्या देश्प्रेमावर आधारीत गाण्यानंतर ही गोष्ट प्रेक्षकांना सांगून टाकली. . . वेधला येणाऱ्या प्रत्येकाच्या हातात गाण्यांची पुस्तिका असते. त्यातही माझे नाव छापलेले नसते. . . . असे होताहोता माझ्याकडून चक्क ३४ गाणी लिहिली गेली आणि त्यांना चालही दिली गेली . . . तर ह्या संगीतसंचामुळे वेधच्या एकूण कार्य���्रमाच्या रंगतीमध्ये खूपच भर पडली.\nसंध्याकाळी कार्यक्रमाची सांगता झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानी थकवा होता. ह्या वर्षी त्यांना निधी जमवण्यासाठी गतवर्षीपेक्षा जास्त प्रयास करावे लागले. पण तरीही त्या आघाडीवरही ते यशस्वी ठरले.\nअशाप्रकारे ‘वेध‘च्या सर्वच केंद्रांच्या दृष्टीने, परभणीच्या कार्यकर्त्यांनी एक उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. समाजाचा व्यापक सहभाग हे वेध उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे . . . गतवर्षी कल्याण वेधमध्ये स्थानिक निवडणुकांमुळे स्पॉन्सरशिपस आणि देणग्या मिळत नव्हत्या तर ‘चिंतन क्लासेस’च्या माजी विद्यार्थ्यांनी (जे वेध अनुभवत मोठे झाले) एकत्र येऊन स्वकमाईतून चक्क पावणेदोन लाख रुपये उभे केले होते. . . ‘वेध‘चा उपक्रम त्या त्या शहराचा होणे खूप गरजेचे आहे . . . तो जर आयोजन करणारे गट, संस्था, व्यक्ती, ह्यांच्यापुरता मर्यादित राहिला तर त्यांच्या उत्साहानुसार उपक्रमाचे सातत्य वरखाली होते.\nपरभणी वेधच्या कार्यकर्त्यांना भक्कम आधार असतो पुणे वेधच्या पळशीकर सरांचा आणि लातूर वेधच्या धनंजय कुलकर्णीचा. हे दोघेही यंदाच्या परभणी वेधला उपस्थित राहू शकले नाहीत. म्हणून दुसऱ्या दिवशी ठाण्याला घरी आल्याआल्या मी पळशीकर सरांना फोन केला. त्यांना सारे सविस्तर रिपोर्टींग केले. तर ते म्हणाले, “थोडक्यात अदभूतच घडला यंदाचा परभणी वेध\nयेत्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस एकूण दहा शहरांमध्ये वेधचे वार्षिक आवर्तन पूर्ण होईल तेव्हा माझ्याकडून एकूण सत्तर वेधचे सारथ्य घडलेले असेल . . . सत्तर वेध . . . सुमारे ५५० संवादसत्रे . . . २५ वर्षे . . . सलग आणि सतत . . . हेही अदभूतच की\nशुभंकर : पापण्यांमागचे पाणी आणि आभाळाएवढं मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A5%80", "date_download": "2018-11-21T19:39:27Z", "digest": "sha1:GG2HJOBCPFPTKMUUIQGKMH5CZXXJODJD", "length": 3621, "nlines": 102, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुर��्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-monitor-market-while-taking-watermelon-production-5118", "date_download": "2018-11-21T21:08:58Z", "digest": "sha1:ZHDFMFXZ4S3KZDRTN7HAKUUILNM2XQSJ", "length": 14499, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Monitor the market while taking watermelon production | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nटरबूज उत्पादन घेताना बाजारपेठेचे निरीक्षण करावे\nटरबूज उत्पादन घेताना बाजारपेठेचे निरीक्षण करावे\nरविवार, 21 जानेवारी 2018\nवाशीम : टरबूज हे पीक शेतकऱ्यांना कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे अाहे. मात्र त्याची विक्री करताना वेळोवेळी बाजारपेठेचे निरीक्षण केले पाहिजे, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. अार. एल. काळे यांनी व्यक्त केले.\nवाशीम : टरबूज हे पीक शेतकऱ्यांना कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे अाहे. मात्र त्याची विक्री करताना वेळोवेळी बाजारपेठेचे निरीक्षण केले पाहिजे, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. अार. एल. काळे यांनी व्यक्त केले.\nकरडा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करडा येथे टरबूज लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण घेण्यात अाले. या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. मार्गदर्शक म्हणून उद्यानविद्या विषय विशेषज्ञ निवृत्ती पाटील, संदीप पाटील उपस्थित होते.निवृत्ती पाटील यांनी टरबूज लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध तांत्रिक विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामध्ये जमिनीची निवड, विविध सुधारित टरबुजाचे वाण, ठिबक संचाचा वापर, विद्राव्य खतांचा वापर, लागवड पद्धतीत प्रो स्ट्रे पद्धतीने टरबुजाची रोपे तयार करून पुनर्लागवड करणे, मल्चिंग पेपरचा वापर करून तण नियंत्रण व पाण्याची बचत करणे, रोग कीड नियंत्रणासाठी चिकट सापळे कामगंध सापळ्यांचा वापर, रासायनिक व सेंद्रिय खतांचा समतोल वापर करून जमिनीचे आरोग्य सुधारणे व विक्री पद्धतीत स्वतः सहभाग घेऊन शेतकरी जास्त नफा मिळवू शकतो, असे सांगितले.\nसंदीप पाटील यांनी टरबुजाचे वाण, बुरशीनाशके, संजीवके, कीटकनाशके यांच�� कार्यक्षम वापर, रोग-किडीचे नियंत्रण व उपाय, तसेच येणाऱ्या हंगामातील विविध रोग व किडीविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर थोरात यांनी केले, तर आभार भुजंगराव देशमुख यांनी मानले.\nवाशीम उत्पन्न संदीप पाटील खत fertiliser तण weed\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nवर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...\nधुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nमराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nवनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.abacre.com/retailpointofsale/mr/index.htm", "date_download": "2018-11-21T20:32:33Z", "digest": "sha1:3FCUBX3O3GKPEB6SELTFYCIWUVMUZOJO", "length": 9695, "nlines": 52, "source_domain": "www.abacre.com", "title": " Abacre विक्री (POS) रिटेल पॉइंट - मुखपृष्ठ", "raw_content": "आम्ही आमच्या स्मार्ट सॉफ्टवेअर करून आपले मेंदू मोकळी होईल\nAbacre विक्रीची रिटेल पॉइंट\nRSS फीड करण्यासाठी Subsribe\nआमच्यासोबत व्यवसायिक संलग्न आणि आमच्या साइटवर एक साधी दुवा करून पुनर्विक्रीसाठी ते 5% मिळवा\nAbacre विक्रीची रिटेल पॉइंट (पीओएस)\nपुढच्या पिढीला किरकोळ व्यवस्थापन सॉफ्टवेअर संपूर्ण नियंत्रण साध्य\n(पूर्ण वैशिष्ट्यीकृत 30-दिवसांची चाचणी आवृत्ती डाऊनलोड करा 6.94 एमबी)\nप्रमुख वैशिष्ट्ये यादी पहा\nमानक वि व्यावसायिक परवाने वि लाइट मॅट्रिक्स वैशिष्ट्य\nटॉप 10 कारणे विकत Abacre विक्रीची रिटेल पॉइंट\n/ व्हिस्टा / 2008 / विंडोज 7/8 विंडोज XP / 2003 रोजी उत्तम प्रकारे कार्य करते.\nAbacre विक्री रिटेल पॉइंट Windows साठी किरकोळ व्यवस्थापन सॉफ्टवेअर एक नवीन पिढी आहे. आदेश, बिलिंग, खरेदी, यादी आणि कामगार व्यवस्थापन घेत: हे किरकोळ संपूर्ण समाधान आहे. वापरकर्ता इंटरफेस काळजीपूर्वक उच्च गती एक ग्राहकांच्या आदेशाची इनपुट आणि सामान्य चूक प्रतिबंध करीता अनुकूल केले जाते. हे एकाधिक संगणकांवर वापरून डिझाइन, आणि विश्वसनीय आणि सुरक्षित अधिकृतता पातळी समाविष्टीत आहे.\nहे सर्व सामान्यतः वापरले हार्डवेअर कार्य करते: स्पर्श स्क्रीन, पीओएस प्रिंटर, ओळ दाखवतो (पोल), रोख भरणे आणि बारकोड वाचक (बार कोड ���्कॅनर). क्लायंट बिलाचे मांडणी ऐच्छिक करता येऊ शकते, आणि कार्यक्रम कोणत्याही चलने, कर, आणि नंबर स्वरूप करीता सेट अप केले जाऊ शकते. पेमेंट रोख, क्रेडिट कार्ड, किंवा धनादेश स्वीकारला जाऊ शकते.\nव्यवस्थापक साठी, किरकोळ ऑपरेशन संपूर्ण चित्र दाखवते की अहवाल एक श्रीमंत संच आहे: दिलेल्या कालावधीत करून विक्री, हात यादी, सर्वात सक्रिय कर्मचारी, देयक पद्धती, आणि स्वयंचलित कर गणिते उच्च भार, झेड-आउट, तास.\nसंपूर्ण किरकोळ व्यवस्थापन प्रक्रिया मानकीकरणावर करून, सॉफ्टवेअर मूलत: आपला उलाढाल आणि नफा मार्जिन सुधारणा आपले कर्मचारी 'वेळ आणि ऊर्जा उत्तम वापर करते.\nहे स्थापित सोपे आणि वापरण्यास सोपा आहे. अतिशय स्वस्त परवाना हे सॉफ्टवेअर एकाधिक Checkout लेन सह मोठ्या रिटेल चेन लहान एकमेव संगणक किरकोळ दुकानातून कोणतेही पर्यावरण वापरले करण्यास परवानगी देतो.\n(पूर्ण वैशिष्ट्यीकृत 30-दिवसांची चाचणी आवृत्ती डाऊनलोड करा 6.94 एमबी)\nप्रमुख वैशिष्ट्ये यादी पहा\nमानक वि व्यावसायिक परवाने वि लाइट मॅट्रिक्स वैशिष्ट्य\nटॉप 10 कारणे विकत Abacre विक्रीची रिटेल पॉइंट\nइंग्रजी , अफ्रिकान्स , अल्बानियन , अरबी , आर्मेनियन , आझरबैजानी , बास्क , बेलारूसी , बंगाली , बोस्नियन , बल्गेरियन , कॅटलान , सिबुआनो , चीनी (सरलीकृत) , चीनी (पारंपारिक) , क्रोएशियन , झेक , डॅनिश , डच , मुद्दाम तयार केलेली भाषा , एस्टोनियन , फिलिपीनो , फिन्निश , फ्रेंच , गॅलिशियन , जॉर्जियन , जर्मन , ग्रीक , गुजराती , हैतीयन क्रेओल , हौसा , हिब्रू , हिंदी , ह्माँग , हंगेरियन , आईसलॅंडिक , ईग्बो , इंडोनेशियन , आयरिश , इटालियन , जपानी , जावनीस , कन्नड , ख्मेर , कोरियन , लाओ , लाट्वियन , लिथुआनियन , मॅसेडोनियन , मलय , माल्टीज , माओरी , मराठी , मंगोलियन , नेपाळी , नॉर्वेजियन , पर्शियन , पोलिश , पोर्तुगीज , पंजाबी , रोमानियन , रशियन , सर्बियन , स्लोव्हाक , स्लोव्हेनियन , सोमाली , स्पॅनिश , स्वाहिली , स्वीडिश , तामिळ , तेलुगु , थाई , तुर्की , युक्रेनियन , उर्दू , व्हिएतनामी , वेल्श , यिद्दिश , योरुबा , झुलू\nलोक काय म्हणत आहेत:\nआम्ही शेवटी एक चांगला विंडोज आधारित बदलण्याची शक्यता मिळेपर्यंत \"वर्षे आम्ही एक एमएस डॉस रेस्टॉरंट पीओएस प्रणाली वापरली: Abacre विक्रीची रेस्टॉरन्ट पॉइंट. मी इतर अनेक कार्यक्रम सह तुलनेत तो तसेच केले आणि तसेच दरातील आहे कारण मी, artpos वर थांबला. त्यामुळे आम्ही टच स्क्���ीन मॉनिटर्स, नवीन संगणक आणि artpos खरेदी. नवीन विंडोज आधारित प्रणाली मध्ये जुन्या एमएस डॉस प्रणाली पासून बदल नाट्यमय होते: artpos मध्ये आम्ही अहवाल आश्चर्यकारक आहेत आणि कार्यक्रम स्वतः जोरदार संयोजनाजोगी व सुलभ आहे, वेगवान सुचालन मेनू आयटम साठी प्रतिमा वापरा. त्या वेळी असल्याने मी artpos एक स्पष्ट चाहता आहे आणि मी माझा व्यवसाय मित्रांना शिफारस. \"\nन्यू यॉर्क, यूएसए अधिक वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/article-78359.html", "date_download": "2018-11-21T20:31:12Z", "digest": "sha1:Q6QMGPDBCX5QCOALTKICEOZ4X32L2EOV", "length": 21769, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिव्ह्यु - अंधश्रद्धेनं पछाडलेला 'येडा' !", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅन��ंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nरिव्ह्यु - अंधश्रद्धेनं पछाडलेला 'येडा' \nअमोल परचुरे, समिक्षक19 एप्रिलमाथेफिरु माणसाच्या मनात अंधश्रद्धेनं थैमान घातलं की, तो कोणत्या क्रूर थराला जाऊ शकतो याची गोष्ट म्हणजे 'येडा' हा सिनेमा... 'स सासूचा' या हॉरर सिनेमानंतर किशोर बेळेकर यांचा हा दुसरा सिनेमा. हा दुसरा सिनेमाही हॉरर सिनेमाच्या पठडीतला असला तरी त्याला एक सामाजिक सिनेमाही म्हणता येईल. अंधश्रध्देचे दुष्परिणाम म्हणजे काय हे या सिनेमातून आपल्याला दिसतं. मुसळधार पावसात एक बाईकस्वार भरधाव निघालाय. रस्त्यात त्याच्या बाईकला अपघात होतो, त्याचा मोबाईल रस्त्यावर पडलाय आणि तो वाजायला लागतो. त्या मोबाईलवर पडतो एक पाय...अशी आहे सिनेमाची सुरुवात...सिनेमाच्या प्रकृतीचा अंदाज तिथेच येतो. यानंतर इंटरव्हलपर्यंतचा भाग आपल्याला बांधून ठेवतो. फ्लॅशबॅकसारख्या तंत्राचा वापर करत लेखक-दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलेलं आहे. सिनेमात माथेफिरु आहे अप्पा कुलकर्णी (आशुतोष राणा)...संशयाने पछाडलेला, अंधश्रध्देनं ग्रासलेला हा अप्पा कुलकर्णी हिंसक बनलाय, ही हिंसा तेंडुलकरी पध्दतीची आहे. इतरांसाठी चूक असलं तरी त्याचं वागणं त्याला स्वत:ला पूर्णपणे पटतंय. आपण करतोय ते योग्यच आहे यावर त्याची ठाम श्रध्दा आहे...ही त्याची मनोवृत्ती शेवटापर्यंत कायम आहे. 'येडा' असं आकर्षक नाव देऊन, अप्पा कुलकर्णीच्या भूमिकेत आशुतोष राणाला घेऊन दिग्दर्शकानं अर्धी लढाई तर जिंकलेली आहेच. आशुतोष राणाचा मनोरुग्ण अवतार 'दुश्मन' आणि 'संघर्ष' सारख्या हिंदी सिनेमात आपण पाहिलेला आहे. इथं मराठीत मात्र त्याचा माथेफिरु बटबटीत न वाटता वास्तवातला वाटतो. अतिशय थंड डोक्याचा हा अप्पा कुलकर्णी रंगवताना आशुतोष राणानेही अभिनयाबरोबरच भाषेवरही मेहनत घेतलेली जाणवते. सिनेमात लोकेशन म्हणून कोकणचा वापर केलाय, म्हणजे सिनेमात कुठेही कोकणाचा उल्लेख होत नाही पण गावाचं नाव आहे वैभववाडी...सिंधुदुर्गमधल्या वैभववाडीजवळ अंधश्रध्देतून घडलेले नरबळींसारखे प्रकार आपल्याला माहित आहेत आणि त्याच भागात या सिनेमाची कथा घडते. मराठीत भयपट किंवा हॉरर सिनेमा म्हटला की, अजूनही पाठलाग सिनेमाची आठवण होते. त्याअर्थानं भयपटांची मोठी परंपरा मराठीत नाही. पण गेल्या काळापासून ऐक, 'अशाच एका बेटावर' सारख्या सिनेमांमधून नवे प्रयोग झालेले आहेत. पण त्या सर्वात 'येडा' नक्कीच सरस आहे. यात पुन्हा कलाकारांचं योगदानही मोठं आहे. रिमा लागू, किशोरी शहाणे, सतीश पुळेकर, डॉ. प्रज्ञा शास्त्री, अनिकेत विश्वासराव या सर्वांनीच उत्तमच अभिनय केलाय. मुख्य म्हणजे, सिनेमात कुठेही विनोदी ट्रॅक नाही किंवा गाणीही घुसवण्यात आलेली नाही. पूर्णवेळ प्रेक्षकाला एकाच मूडमध्ये ठेवण्याचा हा प्रयत्न सिनेमाला नक्कीच फायदेशीर ठरलाय. 'येडा' ला रेटिंग - 60\nमाथेफिरु माणसाच्या मनात अंधश्रद्धेनं थैमान घातलं की, तो कोणत्या क्रूर थराला जाऊ शकतो याची गोष्ट म्हणजे 'येडा' हा सिनेमा... 'स सासूचा' या हॉरर सिनेमानंतर किशोर बेळेकर यांचा हा दुसरा सिनेमा. हा दुसरा सिनेमाही हॉरर सिनेमाच्या पठडीतला असला तरी त्याला एक सामाजिक सिनेमाही म्हणता येईल. अंधश्रध्देचे दुष्परिणाम म्हणजे काय हे या सिनेमातून आपल्याला दिसतं. मुसळधार पावसात एक बाईकस्वार भरधाव निघालाय. रस्त्यात त्याच्या बाईकला अपघात होतो, त्याचा मोबाईल रस्त्यावर पडलाय आणि तो वाजायला लागतो. त्या मोबाईलवर पडतो एक पाय...अशी आहे सिनेमाची सुरुवात...सिनेमाच्या प्रकृतीचा अंदाज तिथेच येतो. यानंतर इंटरव्हलपर्यंतचा भाग आपल्याला बांधून ठेवतो. फ्लॅशबॅकसारख्या तंत्राचा वापर करत लेखक-दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलेलं आहे. सिनेमात माथेफिरु आहे अप्पा कुलकर्णी (आशुतोष राणा)...संशयाने पछाडलेला, अंधश्रध्देनं ग्रासलेला हा अप्पा कुलकर्णी हिंसक बनलाय, ही हिंसा तेंडुलकरी पध्दतीची आहे. इतरांसाठी चूक असलं तरी त्याचं वागणं त्याला स्वत:ला पूर्णपणे पटतंय. आपण करतोय ते योग्यच आहे यावर त्याची ठाम श्रध्दा आहे...ही त्याची मनोवृत्ती शेवटापर्यंत कायम आहे.\n'येडा' असं आकर्षक नाव देऊन, अप्पा कुलकर्णीच्या भूमिकेत आशुतोष राणाला घेऊन दिग्दर्शकानं अर्धी लढाई तर जिंकलेली आहेच. आशुतोष राणाचा मनोरुग्ण अवतार 'दुश्मन' आणि 'संघर्ष' सारख्या हिंदी सिनेमात आपण पाहिलेला आहे. इथं मराठीत मात्र त्याचा माथेफिरु बटबटीत न वाटता वास्तवातला वाटतो. अतिशय थंड डोक्याचा हा अप्पा कुलकर्णी रंगवताना आशुतोष राणानेही अभिनयाबरोबरच भाषेवरही मेहनत घेतलेली जाणवते. सिनेमात लोकेशन म्हणून कोकणचा वापर केलाय, म्हणजे सिनेमात कुठेही कोकणाचा उल्लेख होत नाही पण गावाचं नाव आहे वैभववाडी...सिंधुदुर्गमधल्या वैभववाडीजवळ अंधश्रध्देतून घडलेले नरबळींसारखे प्रकार आपल्याला माहित आहेत आणि त्याच भागात या सिनेमाची कथा घडते.\nमराठीत भयपट किंवा हॉरर सिनेमा म्हटला की, अजूनही पाठलाग सिनेमाची आठवण होते. त्याअर्थानं भयपटांची मोठी परंपरा मराठीत नाही. पण गेल्या काळापासून ऐक, 'अशाच एका बेटावर' सारख्या सिनेमांमधून नवे प्रयोग झालेले आहेत. पण त्या सर्वात 'येडा' नक्कीच सरस आहे. यात पुन्हा कलाकारांचं योगदानही मोठं आहे. रिमा लागू, किशोरी शहाणे, सतीश पुळेकर, डॉ. प्रज्ञा शास्त्री, अनिकेत विश्वासराव या सर्वांनीच उत्तमच अभिनय केलाय. मुख्य म्हणजे, सिनेमात कुठेही विनोदी ट्रॅक नाही किंवा गाणीही घुसवण्यात आलेली नाही. पूर्णवेळ प्रेक्षकाला एकाच मूडमध्ये ठेवण्याचा हा प्रयत्न सिनेमाला नक्कीच फायदेशीर ठरलाय.\n'येडा' ला रेटिंग - 60\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8/all/page-5/", "date_download": "2018-11-21T20:47:22Z", "digest": "sha1:OUD56PNWGIJ22DCZARFD7EEVNT7NC223", "length": 11263, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पोलीस- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केल�� मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nराष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षाकडून फटाके विक्रेत्याला बेदम मारहाण\nफटाके देण्यास मनाई केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अग्रवाल यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.\nदोन राजकीय गटात तुफान हाणामारी; तलवारीने वार, 6 जखमी\nड्रेनेजमधील पाण्याचा उपसा करणे जीवावर बेतले; शिर्डीतील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू\nदहा रूपयांसाठीचा वाद टोकाला, चौघांनी मिळून एकाची केली हत्या\nमहाराष्ट्राचं मिनी काश्मिर गजबजलं; कोकण किनारेही घालताहेत पर्यटकांना भुरळ\nगर्भवती महिलेला ट्रेनमधून फेकलं बाहेर\nलग्नाचा प्रस्ताव फेटाळणाऱ्या मुलीच्या पित्याची हत्या\nजादूटोण्याच्या संशयावरून पती-पत्नीवर कोयता आणि चाकूने केले वार\nमुलीला लागला विद्युत झटका, आई-वडिल वाचवण्यासाठी धावले आणि...\nकौटुंबिक वादातून संपूर्ण कुटुंबानंच केली आत्महत्या\nखेड तालुक्यात हत्यांचे सत्र सुरूच... सुणासुदीला पती-पत्नीची निर्घृण हत्या\nअमेरिका गोळीबाराच्या घटनेनं हादरली, १३ जणांचा मृत्यू\nसिंगापूरमध्ये फटाके फोडल्याबद्दल २ भारतीयांना २ वर्षांसाठी जेल\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/all/page-4/", "date_download": "2018-11-21T20:34:41Z", "digest": "sha1:RSJZROOSN3KDVLJOEZRZTJYT7AJFZS7L", "length": 11300, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व��द- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO ��्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\n‘लोकपाल’ असता तर राफेलचं सत्य जनतेपुढे असतं – अण्णा हजारे\nसरकारच्या ‘हम करे सो कायदा’, या भूमिकेमुळे 'राफेल'ची चौकशी होत नाही, असंही अण्णा हजारे म्हणाले.\nयुतीचा वाद पुन्हा पेटणार, मुख्यमंत्री म्हणाले आमचाच पक्ष नंबर 'वन'\n‘मनसे मतभेद’, आंदोलनामध्ये नांदगावकर-देशपांडे यांच्यात वाद\nRBI - सरकार वाद कशावरून गव्हर्नर उर्जित पटेल राजीनामा देणार का\nSC ने विचारली राफेल विमानांची किंमत, सरकारला दिला १० दिवसांचा वेळ\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nमहाराष्ट्र Oct 30, 2018\nनवऱ्याला हवा होता मुलगा, आईने २ मुलींना हौदात बुडवून संपवलं\nअयोध्या विवाद: रामजन्मभूमी प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nभाजपचा कार्यकर्ता शबरीमला भक्तांसोबत खंबीरपणे उभा-अमित शहा\nशरद बनसोडे विरुद्ध प्रणिती शिंदे वाद पेटला, फलक दाखवून काँग्रेसकडून निदर्शनं\nराज्यात पाण्याचं राजकारण पेटणार पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा यांच्यात पाणीवाद सुरू\nमहाराष्ट्र Oct 24, 2018\nआदित्य ठाकरे पोहचण्याआधीच राष्ट्रवादीने उरकलं भूमिपूजन, तणावाचं वातावरण\nकाँग्रेस नेत्याच्या हत्येमागे भाजपचं कनेक्शन, युवा मोर्चाच्या 2 कार्यकर्त्यांना अटक\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/vidharbha/", "date_download": "2018-11-21T20:42:10Z", "digest": "sha1:DBQTYRRY7BBA67UJ6AB65OCDB7CSWNVU", "length": 10653, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vidharbha- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या म���ाठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nKhandesh Rain: नंदूरबार जिल्ह्यात पावसाचा हाहाकार\nMarathwada Rain: नांदेड- हिंगोली जिल्ह्यातील अतिवृ्ष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला\nVidharbha Rain: व���दर्भात पावसाचे थैमान, हेमलकसाशी संपर्क तुटला\nमराठवाडा- विदर्भात बळीराजा सुखावला, तब्बल १ महिन्यांनी पावसाचे पुनरागमन\nविदर्भासह देशातल्या २२ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता\nगृहिणी ते 'वस्ताद', पहेलवान सुनिताताईंचा थक्क करणारा प्रवास\nविदर्भातल्या गढातच भाजपला धक्का\nमहाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांचा वेगळ्या विदर्भासाठी मोर्चा, पोलिसांचा लाठीचार्ज\nआठ तालुक्यात दुष्काळ जाहीर, विदर्भाला झुकतं माप\nविदर्भ आणि अमरावती एक्स्प्रेस आता ठाण्याला थांबणार\nमहाराष्ट्र Jan 4, 2018\nऐन हिवाळ्यातच विदर्भावर जलसंकट\nविदर्भात आता शाळा फक्त सकाळच्या सत्रातच भरणार\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2010/12/23/%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%9A-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-21T20:57:31Z", "digest": "sha1:MZ75N6AF6QH237RPGMON3ZUFKXAH4WRL", "length": 30549, "nlines": 364, "source_domain": "suhas.online", "title": "सगळचं बदलत चाललय.. :( – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nसगळचं बदलत चाललय.. :(\n“आज तू रुमाल दे, बॉल करायचा आहे कॅच कॅचसाठी”\n“नाही..नाही मी नाही देणार आई ओरडते रुमाल खराब होतो”\n“मला पण ओरडतात ना, पण मी काल दिला होता, आज तू देणार”\n“सुहास, अरे आज ना पलीकडच्या गल्लीतल्या साई निकेतन सोसायटी बरोबर मॅच आहे. एक रुपया घेऊन ये रे कॉंट्रिब्यूशन आहे ते. २० रुपयाची मॅच आहे”\n“घरी ओरडतील रे, किती वेळा पैसे मागू\n“तुला खेळायच आहे की नाही\n“खेळायच आहेच, मी आणतो”\nरविवारी कबड्डीची प्रॅक्टीस आहे.. आपला “अ” वर्ग जिंकलाच पाहिजे..\nनक्की येऊ सर..सुट्टीच आहे पूर्ण दिवस मस्त खेळू…\nअरे मी खेळायला येतोय मला पण घ्या टीममध्ये..मी आता निघतोय कॉलेजमधून. तुम्ही टॉस करून ठेवा मी येतोच…\nखूप आठवतात हे दिवस. आता काय माझ वय झालाय अश्या आविर्भावात माझ्याबद्दल काही विचार करू नका…:) हे दिवस म्हणजे १०-१२ वर्षापुर्वीचे. शाळेत मधली सुट्टी झाली की डबा पटापटा पोटात ढकलून धावत खाली यायचो खेळायला. रूमालाची कॅच कॅच, डॉजबॉल, सोन-साखळी, क���ड्डी, आबादुबी.. मग शाळेला सुट्टी असली किवा शनिवार असला की शाळा सुटल्यावर क्रिकेट खेळायचो.\nसाठेला असताना प्रॅक्टिकल ४:३० ला संपायच आणि मी ४:४७ ची बोरीवली लोकल पकडून घरी पोचायचो ५:१० ला आणि घरी न जाता खालीच क्रिकेट खेळत राहायचो. अगदी अंधार होईपर्यंत खेळायचो. सलग सुट्टी आली की टेस्ट मॅच किवा बाजूच्या सोसायटीच्या टीम बरोबर ग्राउंडमध्ये मॅच ठरवायची आणि मग जिंकल्यावर एक बॉल आणि प्लास्टिकच्या छोट्या पिशवीतली एक पेप्सी घेऊन जीभ लाल लाल होईपर्यंत ती चोखत घरी यायचो.\nआता दिवाळीत सुट्टी होती तेव्हा विचारला बिल्डिंगच्या बच्चे मंडळींना चला सगळ्यांना बोलवा आपण मॅच खेळू. आता मी ऑफीसला असताना माझ त्यांच्याशी एवढ बोलण नसायच. ती पोर म्हणाली तुम्ही मोठी मुल खेळा, आम्ही टीवीवर मॅच बघतो. मग अर्पीतने आणलेल्या नवीन एक्सबॉक्सवर गेम खेळायचे आहेत. लगेच मोबाइलने अर्पीतला फोन करून कुठले गेम्स आहेत ते विचारला त्या मुलाने आणि निघून गेला. मी मनातच धन्य म्हटला आणि म्हणालो आपण मोठे झालोय की ही मंडळी माझ्यापेक्षा बिज़ी ही आजकालची मुल आहेत. त्या बिल्डिंगच्या ओसाड कॉंपाउंडला फेरी मारली आणि आपले जुने दिवस बरे होते असा मनातच म्हटला.\nआज घरी येताना राजे शिवाजी मैदानासमोरून परत घरी येताना फक्त काही मोजकीच शाळकरी मुल दिसली मैदानात खेळताना. काही जण खेळ बघत होते तर काही मोबाइलवर गाणी ऐकत होते..तर काही मेसेजेस वाचत होते मोठ्याने शायरी काय, प्रेमाच्या चारोळ्या काय, नॉनवेज काय..मैदानी खेळ हे फक्त टीवीवर बघण्यासारखेच आहेत आणि त्यातल्या त्यात माहीत असलेला मैदानी खेळ म्हणजे क्रिकेट बस बाकी अभ्यासपुरते माहीत आहेत…\nखेळताना ह्यांचा फक्त सूपरहिरोच पडतो, धडपडतो..पण पेनकिलर घेऊन लगेच ताजतावना होऊन त्याच जोशात खेळतो. मोबाइलवरुन फोन करून डाइरेक्ट स्नॅक्स घरी बोलवायची अक्कल आहे या पिढीला आहे, त्यांना तूप-साखर पोळी काय गोड लागणार याच वयात यांना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत. त्यांचे जे चालते ते वेगळच, सांगायला पण लाज वाटते. 😦\nहाताची बोट जॉयस्टिक आणि कंप्यूटरवर थिरकत आहेत त्यांना काय कळणार बॉल लागून सुजलेल्या हाताने खेळायची मज्जा काय और..थकल्यावर १ रुपयात मिळणार ग्लासभर ताक कस थकवा पळून लावत…सब वे आणि मॅकडीच्या बर्गरला आपल्या घरच्या पोळी-बटाट्याच्या भाजीची सर ती काय येणार…आई-बाबापण मुल डोळ्यासमोर रहाव म्हणून हे फाजील लाड पुरवत आहेत याचच दु:ख जास्त आहे. मोबाइल काय वीडियो गेम्स काय..पॉकेटमनी काय…कसला ऐशोआराम आहे हा…बालपण हे असा नव्हत कधीच माझ्यावेळी.\nखरच आपली नवीन पिढी टेक्नोलॉजीची गुलाम होत जातेय. शिक्षाणापेक्षा ऐशोआराम किवा स्टेटस महत्त्वाच होत जातय. खर सांगायच तर बालपणाची व्याख्या बदलत जातेय दिवसेंदिवस आणि आपली अवस्था लवकरच च्यामारीकेसारखी होणार. 😦\nखरच सगळच बदलत चाललय… 😦\nएक साफ चुकलेला संदेश…\nझालय खर अस. वाढती स्पर्धा आई-वडिलाना बिझि ठेवते, आणी मुलान्च्या हातात महागडी खेळणी येतात.\nहो एकदम बरोबर बोललात अरुणाजी…\nकामाच्या रगाड्यात मुलांना पुरेसा वेळ देता न आल्याने अश्या खेळण्यांनी त्यांचे समाधान केले जाते आणि ते त्या गोष्टीला आदी होऊन जातात…\nआपण सगळ्याचा सुवर्ण मध्य काढायचा प्रयत्न कराय़चा.पण एक खरय कि आज्चि मुले लवकर स्वतन्त्र होत्तत. त्याना कुतुम्बाशी बान्धुन ठेवणे गरजेचे आहे.\nअणी प्लीज मला अरुणातै, काकु, आजी काहि म्हत्ले तती चालेल. नुस्ते अरुना पन पळेल. अरुणाजी वगैरे नको.\nती आहे, मी अरुणाच म्हणतो 🙂\nतुम्ही एकदम बरोबर बोललात. सुवर्णमध्य हवाच पण तो येईल इतक्यात अशी काडीचीही शक्यता नाही. थोडक्यात आपली संस्कृती पाश्चात्य देशासारखीच होणार आहे लवकरच… 😦\nसुहास…अगदी मनातल लिहल आहेस…आज कालच्या मुलांना बालपण जगायला मिळतच नाही… ते कोवळे जीव पाहिल की वाइट वाटत…त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर असे क्षण मातीमोल होत आहेत.\nत्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर असे क्षण मातीमोल होत आहेत. +1\nसुहास अरे सगळीकडे हेच होतेय हल्ली… पटला लेख\nआपल्या मुलांपुरते जरी आपण काही करू शकलो ना तरी जिंकलो असे वाटायची वेळ आहे ही…. मैदानी खेळ तर हवेतच पण त्याचबरोबरआई-बाबांनीही मुलांना वेळ देऊन खिलाडू वृत्ती त्यांच्यात निर्माण होईल हे दक्षतेने बघण्याची गरज आहे….\nहो एकदम बरोबर बोललीस ताई..पूर्णपणे अनुमोदन\n आयला मी हा छंद अजुन जपुन ठेवलाय मात्र\nलहानपणापासुन आतापर्यंत क्रिकेट इज माय फर्स्ट लव्ह मागे मी एकदा बोललो होतो मॅचबद्दल पण आपल्या बझ्झवरही कुणी सीरिअस नाही दिसले त्याबाबत\nएनीवेज तु म्हणतोय ते बरोबरच आहे मैदानी खेळांची जागा आता एलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सनी घेतलीए जमाना है भई क्या करेंगे\nपण आपला छंद आपण जोपासु शकतो.\n बोल कधी मॅच घेतो\nहे हे माहीत आहे मला..तुला क्रिकेटच भारीच वेड आहे. मॅच घ्यायला मी तर तयार आहे पण बाकी कोणी काही बोलत नाही ना … 🙂\nमस्तच लिहिलंयस रे.. लहानपणीचे दिवस आठवले एकदम.. आम्ही शेजारच्या सोसायटीशी पहिली मॅच कितीची खेळलो होतो माहित्ये १ रुपयाची.. हेहे.. आणि तेव्हा तीही खूप मोठी वाटली होती.. सगळ्यांनी घरातून चार चार आणे वगैरे आणले होते.\nत्यानंतर १ रुपयाही जास्त वाटायला लागल्याने फक्त खुन्नस लेव्हलची मॅच खेळायचो.. फुल भारत-पाकिस्तान 🙂\nखरंच आजच्या टेक्नोअ‍ॅडीक्ट पिढीला हे आनंद सांगूनही कळायचे नाहीत.. अर्थात आपल्या मागच्या पिढीला आपली पिढी बिघडलेली वाटत असणार आणि आजच्या लहान पिढीच्या पुढची पिढी त्यांना अजूनच बिघडलेली वाटेल.. चक्र आहे हे 🙂\nवाह एक रुपयाची मॅच..भारी एकदम.\nमॅचमध्ये खुन्नस असणारच रे आपली सोसायटी जिंकावी असाच वाटत असत..आणि खर बोललास त्यांना आपण बिघडलेले वाटत असणार 😉\nखर आहे रे सुहास …..सगळ बदलत चाललय ….आपल्या वेळच्या त्या सगळ्या गोष्टींची लज्जत आजकालची मुलंना नाही कळणार …. त्यांची करमणूकीची साधन बदलली आहेत,तरी तो निरागस ,अवखळ आनंद ते नाही घेऊ शकत…..आपल्या वेळचे बरेच खेळ आजच्या पिढीला माहितीही नाहीत ….. 😦\nत्यांची करमणूकीची साधन बदलली आहेत,तरी तो निरागस ,अवखळ आनंद ते नाही घेऊ शकत. काय होणार पुढे ते देवालाच माहीत 😦\nआणि तुलाच काय…मला पण असे वाटते की बर्रेच काही बदलत चालले आहे…फक्त खेळ वैगरेच नाही…तर mind set पण…\nमैथिली, अग हो ते आहेच पण तो खूप पुढचा मुद्दा आहे, सुरूवात बालपणापासूनच होतेय ना …\nखरं आहे. आपल्या लहानपणी काय मजा यायची. आजकाल बाहेर पडतच नाहीत मुलं. नुसती कंप्यूटरला चिकटलेली असतात.\nहो बघ तर…म्हणूनच ओसाड मैदाने आता बिल्डर लॉबीच लक्ष आहेत हे काही खोट नाही..\nमैदानी खेळ खेळण्यापेक्षा मुलं हल्ली कॉम्प्युटर गेम्स खेळतात. पिएस २ फक्त ६ हजारात मिळतं . दिवस बदलले आहेत रे बाबा…. मान्य कर, ही पिढी दुसरी पिढी आहे, जनरेशन गॅप दिसायला लागलेली आहे आतापासूनच. मला माझ्या आणि तुमच्या पिढीत फारसा फरक वाटत नाही, पण इथे मात्र म्हणजे दुसऱ्या पिढी मधे खूप जाणवतो..\nहो काका, सगळच बदलत जातय.\nआता माझ्या समोर राहणाराच मुलगा, शाळेत जातोय ७ वीत असेल, पण मोबाइल, पीएसपी, कंप्यूटर, इंटरनेट, खाण्याची होम डिलीवरी सगळा सगळा जमतय. आयला, ह्या वयात तर मला साध टीवी रिमोटपण ऑपरेट नाही करता यायच 😦\nजीव तुटतो च्यायला… पण असो.. कालाय तस्मै नमः\nहो यार काय करणार 😦\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/newton-director-amit-masurkar-reaction-on-getting-his-film-official-entry-for-oscars-2018-from-india-1555675/", "date_download": "2018-11-21T20:35:36Z", "digest": "sha1:DNQAWPBONHZZ4TJQN4KOKKNFCJD3ITOZ", "length": 12261, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Newton Director Amit Masurkar reaction on getting his film official entry for Oscars 2018 from India | Exclusive Newton Movie Director Interview : ‘माझा आनंद द्विगुणीत झाला’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\n'किमान लोकांना आता नक्षलवादी परिसरातील परिस्थितीची जाण होईल'\n‘न्यूटन’ हा चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे.\nबर्लिन आणि हाँगकाँग चित्रपट महोत्सवात गौरव झाल्यानंतर ऑस्करसाठी ‘न्यूटन’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अमित मसूरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ हा चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागात भारताकडून ‘न्यूटन’ची निवड झाल्याने दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.\nचित्रपटाची निर्मिती केल्यानंतर तो इतका यशस्वी ठरेल याची अजिबात कल्पना नव्हती अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना दिली. ‘आजच चित्रपट प्रदर्शित झाला आणि आजच ऑस्करसाठी प्रवेश मिळाल्याने माझा आनंद द्विगुणित झाला आहे. रोमॅन्टिक, ड्रामा, थ्रिलर, अॅक्शन यांसारखाच राजकीय चित्रपटसुद्धा एक जॉनर आहे. नक्षलवादी भागात राहणाऱ्या आदिवासींच्या ज्या समस्या आहेत, तिथली जी परिस्थिती आहे त्याचा बारकाईने अभ्यास केला आणि मगच या विषयाला हाताळण्याचा विचार केला. एखादी गोष्ट सुचणं आणि त्यावर अभ्यास करून त्यातून कलाकृती निर्माण करणं ही प्रक्रिया फार महत्त्वाची आणि मजेशीर असते. मी कोणता विषय घेतोय याहीपेक्षा मला जे पटतंय त्यावर चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त होणं मला आवडतं.’ असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे या चित्रपटाद्वारे बदल जरी घडला नाही तरी किमान लोकांना नक्षलवादी परिसरातील आदिवासींच्या परिस्थितीची तरी जाण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.\n‘न्यूटन’ हा चित्रपट चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे यामध्ये मुख्य भूमिका साकारत असलेला अभिनेता राजकुमार राव. त्याविषयी मसूरकर म्हणतो की, ‘विविध धाटणीचे चित्रपट आणि अनोख्या भूमिका साकारणं राजकुमारला फार आवडतं. प्रत्येक भूमिकेसाठी तो तितकीच मेहनतदेखील घेतो. भूमिकांच्या बाबतीत आव्हानं स्विकारणं त्याला आवडतं. शूटिंगसाठीही तो पहाटे लवकर उठून दोन तास मेकअपसाठी द्यायचा.��\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cd-holders-organizers/top-10-cd-holders-organizers-price-list.html", "date_download": "2018-11-21T20:09:08Z", "digest": "sha1:FH4BJOE4VN4APGBMDJTOKCDA6SVIGKRY", "length": 12199, "nlines": 272, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स म्हणून 22 Nov 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्��ा मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स India मध्ये ट्रान्ससेन्ड Slim पोर्टब्ले कंद डेव्हीड वरित्रे ब्लॅक Rs. 1,758 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 9 उत्पादने\nशीर्ष 10 कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स\nताज्या कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स\nवॉल्लेतसंबग्स 36 सिड्स कोइ\nकोइ लॉजिक कंद R प्रॉलिव्ह बाईंडर बस्ब 30\nकोइ लॉजिक कंद वाळलेत कडवं 64\nइंटेल्ली कंद स्टॉक पिगजि अल्सो अविलंबले इन शाप ऑफ बेअर चणे\nकोइ लॉजिक पदवड 9 9 ७पोर्टब्ले इन कार डेव्हीड प्लेअर कोइ बॅग ब्लॅक नायलॉन\nकोइ लॉजिक कंद वाळलेत जेवावं 24\nकोइ लॉजिक कंद वाळलेत कडवं 92\nट्रान्ससेन्ड Slim पोर्टब्ले कंद डेव्हीड वरित्रे ब्लॅक\nसोनी डेव्हीड R 100 पॅक स्पिंडल\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214816-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/aids-day-celebration/", "date_download": "2018-11-21T20:26:43Z", "digest": "sha1:3BAQTPKKPFS7Z4FIIPLI5UTAVLW7QP5E", "length": 8165, "nlines": 129, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘एड्स जनजागृती दिन’ साजरा | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘एड्स जनजागृती दिन’ साजरा\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘एड्स जनजागृती दिन’ साजरा\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजीकल सायन्स विभागातर्फे दि. ८ डिसेंबर २०१७ रोजी एड्स जनजागृती दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे आणि वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. यास्मिन आवटे उपस्थित होते.\nयाप्रसंगी भित्तीचित्र स्पर्धा तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण ४५ गटांनी सहभाग घेतला. यामधून प्रतीक्षा फुटक- गिरीषा महाले यांच्या गटाने प्रथम, अमृता गडदे-आरती यादव यांच्या गटाने द्वितीय, श्रुती किनरे हिने तृतीय, योगिता कडवईकर-शिवानी पालकर आणि इरम हाजू-समीक्षा शिवलकर यांच्या गटाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या स्पर्धेसाठी श्री. महेश नाईक आणि श्री. डी. आर. वालावलकर परीक्षक म्हणून लाभले होते.\nप्रश्नमंजुषा स्पर्धेत बारा गट सहभागी झाले. त्यामधून नेहा घाणेकर, समान दाते व अश्विन सावंत या गटाने प्रथम; गीतांजली खरे, मयुरी घोलम, शैलेश आग्रहारी या गटाने द्वितीय तर सोहम कुशे, प्रितम हुल्ले, अस्मिता शेट्ये या गटाने तृतीय क्रमांक पटकावला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेचा प्रेक्षक विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला.\nदुपारच्या सत्रात कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. रश्मी आठल्ये यांनी ‘एड्स आणि एड्स बाधितांचे आरोग्य अधिकार’ या विषयावर अतिशय प्रबोधनपर व्याख्यान दिले. त्यांनी अवयवदानाबद्दल जनजागृती केली. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी आवाहन केले. जिल्हा शासकिय रुग्णालयाचे श्री. जाधव यांच्याकडून विद्यार्थ्यांनी अवयवदानासंबंधीचे फोर्म घेऊन डॉ. आठल्ये यांच्या आवाहनाला साकारात्मक प्रतिसाद दिला.\nयानंतर विजेत्या स्पर्धकांचे बक्षिस वितरणही पार पडले. या दिनानिमित्त जनजागृती साधून प्रतिवर्षप्रमाणे यावर्षीही डॉ. अरविंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली बायोलॉजीकल सायन्स विभागाने आपली परंपरा केली.\nव्यवस्थेकडून योग्य कामाची दखल योग्यवेळी घेतली जातेच – प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे ‘अविष्कार संशोधन मेळाव्या’त सुयश\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214817-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/swayamrojgar-programme-at-gogate-jogalekar-college/", "date_download": "2018-11-21T20:59:27Z", "digest": "sha1:FEU5UFW7WUR6OPKOZS4NPWNTQHFM5KQM", "length": 11729, "nlines": 129, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात स्वयंरोजगार शिबिराचे उदघाटन | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात स्वयंरोजगार शिबिराचे उदघाटन\nग���गटे जोगळेकर महाविद्यालयात स्वयंरोजगार शिबिराचे उदघाटन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि खादी ग्रामोद्योग आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वयंरोजगार शिबिराचे उदघाटन दि. 9 डिसेंबर 2017 रोजी संपन्न झाले. या शिबिराकरिता प्रतिथयश व्यावसायिक उदय लोध उदघाटक म्हणून लाभले होते.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा मराठी विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करत असतो. याच अनुषंगाने खादी ग्रामोद्योग आयोगाच्या सहकार्यातून महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात स्वयंरोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रसिद्ध उद्योजक उदय लोध, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवराज गोपाळे यांनी केले. उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना उदय लोध म्हणाले की, स्वयंरोजगार करत असताना कोणत्याही कमाला कमी लेखू नका. आज महाराष्ट्रात कौशल्य विकासाचे 600 तर राष्ट्रीय स्तरावर 21 हजार प्रकार आहेत. त्यांची माहिती घेण्याची गरज आहे. स्वयंरोजगार आपल्याला आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळवून देतो. जेव्हा आपण स्वतः घडत असतो, तेव्हा एकप्रकारे आपण समाज आणि देश घडवत असतो. याचे भान ठेवून आजच्या तरुणाईने स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे.\nअध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले की, आज तरुण आपल्या सोयीच्या परिघाबाहेर जाण्यास तयार नसतात. मात्र ही मानसिकता बदलली असता आज स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपण आपला सर्वांगीण विकास साधू शकतो. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक व्यवसाय संधी सुचवल्या तसेच कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल मराठी विभागाचे अभिनंदन केले.\nयावेळी शिबिराच्या औचित्याने घेण्यात आलेल्या वादविवाद आणि निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्वयंरोजगाराशिवाय पर्याय नाही या विषयावर घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत तैबा बोरकर, मैत्रेयी बांदेकर यांनी प्रथम, ऐश्वर्या आचार्य, नारायणी शहाणे यांनी द्वि��ीय तर ऋषिकेश लांजेकर, अजिंक्य प्रभुदेसाई यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच उद्योजक व्हा या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत नम्रता शिंदे प्रथम, पूर्वा चुनेकर आणि समीक्षा पालशेतकर विभागून द्वितीय तर कोमल कांबळे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. सर्व विजेत्यांना खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले.\nयानंतर 4 सत्रांमध्ये झालेल्या स्वयंरोजगार शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. यातील पहिल्या सत्रात मँगो इव्हेंट्सचे अभिजित गोडबोले यांनी इव्हेंट मॅनेजमेंट याविषयी माहिती दिली. दुसऱ्या सत्रात कोकणातील फळप्रक्रिया : मूल्यवर्धन या विषयांतर्गत श्रीधर ओगले यांनी कोकणातील फळप्रक्रिया आणि त्यांचे मूल्यवर्धन, त्याद्वारे निर्माण होणाऱ्या रोजगार संधी याबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले. तिसऱ्या सत्रात स्वप्नपूर्ती इन्स्टिट्यूटच्या नीता माजगावकर यांनी मेकअप आणि हेअरस्टाईल याबाबत मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रांमध्ये आपला आवाज आपल्या स्वयंरोजगाराचे साधन कशाप्रकारे बनू शकतो याबाबत अभिनेत्री लतिका सावंत यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागवली. या स्वयंरोजगार शिबिरासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.\nमुंबई विद्यापीठ ‘विद्यार्थी विकास नियोजन समिती’वर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. आनंद आंबेकर यांची नियुक्ती\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात जागतिक मृदा दिन साजरा\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214817-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/pollution-in-delhi-soars-after-diwali-despite-ban-on-firecrackers-1573667/", "date_download": "2018-11-21T20:36:05Z", "digest": "sha1:LLI57EMH3X3CSLZXRURIATAVKS7FY2TF", "length": 14418, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pollution in Delhi soars after Diwali despite ban on firecrackers | प्रदूषित राजधानी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातू��� तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nराजधानी दिल्लीच्या हवेचा दर्जा यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिकच खालावला.\nराजधानी दिल्लीच्या हवेचा दर्जा यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिकच खालावला.\nराजधानी दिल्लीच्या हवेचा दर्जा यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिकच खालावला. अजिबातच अनपेक्षित नसलेली ही बातमी वरवर पाहता धक्कादायक वाटण्याचेही काहीच कारण नाही. तसेही, गेल्या तीन वर्षांपासून दिल्लीच्या हवेत विचित्र आणि अनपेक्षित चढउतार होतच होते. तरीही, प्रदूषण ते प्रदूषणच. त्याचा विषारी विळखा पडला, की घुसमट ही होणारच.. मोकळा श्वासदेखील महाग व्हावा अशी परिस्थिती असलेल्या राजधानीच्या शहरातील हवेची ही दुरवस्था असेल, तर देशाच्या अन्य भागांतील हवा हवीहवीशी वाटण्याएवढी चांगली राखणे कुठल्याच यंत्रणेला शक्य नसणार, हे ओघानेच येते. राजधानीतील हवेचा दर्जा तसाही कायम यथातथाच असतो. कधी त्या हवेत प्रदूषणाचे प्रमाण वाढते, तर कधी प्रदूषित वातावरणामुळे साथीचे आजार बळावतात. कधी कडाक्याच्या उन्हाळ्यातही हवेत सर्वत्र धुक्यासारखे धुराचे पडदे निर्माण होऊन दूरचेच नव्हे, तर जवळचे, अगदी बाजूचेही दिसणे दुर्लभ होऊन जाते. माणसाला माणूस ओळखता येईनासा होतो. रस्तेही अंदाजानेच कापावे लागतात आणि अपघात होण्याची शक्यताही बळावते. एकूणच, सभोवतालची दृश्यमानता कमी झाल्याने आणि हवामानातील चढउतार असह्य़ होऊ लागल्याने, हवाच बदलली, की आपल्या दृष्टीतच दोष निर्माण झाला हे उमगेनासे होऊन स्वभावातील खेळकरपणा हरवतो व स्वभावातील चिडचिडेपणा अधिकच वाढतो. मग भांडय़ाला भांडी लागतात, संघर्ष तीव्र होतात. हवेतील अशा विकारी बदलांपासून बचावण्यासाठी किंवा त्याला सरावण्यासाठी राजधानी गेल्या तीन वर्षांपासून स्वयंप्रेरणेने प्रयत्न करीत असली, तरी प्रत्येक वर्षी प्रदूषणाची पातळी वाढतच असून यंदा तर प्रदूषणाने कमाल पातळी गाठल्याने दिल्लीची हवा हा एक चिंताजनक चर्चेचा विषय होऊन गेला आहे. खरे तर, दिवाळीचा मोसम म्हणजे गुलाबी थंडीचा, दवभरल्या धुक्याची चादर लपेटून उगवणाऱ्या पहाटेचा आणि त्यातून वाट काढत धरतीवर अवतरणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांनी प्रफुल्लित होण्याचा हंगाम.. पण राजधानीतील लहरी हवामानाने ही स्वप्ने केव्हाच पुसून टाकली आहेत आणि आता तर त्यामध्ये प्रदूषणाची भर पडली आहे. दिल्लीच्या हवेला आता दवभरल्या धुक्याच्या ऐवजी प्रदूषित धुराचा विळखा असतो. अहोरात्र कानावर आदळणाऱ्या आवाजी गोष्टींमुळे मनामनांवर ध्वनिप्रदूषणाचे आघात सुरू असतात. अशा संकटकाळी दिवाळीच्या सणाची भर पडण्याची भीती अगोदरच ओळखून न्यायालयाने फटाके विक्रीला बंदी घातल्याने, वायू आणि ध्वनिप्रदूषणात भर पडणार नाही या समाधानाने दिल्लीकरांना हायसे वाटले असले तरी बिघडलेल्या हवेपासून सुटका नाही, हे स्पष्ट झाले आहे. राजधानीतील प्रदूषणाची कारणे काहीही असोत, ते आटोक्यात आणण्याचे उपाय सध्या तरी आवाक्याबाहेरचेच असल्याचे दिसत आहे. राजधानीवर दाटलेला धुराचा असा प्रदूषणकारी पडदा दूर व्हायचा असेल, तर सुज्ञपणाने वागायला हवे, एवढे भान जनतेला आले तर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिल्लीत प्रदूषणाची पातळी सर्वाधिक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214817-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mangalwedha.com/sri-santa-damajipanta/bahamani-rajya", "date_download": "2018-11-21T20:23:59Z", "digest": "sha1:BJLBVV6C3JGH2ULRWXJQK6756VYBTZVH", "length": 9237, "nlines": 54, "source_domain": "marathi.mangalwedha.com", "title": "बहामनी ��ाज्य - Mangalwedha", "raw_content": "\nइ.स. सन १००० ते १२०१\nइ.सन १४०० ते १५००\nइ. सन. १६०० ते १७००\nइ. सन १७०० ते १८००\nइ. सन १८०० ते १९००\nकोठारात धान्य आहे पण..\nश्री संत सिताराम महाराज\nश्री बाबा महाराज आर्विकर\nअमोल ज्वेलर्स व नोकिया गॅलरी\nप्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय\nया वेबसाईट वरील माहिती आपणास कशी वाटली त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय किंवा जर आपला काही आक्षेप असेल किंवा तक्रार असेल तर आपण info@mangalwedha.com या इमेल वर कळवा, आक्षेपार्ह मजकूर काढून टाकला जाईल..\nकिंवा इथे क्लिक करा\nआकाशी झेप घे रे पाखरा\nश्री. संत दामाजीपंत‎ > ‎\nहसन गंगूने इ.स. १३४७ मध्ये बहामनी राज्य गुलबर्गा येथे स्थापले. इ.सन. १४२९ मध्ये बिदरला अहमदशहा याने राजधानी आणली. अहमदशहावल्ली या नावाच्या बादशहाने इ.सन. १४२२ ते १४३५ पर्यंत राज्य केले. सर्व बहामनी बादशहामध्ये हा चांगला बादशहा होऊन गेला. त्यावेळी बिदर येथे दामाजी म्हणून एक कारकून दरबारात चमकला. मुसलमानी राज्य बिदरला असल्यामुळे हिंदू लोकांना धर्म पाळण्यास फार अडचण पडत होती. दरबारामध्ये मुसलमान नोकरांबरोबरच हिंदू लोकांचाही भरणा होता. त्यातच दामाजीचीही नेमणूक बहामनी दरबारात झाली. त्यावेळी बिदरचा किल्ला संपूर्ण बांधून तयार झाला होता.\nदामाजीपंतास रोज तख्त महालात बसून दफ्तर संभाळावे लागे व काम करावे लागे. पंचवीस वर्षे वय असले तरीही दामाजीपंतांचा चेहरा श्रध्दाळू व भाविक दिसत असे. रोज स्नान करून कपाळावर मोठा गंध लावण्याची त्यांची प्रथा होती. दरबारात येतानाही ते टिळा लावून येत असे. त्यामूळे चटकन ते लोकांच्या डोळ्यात ते भरत असत. त्यांची अंगकाठी व शरीरयष्टी कमवलेली होती. ते घोड्यावर बसण्यात पटाईत होते व दांडपट्टा चांगला खेळत असत. त्यांचे मोडी अक्षर मोत्यासारखे वळणदार होते. त्यामूळे त्यांच्या कामावर त्यांचे वरिष्ठ खूष असायचे. दामाजीपंतही प्रामाणिकपणे काम करायचे, त्यामूळे वरिष्ठांची त्यांच्यावर मर्जी बसली. अहमदशहावल्ली हे बादशहा चांगले असल्याने हिंदूच्या अंगचे गुणांचे सुध्दा ते कौतुक करायचे.\nएकदा दफ्तरखान्यातील सर्व कारकून काम संपवून गेले तरी सायंकाळी दामाजीपंत काम करीत बसलेले आढळले.\nबादशहा दामाजीपंतास म्हणाले...\"अभी तक काम कर रहे हो\nत्यावर दामाजी पंतानी उत्तर दिले...\" आज का काम अबतक पुरा नहीं हुआ, वह पुरा कर रहां हूं हर रोज काम पुरा करके ही घर\nजाने की मुझे आदत है \nहे ऎकून बादशहास फार आश्चर्य व आनंद ही झाला.\nबादशहा म्हणाले..\" इस तरह काम करके तुझे क्या मिलेगा तुम्हारे साथ काम करने वाले सब चले गए तुम्हारे साथ काम करने वाले सब चले गए\nत्यावर दामाजीपंत म्हणाले... \"काम का बदला देना ईश्वर के हाथ में हैं, मैं अगर मेरा फर्ज पुरा करूं तो उससे मुझे दिल की\nबादशहा म्हणाले...\" तेरा ईश्वर कहॉं हैं\nदामाजीपंत ...\"मेरा ईश्वर हर जगह मौजुद है\nया संभाषणाने बादशहा खूष झाला आणि त्यांनी दामाजीपंतांची बढती नायब तहसिलदार म्हणून केली.\nअहमदशहावल्ली नंतर त्यांचा मुलगा अल्लाउद्दीन दुसरा बादशहा झाला. तो पराक्रमी होता. त्यांने बिदरचे साम्राज्य वाढवले. त्यावेळी दामाजीपंतास नायब तहसिलदार म्हणून सैन्यांबरोबर जावावे लागायचे.\nवयाच्या ४० व्या वर्षी पंढरपूरच्या पाडूरंगाचे दर्शन घेण्याचा योग त्यांना प्रथम आला व पंढरपूरचा दिव्य सोहळा पाहून ते वारकरी पंथाचे अनुयायी झाले. पांडूरंगाचे निस्सीम भक्त म्हणून धार्मिक गोष्टीकडे विशॆष लक्ष देऊ लागले. गीतेच्या पठनाबरोबर ज्ञानेश्वरीचे वाचनही ते आवडीने करू लागले. त्यावेळी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्व ठिकाणी उपलब्ध नव्हता, तरीही दामाजीपंतानी ती प्रत मिळवून त्याचे अध्ययन सुरु केले. दरबारातही हुशार, संत प्रवृत्तीचा अधिकारी म्हणून दामाजीपंतांची ख्याती झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214817-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/ayesha-julka/", "date_download": "2018-11-21T21:10:24Z", "digest": "sha1:ARMZ5GLAEOMAF2OMGYFCXKY7HC4EQY7Z", "length": 22590, "nlines": 373, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Ayesha Julka News in Marathi | Ayesha Julka Live Updates in Marathi | आयशा जुल्का बातम्या at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nमनिषा कोईरालाने नाना पाटेकर आणि आयशा जुल्काला पकडले होते 'त्या' अवस्थेत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनाना आणि मनिषा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. ते दोघे लग्न करणार असेच सगळ्यांना वाटत असतानाच आयशा जुल्का नानाच्या आयुष्यात आली आणि मनिषा आणि नानाच्या नात्यात दुरावा आला. ... Read More\nNana PatekarManisha KoiralaAyesha Julkaनाना पाटेकरमनिषा कोईरालाआयशा जुल्का\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214817-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2910", "date_download": "2018-11-21T21:04:21Z", "digest": "sha1:WRIVZ2CELJ3YEKVH4EEDOPLKAPW3XJEW", "length": 32268, "nlines": 95, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मराठी भाषा आणि मराठी माणूस | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमराठी भाषा आणि मराठी माणूस\nआजकाल साधी पण सुंदर मराठी भाषा कानावर पडत नाही; अथवा लिहिली जात नाही अशी खंत अरूण खोपकर यांनी एका टिपणाद्वारे व्यक्त केली. ती रास्त आहे. शांता शेळके यांचे ‘वडीलधारी माणसे’ हे पुस्तक अलिकडेच वाचले. त्यावेळीदेखील तसेच विचार माझ्या मनात आले, की त्या पुस्तकात आहे तशी सहजसुंदर, प्रसन्न मराठी भाषा कोठे हरवली माणसांच्या लिहिण्याबोलण्यातून मोठ्या प्रमाणात कानावर पडते ती इंग्रजाळलेली, कृत्रिम व धेडगुजरी मराठी. इंग्रजी शब्दांचा तिच्यातून इतका मारा होतो, की तिचे मराठीपण हरवून जाते. बोलण्या-लिहिण्यात एका वाक्यामध्ये पाचांपैकी तीन शब्द इंग्रजी वापरून ते फक्त मराठी विभक्ती प्रत्ययाने जोडणे हे मराठी नव्हे. शिवाय, विभक्ती-प्रत्यय कोठेही कोणताही जोडला जातो. त्यामागे असते मराठी भाषेचे अज्ञान आणि शब्दसंपत्तीचे दुर्भीक्ष्य. मराठीसारख्या अर्थसघन, समृद्ध भाषेला रोगट, अशक्त बनवण्यात वृत्तपत्रे व दूरदर्शन वाहिन्या यांनीही चोख भूमिका बजावलेली आहे. या माध्यमातून तरुणांना आकृष्ट करण्याच्या नावाखाली, ती बोलतात तसे इंग्रजाळलेले मराठी जाणीवपूर्वक वापरले जाऊ लागले, तेव्हा तशा बेगडी मराठीला प्रतिष्ठा प्राप्त झाली. मग युवा पिढीवर रसाळ, सहजसुंदर मराठीचा संस्कार होणार कोठून\nमराठीचे सौष्ठव, लालित्य, अर्थवाहकत्व यांवर भयावह परिणाम करणाऱ्या आणि मराठीला विद्रूप करणाऱ्या या भाषिक परिवर्तनाला चालना का मिळाली त्याला जबाबदार कोण त्याचे खापर तरुण पिढीवर फोडता येणार नाही. त्या प्रश्नाची मुळे शैक्षणिक, वैचारिक, भाषिक, राजकीय, आर्थिक अशा वेगवेगळ्या परिसरात पसरलेली आहेत. तरुण वर्ग लहान असताना त्याच्या वतीने त्याच्या पालकांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला - तो म्हणजे मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत न घालता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा. एका इंग्रजी विषयाचा उत्तम अभ्यास करून घ्यायचा आणि मुलाला मराठी शाळेत घालायचे हा पर्याय उपलब्ध असताना���ी, फार मोठ्या प्रमाणात मराठी शाळांकडे पाठ फिरवली गेली. जागतिकीकरणाच्या काळात इंग्रजीचे महत्त्व कोणीच नाकारणार नाही. परंतु इंग्रजी येण्यासाठी मराठी त्यागण्याची गरज नाही. मराठी माणसांनीच ज्ञानभाषा म्हणून मराठीला नाकारले. मराठी नाही आली तरी चालेल पण इंग्रजी यायला हवी, ही मानसिकता धोकादायक आहे. एक भाषा मृत झाली तर तिच्याबरोबर तिच्यातील साहित्य, विचारधन आणि त्यामागे उभी असलेली संस्कृती लयाला जाते, हे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. मुलाने परदेशी जायचे, किमानपक्षी लठ्ठ पगाराची नोकरी मिळवायची, जीवनमान उंचावायचे, तर मुलांना इंग्रजी माध्यमातच घालायला हवे हे समीकरण माणसांच्या डोक्यात घट्ट झालेले आहे. मुलगा मराठी माध्यमात शिकला तर त्याला इंग्रजी येणार नाही या गंडाने आईबापांनाच पछाडलेले असते. त्या भयापोटी मुलांचा मातृभाषेत शिक्षण घेण्याचा हक्क डावलला जातो. इंग्रजी माध्यमाचे हे वेड समाजाच्या सर्व थरांतून गेल्या कित्येक वर्षांपासून पसरत चालले आहे. मुलांच्या ज्या शाळकरी वयात मातृभाषेतील कथा, कविता, निबंध यांचे मनावर, वाणीवर, लेखनावर संस्कार सहजपणे होऊन मराठीची गोडी लागते, त्याच वयात मुले त्या आनंदाला पारखी होतात. इतकेच नव्हे तर आईवडील स्वत:च मुलांचे मराठी कसे बिघडवतात, हे समाजात वावरताना अनेकदा दृष्टीस पडते. मराठी आईवडील ‘या संडेला आपण सीशोअरवर जाऊया हं’ किंवा ‘तुला यल्लो कलर आवडतो का पिंक’ असले मोठ्या दिमाखात बोलत असतात. त्यांना त्यांचे मूल इंग्रजी माध्यमात शिकत आहे, याचा सूक्ष्म अभिमान वाटत असतो. पालकांचा इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलाशी तसेच बोलायला हवे असा बालिश समज त्यामागे असतो. त्यांना ते मुलाचे आणि त्याच्या मातृभाषेचे नुकसान त्या वागण्यातून करत आहेत, याची जराही जाणीव नसते. मराठी भाषेतून हळूहळू ‘आई’ हा शब्दसुद्धा हद्दपार होऊ लागला आहे. छोटी मुले आजीला आई म्हणतात. कारण त्यांच्या आईचे रूपांतर ‘मम्मी’त झाले आहे. नातेवाचक शब्दांची समृद्धी मराठीत आहे. पण ते शब्ददेखील मागे पडत चालले आहेत; आँटी-अंकलची गोळाबेरीजच मराठी भाषेने स्वीकारली आहे.\nएका गृहस्थांनी मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यामागील जे कारण सांगितले ते ऐकून तर मी थक्कच झाले ते म्हणाले, “खाली अंगणात खेळताना मुले इंग्रजीत बोलत���त. आमच्या मुलाला न्यूनगंड वाटतो. म्हणून शेवटी आम्ही त्याला मराठी माध्यमातून काढून इंग्रजी शाळेत घातले. न्यूनगंड मुलाला वाटतो का त्याच्या पालकांना ते म्हणाले, “खाली अंगणात खेळताना मुले इंग्रजीत बोलतात. आमच्या मुलाला न्यूनगंड वाटतो. म्हणून शेवटी आम्ही त्याला मराठी माध्यमातून काढून इंग्रजी शाळेत घातले. न्यूनगंड मुलाला वाटतो का त्याच्या पालकांना शिवाय, मुलाला तो तसा वाटत असेल तर त्याच्या मनात मातृभाषेविषयी स्वाभिमान जागवायचा का त्याचे माध्यम बदलायचे शिवाय, मुलाला तो तसा वाटत असेल तर त्याच्या मनात मातृभाषेविषयी स्वाभिमान जागवायचा का त्याचे माध्यम बदलायचे ज्या मुलांना इंग्रजीत शिकणे अवघड जाते; विषयांचे नीट आकलन होत नाही त्यांनी काय करावे ज्या मुलांना इंग्रजीत शिकणे अवघड जाते; विषयांचे नीट आकलन होत नाही त्यांनी काय करावे तशा मुलांच्या वाट्याला शाळेनंतरच्या खाजगी शिकवण्या आणि आईवडिलांच्या दरडावण्याच येतात. त्यांचे बालपण, त्यांचे खेळ, स्वच्छंद जगणे हे सारे हरवून जाते. त्यांना शैक्षणिक घाण्याला जुंपले जाते. उगवती पिढी आणि मातृभाषा यांतील नात्याचे खच्चीकरण केले गेलेले आहे. विचारवंतांनी मुलांना मातृभाषेतच शिक्षण द्यावे म्हणून कितीही कंठशोष केला तरी समाज त्यावर गांभीर्याने विचार करण्यास तयार नाही हे कटू सत्य आहे.\nमराठी माणसाला मराठी भाषा तर वगळाच, देवनागरी लिपीही कळेनाशी झाली आहे. परकी रोमन लिपी वाचता येते, पण देवनागरी नाही मध्यंतरी एक प्राध्यापक मला म्हणाले, “अनेक मुलांना हल्ली जोडाक्षरे वाचता येत नाहीत. त्यांचे इंग्रजी स्पेलिंग केले, की मग त्यांना शब्दांचा उच्चार करता येतो.” मराठी शिक्षणाचा दर्जा किती खालावला आहे आणि इंग्रजी माध्यमात शिकल्याचा परिणाम मराठीवर काय होत आहे, हे यावरून स्पष्ट होते. पूर्वी आचार्य अत्रे, वि.स. खांडेकर, वि.द. घाटे यांसारख्या जाणकारांनी विचारपूर्वक तयार केलेल्या मराठी वाचनमालांचा अभ्यासक्रमात समावेश असे. त्यांद्वारा उत्तम मराठीचे संस्कार मुलांवर होत. अभ्याक्रमांची निर्मिती यावरही चिंतन करण्याची वेळ आली आहे.\nमराठीबाबत सर्व प्रकारची अनास्था असतानाही, प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे वैचारिक सामर्थ्य काही मंडळींकडे आहे. ती मंडळी मराठी शाळा टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र त्यांच्��ा मार्गात अनेक अडथळे आहेत. मुख्य म्हणजे मराठी शाळांविषयीचे सरकारी पातळीवरील औदासीन्य. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जेवढा आटापिटा केला जातो, तेवढे लक्ष जर मराठी माध्यमाच्या शाळांच्या विकासावर दिले गेले तर मराठीचे काही तरी भले होईल. मराठी भाषेत जर अभिजात सुंदर साहित्याची निर्मिती झाली; मराठी ज्ञानभाषा बनली; मराठी माणूस जर सर्व स्तरांवर मराठीचा वापर करू लागला तर मराठीला खऱ्या अर्थी अभिजात रूप प्राप्त होईल. त्यासाठी कोणत्याही सरकारी समित्यांची वा विद्वानांच्या शिफारशींची गरज उरणार नाही. केवळ मराठी दिनाचे सण-सोहळे साजरे करून, गहिवरलेली भाषणे करून, मराठी बाण्याचे पोकळ नारे देऊन काहीही साध्य होणार नाही. मराठी माणूस आणि मुख्यत: तरुण पिढी मराठी भाषेकडे, साहित्याकडे, मराठी संस्कृतीकडे कशी आकृष्ट होईल, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भाषावार प्रांतरचना झाली. प्रत्येक प्रांतांच्या भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. भारत सरकारने भाषिक त्रिसूत्रीचे धोरण आखले, ते योग्यच होते. भारतीयांच्या भाषिक वैविध्याचे जतन-संवर्धन करण्यासाठी त्रिसूत्रीमध्ये पहिले स्थान राजभाषेला देण्यात आले. दुसरे संवादभाषेला म्हणजे हिंदीला आणि तिसरे स्थान इंग्रजीला. तो क्रम उलटा झाला आहे. मराठी महाराष्ट्राची राजभाषा झाली त्याला आज सहा दशके लोटली तरीदेखील मराठी भाषा राजकीय पातळीवर उपेक्षित राहिली आहे. महाराष्ट्रात राहणारा तो मराठी असेल, तर अमराठी माणसांना मराठी यायलाच हवे. त्यासाठी सर्व शाळांतून मराठी हा विषय अनिवार्य करायलाच हवा. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता तसे धोरण अंमलात यायला हवे. दाक्षिणात्य राज्ये तेथील नागरिकांनी राजभाषा शिकण्याविषयी जशी कडवी भूमिका घेतात, तशी घेणे महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या सरकारला कधीही जमलेले नाही. तो राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. सरकारपाशी कायद्याचे बळ असते. भाषेला कायद्याचाही आधार गरजेचा असतो. मात्र सरकारने कायदे करून ते अमलातच आणले नाहीत तर ते कितीही उत्तम असले तरी निष्प्रभच ठरणार. सर्वसामान्य माणूस मराठीबाबत जितका उदासीन आहे, तितकेच उदासीन राजकारणीही आहेत. मग तो विषय न्यायालयीन कामकाजातील मराठीच्या वापराचा असो, विद्यापीठातील अभ्यासक्रमांचा असो, राज्यपालांचे भाषण मराठीत उपलब्ध करून देण्याचा असो अथवा शिक्षणात मराठी भाषा अनिवार्य करण्याचा असो. ‘मराठी भाषा ही मंत्रालयाच्या दारात लक्तरे नेसून उभी आहे.’ असे दु:खोद्गार कुसुमाग्रजांना काढावे लागले ते उगीच नाही.\nमराठीचे अस्तित्व महाराष्ट्राच्या राजधानीतही जाणवत नाही. तिचे दृकश्राव्य रूप इंग्रजी-हिंदीच्या माऱ्यात दबून गेलेले असते. गाड्यांतील उद्घोषणा, टेलिफोनवरील संदेश, विकासकामांचे फलक... सर्वत्र हिंदी-इंग्रजीला प्राधान्य मराठी भाषेला डावलून गुरुमुखी, हिंदी वा गुजरातीत चौकांची नावे लिहिली जातात आणि आमचे राज्यकर्ते त्यावर काहीही उपाययोजना करत नाहीत. सर्वसामान्य माणूसही मातृभाषेची पावलोपावली उपेक्षाच करत असतो. माणसांची ओळखपत्रे (व्हिजटिंग कार्डस्) इंग्रजीत आणि फक्त इंग्रजीत मराठी भाषेला डावलून गुरुमुखी, हिंदी वा गुजरातीत चौकांची नावे लिहिली जातात आणि आमचे राज्यकर्ते त्यावर काहीही उपाययोजना करत नाहीत. सर्वसामान्य माणूसही मातृभाषेची पावलोपावली उपेक्षाच करत असतो. माणसांची ओळखपत्रे (व्हिजटिंग कार्डस्) इंग्रजीत आणि फक्त इंग्रजीत त्याची एक बाजू कोरी ठेवतील पण त्यावर मराठीत मजकूर असावा असे वाटत नाही. मुंबई-पुण्यात व महाराष्ट्राच्या बऱ्याच प्रदेशांत घरातून बाहेर पडल्या क्षणापासून मराठी माणसाचे हिंदी-इंग्रजी बोलणे सुरू होते. अमराठी माणसांच्या कानावर मराठी पडणार नाही याची काळजी घेतली जाते. मराठी आले नाही म्हणून येथे कोणाचे अडत नाही, हे अमराठी माणसांनी ओळखले आहे. महाराष्ट्राच्या राजभाषेचा आदर राखला गेलाच पाहजे हा संदेश ना सरकारी पातळीवरून पोचतो; ना नागरिकांच्या वर्तनातून. मराठी माणूसच मराठीचा आग्रह धरत नाही. त्याची घरे, निवासी संकुले, दुकाने यांवरील पाट्या इंग्रजीत. मराठी नाव दिसेल न दिसेलसे. दुकानदार रात्री त्यावर उजेड पडणार नाही याची दक्षता घेतातच. ती गोष्ट केवळ अमराठी दुकानदार करतात असे नव्हे; मराठी दुकानदारांचीही तीच तऱ्हा आहे. उपहारगृहातील पदार्थांची नावे इंग्रजीत. व्यायामशाळेतील गाणी इंग्रजीत. मराठी माणसेच मराठीची मारेकरी आहेत. विविध उत्पादनांवरील नावे सर्रास इंग्रजीत असतात. ज्यांना इंग्रजी येत नाही, त्यांनी काय करायचे त्याची एक बाजू कोरी ठेवतील पण त्या���र मराठीत मजकूर असावा असे वाटत नाही. मुंबई-पुण्यात व महाराष्ट्राच्या बऱ्याच प्रदेशांत घरातून बाहेर पडल्या क्षणापासून मराठी माणसाचे हिंदी-इंग्रजी बोलणे सुरू होते. अमराठी माणसांच्या कानावर मराठी पडणार नाही याची काळजी घेतली जाते. मराठी आले नाही म्हणून येथे कोणाचे अडत नाही, हे अमराठी माणसांनी ओळखले आहे. महाराष्ट्राच्या राजभाषेचा आदर राखला गेलाच पाहजे हा संदेश ना सरकारी पातळीवरून पोचतो; ना नागरिकांच्या वर्तनातून. मराठी माणूसच मराठीचा आग्रह धरत नाही. त्याची घरे, निवासी संकुले, दुकाने यांवरील पाट्या इंग्रजीत. मराठी नाव दिसेल न दिसेलसे. दुकानदार रात्री त्यावर उजेड पडणार नाही याची दक्षता घेतातच. ती गोष्ट केवळ अमराठी दुकानदार करतात असे नव्हे; मराठी दुकानदारांचीही तीच तऱ्हा आहे. उपहारगृहातील पदार्थांची नावे इंग्रजीत. व्यायामशाळेतील गाणी इंग्रजीत. मराठी माणसेच मराठीची मारेकरी आहेत. विविध उत्पादनांवरील नावे सर्रास इंग्रजीत असतात. ज्यांना इंग्रजी येत नाही, त्यांनी काय करायचे चित्रांवरून उत्पादने ओळखायची याबाबत कायदे आहेत; मात्र त्यांची अंमलबजावणी होत नाही. मराठी माणसाला त्याने मराठीचा आग्रह धरला तर तो कोत्या मनोवृत्तीचा ठरेल हा आणखी एक गंड आहे. मराठी ही स्वत:ची मातृभाषा इतक्या विविध स्तरांवरून नाकारणारा आणि तरीही मराठी अस्मिता, मराठी बाणा यांच्या फुशारक्या मारणारा दुसरा कोणताही समूह नसेल मराठी माणसाचे मातृभाषेविषयीचे औदासीन्य हेच भाषिक समस्यांच्या मुळाशी आहे. मराठी माणसामुळेच मराठी भाषेची पीछेहाट होत असताना, रसाळ साधी सुंदर मराठी कानावर पडत नाही यात नवल नाही. भाषा वृद्धिंगत होते तिचा वापर ती विविध जीवनपरिसरात झाला; तिला व्यवहारात व दैनंदिन जीवनात स्थान असेल; माणसामाणसांतील दळणवळण त्या भाषेत होत असेल तर. भाषेचे सामर्थ्य तिच्या वापरातून जाणीवपूर्वक वाढवावे लागते. वैचारिक आळस न करता प्रतिशब्द घडवावे लागतात. लोकमान्य टिळक, राजारामशास्त्री भागवत, वि.दा. सावरकर, दुर्गा भागवत, वा.ल. कुळकर्णी यांसारख्या विचारवंतांनी वेळोवेळी ते कार्य केले. ते आज मागे पडले आहे.\nगंगाधर गाडगीळ एकदा म्हणाले होते, “एका विशिष्ट दिशेने वाहणारा सांस्कृतिक प्रवाह अचानक मार्ग बदलून विरूद्ध दिशेने वाहू लागतो. तो चमत्कार कधी कधी घडतो.” तसेच का��ी झाले व तरुण पिढीच्या मनातच जर भाषाप्रीतीचा उदय झाला, तर मराठीला चांगले दिवस येऊ शकतील. मला शाळकरी दिवसांतील प्रसंग आठवतो. मी दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत होते. त्या काळी त्या संस्थेच्या शाळा किंग जॉर्ज शाळा या नावाने ओळखल्या जात. मी सहावीत होते. मैदानाच्या एका टोकाला नवीन शाळेचे बांधकाम चालू होते. इंग्रजी माध्यमाची शाळा तेथे पुढील वर्षापासून सुरू होणार होती. वर्ष संपता संपता आमच्या सामंतबार्इंनी आम्हाला एक प्रश्न विचारला, “पुढील वर्षी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कोणाकोणाला जाण्याची इच्छा आहे” जवळजवळ सर्व मुलींनी उत्साहाने हात वर केले. त्यानंतर दहा मिनीटे बाई मराठी व इंग्रजी माध्यमातून शिक्षण याविषयावर तळमळीने बोलत होत्या. आम्ही स्तब्धपणे ऐकत होतो. त्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे मोल आमच्यावर प्रभावीपणे बिंबवले. नंतर त्यांनी परत तोच प्रश्न विचारला. त्या वेळी फक्त दोन मुलींनी हात वर केला. घरी आईबाबांनीही मराठीच्याच बाजूने कौल दिला. अशा अनेक सामंतबार्इंची आणि मराठी माध्यमाचा आग्रह धरणाऱ्या आईवडिलांची नितांत आवश्यकता आहे\nमराठी भाषा आणि मराठी माणूस\nमराठी भाषा आणि बदलत गेलेली मराठी संस्कृती\nमराठी भाषा आणि तिचा भाषिक समाज\nसंदर्भ: शिलालेख, भाषा, कानडी भाषा\nसंदर्भ: भाषा, मराठी राजभाषा दिन\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214817-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://manaatale.wordpress.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2018-11-21T21:10:57Z", "digest": "sha1:QDE3GRZJNBTO354MAUPIHKGUBW7NEFEP", "length": 38659, "nlines": 367, "source_domain": "manaatale.wordpress.com", "title": "अवनी – डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा", "raw_content": "\nडोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा\nडोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\nभाग १ वरुन पुढे >>\nरामुकाका स्वयंपाकघरातील भिंत आणि छत जिथे एकत्र होते त्या कोनापाशी एकटक बघत होते.. जणु काही तिथे काहीतरी होते… दबा धरुन बसलेले. कदाचीत मानवी डोळ्���ांना ‘ते’ दिसत नव्हते, पण अथांग शक्ती असलेल्या मनाला ते जाणवत होते..\n”, शाल्मलीने दारातुनच हाक मारली.\nशाल्मलीच्या हाकेने रामुकाका एकदम भानावर आले.\nरामुकाकांनी शाल्मलीचा एक हात त्यांच्या हातात घट्ट पकडला.. आणि नुसत्या डोळ्यांनी खुण करुन ते शाल्मलीला म्हणाले, “ते बघ.. तिथे कोपर्‍यात..काही दिसते आहे तुला\nशाल्मलीने सर्वत्र निरखुन पाहीले.. “नाही.. नाही रामुकाका काही नाहीये तिथे.. काय दिसते आहे तुम्हाला काही नाहीये तिथे.. काय दिसते आहे तुम्हाला\n“नाही, मला पण काही दिसत नाहीये.. पण.. काही तरी नक्कीच आहे तिथे.. दिसत नसलं तरी जाणवतं आहे…”, रामुकाका\nशाल्मलीचा चेहरा भितीने पांढराफटक पडला होता. भितीने तिने एक आवंढा गिळला..\n“नका ना हो रामुकाका असं बोलु. कश्याला घाबरवता आहात, नाहीये तिथे काहीच.. तुम्ही नका बघु तिकडे, तुम्हाला स्वयंपाकात काही मदत हवी आहे का\n“बेटा.. कोपरा.. खासकरुन भिंतीचा वरचा कोपरा.. तुला माहीती आहे काय विशेष असतं कोपर्‍याचं\nशाल्मलीने पुन्हा एकदा रामुकाका बघत होते तिकडे नजर टाकली आणि मानेनेच तिने नाही अशी खूण केली.\n“भिंतीचा कोपरा.. नेहमी संगम असतो चांगल्या-वाईटाचा. परंतु वरचा कोपरा.. तिथे जमीन आणि अवकाश एकत्र मिळते.. एक शक्ती असते त्या कोपर्‍यात. कधी चांगली…. कधी………”, बोलता बोलता रामुकाका थांबले..\n“मी.. मी जाते बाहेर.. तुम्हाला काही लागलं तर हाक मारा..”, असं म्हणुन शाल्मली बाहेर पळाली.\nदिवाणखान्यात मोहीत आणि आकाशची उश्यांची मारामारी चालु होती.\nशाल्मलीचा घामेजलेला आणि भितीने पांढराफटक पडलेला चेहरा बघुन आकाश म्हणाला, “काय गं काय झालं\nशाल्मलीने स्वयंपाकघरात घडलेला किस्सा आकाशला ऐकवला.\n“च्यायला, त्या म्हातार्‍याच्या..”, असं म्हणुन आकाश तावातावाने उठला..\n“च्चं.. जाउ देत ना अक्की.. त्यांना वाटलं ते त्यांनी सांगीतलं, विश्वास ठेवायचा की नाही ते आपण ठरवायचं ना\n“अगं हो.. पण त्याला काय वाटतं ते त्याने स्वतःशीच ठेवावं ना.. आपल्याला कश्याला ऐकवतो आहे\n“जाऊ देत.. तु नको तुझा मुड खराब करु….”, असं म्हणुन शाल्मली त्याच्या शेजारी येऊन बसली… “..चल आपण सामान अनपॅक करु आणि थोडं फ्रेश होऊ ओके\nआकाशने मान हलवुन संमती दर्शवली आणि दोघंही सामानाची आवरा-आवर करायला उठले.\nआकाश वॉश घेऊन, आवरुन पुन्हा दिवाणखान्यात आला तेंव्हा सुर्य अस्ताला जाऊन बराच वेळ झाला होता. दाट झाडीमुळे उरला सुरला उजेडसुध्दा नाहीसा झाला होता आणि मिट्ट काळोख पसरला होता. शाल्मली खिडकीचा पडदा सरकवुन बर्‍याच वेळ बाहेर बघत बसली होती..\n”, आकाशने हाक मारली तशी ती एकदम दचकुन जागी झाली.\n आता काय झालं दचकायला का तो म्हातारा पुन्हा काही बोलुन गेला का तो म्हातारा पुन्हा काही बोलुन गेला”, शर्टाच्या बाह्या फोल्ड करत आकाश म्हणाला..\n“नाही .. काही नाही…”, शाल्मली आपली भिती दाबत म्हणाली..\n”, आकाश वैतागुन म्हणाला..\n“अरे.. मला असं.. म्हणजे.. बाहेरुन कसलातरी आवाज येत होता, म्हणुन बघत होते बाहेर..”, शाल्मली\n“पालापाचोळ्याचा.. काहीतरी.. म्हणजे.. कुणीतरी घसटत घसटत चालण्याचा..”, शाल्मली..\n इथे कोण येणार आहे चालत चालत”, आकाश जागेवरुन उठत म्हणाला…\n”, शाल्मलीने परत घाबरुन विचारले..\n“बघतो बाहेर कोण आले आहे… उगाच तुझी भिती आहे ती तरी जाईल ना…”, असं म्हणुन आकाशने दार उघडले त्याचबरोबर अतीथंड हवेचा एक मोठ्ठा झोत आतमध्ये आला. आकाशसुध्दा क्षणभर दचकला आणि मग म्हणाला…”बघ.. तुच बघ.. कोणीसुध्दा नाही बाहेर.. अगं वार्‍याने झाडं पानं हलत असतील त्याचा आवाज ऐकला असशील तु…” आणि त्याने दार लावुन घेतले.\n“चला.. जेवायला वाढले आहे…”, रामुकाका स्वयंपाकघरातुन बाहेर आले होते आणि व्हरांड्यातुनच त्यांनी बाहेर आवाज दिला.\nलगोलग आकाश, शाल्मली आणि मोहीत स्वयंपाकघरात पळाले.\nसाधारणपणे ३ तासांनंतर सर्वजण आप-आपल्या पांघरुणात गुरगुटुन झोपले होते.\nघड्याळात साधारणपणे १२-१२.३० वाजुन गेले असतील. पालीच्या सतत चुकचुकण्याने आकाशची झोप चाळवली गेली. शेवटी वैतागुन त्याने डोळे उघडले.\nसमोरच्या खिडकीतुन चंद्राचा मंद प्रकाश खोलीत येउन स्थिरावला होता. खिडक्यांचे पडदे चंद्राच्या प्रकाशाने उजळुन निघाले होते. त्या प्रकाशात आकाशला एक आकृती त्याच्याकडे रोखुन पहाताना दिसली.\nकोण होती ती आकृती इतक्या रात्री आकाशच्या बेडरुममध्ये ती काय करत होती\nआकाशने शेजारी बघीतले, शाल्मली जागेवर नव्हती.\nआकाश दचकुन उठुन बसला आणि त्याने निरखुन त्या आकृतीच्या चेहर्‍याकडे बघीतले.\n“माय गॉड.. शाल्मली.. यु स्केअर्ड मी…”, उशीला टेकत तो म्हणाला.\nशाल्मली काहीच बोलली नाही. तिच्या चेहर्‍यावर एक मंद हास्य तरळुन गेले.\n“काय करते आहेस तु\nशाल्मलीने हळुवार आपल्या हाताचे बोट तिच्या ओठांवर नेले आणि अस्पष्ट आवाजात ती म्हणाली.. “श���शुsssss”.\nथोड्यावेळ ती आकाशकडे रोखुन पहात राहीली आणि मग तिने हळुवारपणे स्वतःचे कपडे उतरवायला सुरुवात केली.\n”, आकाश स्तिमीत होत तिच्याकडे पहात म्हणाला.\nसर्व कपडे उतरवल्यावर ती सावकाश चालत आकाशच्या जवळ आली. घामाने तिचे शरीर ओलेचिंब झाले होते तर आकाश मात्र हुडहुडी भरल्यासारखा पांघरुणात बुडुन गेला होता.\nतिने आपले ओठ आकाशच्या ओठांवर ठेवले. एखाद्या गरम इस्त्रीचा स्पर्श व्हावा तसा चटका आकाशच्या ओठांना बसला. त्याने स्वतःला तिच्यापासुन बाजुला करण्याचा प्रयत्न केला, पण शाल्मलीच्या घट्ट मिठीतुन त्याला निसटणे अशक्य झाले होते.\nइतक्या वर्षात प्रथमच शाल्मलीने प्रणयक्रिडेमध्ये स्वतःहुन पुढाकार घेतला होता. आकाशने फारसा प्रतिकार न करता स्वतःला तिच्या स्वाधिन करुन टाकले.\nसाधारणपणे तासाभरानंतर आकाश तृप्त चित्ताने पहुडला होता. इतक्या वर्षात प्रथमच त्याने शाल्मलीबरोबरचा शृंगार इतक्या उत्कटतेने अनुभवला होता. नेहमी अ‍ॅट्रॅक्टीव्ह भासणारी शाल्मलि आज नुसतीच अ‍ॅट्रॅक्टीव्ह नाही तर सिडक्टीव्ह पण भासली होती. शारीरीक प्रणय-क्रिडा प्रकार जे त्याने आजपर्यंत फक्त पुस्तकात वाचले होते, जे फक्त त्याने ’तसल्या’ चित्रपटांमध्ये पाहीले होते ते आज त्याने शाल्मलीसोबत अनुभवले होते.\n“शमु…. यु आर टु..गुड…”, स्वतःशीच हसत आकाश म्हणाला.. “दॅट वॉज अ ग्रेट सरप्राईज…”, असं म्हणत त्याने शाल्मलीकडे पाहीले.\nपण शाल्मली केंव्हाच झोपी गेली होती………………..\n“आकाश… ए आकाश.. अरे उठ ना”, शाल्मली आकाशला गदागदा हलवत होती..\nआकाशच्या चेहर्‍यावर आदल्या दिवशीच्या रात्रीच्या आठवणींनी अजुनही मंद हास्य पसरले होते.\n“बाबा… उठा ना बाबा…”, आकाश उठत नाही म्हणल्यावर मोहीतही शाल्मलीबरोबर आकाशला उठवण्यात सामील झाला..\n“काय आहे रे.. झोपु द्या ना जरा…”, वैतागुन डोळे उघडत आकाश म्हणाला.\n“आकाश अरे.. रामुकाका कुठे दिसत नाहीयेत…”, शाल्मली त्रासीक चेहरा करत म्हणाली..\n“अगं गेले असतील बाहेर कुठे तरी… येतील परत…”, आकाश चेहर्‍यावर पांघरुण ओढत म्हणाला..\n“अरे नाही, सकाळपासुन नाहीयेत.. घड्याळात बघ जरा, ११.३० वाजुन गेलेत, असं न सांगता कसे कुठे जातील\n“च्यायला.. म्हातारा घाबरुन गेला का काय पळुन”, आकाश बेडमधुन उठत म्हणाला\n“आकाश.. अरे निदान मोहीतसमोर तरी नको बोलुस असं वेडं वाकडं.. तो पण बोलु लागेल तसाच.. आणि रामुकाकांचे सामान आहे इथेच, तेच दिसत नाहीयेत. तु उठ आणि जरा शोधुन ये बरं त्यांना…”, शाल्मली.\n“जाऊ देत ना, गेला तर गेला, मी नाही त्याला शोधायला जाणार.. डोक्यात गेला तो म्हातारा माझ्या.. जा तुच बनव काहीतरी ब्रेकफास्ट, येईल तो, कुठे जाणारे\nकंटाळुन शेवटी शाल्मली स्वयंपाकघरात जायला उठली, तसा आकाशने तिचा हात धरुन तिला जवळ ओढले..\n“आकाश..ssss, मोहीत बघतोय..”, शाल्मली म्हणाली..\n“शमु.. यु वेअर ऑसम यस्टरडे…”, आकाश म्हणाला..\n”, गोंधळुन मोहीतकडे पहात शाल्मली म्हणाली..\n“ओके. ओके.. नाही बोलत काही मोहीत समोर बास्स.. सॉरी.. जा.. तुच मस्त बनव काही तरी खायला…”, असं म्हणुन आकाशने शाल्मलीचा हात सोडला.\nशाल्मली स्वयंपाकघरात गेली. आकाशने मग आपला मोर्चा मोहीतकडे वळवला..\n“सो.. हिरो.. आज काय प्लॅन\n“बाबा आपण बाहेर झाडांमागे लपाछपी खेळायचे\n“ओके.. डन.. मी आंघोळ करुन मस्त फ्रेश होऊन येतो, मग आपण खेळु .. चालेल\n“येssss. मी बाबांबरोबर लपाछपी खेळणार, मी बाबांबरोबर लपाछपी खेळणार, मी बाबांबरोबर लपाछपी खेळणार”, असं म्हणत बागडत मोहीत बाहेर पळाला.\nआकाशही मग अंथरुणातुन उठला आणि ब्रश करायला बाथरुममध्ये गेला.\nआकाश गेल्यावर थोड्यावेळाने समोरच्या कपाटावर कसलीशी हालचाल झाली. कपाटावरुन हळुवारपणे घरंगळत, ओघळत काहीतरी खाली जमीनीवर उतरलं आणि बेडरुममधुन बाहेर गेलं. ते काय होतं ह्याचं वर्णन करणं अवघड, पण थोडक्यात सांगायचं झालं तर आपणं जेंव्हा घट्ट डोळे मिटुन घेतो तेंव्हा लाल-चॉकलेटी-काळ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर आपल्याला काळपट रंगाचे जे विचीत्र आकार तरंगताना दिसतात, त्या आकारांचा एखादा लोळ जसा दिसेल तसंच ते काहीसं होतं\nदोन तासांनंतर, आकाश आणि मोहीतचा लपाछपीचा खेळ चांगलाच रंगात आला होता. पळायला आणि लपायलाही भरपुर जागा असल्याने बाप-लेक अगदी पळुन पळुन दमुन गेले होते.\nशेवटी आकाश दमुन बंगल्याबाहेरच्या बाकावर येऊन बसला..\n“चला ना बाबा.. अजुन थोडं खेळुयात…”, मोहीतला अजुनही खेळायचेच होते.\n“बास रे बाबा.. दमलो मी.. तु खेळ जरा वेळ एकटा, आपण नंतर खेळु ओके”, मोहीतला समजावत आकाश म्हणाला.\n“काय ओ बाबा… जा मी कट्टी..” असं म्हणुन आकाश एकटाच खेळण्यात मग्न झाला..\nआकाशने एक मॅगझीन उघडले आणि तो सुध्दा वाचनात गुंग झाला.\n“झुssssssम.. आय एम.. सुपरमॅन…”, मोहीतचा मधुनच आवाज आकाशला ऐकु येत होता…जसं जसा मोहीत लांब, जवळ येत होता त���ं तसा त्याचा आवाज कमी जास्त होत होता.\nपण काही वेळानंतर, बराच वेळ होऊनही मोहीतचा काहीच आवाज येईना तसा आकाश जागेवरुन उठला..\n“मोहीतsss”, आकाशने एक हाक मारली.\nपण मोहीतचा काहिच आवाज आला नाही.\n“मोहीतsss”, आकाशने पुन्हा एक हाक मारली आणि तो झाडीत मोहीतला शोधायला पळाला.\nसर्वत्र जिवघेणी शांतता होती. मोहीतला इतक्यावेळ उगाच एकट्याला सोडले ह्याचा आकाशला पश्चाताप होऊ लागला होता.\n“मोहीतsss”, पुन्हा एक हाक, ज्याला मोहीतकडुन काहीच उत्तर येऊना.\nबरेच अंतर आत गेल्यावर एका झाडापाशी आकाशला मोहीत दिसला. तो भेदरुन झाडाला टेकुन बसला होता.\n इथं काय करतो आहेस तु…”, काळजीने आकाशने विचारले\nमोहीत झाडीत दुरवर कुठेतरी नजर लावुन बसला होता.\nआकाशने सभोवती सर्वत्र पाहीले पण त्याला कोणीच दिसेना.\n”, आकाशने पुन्हा विचारले.\n“बाबा.. मला भिती वाटतेय…”, मोहीत म्हणाला.\n कसली भिती वाटते आहे सोनुला काय झालं सांग मला, मी आहे ना तुझ्याबरोबर काय झालं सांग मला, मी आहे ना तुझ्याबरोबर”, आकाश मोहीतच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाला..\n“तिकडे एक ताई होती…”, झाडीत बोट दाखवत मोहीत म्हणाला\n तिकडे तर कोणीच नाही बेटा..”, आकाशने बोट दाखवलेल्या जागेकडे बघत आकाश म्हणाला..\n“आत्ता नाहीये, मगाशी होती..”, आकाशला चिकटत मोहीत म्हणाला.\n“काही म्हणाली का ती ताई तुला\n“ती मगाशी ना तिथे, झाडाला टेकुन रडत बसली होती. मी तिला म्हणलं.. आय एम सुपरमॅन, तुला मदत करु का तर तिने खूप रागाने बघीतलं माझ्याकडे..”, मोहीतला त्या आठवणीने परत भरुन आलं…\n“हो.. अश्श झालं.. परत दिसु देत ती ताई मला.. मी बघतोच तिच्याकडे…”, आकाश म्हणाला… “चल जाऊ आपण घरी, भुकू लागली असेल ना मोहीतला..” असं म्हणुन तो मोहीतला घेऊन परत जाऊ लागला..\n“बाबा तुम्हाला गंम्मत सांगू, ती ताई ना… टकलू होती, तिने किनई लाल रंगाची साडी घातली होती आणि टक्कल दिसु नये म्हणुन ना तिने डोक्याला साडी गुंडाळली होती…”, मोहीत म्हणाला..\n“श्शी.. काहीतरी बडबडु नको मोहीत.. कोणी नव्हतं तिथं…”, आकाश वैतागुन म्हणाला..\n“हो.. होती ती ताई.. आणि तिच्या तोंडाला आणि हाताला किनई खुप बाऊ झाला होता…”, मोहीत सांगत होता..\nआकाशने त्याच्या पाठीत एक धपाटा घातला.. “बास झालं तुझं काल्पनीक पुराण चल आता घरी…” असं म्हणत तो मोहीतला ओढत बंगल्यात घेऊन आला..\nपाठीत धपाटा बसताच मोहीतने पुन्हा भोकाड पसरलं.. त्याचा आवाज ऐकुन शाल्मली बाहेर आली..\n“अरे काय झालं रडायला..”, मोहीतला जवळ घेत ती म्हणाली.\n“काही नाही, नेहमीचेच.. ह्याचे काल्पनीक विश्व जरा जास्तच विस्तारच चाललं आहे.. आवरा जरा.. हा सुपरमॅन झाला कि कधी एलीयन येतात, तर कधी डायनॉसॉर तर कधी अजुन कोण…”, आकाश मोहीतकडे रागाने बघत म्हणाला.\n“अरे त्याचे खेळच आहेत ते.. कश्याला ओरडतोस उगाच त्याला… आज काय केलं आता… आज काय केलं आता\n“विचार त्यालाच.. काहीतरी बोलत असतो.. म्हणे कोणतरी टकलू ताई होती जंगलात…”, आकाश\nशाल्मलीने एकदम दचकुन आधी मोहीतकडे आणि मग आकाशकडे पाहीले…\n.. कशी होती दिसायला…”, शाल्मलीने मोहीतला विचारले.\nमोहीतने आकाशला सांगीतलेले सर्व वर्णन शाल्मलीला सांगीतले.\nमोहीत बोलत असताना शाल्मलीच्या चेहर्‍यावरचे रंग भराभर बदलत होते. तिच्या कपाळावर घामाचे बिंदु जमा व्हायला लागले.\n”, शाल्मलिच्या चेहर्‍याकडे बघुन आकाश म्हणाला..\nशाल्मली काही न बोलता बंगल्यात पळाली, पाठोपाठ मोहीत आणि आकाश.\nशाल्मली धावत एका अडगळीच्या खोलीत पोहोचली.\n”, आकाश संभ्रमावस्थेत म्हणाला..\nशाल्मलीने कोनाड्यातुन एक जुनाट चित्र बाहेर काढले आणि ते मोहीतसमोर धरुन म्हणाली..”अशीच होती ती ताई\n“हो.. अश्शीच होती.. अश्शीच होती..”, मोहीत त्या चित्रावर बोट ठेवत म्हणाला…\nशाल्मलीचे डोळे विस्फारले होते. थरथरत्या हाताने तिने ते चित्र आकाशच्या समोर धरले..आज सकाळी आवरताना आम्हाला सापडलं हे चित्र…\n“नेत्रा गोसावी”, रंग उडलेल्या शाईने लिहीलेले नाव असलेले आणि मोहीतने जसे वर्णन केले होते तश्याच एका स्त्रीचे चित्र त्या कागदावर होते, पण आकाशला हलवुन सोडणारी मुख्य गोष्ट तिथे होती आणि ते म्हणजे त्याच कागदावर खालच्या बाजुला कंसात लिहीलेले आकडे –\n(जन्म १२ मार्च १९२७ – मृत्यु २१ मे १९५७)\nमृत्यु – २१ मे १९५७\nFollow डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा on WordPress.com\nप्लॅन बी-४- वाघा बॉर्डर\n1000000 alavani andaman aniket ashok saraf atmacharitra avani bhayakatha bhunga double cross ebook header katha love story manaatale manatale marathi marathi horror story marathi katha marathi natak marathi natak script marathi play marathi prem katha marathi romantic story marathi story paris prem katha story suspense suspense marathi thriller story travel travel diary अजंठा केव्हज अतुल कसबेकर अनुभव अफ्रिका ओजस काहीही घर थ्रिलर थ्रिल्लर दिवाळी पाठलाग पुणे पुरुष प्रेम प्रेमकथा प्रेम कथा फोटो भटकंती भयकथा भुंगा भुतकथा मजेदार मनातले मराठी मराठी कथा मराठी नाटक मराठी भयकथा मराठी स्टोरी मर्डर मास्टरमाईंड माहीती रहस्य रहस्यकथा रहस्यमय रॉबरी रोमॅंटीक कथा शुभेच्छा सायकल स्क्रिप्ट स्टार माझा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214817-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/due-to-maharashtra-bandh-the-universities-postponed-the-examination/", "date_download": "2018-11-21T20:13:13Z", "digest": "sha1:DISAVDBHEQJ6PDLEDJRKZYJGNUP4QEB3", "length": 6586, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'महाराष्ट्र बंद' मुळे विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘महाराष्ट्र बंद’ मुळे विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या\nपुणे : भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीचा निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे सावित्रीबाई फुले विद्यापीठानं आजचा एम.फार्म.चा एक पेपर पुढे ढकलला आहे. ही परीक्षा पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यात होणार होती.\nतर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं आज (बुधवार) होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. एमए, एमबीए अभ्यासक्रमाचे पेपर आज होणार होते. काही भागातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nटीम महाराष्ट्र देशा- भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने नुकतीच आपली पत्नी रिवाबासोबत पंतप्रधान…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214817-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/state-government-will-not-have-problem-if-udhav-thackeray-left-nda/", "date_download": "2018-11-21T21:12:15Z", "digest": "sha1:CT4IWFKAL2JIUQ74KBGCKUDC6T7SCT5L", "length": 7436, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आता उद्धव ठाकरे बाहेर पडल्यास सरकारला फरक पडत नाही - रामदास आठवले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआता उद्धव ठाकरे बाहेर पडल्यास सरकारला फरक पडत नाही – रामदास आठवले\nपुणे : नारायण राणे यांनी आजच आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. आता राणे हे एडीएमध्ये येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान नारायण राणे हे एनडीएमध्ये आल्यास आपण शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार पडण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आल होता. या बाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना विचारले असता राणे यांच्या एनडीएमध्ये येण्याने उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडल्यास काहीच फरक पडणार नसल्याच त्यांनी सांगितल आहे.\nदरम्यान, नारायण राणे यांनी नव्या पक्षाची स्थापना केली असून त्या अगोदर त्यांच्याशी तुम्ही चर्चा केली होती का अस विचारलं असता ‘नारायण राणे यांच्या बाबत काय करता अस मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. तसेच त्यांना तुम्ही भाजप मध्ये घ्या नाही तर मी रिपाइं मध्ये घेतो’. असे बोललो असल्याच सांगितले. तसेच आता त्यांनी एक पक्ष स्थापन केला असून भविष्यात एनडीएचा घटक असतील आणि त्यांना सामावून देखील घेतले जाईल अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nपुणे - पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समिविष्ट झालेल्या गावातील लोकसंख्या आणि ग्रामीण भागातून शहराकडे वाढता…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nन्यायालयीन लढाईत ब��गल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214817-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/worlds-first-democracy-house-founder-mahatma-basaveshwar/", "date_download": "2018-11-21T20:16:24Z", "digest": "sha1:6PYSWMC26KYDLMBHVNQJOC7I5V3XLCB6", "length": 14502, "nlines": 102, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जगातील पहिल्या लोकशाही संसदेची स्थापना करणारे महात्मा बसवेश्वर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजगातील पहिल्या लोकशाही संसदेची स्थापना करणारे महात्मा बसवेश्वर\n१२ व्या शतकात जगाला समता बंधुता आणि श्रम हेच दैवाची शिकवण देणारे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख.\n१२ शतकामध्ये रूढी परंपरा, कर्मकांड, जातीमधील भेदभाव, स्त्री दास्यत्व अशा वेगवेगळ्या गोष्टींनी भारतीय समाजाला पिळवटून टाकले होते, अशा परिस्थितीमध्ये हे सर्व बदलण्यासाठी आपले आयुष्य वाहून घेतलेले महापुरुष म्हणजे जगतज्योती आद्यक्रांतिवीर महात्मा बसवेश्वर. वेळी आपल्या जीवपणाला लावून भारतातील पहिला आंतरजातीय विवाह लावण्याचे धाडस महात्मा बसवेश्वर यांनीच दाखवले. यामुळे त्यांना अनेकजण विद्रोही समाजसुधारक देखील म्हणतात.\nएका बाजूला कर्मकांडाने समाज पोखरला जात असताना काय कवे कैलास म्हणजेच श्रम हेच दैवत्व आहे, दगडामध्ये देव नाही तर तो तुमच्या श्रमात असल्याच��� महात्मा बसवेश्वर यांचा उपदेश जगाला नवीन दिशा देणारा ठरला, त्यामुळे कोणतेही कार्य हीन दर्जाचे नसल्याचा विचार समाजमनात बिंबवला गेला. स्त्रीला केवळ उपभोगाचे साधन, शुद्र समजणाऱ्या प्रवृत्तींवर बसवन्नांनी कठोर प्रहार केला. चूल आणि मुलच्या चौकटीत अडकलेल्या स्त्रियांना समान दर्जा देण्यासाठी त्यांनी आपल्या आईवडिलांचा रोष देखील पत्करला. स्त्रियांना धार्मिक आध्यात्मिक हक्क देण्याच काम महात्मा बसवेश्वर यांनीच केले.\nलोकशाहीतील पहिली संसद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुभव मंटपाची स्थापना करत बसवन्नांनी जातीच्या भिंती तोडत समता बंधुता आणि वैज्ञानीक दृष्टीकोन असणाऱ्या लिंगायत धर्माची स्थापना केली.\nकल्याण म्हणजेच आत्ताचे बसवकल्याण नगरीमध्ये लिंगायत धर्माची बीजे रोवली जात असताना धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या संकल्पनेतून अनुभव मंटपाची स्थापना करण्यात आली. याच अनुभव मंटपाची निर्मित असणारे ‘वचन साहित्य’ हे लिंगायतांचा धर्म ग्रंथ मानले जाते. महान तत्त्वज्ञानी अल्लमदेव प्रभू हे या मंटपाचे अध्यक्ष होते. मंटपामध्ये योग्य पारख करूनच सभासद म्हणून बसण्याचा मान दिला जाई.\nमहात्मा बसवेश्वरांनी दाखवलेल्या मार्गानुसार कोणत्याही जाती धर्माचे व्यक्ती या मंटपाचे सभासद असत, यातील काही प्रमुख नाव म्हणजे शिवनाग मय्या ( महार ) शंकर दासीमय्या ( शिंपी) मडीवाळ माचीदेव ( धोबी ) मेदार केतय्या ( बरूड ) मादर चन्नय्या ( मांग ) किन्नरी बोमय्या ( सोनार ) समगार हरळय्या ( चांभार ) चन्नबसवेश्वर ( ब्राम्हण ) ( ही नावे केवळ प्रातिनिधिक स्वरुपात दिली आहेत). अनुभव मंटपामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे तब्बल ७७० शरण होते, बसवेश्वरांनी स्थापिलेल्या लिंगायत धर्माची सुरुवातच स्त्री-पुरुषांमधील भेदाभेद संपवण्यापासून झाल्याने शरणांच्या बरोबरीने महिलांनादेखील अनुभव मंटपात समान दर्जा देण्यात आला होता, मंटपामध्ये महिलांची संख्या साठ होती त्यातील तीस महिलांनी वचने लिहिली आहेत.\nकाश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचे विचारवंत ज्यांना समाजातील जातीय भेद, कर्मकांड, स्त्री-पुरुषांमधील भेदाभेद मान्य नव्हता ,जे समाजामध्ये सामनातावादी धर्माची निर्मिती करू इच्छित होते ते लोक अनुभव मंटपामध्ये चर्चेसाठी येत असत, मंटपामध्ये असणारे वातावरण पाहून बहुतांश बुद्धि���ंत त्याचे सभासद झाले. यातूनच एकमेकांचे चांगले वाईट अनुभव चर्चिले जाई. वाईट ते सोडावे आणि चांगले घ्यावे याप्रमाणे समाजसुधारणेसाठी असणारे विचार ‘वचन’ स्वरुपात लिहिले जात होते. महात्मा बसवेश्वर यांनी मूर्ती पूजेला कडाडून विरोध केला होता, हा विरोध करताना ते म्हणतात\n‘लाखांनी घडली मूर्ती ती पतळे, देवत्व कैसे अग्नीत वितळे,\nगरजेनुसार जे जाती विकले, सांगा त्यांना का देव मानू\n१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी केलेले कार्य आजही आपल्याला प्रेरणादायी ठरते, त्यांनी श्रमाला दिलेले महत्व कार्याच्या महानतेची शिकवण देते. आपल्या वचन साहित्याद्वारे त्यांनी विश्वकल्याणासाठी सामाजिक क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली होती सामान्य माणसाच्या अंत:करणात समतेचा स्फुल्लिंग चेतवला होता. म्हणूनच ख-या अर्थाने बसवेश्वर रूढी परंपरा, कर्मकांड, जातीमधील भेदभाव, स्त्री दास्यत्वा विरुद्ध पेटून उठणारे विद्रोही ठरतात. विद्रोही महात्मा बसवेश्वरांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nपुणे - पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समिविष्ट झालेल्या गावातील लोकसंख्या आणि ग्रामीण भागातून शहराकडे वाढता…\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शह���ाला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214817-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2010/02/05/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T20:22:09Z", "digest": "sha1:5FU7AYOTILAS46FGVBDZ2AR2WD7YWMDL", "length": 22677, "nlines": 319, "source_domain": "suhas.online", "title": "पुन्हा राडा – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nआतच पहाटे भाईदास हॉलच्या इथून घरी येताना नाकाबंदी दिसली, म्हटला पहाटे ५ ला एवढे पोलीस इथे काय करतायत इथे, तेवढ्यात बाजूच्या मुंबई युवक कॉंग्रेसच्या बॅनर कडे लक्ष गेला, राहुल गांधीचे स्वागत वगेरे वगेरे.. तेव्हा आठवला आज हा मुंबईत येणार आहे.\nआता गांधी परिवार सदस्य म्हटला तर राजकारणाचा वारसा () आयताच मिळतो हे तर आपण जाणतोच. तसाच हा पण मस्त परदेशात शिकून भारताच्या वेल सेटल्ड कॉंग्रेस राजकारणात उतरला. येताना पूर्ण हिंदी शिकून आला हे बर केला ह्याने..\nआता रोमपुत्राने बिहार मध्ये केलेल्या मूर्खपणाच्या (मुद्दाम राजकीय हेतुपुर्व असलेल्या) वक्तव्यानंतर पूर्ण महाराष्ट्र आणि दिल्लीच राजकारण हादरून गेला, काय तर म्हणे “२६/११चे वेळी बिहार, उत्तर प्रदेशातील बहाद्दर एनएसजी कमांडोंनी मुंबई वाचवली” च्यायला याच्या ते कमांडों काय मुंबई वाचवायला आले होते की देशावरच संकट दूर करायला त्याच कसला राजकारण करायाच त्याच कसला राजकारण करायाच पण नाही बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसची लाट आणायचा विडा उचललाय ह्या माणसाने, मग तिथल्या लोकाना आवडणारी, दाद मिळवणारी भाषण करायचा अट्टहास कसा सोडेल आपला रोमी 🙂\nतर हे साहेब भाषण ठोकून मोकळे झाले आणि इथे मुंबईत राजकारणात संतापाचा वणवा पेटला आणि का पेटू नये, त्या हल्ल्यात आपल्या मुंबई पोलीस डिपार्टमेंटचे जाबाझ ऑफिसर्स शहीद झाले. एनएसजी कमांडोंना यायला तर ४० तास लागले कारण मॅडमचा आदेश वेळेवर मिळाला नव्हता म्हणून..असो आता आपल्या रोमी एवढा शिकलेला सवरलेला महाराष्ट्राच्या वाटेला जायच्या आधी थोडा आभ्यास केला असता तर काय बिघडले असत पण नाही मला माझ्या पक्षाच्या वोट बॅंकला मजबूत करायचा होता ना..म्हणून बोललो बाबा ते, मस्त टाळ्या पडल्या असतील तिथे पण त्याला खरच कल्पना नाही त्याने उगाच वाघाच्या जबड्यात हात घातलाय.\nमग आता शिवसेना आ���ि मनसे ह्या दोन्ही प्रमुख मराठी पक्ष पुढे सरसावले आणि त्याच्या विधानाचा तीव्र निषेध केला, आणि तो व्हायलाच हवा होता. देशहिताच्या गोष्टीत कशाला आणायाच राजकारण मुंबईतील प्रांतवादा बद्दल काय माहीत आहे ह्याला मुंबईतील प्रांतवादा बद्दल काय माहीत आहे ह्याला पण नाही उचलली जीभ आणि लावली…\nएवढी मोठी संतापाची लाट उसळली तरी याला अजुन अक्कल आली नाही, एवढे ताशेरे ओढले गेले त्याच्या विधानावर तरी तो आपला त्याच गोष्टीवर ठाम आणि हाईट म्हणजे तो आज मुंबई भेटीवर येतोय. आता त्याला हे टाळता आला असता पण “खाज” असते ना स्वत:ला कट्टर राजकारणी असल्याची तीच पूर्ण करायला येतोय तो.\nबाळासाहेबानी तर त्याच स्वागत करायचे आदेश दिलेच आहेत शिवसैनिकाना, मनसे सुद्धा सज्ज असेल त्याचा समाचार घेण्यासाठी आपल्या परीने..कॉंग्रेस आणि मित्रपक्ष नक्कीच ही भेट वीना विघ्न पार पाडू द्यायचा प्रयत्‍न करणार..\nत्यामुळे आज राडा होणार…रोमी सांभाळ रे बाबा\nफुकट सल्ला – पुढच्या वेळेस जमल्यास भाषण तुझी आई ज्याच्या कडून लिहून घेते त्याच्या कडून लिहून घे रे राजा..जो लिहून देतो त्याचा अभ्यास नक्कीच तुझ्यापेक्षा दांडगा आहे…Take Care\nरोमी… हा हा हा आणि सल्ला एकदम मस्त आहे.\nधन्यवाद हेरंब, असच सुचला बघ हे नाव 🙂\nगोची अशी आहे की आता पुन्हा हिंदी मिडीया मागे जळके लाकूड घातल्या सारखे बोंबलत सुटेल. राडे करुन फायदा होत नाहीए आपला.\n१. सामनावर कारवाई करा म्हणतात मग हिंदी मिडियावर का नाही\n२. बाळा साहेबांचे पोस्टर जाळले मुरादाबाद मध्ये मग सेना व मनसे गप्प का\n३. मराठी माणसाला काय वाटते हे हिंदी माध्यमांनी कधी विचारले का\n४. टाईम्स ऑफ इंडियावरच्या कमेट्स मध्ये लोक गरळ ओकत आहेत त्याचे काय\nहो ह्या मीडीया बद्दल काही बोलायलाच नको…\nमाझा मित्र एका नावाजलेल्या हिंदी चॅनेल मध्ये नोकरी करतोय त्याला टॅक्सीच्या मुद्द्याच्या वेळी मुद्दाम अश्या प्रश्नाची यादी दिली गेली होती की त्यातून असाच अर्थ निघेल की मराठी येत नसल्याने त्यांच काही अडत नाही…\nअश्या चॅनेल्सवर अबु आझमीचे, संजय निरुपमचे इंटरव्यूज परत परत काही दृष्या न कापता केली होती तीच राज ठाकरेच्या सभेचा हिंदी ट्रॅन्स्लेशन लिहून दाखवतात आवाज बंद करून. हिंदी टीवी मीडीया पूर्णपणे Biased आहे आणि त्याचा कारण त्यांच्यावर असलेला पोलिटिकल पार्टीसचा होल्ड\nअपर्णा, मी राहायला कांदिवलीला. ऑफीसमधून मित्राला ड्रॉप करून घरी जात होतो 🙂\nहो माहीत आहे सगळे एक नंबरचे %#%#$%%#*%# 😀\nआपले मराठी नेते आणि खास क्रून मिडियावाले का नाही , आवरत या हिंदी-इंग्रजी चॅन्ल्स ना. \nत्याचाच तर दु:ख आहे..ह्याना लगाम लावायला कोणीच नाही आजच्या घडीला. ज्या मराठी वृत्त वाहिन्या आहेत त्या अंतर्गत बाबी सोडवण्यात मश्गुल आहेत\n नाव छान दिलंय. मी कालपर्यंत हा काही सेन्सिबल बोलेल असं समजत होते. याने तर तारेच तोडले.\nतेच आधी वाटला जरा टॅलेन्टेड, फ्रेश, युवा नेता बनेल हा..पण काय झालाच जे व्हायचा होता ते 😦\nधन्यवाद मैथिली..स्वागत माझ्या ब्लॉगवर 🙂\nदोघांनीही एकत्र येउन काम करणं आवश्यक वाटतं मला.. आणि ते रोमी — वाह मस्त आहे नांव.. 🙂\nPingback: माय नेम ईज़ वाद… « मन उधाण वार्‍याचे…\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214817-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/philips-gogear-mix-4gb-black-price-p1Ld2i.html", "date_download": "2018-11-21T21:02:07Z", "digest": "sha1:YE46YM2DMKYOZXIZV7LHAEIDZERJADT2", "length": 12826, "nlines": 308, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फिलिप्स गोगेअर मिक्स ४गब ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nफिलिप्स पं३ प्लायर्स & इपॉड्स\nफिलिप्स गोगेअर मिक्स ४गब ब्लॅक\nफिलिप्स गोगेअर मिक्स ४गब ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफिलिप्स गोगेअर मिक्स ४गब ब्लॅक\nफिलिप्स गोगेअर मिक्स ४गब ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फिलिप्स गोगेअर मिक्स ४गब ब्लॅक किंमत ## आहे.\nफिलिप्स गोगेअर मिक्स ४गब ब्लॅक नवीनतम किंमत Oct 03, 2018वर प्राप्त होते\nफिलिप्स गोगेअर मिक्स ४गब ब्लॅकक्रोम उपलब्ध आहे.\nफिलिप्स गोगेअर मिक्स ४गब ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 1,784)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफिलिप्स गोगेअर मिक्स ४गब ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया फिलिप्स गोगेअर मिक्स ४गब ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफिलिप्स गोगेअर मिक्स ४गब ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफिलिप्स गोगेअर मिक्स ४गब ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nफिलिप्स गोगेअर मिक्स ४गब ब्लॅक वैशिष्ट्य\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 21 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 469 पुनरावलोकने )\n( 31 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 140 पुनरावलोकने )\n( 1394 पुनरावलोकने )\n( 935 पुनरावलोकने )\n( 698 पुनरावलोकने )\nफिलिप्स गोगेअर मिक्स ४गब ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214817-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/vidamban-kavita/t8313/msg10088/", "date_download": "2018-11-21T20:21:43Z", "digest": "sha1:7CP6IJO7P7QBGZT35FWD3MJTIRCRT3NK", "length": 3265, "nlines": 92, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "वीर पुन्हा जागले", "raw_content": "\nअन शंखनाद हे जाहले\nवाढती काया (माया) लपवण्या\nजुने सारे विषय त्यानी\nमात्र श्रेय घेण्या भांडले\nजाण तु आता जरा हे\nकोण ढोंगी, कोण उपरे\nकौल दे ऐसा कि आता\nहोवू दे सारे भले\nRe: वीर पुन्हा जागले\nलय भारी कविता बघा जाम आवडली आपल्याला. पण शेवटी कौल झोपलेल्या वीरांच्या बाजूनेच झाला\nRe: वीर पुन्हा जागले\nRe: वीर पुन्हा जागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214817-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra-news/jyotish-news/rashi-nidan/3", "date_download": "2018-11-21T21:01:54Z", "digest": "sha1:7L7DD56YNQYVCYBZGPQJEQQPLYKGTEOM", "length": 32432, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rashifal In Marathi, Rashi Bhavishya In Marathi, Daily Horoscope In Marathi, आजचे राशीभविष्य", "raw_content": "\nज्योतिषवास्तु शास्त्रहस्त रेखाराशि निदान\nदिवाळीचा आठवडा : कोणत्या लोकांसाठी हे 7 दिवस राहतील लक्ष्मी आगमनाचे\nनोव्हेंबरचा दुसरा आठवडा 5 ते 11 मधील काळ यावेळी चांगला राहील. आठवड्यातील सात दिवसांपैकी पाच दिवस सणांचे राहतील. या सात दिवसांमध्ये फक्त सोमवार आणि शनिवारी अशुभ योग तयार होत आहेत. इतर पाचही दिवस शुभ योग राहतील. चंद्र तूळ राशीतून धनु राशीपर्यंत जाईल. या दरम्यान जळपास प्रत्येक राशीच्या लोकांना काही न काही फायदा नक्की होईल. मेष मुलांशी वाद व असहकार्य होऊ शकते. अार्थिक उत्पन्नात अस्थिरता राहील. तसेच कामांची कासवगती चिंतित करू शकते. काैटुंबिक वादाचा सामना करावा लागू शकताे. बुध व गुरुवारी वेळ...\nवर्षभर निरोगी ��ोग्य आणि धनासाठी अशाप्रकारे करा अभ्यंग स्नान\nदिवाळीच्या एक दिवस आगोदर नरक चतुर्दशी (6 नोव्हेंबर, मंगळवार) तिथी येते. या दिवशी दीपदान केले जाते आणि अकाली मृत्युपासून दूर राहण्यासाठी तसेच निरोगी शरीरासाठी यमदेवाची पूजा केली जाते. तसेच या दिवसाशी संबंधित एक प्राचीन प्रथा म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर स्नान करण्याची. यालाच अभ्यंग स्नान म्हणतात. हिंदू धर्मग्रंथानुसार या चतुर्दशी तिथीला विशिष्ठ प्रकारच्या औषधीयुक्त गोष्टींनी स्नान केल्यास वर्षभर शरीर निरोगी राहते तसेच घरातील सुख-समृद्धीमध्ये वृद्धी होते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत...\nवर्षभर धन प्राप्तीचे अचूक उपाय, दिवाळी किंवा धनत्रयोदशीला कोणताही 1 करा\nअश्विन मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी आणि अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. हे दोन्ही दिवस धन संबंधित उपाय करण्यासाठी स्वयंसिद्ध मुहूर्त आहेत. यावर्षी धनत्रयोदशी 5 नोव्हेंबर, सोमवार तसेच दिवाळी 7 नोव्हेंबरला बुधवारी आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी देवतांचे कोषाध्यक्ष तसेच दिवाळीला धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी करण्यात आलेल्या दान, हवन, पूजा उपायांचे फळ अक्षय (संपूर्ण) प्राप्त होते. तंत्र शास्त्रानुसार, या...\nगरिबीतून मुक्तीसाठी आजपासून पुढील 5 दिवस लक्षात ठेवा या गोष्टी\nसोमवार 5 नोव्हेंबरपासून लक्ष्मीलाप्रसन्न करण्याचा आणि प्रकाशाचा उत्सव दिवाळी सुरु होत आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये वास्तूचे महत्त्व अधिकच वाढते, धनत्रयोदशीपासून ते दिवाळीपर्यंत तुम्ही तुमच्या घराचा वास्तू व्यवस्थित करून घेणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला वर्षभर शुभफळ प्राप्त होत होऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दिवाळीच्या खास वास्तू टिप्स...\nहे आहेत मालामाल करणारे कुंडलीतील योग, तुमच्या कुंडलीतील आहेत की नाही\nज्योतिष शास्त्रामध्ये कुंडलीचे अध्ययन करून भविष्यवाणी केली जाते. कुंडलीत 12 स्थान असतात आणि या स्थानांमध्ये सर्व नऊ ग्रह वेगवेगळे योग तयार करतात. ग्रहांची स्थिती आणि इतर ग्रहांसोबत युतीच्या आधारावर व्यक्तीच्या सुख-दुःख आणि आर्थिक गोष्टींवर विचार केला जातो. येथे जाणून घ्या, कुंडलीतील असे खास योग जे कोणत्याही व्यक्तीला धनवान करू शकतात... 1-जन्म कुंडलीतील दुसरे स्थान धन कारक असते. हे स्थान धन, खजिना, सोने-चांदी, हिरे-मोती इ. गोष्टी देण्यास समर्थ आहे. तसेच या स्थानावरून व्यक्तीजवळ किती...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nसोमवार, 5 नोव्हेंबर 2018 रोजी धनत्रयोदशी सण आहे. दिवसाची सुरुवात विष्कुंभ नावाच्या अशुभ योगाने होत आहे. चंद्र बुधाच्या कन्या राशीत दिवसभर राहील. दिवसा हस्त नक्षत्र राहील. सोमवारचे ग्रह-तारे सहा राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास राहतील तर इतर सहा राशीच्या लोकांना दिवस संमिश्र फळ देणारा राहील. दिवसाच्या शेवटच्या काळात प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...\nदीपोत्सवाचा पहिला दिवस धनत्रयोदशीला काय करावे आणि काय करू नये\nसोमवार, 5 नोव्हेंबरपासून पाच दिवसीय दीपोत्सव सुरु होत आहे. 5 तारखेला धनत्रयोदशी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. प्राचीन काळी याच तिथीला समुद्र मंथनातून भवन धन्वंतरी प्रकट झाले होते. त्यांच्या हातामध्ये अमृत कलश होता. यांना आयुर्वेदाचे देवता मानले जाते. येथे जाणून घ्या, धनत्रयोदशीला राशीनुसार काय करावे आणि काय करू नये... पाण्यामध्ये हळद मिसळून स्नान करावे... या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये हळद टाकून स्नान करावे. अशा...\nदिवाळीची खरेदी करताना या गोष्टीही लक्षात ठेवा, अन्यथा घरी घेऊन याल दुर्भाग्य\nयावर्षी 7 नोव्हेंबरला बुधवारी दिवाळी आहे.यामुळे बाजारात सध्या शॉपिंग करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. ज्योतिष आणि वास्तूमध्ये प्रत्येक दिवसाचा खास संबंध कोणत्या न कोणत्या देवता आणि ग्रहाशी राहतो. या आधारावर त्या दिवशी करण्यात येणारे कामही प्रभावित होते. कोणत्या दिवशी कोणते सामान खरेदी केल्यास शुभफळ प्राप्त होतात याविषयाची खास माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत. रविवार काय खरेदी करावे 1. लाल वस्तू 2. गहू 3. पर्स 4. औषधी 5. कात्री 6. डोळे किंवा अग्नीशी संबंधित सामान काय खरेदी करू नये 1....\nभाग्योदयासाठी दिवाळी काळात नाम राशीनुसार करा या वस्तूंचे दान\nधर्म शास्त्रातील गरुड पुराणानुसार दान केल्याने पुण्य वाढते आणि सर्व पापांचा प्रभाव नष्ट होतो. दान केल्यामुळे भाग्याशी संबंधित बाधा दूर होऊ शकतात. यामुळे दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. येथे जाणून घ्या, दिवाळीला राशीनुसार कोणकोणत्या वस्तूंचे दान करणे शुभ राहते... मेष : या राशीचे लोक गहू, मसूर डाळ, कपडे, गूळ, तांबे, लाल फुल दान करू शकतात. वृषभ : या राशीचे लोक पांढरा घोडा, गाय-वासरासहित, हिरा, अत्तर, सेंट, तांदूळ इ. वस्तू दान करू शकतात. मिथुन : या राशीचे लोक सोने, मूग, पन्ना, कस्तुरी इ....\nधनत्रयोदशीला घरात आणा या 7 वस्तू वर्षभर धनवंत राहण्याचे मिळू शकते सुख\nधनतेरस किंवा धनत्रयोदशी(5 नोव्हेंबर, सोमवार) ही आश्विन महिन्याच्या 13 व्या दिवशी असते. या दिवशी लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. दिवाळी काळात धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरुप येते. घरात जर धन हवे असेल तर धनत्रयोदशीला घरात विशेष 7 वस्तु आणाव्यात. या वस्तु घरात आणल्याने तुमच्या धनाची भरभराट होईल. येथे जाणून घ्या, या वस्तु कोणत्या आहेत आणि याचे महत्त्व काय... 1. कोथिंबीर कोथिंबीर म्हणजेच धने हे धनाचे प्रतिक आहेत. यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी कोथिंबीर खरेदी करुन घरात आणावी. पूजा करताना कोथिंबीरीची...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\nरविवार 4 नोव्हेंबर 2018 रोजी तीन सर्वात शुभ योगांचा महासंयोग जुळून येत आहे. एकाच दिवशी तीन सर्वात श्रेष्ठ योगांचा संयोग दुर्लभ मानला जातो. रविवारी सर्वर्थसिद्धी, अमृतसिद्धी आणि त्रिपुष्कर नावाचे तीन शुभ योग एकत्र जुळून येत आहेत. यामुळे रविवार खरेदी आणि इतर शुभ कामांसाठी अत्यंत मंगलकारी मानला जात आहे. याव्यतिरिक्त आज वैधृती नावाचा एक अशुभ योगही जुळून येत आहे परंतु तीन शुभ योगाच्या प्रभावामुळे या योगाचा प्रभाव कमी राहील. चंद्र सूर्याची राशी सिंहमधून निघून बुधाची राशी कन्यामध्ये जाईल....\nदिवाळी काळात घरामध्ये अवश्य करावीत ही पाच कामे\nबुधवार 7 नोव्हेंबरला महालक्ष्मी पूजेचा महापर्व दिवाळी आहे. दिवाळीला करण्यात आलेल्या पूजेने लक्ष्मी प्रसन्न होते आणि धन संबंधित अडचणीतून मुक्ती मिळते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्राचीन प्रथेनुसार काही खास कामे सांगण्यात आली आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, अशी काही कामे, जी दिवाळीच्या दिवसांमध्ये रोज करावीत... संध्याकाळी दिवा लावावा - जर तुम्हाला महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याची इच्छा असेल तर दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजासमोर...\nदिवाळी : घर-दुकानाच्या मेनगेटजवळ ठेवा या खास गोष्टी, घरात लक्ष्मीचे होईल आगमन\nनोव्हेंबर महिन्यात 5 तारखेपासून दिव्यांचा उत्सव दिवाळी सुरु होत आहे. या काळात स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. वास्तू शास्त्रामध्ये घर-दुकानाच्या मेन गेटचे विशेष महत्त्व आहे. यामुळे दिवाळीला लक्ष्मीला खुश करण्यासाठी मेन गेटच्या स्वच्छतेपासून दार सजवण्याकडे खास लक्ष दिले जाते. वास्तुनुसार घर-दुकानाच्या मेन गेटजवळ या 6 वस्तू ठेवल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळते. कुटूंबाला पैसे आणि चांगले आरोग्य लाभते... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणकोणत्या आहेत या 6 वस्तू...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार\nशनिवार 3 नोव्हेंबर 2018 ला दोन शुभ योग जुळून येत आहेत. या दोन शुभ योगांमुळे आजचा दिवस सात राशीच्या लोकांसाठी खास ठरू शकतो. ऐंद्र नावाचा योग आणि यासोबतच तिप्पट फळ प्रदान करणारा त्रिपुस्कर योगही जुळून येत आहे. या दोन योगांमुळे जवळपास संपूर्ण दिवस शुभ काम केले जाऊ शकतात. चंद्र आपली मित्र राशी सिंहम्जाध्ये राहील, ही सूर्याची राशी आहे. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...\nमासिक राशीफळ : 12 पैकी 8 राशींना होईल फायदा, धन आणि वैभवात वृद्धीचे योग\nनोव्हेंबर 2018 महिना सुरु झाला आहे. हा सण-उत्सवांचा महिना आहे. 5 ते 9 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीचा उत्सव राहील. त्यानंतर सूर्य उपासनेचा पर्व छठ पूजा केली जाईल. 19 नोव्हेंबरला देवप्रबोधिनी एकादशीला तुळशीचे लग्न होईल आणि त्यानंतर मंगलकार्यांची सुरुवात. या महिन्यात शुक्र तूळ राशीमध्ये मार्गी होईल. मंगळ 4 महिन्यानंतर 5 नोव्हेंबरला राशी परिवर्तन करेल. बुध आणि सूर्यही राशी परिवर्तन करतील. 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी महिन्यातील 30 दिवस फायदा करून देणारे राहतील. मेष आपल्यासोबत घडणाऱ्या घटना विपरीत...\n7 नोव्हेंबरला दिवाळी आणि त्यानंतरही या महिन्यात 4 मोठे सण\nनवीन महिना नोव्हेंबर सुरु झाला आहे. या महिन्यात दिवाळीसोबतच आणखी विशेष तिथी जुळून येतील. जाणून घ्या, नोव्हेंबर 2018मध्ये कोणत्या दिवशी कोणती विशेष तिथी आहे. 3 नोव्हेंबरला रमा एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूंसाठी व्रत-उ���वास केला जातो. 5 नोव्हेंबरपासून 5 दिवसीय दीपोत्सव सुरु होत आहे. 5 तारखेला धनत्रयोदशी आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि धन्वंतरीची पूजा केली जाते. 6 नोव्हेंबरला नरक चतुर्दशी आहे. या दिवशी यमदेवाची पूजा केली जाते. 7 नोव्हेंबरला कार्तिक मासातील अमावास्या आणि दिवाळी आहे. या...\nनोव्हेंबरमध्ये केव्हा राहावे सावध आणि कोणत्या दिवशी होऊ शकतो फायदा\nज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक दिवसाचे एक खास महत्त्व असते. राशीनुसार एखादा दिवस काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरू शकतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, नाम (राशी) आधारे कोणत्याही व्यक्तीच्या संभावित भविष्याविषयी बरेच काही समजू शकते. राशीनुसार तुमच्यासाठी नोव्हेंबर 2018 मधील कोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या तारखांना सावध राहावे, येथे जाणून घ्या... मेष शुभ तारखा - 16, 17, 21, 22, 25, 26 या दिवशी सावध राहावे - 1, 8, 9, 10, 19, 27, 28 वृषभ शुभ तारखा- 18, 19, 23, 24, 27, 28 या दिवशी सावध राहावे- 2, 3, 11, 12, 21,...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार\nशुक्रवार 2 नोव्हेंबरला दिवसभर दोन शुभ योग राहतील. दिवसाची सुरुवात शुक्ल नावाच्या शुभ योगाने होईल. हा योग सकाळी 8.30 पर्यंत राहील. त्यानंतर ब्रह्म नावाचा शुभ योग सुरु होईल, जो दिवसभर राहील. रात्री जवळपास 1 नंतर चंद्र स्वतःची रासी कर्कमधून निघून सूर्याची राशी सिंहमध्ये प्रवेश करेल. मघा नावाचे नक्षत्र राहील. ग्रह-तार्यांची ही स्थिती सहा राशींच्या लोकांना थेट फायदा करून देईल. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील...\nदिवाळीला 59 वर्षांनंतर जुळून येत आहे मंगळ आणि शनीचे दुर्लभ योग, महालक्ष्मीसोबतच करावी महालाकीची पूजा\nनोव्हेंबर महिन्यात 7 तारखेला दिव्यांचा सण दिवाळी साजरा केला जाईल. या दिवशी कार्तिक मासातील अमावास्या आहे. दिवाळीला धनाची देवी लक्ष्मीची विशेष पूजा केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी वाढते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवाळीला 59 वर्षानंतर गुरु, शनीचा दुर्लभ योग जुळून येत आहे. येथे जाणून घ्या, दिवाळीला जुळून येत असलेल्या खास योगांची माहिती... शनीच्या राशीमध्ये मंगळ दिवाळीला गुरु ग्रह मंगळाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीमध्ये राहील. मंगळ ग्र�� शनीचे स्वामित्व...\nनोव्हेंबरमध्ये केव्हा कोणता ग्रह येणार तुमच्या राशीमध्ये \nनवीन महिना नोव्हेंबर सुरु झाला आहे. या महिन्यात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा महापर्व दिवाळी आहे. या दिवशी लक्ष्मी पूजन केल्याने धन संबंधित सर्व अडचणी नष्ट होऊ शकतात. ज्योतिषमध्ये एकूण नऊ ग्रह सांगण्यात आले आहेत. हे सर्व ग्रह कुंडलीतील 12 भागांमध्ये राहतात. ग्रहांच्या स्थितीनुसार आपल्याला शुभ-अशुभ फळ प्राप्त होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, नोव्हेंबर 2018 मध्ये कोणता ग्रह केव्हा राशी परिवर्तन करणार... सूर्य - महिन्याच्या सुरुवातील हा ग्रह तूळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214817-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%AC", "date_download": "2018-11-21T20:13:19Z", "digest": "sha1:MMNTUKWMM7T56MI56EZFLRVBQRKPNFOS", "length": 6372, "nlines": 205, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "इ.स. १९१६", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे\nवर्षे: १९१३ - १९१४ - १९१५ - १९१६ - १९१७ - १९१८ - १९१९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी\nजानेवारी ९ - कानाक्केलची लढाई - ब्रिटीश सैनिकांची माघार.\nफेब्रुवारी ३ - कॅनडात ओट्टावातील संसदेची ईमारत आगीत भस्मसात.\nफेब्रुवारी २१ - पहिले महायुद्ध - व्हर्दुनची लढाई सुरू.\nमे ५ - अमेरिकेने डॉमिनिकन प्रजासत्ताकवर चढाई केली.\nजुलै १ - नोव्हेंबर १८ - पहिले महायुद्ध-सॉमची लढाई. १० लाख सैनिकांचा मृत्यू. पहिल्याच दिवशी भारतासह ब्रिटीश राष्ट्रसंघाचे ६०,००० सैनिक ठार.\nऑगस्ट २ - पहिले महायुद्ध - इटलीची लिओनार्डो दा व्हिन्ची ही युद्धनौका बुडाली.\nडिसेंबर १९ - पहिले महायुद्ध-व्हर्दुनची लढाई - फ्रांसच्या सैन्याने चढाई करणाऱया जर्मन सैन्यास माघार घेण्यास भाग पाडले.\nडिसेंबर २३ - पहिले महायुद्ध- मगधाबाची लढाई - दोस्त सैन्याने साइनाई, ईजिप्तमध्ये तुर्कस्तानला पराभूत केले.\nनेपाल भाषा: ई सं १९१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214818-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/7/21/Mulanchya-Bhavvishwat-Dokavtana-.aspx", "date_download": "2018-11-21T20:50:56Z", "digest": "sha1:ICT4JRWWCKHSQ674EVWEFC5MFV354CGU", "length": 9246, "nlines": 60, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "मुलांच्या भावविश्वात डोकावताना..", "raw_content": "\nलहान मुलांचे भावविश्व खूप वेगळे असते. आपल्याल�� ते जाणून उमजून घेणे फार गरजेचे असते. जर आपण ते समजून घेतले तरच त्यांचे बालपण कोमेजून जाण्याऐवजी अबाधित राहील, असे वाटते. आपल्याकडे मुलांच्या जन्मांसोबतच त्यांच्या शाळेचा विचार चालू झालेला असतो. पण या सगळ्याचा विचार करत असताना ती केवळ छोटी मुलेच आहेत; याचा मात्र आपल्याला विसर पडतो. एखाद्या रोबोसारखे मुलांना वागवले जाते. कदाचित आता चालू असलेली जीवघेणी स्पर्धाही या गोष्टीला तितकीच जबाबदार असू शकते, पण आपण आपल्या पाल्याचे बालपण कसे सुरक्षित राहील याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.\nअडीच-तीन वर्षाच्या मुलांचा विकास हळूहळू होत असतो. पहिल्या पाच वर्षात मुलांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडतात. या वयात त्यांचे स्वत:वर जास्त नियंत्रण नसते. त्यामुळे अपरिचित व्यक्ती किंवा मुले यांच्यामध्ये तीन-चार तास घालविणे त्यांच्यासाठी कठीण जाते. याचा नकारात्मक परिणाम मुलांवर दिसून येतो. एक प्रकारचा तणाव त्यांच्यात निर्माण होऊन ती चिडचिडी बनू शकतात. त्यांना स्वत:ला सांभाळणे जिथे कठीण असते; तिथे पाठीवरच्या बॅगचे, हातातील बॉटलचे ओझे कसे सांभाळू शकतील. पण हे ओझं लादलं जातं आणि मग त्या ओझ्याखाली त्यांचे बालपणही दाबले जाते.\nमुलांसाठी त्यांचे घर हेच त्यांची पहिली शाळा आणि आई-वडील हेच त्यांचे पहिले गुरू ठरावेत, हे अधिक योग्य आहे. शिकण्याच्या दृष्टीने त्यांचे पहिले पाऊल हे घरातूनच पडायला हवे. एखाद्या चित्रांतून किंवा कृतीमधून मुलांना गोष्टी समजावून सांगणे तितकेसे कठीण नसते. उलट अशा समजावण्याने मुलांना गोष्टी लवकर उमजायला मदत होते. छोट्या मुलांची निरीक्षण क्षमता अधिक जास्त असते, त्यामुळेच मुले अनेक गोष्टींचे अनुकरण लगेच करतात. म्हणूनच आपलय वागण्यावर अधिक लक्ष ठेवणे गरजेचे असते.\nतीन ते चार वर्ष वयाच्या कालवधीत मुलांना मनसोक्त खेळू द्यावे. आजूबाजूचा परिसर, व्यक्ती समजावून घेण्यासाठी मदत करावी. पण या वयात अश्या अनेक गोष्टींपासून दूर राहून शाळेत जाताना अनेक वेगवेगळ्या अनाकलनीय गोष्टींचा मारा त्यांच्या बालमनावर होतो आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ मुलांवर होत राहतो. छोट्या मुलांना नकार पचवणे अवघड जाते, अशा वेळी मुले आक्रमक होऊ शकतात. त्यांची काळजी घेत त्यांना समजावणे खूप कठीण असते आणि हे काम घरातील व्यक्तीच अधिक चांगल्या रितीने करू शकतात. मुलांच्��ा जडणघडणीचा मूळ पाया, आधारस्तंभ हे तर मुलांचे घरच असू शकते.\nसहा वर्षापर्यंत मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास पूर्ण झालेला असतो. या वयात गोष्टी समजून घेणे मुलांना सोपे जाते.\n१) मुलांना आपल्या आजूबाजूचे वातावरण अनोळखी वाटत नाही. एखादी गोष्ट नाही समजली किंवा पसंत पडली नाही तर त्या गोष्टीवर त्यांना प्रतिक्रिया देता येऊ शकते.\n२) मुलांची आकलन क्षमता या वयात वाढलेली असते, त्यामुळे एखादी गोष्ट ग्रहण करणे अवघड नाही जात.\n३) आरोग्याची किंवा इतर काही तक्रार असेल, तर ती सांगण्याइतपत समज मुलांच्यात या वयात आलेली असते.\n४) तीन तासांपेक्षा जास्त वेळ घराबाहेर राहण्याची म्हणजे शाळेत थांबण्याची त्यांची मानसिक तयारी झालेली असते.\n५) नवनवीन वस्तू, पदार्थ, लोक यांसारख्या अनेक गोष्टी समजून घेण्याची आकलन शक्ती त्यांच्यात निर्माण झालेली असते.\n६) एकूणच समज निर्माण होण्याचा, बाहेर जग समजून घेण्याला या काळात सुरुवात होते.\nम्हणूनच थोडी समज आल्यावर मुलांना शाळेत घालणे मुलांच्या हिताचे ठरू शकते.\nलहान मुलांच्या निरागस विश्वात आपल्याला डोकावता यायला हवं, तर आणि तरच त्यांचा विकास आपण साधू शकू.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE.php", "date_download": "2018-11-21T20:23:10Z", "digest": "sha1:7XNUCSW6J3NTJO2HIBPX5YHT6CCZ2SQF", "length": 79890, "nlines": 1189, "source_domain": "tarunbharat.org", "title": "जनताच करेल काँग्रेसच्या भाग्याचा फैसला! | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांच��� निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\n►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\n►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nनवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nमुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nHome » अग्रलेख, संपादकीय » जनताच करेल काँग्रेसच्या भाग्याचा फैसला\nजनताच करेल काँग्रेसच्या भाग्याचा फैसला\nबरे झाले, रघुराम राजन खरे बोलले. आज देशातल्या बँकांची जी अवस्था झाली आहे, त्याला काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआचेच सरकार जबाबदार आहे, असे जे स्पष्टीकरण रघुराम राजन यांनी संसदीय समितीला दिले आहे, त्यावरून काँग्रेसचे पितळ उघडे पडले आहे. पेट्रोल आणि डीझेलच्या वाढलेल्या दराचा मुद्दा करून काँग्रेसने सोमवारी भारत बंदचे आयोजन करून, भाजपाच्या नेतृत्वातील सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण रघुराम राजन यांनी, काँग्रेसप्रणीत संपुआच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांमुळेच बँकांचे बुडीत कर्ज वाढले आणि त्यामुळे एनपीएही वाढला, असे जे उत्तर संसदीय समितीला पाठविले आहे, त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनातली हवाच निघून गेली आहे काँग्रेसच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची चौकशीही धिम्या गतीने झाली आणि निर्णयही जाणीवपूर्वक विलंबाने घेतले गेले, त्याचा फटका बँकांना, पर्यायाने अर्थव्यवस्थेला बसला. काँग्रेसच्या काळात रुळावरून घसरलेली अर्थव्यवस्था सावरता सावरता मोदी सरकारची चार वर्षे निघून गेली आहेत. पेट्रोल आणि डीझेलचे भाव वाढण्यामागे काँग्रेसने अर्थव्यवस्थेला लावलेले ग्रहणही कारणीभूत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सत्ता आल्यापासून भाजपाने राजकीय आघाडीवर सातत्याने शानदार कामगिरी केली. लोकसभेत मिळविलेल्या यशानंतर एकेका राज्यातून काँग्रेसला हद्दपार केले. दुसरीकडे, आर्थिक आघाडीवरही मोदी सरकारने दमदार कामगिरी केल्याचे समोर आल्याने, भारतीय जनता पार्टी आणि या पार्टीच्या पदाधिकार्‍यांचे तसेच सरकारमधील मंत्र्यांचे मनोबल निश्‍चितपणे वाढले आहे. एकाच वेळी राजकीय आणि आर्थिक आघाडीवर मिळालेले यश भाजपाला दुहेरी आनंद देऊन गेले आहे. आर्थिक आघाडीवर मिळालेले यश हे देशासाठी��ी दिलासा देणारे आहे. यालाही कारण आहे. नोटबंदी आणि जीएसटी यांमुळे अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन वाईट परिणाम झाला आहे, असा आरोप विरोधकांनी केला. शिवाय, पंजाब नॅशनल बँकेला फसवून हिरे व्यापारी नीरव मोदी पसार झाल्यापासूनही अर्थव्यवस्थेबद्दल आणि मोदी सरकारच्या हेतूबद्दल शंका घेतली जात होती. काळा पैसा तर आलाच नाही, उलट पीएनबी घोटाळ्यामुळे पांढरा पैसा देशाबाहेर गेला, असाही आरोप करण्यात आला. ही पृष्ठभूमी लक्षात घेतली, तर रघुराम राजन यांनी संसदीय समितीला पाठविलेले उत्तर आणि जीडीपीच्या दरात झालेली वाढ भाजपाचे मनोबल वाढविणारी आहे. नोटबंदी लागू झाल्यानंतर पहिल्या तिमाहीचा विकास दर हा ५.७ टक्के एवढा होता आणि त्यामुळे अर्थव्यवस्था रसातळाला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सरकारवर करण्यात आला होता. स्वत:ला अर्थतज्ज्ञ म्हणविणार्‍यांच्या एका गटाने तर जीएसटीच्या निर्णयाकडे नकारात्मक भावाने पाहिले होते. परंतु, गेल्या तिमाहीतले आर्थिक वाढीचे आकडे तपासले तर असे लक्षात येईल की, देशाची अर्थव्यवस्था एकदम रुळावर आहे. योग्य दिशेने प्रवास करते आहे. नोटबंदी आणि जीएसटी हे दोन अतिशय धाडसी निर्णय घेऊन मोदी सरकारने देशाचे भाग्य बदलण्याचाच प्रयत्न केला आहे, यावर आता शिक्कामोर्तब होण्यास वेळ लागणार नाही काँग्रेसच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची चौकशीही धिम्या गतीने झाली आणि निर्णयही जाणीवपूर्वक विलंबाने घेतले गेले, त्याचा फटका बँकांना, पर्यायाने अर्थव्यवस्थेला बसला. काँग्रेसच्या काळात रुळावरून घसरलेली अर्थव्यवस्था सावरता सावरता मोदी सरकारची चार वर्षे निघून गेली आहेत. पेट्रोल आणि डीझेलचे भाव वाढण्यामागे काँग्रेसने अर्थव्यवस्थेला लावलेले ग्रहणही कारणीभूत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सत्ता आल्यापासून भाजपाने राजकीय आघाडीवर सातत्याने शानदार कामगिरी केली. लोकसभेत मिळविलेल्या यशानंतर एकेका राज्यातून काँग्रेसला हद्दपार केले. दुसरीकडे, आर्थिक आघाडीवरही मोदी सरकारने दमदार कामगिरी केल्याचे समोर आल्याने, भारतीय जनता पार्टी आणि या पार्टीच्या पदाधिकार्‍यांचे तसेच सरकारमधील मंत्र्यांचे मनोबल निश्‍चितपणे वाढले आहे. एकाच वेळी राजकीय आणि आर्थिक आघाडीवर मिळालेले यश भाजपाला दुहेरी आनंद देऊन गेले आहे. आर्थिक आघाडीवर मिळालेले यश हे देशासाठीही दिलासा देणारे आहे. यालाही कारण आहे. नोटबंदी आणि जीएसटी यांमुळे अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन वाईट परिणाम झाला आहे, असा आरोप विरोधकांनी केला. शिवाय, पंजाब नॅशनल बँकेला फसवून हिरे व्यापारी नीरव मोदी पसार झाल्यापासूनही अर्थव्यवस्थेबद्दल आणि मोदी सरकारच्या हेतूबद्दल शंका घेतली जात होती. काळा पैसा तर आलाच नाही, उलट पीएनबी घोटाळ्यामुळे पांढरा पैसा देशाबाहेर गेला, असाही आरोप करण्यात आला. ही पृष्ठभूमी लक्षात घेतली, तर रघुराम राजन यांनी संसदीय समितीला पाठविलेले उत्तर आणि जीडीपीच्या दरात झालेली वाढ भाजपाचे मनोबल वाढविणारी आहे. नोटबंदी लागू झाल्यानंतर पहिल्या तिमाहीचा विकास दर हा ५.७ टक्के एवढा होता आणि त्यामुळे अर्थव्यवस्था रसातळाला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सरकारवर करण्यात आला होता. स्वत:ला अर्थतज्ज्ञ म्हणविणार्‍यांच्या एका गटाने तर जीएसटीच्या निर्णयाकडे नकारात्मक भावाने पाहिले होते. परंतु, गेल्या तिमाहीतले आर्थिक वाढीचे आकडे तपासले तर असे लक्षात येईल की, देशाची अर्थव्यवस्था एकदम रुळावर आहे. योग्य दिशेने प्रवास करते आहे. नोटबंदी आणि जीएसटी हे दोन अतिशय धाडसी निर्णय घेऊन मोदी सरकारने देशाचे भाग्य बदलण्याचाच प्रयत्न केला आहे, यावर आता शिक्कामोर्तब होण्यास वेळ लागणार नाही जीडीपीच्या ताज्या आकडेवारीचा एक महत्त्वाचा पैलू हाही आहे की, आपली अर्थव्यवस्था आता जगात सगळ्यात वेगाने पुढे जाणारी ठरत आहे. शेजारच्या चीनमध्ये आर्थिक विकासाचा दर हा ६.३ एवढा असताना भारताचा विकास दर त्यापेक्षाही जास्त वाढल्याने, आर्थिक विकासाला गती मिळाली आहे आणि ही गती आता वाढतच जाणार आहे. पायाभूत क्षेत्रात अतिशय झपाट्याने कामं झाली आहेत. सिमेंट उद्योग असेल, बांधकाम क्षेत्र असेल, ऊर्जा विभाग असेल, कृषी क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय सुधारणा होत असल्यानेच अर्थव्यवस्थेला गती मिळताना दिसत आहे. कृषी विकास दरातही तेजी येणे ही स्वागतार्ह बाब होय. मात्र, सर्वाधिक रोजगार देणार्‍या या क्षेत्रात ठोस मजबुती आली आहे, असे आताच म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल. २०२२ सालापर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी बोलताना पुन्हा एकदा भर दिला. तसे पाहता शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे ��ाही सोपे लक्ष्य नाही. परंतु, सरकार त्यासाठी जिद्दीने कामाला लागले आहे. शेतकर्‍यांप्रमाणेच छोटे व्यापारी आणि व्यावसायिक हेही अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. जीएसटी लागू झाल्यापासून या लोकांना काही व्यावहारिक अडचणी जरूर येत आहेत. कर गोळा करण्यावरही याचा परिणाम झाला आहे. अपेक्षेनुरूप जीएसटीच्या माध्यमातून कर गोळा न होणे, हा तसा अर्थव्यवस्थेसाठी शुभसंकेत मानला जाऊ शकत नाही. ज्या व्यापार्‍यांची उलाढाल दोन कोटी रुपये आहे, ते जीएसटीतून सुटीचा लाभ घेत आहेत. पण, हे व्यापारी कराचा भरणा व्यवस्थित करीत आहेत की नाही, हे सरकारने तपासले पाहिजे. लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत असल्याने हे उद्योग सुरळीत चालावेत, त्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, हे सरकारने सुनिश्‍चित करण्याचा प्रयत्न केला, ही अभिनंदनीय आणि आनंदाची बाब होय. सरकार डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे, ही बाब समाधानकारक आहे. जीएसटीचे नेटवर्क आणखी सुलभ केले, तर त्याचा लाभ व्यावसायिकांनाही होईल आणि सरकारी तिजोरीतही भरभरून पैसा येईल, यात शंका नाही जीडीपीच्या ताज्या आकडेवारीचा एक महत्त्वाचा पैलू हाही आहे की, आपली अर्थव्यवस्था आता जगात सगळ्यात वेगाने पुढे जाणारी ठरत आहे. शेजारच्या चीनमध्ये आर्थिक विकासाचा दर हा ६.३ एवढा असताना भारताचा विकास दर त्यापेक्षाही जास्त वाढल्याने, आर्थिक विकासाला गती मिळाली आहे आणि ही गती आता वाढतच जाणार आहे. पायाभूत क्षेत्रात अतिशय झपाट्याने कामं झाली आहेत. सिमेंट उद्योग असेल, बांधकाम क्षेत्र असेल, ऊर्जा विभाग असेल, कृषी क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय सुधारणा होत असल्यानेच अर्थव्यवस्थेला गती मिळताना दिसत आहे. कृषी विकास दरातही तेजी येणे ही स्वागतार्ह बाब होय. मात्र, सर्वाधिक रोजगार देणार्‍या या क्षेत्रात ठोस मजबुती आली आहे, असे आताच म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल. २०२२ सालापर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी बोलताना पुन्हा एकदा भर दिला. तसे पाहता शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे काही सोपे लक्ष्य नाही. परंतु, सरकार त्यासाठी जिद्दीने कामाला लागले आहे. शेतकर्‍यांप्रमाणेच छोटे व्यापारी आणि व्यावसायिक हेही अर्थव्यवस्थेचा कणा ��हेत. जीएसटी लागू झाल्यापासून या लोकांना काही व्यावहारिक अडचणी जरूर येत आहेत. कर गोळा करण्यावरही याचा परिणाम झाला आहे. अपेक्षेनुरूप जीएसटीच्या माध्यमातून कर गोळा न होणे, हा तसा अर्थव्यवस्थेसाठी शुभसंकेत मानला जाऊ शकत नाही. ज्या व्यापार्‍यांची उलाढाल दोन कोटी रुपये आहे, ते जीएसटीतून सुटीचा लाभ घेत आहेत. पण, हे व्यापारी कराचा भरणा व्यवस्थित करीत आहेत की नाही, हे सरकारने तपासले पाहिजे. लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत असल्याने हे उद्योग सुरळीत चालावेत, त्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, हे सरकारने सुनिश्‍चित करण्याचा प्रयत्न केला, ही अभिनंदनीय आणि आनंदाची बाब होय. सरकार डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे, ही बाब समाधानकारक आहे. जीएसटीचे नेटवर्क आणखी सुलभ केले, तर त्याचा लाभ व्यावसायिकांनाही होईल आणि सरकारी तिजोरीतही भरभरून पैसा येईल, यात शंका नाही आणखी एक बाब सरकारला दुर्लक्षित करता येणार नाही आणि ती म्हणजे आपली बँकिंग प्रणाली. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारने अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या असल्या, तरी बँकिंग सेक्टरच्या संदर्भात जे अनेक गंभीर प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेतून कर्ज घेऊन ज्याप्रकारे बँकेची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली आणि त्यामुळे बँकिंग प्रणाली कशी पोकळ आहे, ही बाब पुढे आली, त्याकडे सरकारला गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. बँकिंग प्रणाली ही आपल्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा आधार मानली जाते. पण, आपल्या देशात या प्रणालीत गडबड-घोटाळे होताना दिसत असल्याने, त्याकडे प्राधान्याने लक्ष देत सरकारला या प्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील. अन्यथा, ही बँकिंग प्रणाली अर्थव्यवस्थेला मारक ठरेल. एका अंदाजानुसार, बँकांची लोकांकडे असलेली कर्जाची थकबाकी ही आठ लाख कोटी रुपये एवढी प्रचंड झाली आहे. नॉन प्रॉडक्टिव्ह अ‍ॅसेट अर्थात एनपीए जर एवढा वाढला असेल, तर बँकांचे आरोग्य बिघडल्याशिवाय राहणार नाही आणि बँकांचे आरोग्य बिघडले तर देशाच्या अर्थव्यवस्थेचेही आरोग्य बिघडेल. मग, अर्थव्यवस्था रुळावर येईल तरी कशी आणखी एक बाब सरकारला दुर्लक्षित करता येणार नाही आणि ती म्हणजे आ��ली बँकिंग प्रणाली. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारने अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या असल्या, तरी बँकिंग सेक्टरच्या संदर्भात जे अनेक गंभीर प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेतून कर्ज घेऊन ज्याप्रकारे बँकेची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली आणि त्यामुळे बँकिंग प्रणाली कशी पोकळ आहे, ही बाब पुढे आली, त्याकडे सरकारला गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. बँकिंग प्रणाली ही आपल्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा आधार मानली जाते. पण, आपल्या देशात या प्रणालीत गडबड-घोटाळे होताना दिसत असल्याने, त्याकडे प्राधान्याने लक्ष देत सरकारला या प्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील. अन्यथा, ही बँकिंग प्रणाली अर्थव्यवस्थेला मारक ठरेल. एका अंदाजानुसार, बँकांची लोकांकडे असलेली कर्जाची थकबाकी ही आठ लाख कोटी रुपये एवढी प्रचंड झाली आहे. नॉन प्रॉडक्टिव्ह अ‍ॅसेट अर्थात एनपीए जर एवढा वाढला असेल, तर बँकांचे आरोग्य बिघडल्याशिवाय राहणार नाही आणि बँकांचे आरोग्य बिघडले तर देशाच्या अर्थव्यवस्थेचेही आरोग्य बिघडेल. मग, अर्थव्यवस्था रुळावर येईल तरी कशी एनपीएमध्ये भविष्यात आणखी वाढ होण्याचा धोका निर्माण झाला असतानाच, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी जो खुलासा केला आहे, त्याने काँग्रेसचा मुखवटा जनतेपुढे आणलाच आहे. आता काँग्रेसचा फैसला जनतेलाच करायचा आहे\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nFiled under : अग्रलेख, संपादकीय.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (263) आंतरराष्ट्रीय (409) अमेरिका (147) आफ्रिका (7) आशिया (221) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (161) ई-आसमंत (55) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (51) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (794) आसमंत (745) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (411) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (69) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (672) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (51) गुजरात (64) गोवा (10) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (32) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (50) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,774) अर्थ (75) कृषी (25) नागरी (782) न्याय-गुन्हे (286) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (34) संरक्षण (128) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (729) अग्रलेख (357) उपलेख (372) साहित्य (5) स्तंभलेखक (954) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (34) डॉ.परीक्षित स. शेवडे (43) डॉ.वाय.मोहितकुमार राव (41) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (6) ब्रि. हेमंत महाजन (52) भाऊ तोरसेकर (104) मयुरेश डंके (5) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (48) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (49) ल.त्र्यं. जोशी (30) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (53) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (54) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (48) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (34)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nपोळा अन जीव झाला गोळा…\nपेठकर | आता सणांची गाडी सुसाट सुटली आहे. ‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ असे म्हणतात. पर्यावरण चांगले होते तोवर पाऊस ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/'-'-vi-da-karandikar/t8665/msg10316/", "date_download": "2018-11-21T20:27:03Z", "digest": "sha1:L3YWSVMOWRJZFHHOJ3UIHHOYWFVAGXEN", "length": 1592, "nlines": 45, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "मित्र", "raw_content": "\nMarathi Kavita ( वर्गीकरण कवी प्रमाणे )\n'विंदा करंदीकर' गोविंद विनायक करंदीकर Vi Da Karandikar\nमित्र म्हणजे नक्की असतं तरी काय\nएक मन आपल्याला समजुन घेणारं\nएक मन भावना उमजून घेणारं\nएक मन आपल्या यशासाठी झुरणार\nएक मन अपयशासाठी सांत्वन करणार\nएक मन आनंदात साथ देणारं\nएक मन संकटात हात देणार...\nFrom :- ऊॅकार प्रकाश सकटे......\nMarathi Kavita ( वर्गीकरण कवी प्रमाणे )\n'विंदा करंदीकर' गोविंद विनायक करंदीकर Vi Da Karandikar\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/%E0%A4%90%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-21T19:49:26Z", "digest": "sha1:ZINLFTZ7FNUOJYFRLRPDJGRZK2EH6MY5", "length": 6100, "nlines": 94, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "सोपे ऐकण्याचे संगीत - विनामूल्य संगी��� बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\n0 आपले टाका0.00 €\nसहज ऐकणे (कधीकधी मूड संगीत म्हणून ओळखले जाते) एक लोकप्रिय संगीत शैली आणि रेडिओ स्वरूप आहे जे 1950 ते 1970 दरम्यान सर्वाधिक लोकप्रिय होते. हे मध्यम-ऑफ-रोड (एमओआर) संगीतशी संबंधित आहे आणि मानके, हिट गान आणि लोकप्रिय नॉन-रॉक व्होकल्सचे वाद्य रेकॉर्डिंग यांचा समावेश आहे. ब्रॉडकास्ट दिवसादरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या भागांमध्ये व्हॉक, व्यवस्था आणि टेम्पोची टक्केवारी यासह विविध प्रकारचे शैलीतील बहुतेक वाद्य संगीत स्वरूपातून वेगळे होते.\nनाही उत्पादने आपली निवड जुळणारे आढळले होते.\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 19 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2018-11-21T19:45:23Z", "digest": "sha1:2WZASXJAQIXBPTGS3Q6MRDCMJFVZKQMP", "length": 27487, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रभाकर आत्माराम पाध्ये - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख मराठी पत्रकार, लेखक 'प्रभाकर पाध्ये' याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, प्रभाकर पाध्ये (नि:संदिग्धीकरण).\nप्रभाकर आत्माराम पाध्ये (जानेवारी ४, १९०९ - मार्च २२, १९८४) हे मराठी पत्रकार, विचारवंत, लेखक होते.\nप्रभाकर पाध्ये यांनी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून प्रा. धनंजयराव गाडगीळ यांच्या हाताखाली शिकून अर्थशास्त्र विषयात एम.ए. पदवी मिळवली.\nपदवीनंतर त्यांनी मुंबईस परतून पत्रकारिता आरंभली. मो.ग. रांगणेकरांच्या 'चित्रा' साप्ताहिकात पाध्ये रुजू झाले. या साप्ताहिकातून पाध्यांनी राजकीय विषयांवर व्यासंगपूर्ण लिखाणास आरंभ केला. याशिवाय हरिभाऊ मोटे यांच्या 'प्रतिभा' साप्ताहिकात पाध्ये साहित्यिक घडामोडींवर लिहीत असत. चित्रा साप्ताहिकातले त्यांचे ल��खाण झाल्यावर ते १९३८ - १९४५ सालांदरम्यान 'धनुर्धारी'चे संपादक होते. त्यानंतर १९४५ - १९५३ सालांदरम्यान ते 'नवशक्ती'चे संपादक होते; परंतु फ्री प्रेस समूहाचे मालक एस. सदानंद यांच्याशी वैचारिक मतभेद उद्भवल्यावर ते नवशक्तीतून राजीनामा देऊन बाहेर पडले.\nप्रभाकर पाध्ये १९५३-५४मध्ये इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम या संस्थेचे चिटणीस, तर १९५५-५७ या काळात याच संस्थेच्या आशिया विभागाचे जनरल सेक्रेटरी होते. १९६७-७८ या काळात प्रभाकर पाध्ये सेंटर फॉर इंडियन रायटर्स या संस्थेचे संचालक होते.\nपत्रकारितेच्या जोडीनेच पाध्यांनी ललित साहित्यही लिहिले. त्यांची 'मैत्रीण' ही कादंबरी, 'त्रिसुपर्ण' (इ.स. १९८३) हा दृष्टांतकथासंग्रह व अन्य चार कथासंग्रह प्रकाशित झाले. पाध्यांनी प्रवासवर्णने व समीक्षाही लिहिल्या. त्यांच्या 'सौंदर्यानुभव' या समीक्षापर ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला.\nमार्च २२, १९८४ रोजी पाध्यांचे निधन झाले.\nसाहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८२) – 'सौंदर्यानुभव' ग्रंथासाठी.\nअगस्तीच्या अंगणात प्रवासवर्णन पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९५७\nअंधारातील सावल्या कथासंग्रह पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९६५\nअर्धवर्तुळे कथासंग्रह स्कूल ॲन्ड काॅलेज बुक स्टाॅल, कोल्हापूर इ.स. १९४६\nआजकालचा महाराष्ट्र वैचारिक कर्नाटक पब्लिशिंग हाऊस, मुंबई इ.स. १९३५\nआभाळातील अभ्रे काँटिनेन्टल प्रकाशन\nउडता गालिचा प्रवासवर्णन पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९५९\nकलेची क्षितिजे समीक्षा इ.स. १९४२\nकादंबरीकार खानोलकर समीक्षा नूतन प्रकाशन, पुणे इ.स. १९७७\nकृष्णकमळीची वेल कथासंग्रह केशव भिकाजी ढवळे, मुंबई इ.स. १९४५\nजग नवे नवी क्षितिजे प्रवासवर्णन इ.स. १९५३\nतीन तपस्वी व्यक्तिचित्रे दा.ना. मोघे प्रकाशन, कोल्हापूर इ.स. १९४६\nतोकोनोमा प्रवासवर्णन पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९६१\nत्रिसुपर्ण कथासंग्रह मौज प्रकाशन इ.स. १९८३\nनवे जग नवी क्षितिजे प्रवासवर्णन पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९५४\nपत्रकारितेची मूलतत्त्वे वैचारिक इ.स. १९९१\nपाकिस्तानी की पन्‍नास टक्के राजकीय इ.स. १९४४\nपाटणकरांची सौंदर्यमीमांसा समीक्षा) इ.स. १९७७\nप्रकाशातील व्यक्ती व्यक्तिचित्रे काँटिनेन्टल प्रकाशन, पुणे इ.स. १९४१\nमर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा समीक्षा मौज प्रकाशन इ.स. १९७०\nमानव आणि मार्क्�� राजकीय इ.स. १९८०\nवामन मल्हार आणि विचारसौंदर्य समीक्षा मौज प्रकाशन इ.स. १९७८\nव्यक्तिवेध व्यक्तिचित्रे केसरी प्रकाशन, पुणे इ.स. १९७३\nव्याधाची चांदणी कथासंग्रह रामकृष्ण प्रकाशन मंडळ, मुंबई इ.स. १९४४\nसौंदर्यानुभव समीक्षा मौज प्रकाशन\nहिरवी उने प्रवासवर्णन पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९६४\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक ���ानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखा�� पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. १९०९ मधील जन्म\nइ.स. १९८४ मधील मृत्यू\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१८ रोजी १८:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-11-21T20:48:50Z", "digest": "sha1:DDAFDQKOUOD4SE22TSUX2NYVSA5OARXD", "length": 27660, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (95) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (10) Apply सप्तरंग filter\nकाही सुखद (9) Apply काही सुखद filter\nसंपादकिय (5) Apply संपादकिय filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nग्रामविकास (498) Apply ग्रामविकास filter\nजिल्हा परिषद (233) Apply जिल्हा परिषद filter\nग्रामपंचायत (203) Apply ग्रामपंचायत filter\nमहाराष्ट्र (167) Apply महाराष्ट्र filter\nपंकजा मुंडे (126) Apply पंकजा मुंडे filter\nमुख्यमंत्री (104) Apply मुख्यमंत्री filter\nप्रशासन (101) Apply प्रशासन filter\nजलसंधारण (66) Apply जलसंधारण filter\nनिवडणूक (66) Apply निवडणूक filter\nदेवेंद्र फडणवीस (58) Apply देवेंद्र फडणवीस filter\nपंचायत समिती (56) Apply पंचायत समिती filter\nराजकारण (52) Apply राजकारण filter\nनिजामपूर (48) Apply निजामपूर filter\nसोलापूर (48) Apply सोलापूर filter\nऔरंगाबाद (41) Apply औरंगाबाद filter\nव्यवसाय (40) Apply व्यवसाय filter\nपर्यावरण (35) Apply पर्यावरण filter\nउच्च न्यायालय (33) Apply उच्च न्यायालय filter\nउत्पन्न (33) Apply उत्पन्न filter\nपुरस्कार (32) Apply पुरस्कार filter\nपुढाकार (31) Apply पुढाकार filter\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहे���. श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...\nदिव्यागांनी मिळवला विकास निधीत वाटा\nलातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या विकास निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे सरकारचे आदेश आहे. मात्र, या आदेशाची कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्था अंमलबजावणी करत नसल्याने दिव्यांगांना निधीत कधीत वाटा मिळत नाही. येथील दिव्यांगांनी मात्र, एकत्र येऊन निधीसाठी सहा महिन्यापासून...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच सरपंच आणि उपसरपंच पदावर महिलांची वर्णी लागल्यामुळे येथे खऱ्या अर्थाने महिलाराज सुरू झाले आहे. भिगवण ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयदीप जाधव यांनी कालावधी पूर्ण...\n'त्या' संस्थांमधील शिक्षकांची पदे होणार रद्द\nसोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी येत्या मंगळवारपर्यंत (ता. 20) अतिरिक्त शिक्षकांना शाळेत रुजू करून न घेतलेल्या संस्थांमधील ती पदे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत....\nआर. आर. आबांचे स्मारक मंत्रालय इमारतीच्या स्वरूपात\nसांगली - माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या येथे होणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन आज (ता. १६) होत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रम आहे. ‘लक्ष्यवेधी’ कार म्हणून राज्याला ओळख असलेल्या आर. आर. आबांचे स्मारक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे बहुआयामी असेल. मंत्रालयाच्या...\n#pmrdaissue अनधिकृत बांधकामांना दिलासा\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात केली आहे. यापूर्वी ही बांधकामे नियमित करताना रेडीरेकनरमध्ये दर्शविण्यात आलेल्या बांधकाम खर्चाच्या तीस टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात येत होती. ती आता पाच टक्के...\nकारदगा मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. रा. रं. बोराडे\nमांगूर - कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे रविवारी (ता. २५) सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत २३ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. औरंगाबाद येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. रं. बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनाचे उद्‌घाटन दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या...\nशेतकऱ्यांना मालकाचे स्थान मिळावे - राजू शेट्टी\nगोंदवले - ‘‘शेतीप्रधान भारताचा खरा मालक शेतकरी आहे. त्याला पुन्हा मालकाचे स्थान प्राप्त करून देण्याचे मोठे आव्हान शेती व्यवस्थेपुढे आहे,’’ असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. किरकसाल (ता. माण) येथे दीपावलीनिमित्त आयोजित विचारांचा दीपोत्सव कार्यक्रमात ‘बदलत्या काळातील शेती व शेतकरी’ या...\nसर्व विभागांच्या आराखड्यातून \"मनरेगा'ची कामे\nमुंबई - दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारला अखेर जाग आली असून, ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) राज्य अभिसरण आराखडा अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार \"मनरेगा' योजनेसोबत शासनाच्या इतर...\nकर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरपंच महिलेने मंगळसूत्र ठेवले गहाण\nएकलहरे - कुटुंबासाठी किंवा शौचालयासाठी महिलेने दागिने गहाण किंवा विकल्याचे आपण वाचले किंवा दूरचित्रवाणीच्या अनेक वाहिन्यांवर बघितलेदेखील आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नाशिक तालुक्‍यात अव्वल दर्जाची ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेली निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त व विविध विकासकामांमुळे कायम...\nआंतरजिल्हा बदलीचा तिसरा टप्पा सुरू\nसोलापूर - ग्रामविकास विभागाने मागील वर्षीपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे अनेक गुरुजींनी स्वागत केले तर काही गुरुजींनी नाराजीही व्यक्त केली. यंदाच्या आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या...\nसप्तश्रृंगी (वणी) ���डास वनविभागाची १० एकर जमिन\nवणी (नाशिक) : सप्तश्रृंगी गडावरील प्रस्तावित विविध विकासकामे व प्रकल्पासाठी वनविभागाने सुमारे १० एकर जमिन उपलब्ध करुन दिल्याने सप्तश्रृंगी गडाच्या विस्ताराबरोबरच विकासास चालना मिळणार आहे. दरम्यान वनविभागाच्या निर्णयाचे सप्तश्रृंगी गडवासीयांनी जल्लोष करीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढली....\nऊसतोड मजुरांच्या मुलांचे ‘बुरे दिन’\nमुंबई - दसरा मेळाव्यात ऊसतोड मजुरांसाठी आयुष्यभर काम करण्याचा निर्धार पंकजा मुंडे यांनी जाहीर केला. मात्र ऊसतोड मजुरांची हजारो मुले चार वर्षांपासून अन्न, वस्त्र, निवारा आणि संरक्षणापासून वंचित आहेत. मराठवाड्यातील ऊसतोड मजूर पत्नीसह वर्षभर परमुलखात असतात, आई-वडील मोलमजुरीसाठी बाहेरगावी गेल्याने...\nचुकले कोण, शासन की संघटना\nसातारा - ग्रामविकास विभागाचा यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार सोहळा मुंबईत पार पडला. मात्र, यात सातारा जिल्ह्यातील एकाही ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकाऱ्याची पुरस्कारासाठी निवड झाली नाही. पुरस्कारार्थी शिफारशीबाबत शासनाचे परिपत्रक स्पष्टरीत्या नसल्याने मार्गदर्शन मागविण्यात जिल्हा...\nबचत गटांच्या महिलांची अमेरिका सवारी\nमुंबई : ग्रामीण बचत गटांच्या महिलांद्वारे उत्पादित वस्तूंचे आता थेट अमेरिकेत प्रदर्शन होणार आहे. यात वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राची वैशिष्ट्ये असलेली वस्त्र उत्पादने, खाद्यसंस्कृती, हातमाग आदींचा समावेश असेल. यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली...\nराजकीय पक्षांनी गुन्हेगारांना उमेदवारी देऊ नये - राज्यपाल\nमुंबई - निवडणुकांचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तींना कोणत्याही निवडणुकांमध्ये उमेदवारी देऊ नये, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. राज्य निवडणूक आयोगातर्फे ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’ या विषयावर आयोजित...\nसमाजाच्या भल्यासाठी जागरूक राहूया - मोहन भागवत\nकोल्हापूर - ‘‘जो विचार समाजाला सोबत घेऊन साऱ्यांच्या भल्याचा विचार करतो, तोच धर्म असतो. आपण वैयक्तिक पातळीवर याच सत्यावर आधारित धर्माने वागले पाहिजे आणि या मार्गानेच पुढची वाटचाल करणाऱ्यांना बळ देण्यासाठी प्रत्येकाने जागरूक असायला हवे,’’ असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत...\nअंगणवाडीताईंना दोन हजारांची भाऊबीज\nमुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी यंदा दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज मंजूर केली आहे. लवकरच त्यांच्या बॅंक खात्यांत ही भेट जमा होणार आहे....\nवाघोलीतील कचऱ्याचा प्रश्न मार्गी\nवाघोली - वाघोलीतील सध्याच्या कचरा डेपोतच कचरा टाकण्यासाठी जागा करण्यात आली. त्यामुळे घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाड्या सुरू करण्यात आल्याची माहिती उपसरपंच संदीप सातव व ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते यांनी दिली. महिनाभरा पासून कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. कचऱ्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/dipak-mankar-supreme-court-jitendra-jagtap-suicide-case-296964.html", "date_download": "2018-11-21T19:53:00Z", "digest": "sha1:K5ITXWJKGSDYBCUOBHJDNP5HX7OA5IND", "length": 5436, "nlines": 28, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - दीपक मानकरांना दणका, 10 दिवसांमध्ये शरण येण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश–News18 Lokmat", "raw_content": "\nदीपक मानकरांना दणका, 10 दिवसांमध्ये शरण येण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश\nपुणे,ता.23 जुलै : पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांना सुप्रीम कोर्टाने सोमवारी दणका दिला. सुप्रीम कोर्टाने दीपक मानकर यांचा जामीन अर्ज फेटाळून लावतानाच त्यांना १० दिवसांत पोलिसांसमोर शरण जाण्याचे आदेशही दिले आहेत. २ जून रोजी जितेंद्र जगताप यांनी घोरपडी येथे रेल्वेखाली आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जगताप यांनी मानकर यांच्यासह बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी व अन्य काहींची नावे लिहीली होती. आपल्या आत्महत्येसाठी हे सर्व जबाबदार असल्याचे जगताप यांनी म्हटले होते. या आधारे पोलिसांनी मानकर आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटकही केली.दीपक मानकर हे पुण्यात कायम वादग्रस्त राहिले आहेत. सत्ताधारी पक्षाला हाताशी धरून साम-दाम-दंड नीतीचा वापर ही त्यांची खासियत आहे. आत्तापर्यंत त्यांच्या दांडगाईची अनेक प्रकरणं चव्हाट्यावर आली होती. पण प्रत्येक प्रकरणातून ते सहिसलामत सुटले. जवळपास सगळ्याच पक्षांचा वापर त्यांनी या दांडगाईसाठी केला आहे. तर मानकरांची दहशत असल्याने राजकीय पक्षांनी तात्कालीक फायद्यासाठी मानकरांचा वापर करून घेतला. या त्यांच्या जवळीकीमुळे त्यांच्यावर फार मोठी कारवाई कधीच झाली नाही.हेही वाचा...\nआषाढी एकादशीनिमित्त बिग बींनी केलं पांडुरंगाला अभिवादन\nपरभणीत मराठा कार्यकर्ते पेटले, पोलीस व्हॅनसह जाळल्या 6 बसेस\nVideo- गौतम गंभीरच्या मुलीने दिली यो- यो परीक्षा\nऑनलाइन पार्टनर शोधताय... मग या गोष्टी नक्की वाचा\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2018-11-21T20:53:57Z", "digest": "sha1:JWBKKYXQARWBUWNWVKWUEOA7F2PQHCJI", "length": 12071, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अंबाबाई- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेत��री हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nVIDEO : कोल्हापुरात ड्रोन कॅमेराने टिपली अंबाबाईच्या मंदिरावरील विविधरंगी उधळण\nकोल्हापूर, 13 ऑक्टोबर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालीय. नवरात्रोत्सवानिमित्त आंबाबाईच्या मंदिरावर करण्यात आलेल्या विविधरंगी रोषणाचीचं नयनरम्य दृश्य ड्रो��� कॅमेरामधून शूट करण्यात आलंय. कोल्हापूरातील 'व्हॅम स्टुडिओ' यांच्या सौजन्याने मंदिराची ही डोळे दिपवणारी दृश्ये ड्रोन कॅमेरामधून शूट करण्यात आली आहेत. विविध रंगांची उधळण करत अंबाबाईचं मंदिर सजून गेलंय. त्यातच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे आकाशातून हे मंदिर अधिकच सुंदर दिसतंय.\nउदे गं अंबे उदे...तुळजापूर, कोल्हापूरात भक्तांचा महापूर\nनवरात्रोत्सवाच्या काळात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोकड्या कपड्यांना बंदी\nअंबाबाई मंदिरात 50 टक्के महिला पुजारी\nमहाराष्ट्र Mar 29, 2018\nकोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर\nअंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nस्पोर्टस Dec 2, 2017\nकोल्हापूरच्या अंबाबाईसमोर झहीर-सागरिका नतमस्तक\nअंबाबाईच्या गाभाऱ्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याला पुजाऱ्यांचा विरोध\nभवानीमातेच्या रूपात बांधली अंबाबाईची पूजा\nकोल्हापूरची देवी अंबाबाई की महालक्ष्मी\nकोल्हापूरमध्ये पावसामुळे अंबाबाई मंदिर परिसरात पाणीच पाणी\nकोल्हापुरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू\nमहाराष्ट्र Sep 19, 2017\nनवरात्रीसाठी राज्यातील तीर्थक्षेत्रं सज्ज\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80/all/", "date_download": "2018-11-21T20:36:03Z", "digest": "sha1:3MCWD3RPKKMKGJCUKN3F537H2SL7SU7I", "length": 10942, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जितेंद्र जोशी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रड���णार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\n'चला हवा येऊ द्या'च्या 'या' कलाकाराच्या घरी आदेश भाऊजी\nगेली अनेक वर्ष होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरू आहे. कधी कधी या शोमध्ये सेलिब्रिटीजही येतात आणि मग फॅन्सना मस्त धमाल अनुभवायला मिळते.\nPHOTOS : न्यूज18च्या आयरिल अवाॅर्ड्समध्ये 'सेक्रेड गेम्स'ची धूम\nकाम नाही मिळालं तरी चालेल पण हवालदाराची भूमिका करणार नाही - जि��ेंद्र जोशी\nउद्धट मित्राची कानउघडणी करण्याचा अधिकार आहे, सुखटनकरांचं जितूला समर्थन\n'मामा' वाद- विजय चव्हाणांना भेटण्यावरून जितेंद्र जोशीने सचिन कुंडलकरला फटकारलं\nमहाराष्ट्र May 1, 2018\nपाणी फाऊन्डेशनचं आज गावोगावी महाश्रमदान; आमिर, आलियासह दिग्गज सहभागी\n'इफ्फी'तून 'न्यूड' वगळल्यानं मराठी सिनेसृष्टीतून निषेधाचा सूर\nगावागावात 'वाॅटर कप'चं तुफान,जितेंद्र जोशीनं केलं मार्गदर्शन\nआपलं साहित्य संमेलन - कविसंमेलन\nब्लॉग स्पेस Mar 23, 2017\nमराठी भाषा 'वाचणार' कशी \nआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीला धावले मराठी कलाकार\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%96-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8/all/page-11/", "date_download": "2018-11-21T20:14:01Z", "digest": "sha1:ZT64OTEVV3EREGVVERSJ2X4Z3L34NDTX", "length": 10046, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाहरूख खान- News18 Lokmat Official Website Page-11", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्म���रात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nकोलकाता फिल्म फेस्टिव्हलला बच्चन फॅमिली \nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एच एन रिलायन्स हॉस्पिटलचं उ‍‌द्‌घाटन\nअशी आहे दिवाळी अंकांची मेजवानी \nप्रो 'कबड्डी' लीगची ग्लॅमरस सुरुवात\n'चेन्नई एक्स्प्रेस'सुसाट, 'फस्ट डे'ला 33 कोटींची कमाई\nमनसेची 'दुनियादारी', 'चेन्नई एक्स्प्रेस'ला थांबवा नाहीतर..\n'किंग खान'ची मराठी सिनेसृष्टीत एंट्री\nबाळासाहेब लवकर बरे व्हावेत -शाहरूख खान\n'जब तक है जान'टीमचं दिवाळी सेलिब्रेशन\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mumbai-citytownvillage/all/page-6/", "date_download": "2018-11-21T19:55:05Z", "digest": "sha1:NLBAW3R462ANKNQDVKRZGYNCKH7EGH2A", "length": 9685, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai Citytownvillage- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनम��्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nदेखणं मुंबई विमानतळ टर्मिनल -2\nमुंबई एअरपोर्ट टर्मिनल - 2\nमहाराष्ट्र Jan 9, 2014\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/murder-case/all/page-3/", "date_download": "2018-11-21T19:58:04Z", "digest": "sha1:T5OA7DO7EQPI2IESYE3QGCGA25ZXFGOY", "length": 11699, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Murder Case- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजा��ा हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nएकाच साच्यातून चार रिव्हॉल्वर , चार जणांचा खून\nदाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचा खून करण्यात आलेली रिव्हॉल्वर एकाच साच्यातून (डायमधून) बनवलेल्या ४ वेगवेगळ्या रिव्हॉल्वरने चौघांच्या हत्या करण्यात आली आहे का या दिशेनं आता सीबीआयने तपास सुरू केलाय.\n'त्या' दिवशी पुलावर काय घडलं,नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा मोठा खुलासा\nदाभोलकरांच्या मारेकऱ्याला अटक, हमीद यांची पहिली प्रतिक्रिया\nकळसकर-अंदुरेने आधीही केला होता दाभोलकरांना मारण्याचा प्रयत्न \nगौरी लंकेश हत्या प्रकरणात नवं ट्विस्ट, समोर आलं जळगाव कनेक्शन\n3 महिलांना जाळणारा जलालउद्दीन खान ट्रेनमधून उडी मारून फरार\nगौरी लंकेश हत्या प्रकरणाचं बेळगाव कनेक्शन उघड, एक युवक ताब्यात\nसाताऱ्यात तडीपार गुंडाचा खून, शाळेच्या आवारात सापडला मृतदेह\nनिर्भयाच्या 3 आरोपींना फाशी कायम, सुप्रीम कोर्टाने फेटाळली फेरविचार याचिका\nबुरांडी मृत्यू प्रकरण : रजिस्टरमध्ये लिहिला होता मृत्यूचा प्लान, ठरल्या होत्या फाशी घेण्याच्या जागा\nरात्री दुकान बंद करून झोपले, सकाळी 11 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांनी पाहिले\nदिल्लीमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले 11 मृ���देह, सगळ्यांच्या डोळ्याला बांधली होती पट्टी\nपुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, धडापासून शीर केलं वेगळं\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/malshirsa-received-more-rain-south-north-149805", "date_download": "2018-11-21T20:37:33Z", "digest": "sha1:HH5RPROVAR7XSV42JM6DKOZ44YROKWNE", "length": 15240, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Malshirsa received more rain than South-North दक्षिण-उत्तर' पेक्षा माळशिरसला जास्त पाऊस तरीही दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत | eSakal", "raw_content": "\nदक्षिण-उत्तर' पेक्षा माळशिरसला जास्त पाऊस तरीही दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत\nसोमवार, 15 ऑक्टोबर 2018\nसोलापूर : जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी या तीन तालुक्‍यांना दुष्काळातून वगळले आहे. 30 सप्टेंबरअखेर माळशिरस तालुक्‍यात सरासरी 41.11 टक्के पाऊस पडला. याउलट 'उत्तर'मध्ये 37.60 तर 'दक्षिण'मध्ये 39.32 टक्के पाऊस पडला. माळशिरसपेक्षा या दोन्ही तालुक्‍यात कमी पाऊस पडूनही त्यांचा दुष्काळी तालुक्‍यात समावेश झालेला नाही.\nसोलापूर : जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी या तीन तालुक्‍यांना दुष्काळातून वगळले आहे. 30 सप्टेंबरअखेर माळशिरस तालुक्‍यात सरासरी 41.11 टक्के पाऊस पडला. याउलट 'उत्तर'मध्ये 37.60 तर 'दक्षिण'मध्ये 39.32 टक्के पाऊस पडला. माळशिरसपेक्षा या दोन्ही तालुक्‍यात कमी पाऊस पडूनही त्यांचा दुष्काळी तालुक्‍यात समावेश झालेला नाही.\nशासनाने सात ऑक्‍टोबर 2017 ला दुष्काळ घोषित करण्याची कार्यपद्धती निश्‍चित केली. त्यानुसार पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक व पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण विचारात घेतले जातात. बार्शी तालुक्‍यात सप्टेंबर अखेर सरासरी 59.16 टक्के पाऊस झाला आहे. त्या तालुक्‍याचाही समावेश दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत केला नाही. दुष्काळ घोषित करण्याच्या नव्या कार्यपद्धतीमुळे हे तीन तालुके दुष्काळातून वगळले आहेत का असाही प्रश्‍न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. जर पाऊसच कमी पडला असेल तर वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक यांचा उपयोग तरी काय असाही प्रश्‍न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. जर पाऊसच कमी पडला असेल तर वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक यांचा उपयोग तरी काय असाही प्रश्‍न विचारला जात आहे. पाऊसच नाही म्हटल्यावर पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण तरी काय करणार असाही प्रश्‍न विचारला जात आहे. पाऊसच नाही म्हटल्यावर पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण तरी काय करणार पाऊस नसल्याने पिकेही आलेली नाहीत. त्यामुळे पर्जन्यमान वगळता अन्य कोणत्याही निर्देशकांचा काहीच उपयोग होत नाही. दुष्काळ पडण्यामागे केवळ पाऊस हे एकच कारण महत्त्वाचे असल्याचे शेतकरी सांगतात. एका तालुक्‍यात जास्त पाऊस झालेला असतानाही त्याचा समावेश दुष्काळी तालुक्‍यात होतो. कमी पाऊस झालेल्या तालुक्‍यांपेक्षा जास्त पाऊस झालेला तालुका जर दुष्काळी तालुक्‍यात येत असेल तर ट्रिगर दोन नेमके काय काम करते हेच कळत नाही. कमी पाऊस असूनही दुष्काळ नाही आणि जास्त पाऊस असूनही दुष्काळ हे स्थिती ट्रिगर दोनमुळे निर्माण झाल्याचेही सांगितले जाते.\nपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करावा\nजिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे तालुके दुष्काळातून वगळले आहे. उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्‍यात माळशिरसपेक्षा कमी पाऊस पडूनही त्यांना वगळले आहे. मंत्र्यांचे तालुके म्हणून वगळले का असाही प्रश्‍न विचारला जात आहे. काहीही झाले तरी जिल्ह्यात सरासरी 38.39 टक्के पाऊस झाला असल्याने पूर्ण जिल्हाच दुष्काळी जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.\nशासकीय जमिनीवरील अतिक्रमणे होणार नियमित\nसोलापूर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत \"सर्वांसाठी घरे योजने'ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय जमिनीवर झालेले अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय...\nचोरीसाठी चोरट्यांचा तिकीट काढून प्रवास\nसोलापूर : रेल्वेने प्रवास करणार असाल तर सावधान.. शर्टाच्या खिशात किंवा दिसेल अशाप्रकारे मोबाईल ठेवू नका. तो पॅन्टच्या समोरील खिशात किंवा बॅगेत ठेवा...\nगुरुजींची होणार संघटनेतून हकालपट्टी\nसोलापूर : जे शिक्षक ब्लेझर परिधान करून शाळेत जातील, त्यांची संघटनेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिक्षक संघटना समन्वय समितीच्या बैठकीत घेतला होता....\nसोलापूर : स्मार्ट सिटी मध्ये समावेश, नव्या प्रस्तावित कुंभारी व मंद्रूप एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगाराची संधी, वाहतुकीची मुबलक साधने यासह अन्य...\nयंदाच्या हंगामात सोलापूर जिल्ह्यात २४ लाख क्विंटल साखर उत्पादन\nमाळीनगर - सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात १८ नोव्हेंबरअखेर २६ लाख ५० हजार ६८० टन उसाचे गाळप होऊन २४ लाख चार हजार ३६० क्विंटल साखर...\nगावातल्या महिला बनविणार गुलाबजल, गुलकंद\nसोलापूर : गुलाब फुलांपासून गुलाबजल, सिरप आणि गुलकंद बनविण्याचे प्रशिक्षण देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वस्तिक सामाजिक बहुउद्देशीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/mahashivaratri-ka-sajri-keli-jate", "date_download": "2018-11-21T21:08:48Z", "digest": "sha1:ZOHINLAK6QCBHROOGUVFG67JOZBAH35O", "length": 11178, "nlines": 219, "source_domain": "www.tinystep.in", "title": "महाशिवरात्री का साजरी केली जाते ? - Tinystep", "raw_content": "\nमहाशिवरात्री का साजरी केली जाते \nआज महाशिवरात्री आहे. शिव हा देव खूप लोकांना आवडत असतो. शिव हा स्त्रियांचा सुद्धा आवडता देव आहे. माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेव असे शिव ला मानले जाते. ह्याबाबत असे म्हटले जाते की, महाशिवरात्रीमध्ये भगवान शंकर पृथ्वीच्या जवळ येऊन तमोगुणांचे ते प्राशन करतात.\nतुम्ही सोमवारचे व्रत करत नसाल पण ह्या दिवशी तुम्ही शिवाची आराधना केलीत तर भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले.\nपण काह�� पुराणानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती.\nया दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री १२ ते ३ या प्रहरात महादेवांचा जागर आपल्याकडे केला जातो.\nशंकराला बेलपत्र, रुद्राक्ष आणि नंदी बैल प्रिय आहेत म्हणून त्याला ते अर्पण केले जातात. या दिवशी शंकरांच्या पिंडिवर अभिषेक केला जातो. त्याला बेलपत्र पांढरी फुले, धोत्रा, आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो.\nशिव हे तमोगुणाचे प्रतिक दैवत आहे. या महाशिवरात्रीच्या काळात तमोगुणांचा अंगिकार शिव करत नाहीत, त्यामुळे तमोगुणांचा प्रभाव वाढतो.\nआपल्यामध्ये तमोगुण येऊ नये म्हणून शिवाची आराधना करतात. आणि शिवरात्री ही ह्याच उपासनेसाठी असते. आणि तुम्हाला उपासना तीन प्रकारे करता येईल. उपवास, पूजा आणि जागरण. पहाटे उठून ह्या पूजेला सुरुवात होते. पुजेत महादेवाच्या पिंडिवर अभिषेक करावा. बेल, पांढरी फुले, रुद्राक्ष अर्पण करावा. धोत्रा, आंबा यांची पत्री अर्पण करावी. भस्म अर्पण करावे. ओम नम: शिवाय हा पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. ह्या मंत्राने खूप लोकांना वेडे केले आहे विदेशातही ह्या मंत्राचा खूप गाजर केला जातो. तसेच वेगवेगळ्या प्रहर काळात मंत्र साधना करावी. ह्या दिवशी योगाची सुरुवात करता येईल.\nबेंगळुरूच्या मॉमसाठी, खुशखबर .\nटाईनी स्टेप नैसर्गिक घटक असणारे फ्लोर क्लीनर लॉन्च करत आहे जे आपल्यासाठी, आपल्या बाळाला आणि आपल्या घरासाठी सुरक्षित आहे. तर मग आता जंतू आणि रसायनयुक्त फ्लोर क्लीनर नाही म्हणा प्रीलाँच ऑफरचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक अस��े.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/gogate-jogalekar-college-nature-board-news/", "date_download": "2018-11-21T19:59:55Z", "digest": "sha1:E2KRCHXKMOJOJGRBKBHGULOAG4YDXR7N", "length": 6615, "nlines": 128, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळाच्या माध्यमातून ६० जनजागृतीपर फलकांची निर्मिती | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळाच्या माध्यमातून ६० जनजागृतीपर फलकांची निर्मिती\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळाच्या माध्यमातून ६० जनजागृतीपर फलकांची निर्मिती\nनिसर्ग मंडळ, गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि सरस्वती विद्यामंदिर, गावखडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणाऱ्या कासव संवर्धन जनजागृती कार्यक्रमाचा पुढचा भाग म्हणून एकूण साठ जनजागृतीपर फलकांची निर्मिती करण्यात आली.\nलहान मुलांनी तयार केलेल्या सदर फलकांचे प्रदर्शन गावातल्या वर्दळीच्या ठिकाणी करण्यात आले. मुलांना सर्वप्रथम महाविद्यालयाच्या बायोलॉजिकल सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी फलक बनवण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थिनी अतिशय कल्पकतेने फलक बनवले. सदर फलक बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक कागद, पेन्सिल, रबर, रंग महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळाकडून पुरवण्यात आले.\nया प्रसंगी निसर्ग मंडळाच्या सौ. अतिका राजवाडकर, सौ. मेघा मुकादम, आरती पोटफोडे, सरस्वती विद्यामंदिर, गावखडी या प्रशालेतील श्री. कुंभार उपस्थित होते. विद्यार्थ्यांना फलक निर्मिती करण्यासाठी योगिता कडवईकर, निखिल बंडबे, तेजल गुरव, स्नेहल मुंडेकर या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.\nसंपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निसर्ग मंडळाचे समन्वयक डॉ. अरविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळाचा कासव संवर्धनासाठी प्रयत्न\nकोकण प्रज्ञा शोध परीक्षा निकाल जाहिर; अंतिम निवड परीक्षा दि. २५ फेब्रुवारी २०१८ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Signs-of-struggle-from-labor-wages/", "date_download": "2018-11-21T21:05:18Z", "digest": "sha1:MHZGKZOGPFN3X3ADVQGALIYG5S3M6VTN", "length": 9286, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वस्त्रनगरीत मजुरीवाढीवरून संघर्षाची चिन्हे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › वस्त्रनगरीत मजुरीवाढीवरून संघर्षाची चिन्हे\nवस्त्रनगरीत मजुरीवाढीवरून संघर्षाची चिन्हे\nमहागाई भत्त्यानुसार मजुरीवाढ मिळावी यासाठी कामगार संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. त्यानंतर सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी 6 पैसे मजुरी वाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या मजुरी वाढीला यंत्रमागधारक संघटनेने तीव्र विरोध दर्शवित एक पैशाचीही मजुरी वाढ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यंत्रमागधारकांचा मजुरी वाढीचा विरोध पाहता कामगार संघटनाही आक्रमक झाल्या असून त्यांनी 6 पैशांऐवजी 9 पैशांची मजुरी वाढ मागितली आहे. परिणामी मजुरी वाढीवरून कामगार आणि मालक यांच्यात पुन्हा संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली. कामगार आणि यंत्रमागधारक संघटना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास 2013 मध्ये झालेल्या आंदोलनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वस्त्रनगरीवरील संपाचे ढग कायम आहेत.\nमजुरी वाढीच्या प्रश्‍नावरून यंत्रमाग कामगारांनी 2013 मध्ये 45 दिवसांचा संप पुकारला होता. त्यावेळी कामगार आणि मालक यांच्या संयुक्त करार करण्यात आला. त्यानुसार महागाई भत्त्याप्रमाणे मजुरी वाढ आणि 16.66 टक्के बोनस देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार 2017 चे 6 पैसे आणि 2018 चे 3 पैसे असे 9 पैशांची मजुरी वाढ सर्व कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली. त्यासाठी 1 जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सहायक कामगार आयुक्तांनी 3 पैशांची मजुरी वाढ घोषित केली. मात्र, कामगार संघटनेने ही वाढ अमान��य करत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. त्यानंतर सहायक कामगार आयुक्तांनी 6 पैशांची घोषणा केली. त्यामुळे कामगार संघटना संप स्थगित करण्याच्या मानसिकतेत होते. मात्र, यंत्रमागधारक संघटनांनी ही मजुरी वाढ देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. परिणामी 6 पैसे मजुरी वाढ मान्य करण्याच्या मानसिकतेत असलेल्या कामगार संघटनांनी 6 ऐवजी 9 पैशांचीच वाढ मिळावी यासाठी आग्रही झाल्या आहेत.\nसहायक कामगार आयुक्तांनी पंधरा दिवसांत 3 पैसे आणि 6 पैसे अशी मजुरी वाढीची केलेली घोषणा कामगार संघटनेच्या दबावामुळे केल्याचा आरोप यंत्रमाग संघटनांनी केला आहे. 2013 मध्ये केलेला करार हा त्यावेळच्या परिस्थितीनुसार केलेली तडजोड होती तो कायदा नव्हता. सध्या वस्त्रोद्योग प्रचंड अडचणीत आहे. त्यामुळे 6 पैशांची मजुरी वाढ देणे यंत्रमागधारकांना न परवडणारे आहे. भिवंडी, मालेगाव, सोलापूर, येवला या वस्त्रोद्योग केंद्रापेक्षा इचलकरंजीचे कापड उत्पादनात मीटरला 50 पैशांची तफावत आहे. त्यामुळे 6 किंवा 9 पैशांची मजुरी वाढ देणे अशक्य आहे. त्यामुळे यंत्रमागधारक अडचणीत नाही तर पूर्ण व्यवसाय बंद करण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.\nवस्त्रोद्योगाला संजीवनी मिळावी यासाठी राज्य शासनाने 1.66 पैसे प्रति युनिट वीज बिल आकारावे, साध्या यंत्रमागधारकांच्या कर्जावर 5 टक्के सवलत द्यावी तर केंद्र सरकारने कापूस खरेदीचे धोरण निश्‍चित करावे, अशी मागणी यंत्रमागधारकांकडून सातत्याने केली जात आहे. व्यवसायातील काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी कापसाला कमोडिटी मार्केटमधून वगळावे आणि सुताचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करावा, या मागणीकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे यंत्रमागधारकांचे म्हणणे आहे.\nविविध कारणांनी आर्थिक संकटात सापडलेल्या वस्त्रोद्योगाला संप न परवडणारा आहे. मात्र, कामगार आणि मालक दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास वस्त्रनगरीत न भूतो न भविष्यती असा संप होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Raigad-excavation-Start/", "date_download": "2018-11-21T20:35:16Z", "digest": "sha1:U3LC5DSJ2O33RAJUACIIJTGEA47I52EB", "length": 6531, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रायगड उत्खननातून मिळाला शिवकालीन ठेवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रायगड उत्खननातून मिळाला शिवकालीन ठेवा\nरायगड उत्खननातून मिळाला शिवकालीन ठेवा\nरायगड किल्ला संवर्धन मोहिमेच्या निमित्ताने सुरू केलेल्या उत्खननात मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक वस्तू मिळाल्या आहेत. शिवकालीन नाणी, बंदुकीच्या गोळ्या, तोफगोळे, कडी, कोयती, साखळी, साखळदंड यासह अनेक शिवकालीन वस्तूंचा ठेवाच सापडला आहे.\nछत्रपती शिवरायांच्या किल्ले रायगड या राजधानीच्या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत स्थापन करण्यात आलेल्या रायगड प्राधिकरण व पुरातत्त्व खात्यामार्फत उत्खनन सुरू आहे. या सर्व वस्तूंच्या पाहणीसाठी गडावर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी शिवभक्‍तांकडून करण्यात येत आहे. ज्या 32 मण सिंहासनावर छत्रपती शिवरायांनी बसून राज्यकारभार केला, त्या सिंहासनाचा मात्र अद्याप शोध लागू शकलेला नाही. महाराष्ट्र शासनामार्फत दोन वर्षांपूर्वी रायगड महोत्सवाच्या माध्यमातून रायगडाच्या संवर्धनाबाबत पहिले पाऊल उचलले होते. मागील वर्षी रायगड संवर्धन योजनेसाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यानंतर या संवर्धन मोहिमेने वेग घेतला आहे.\nमहाड : प्रतिनिधी किल्ले रायगडावर जाण्याचा प्रमुख मार्ग असलेल्या महादरवाजा ते होळीचा माळ या मार्गावरील पदपथाच्या (पायर्‍यांची) दुरुस्तीचे काम प्राथमिक अवस्थेत सुरू झाले आहे. याचबरोबर श्री जगदीश्‍वर मंदिर व छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थानाचे रासायनिक पद्धतीने दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. गडावरील विविध भागात असणार्‍या घरांच्या उत्खननाबाबत काम हाती घेण्यात आले असून, सरदारांच्या निवासस्थानांची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच गडावर अशा पद्धतीचे थेट उत्खनन केले जात असून, या दरम्यान गंगासागर तलाव, हत्ती तलाव, दारूकोठा, आदी परिसरातून तोफांकरिता वापरण्यात येणारे गोळे आढळून आले आहेत.\nमूर्ती, घरांतील विविध वापरायच्या वस्तू, कडी, कोयती, साखळी, साखळदंड, आदींचा यामध्ये समावेश आहे. गडावरील गंगासागर तलाव, हत्ती तलाव, कोलींब तलाव, हनुमान टाकी या ठिकाणच्या स्वच्छता व दुरुस्तीचे काम तसेच पाण्याची आर���ग्यदृष्ट्या तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी सामाजिक संस्थांनी केलेल्या सफाईदरम्यान या तलावांतून अनेक वस्तू सापडून आल्या होत्या.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36842/by-subject/14?page=8", "date_download": "2018-11-21T21:03:09Z", "digest": "sha1:Q5ABVXYWVN4MLBBDXGOC4RCCG5GCB6FS", "length": 3844, "nlines": 102, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दखुणा | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /गझल /गुलमोहर - गझल विषयवार यादी /शब्दखुणा\nखिजवत आहे शेतकऱ्याला (1)\nखोल डोहाच्या तळाशी साचलेला गाळ हो (1)\nगझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल (1)\nगझल - माणूस समजणाऱ्यांना (1)\nगझल - काहीच बचत नसण्याला बचत करावे (1)\nगझल - गहाळलेली वर्षे दे की परत मला (1)\nगझल - दे (1)\nगझल - पर्जन्या (1)\nगझल - माणसे तोडणे चांगले (1)\nगझल - रक्त एका औषधाने.... (1)\nगझल - सोसत नाही भलेपणाचा शाप मला (1)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/40782", "date_download": "2018-11-21T20:23:17Z", "digest": "sha1:DLSDX2JBARWE2PP7NYHTWX252T77M5UT", "length": 28975, "nlines": 193, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अनुभूती -२ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अनुभूती -२\nपहिल्या दिवशी शिवथरघळीत राहून मग पहाटे निघालो ते रायगडाकडे तसा हा नेहमीचा रूट आहे असं घळीत समजलं होतं. आणि मी २० वर्षांपूर्वी अगदी असाच प्रवास केला होता. घळीतल्या शिबिरानंतर २ रात्री गडावर आम्ही सगळ्यांनी मुक्काम केला होता. गडाचा कानाकोपरा पाहिला होता. त्यामुळे तिथे जाऊच हा माझा आग्रह माझ्या बेटर हाफ ने ऐकला आणि घळीतून निघून सकाळी ९:१५ ला गडाच्या पायथ्याशी आलो. रोप वे ने जाऊन येऊ असं ठरवलं नि त्या बेताला पायथ्याशीच सुरूंग लागला.. साडेचार तास वेटिंग आहे म्हणाले. मग परत ���लट फिरलो आणि जमेल तेवढं जाऊ चढत, कंटाळा आला, फारच दमलो तर असू तिथून उलटपावली येऊ असा बेत करून पायी निघालो.\nकाय तो गडाचा पसारा नजर जाईल तिथे डोंगरच नजर जाईल तिथे डोंगरच लहानपणी आले तेव्हा फार समजत नव्हतं काही... तो अनुभव तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे लहानपणी आले तेव्हा फार समजत नव्हतं काही... तो अनुभव तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे पण तरी थोडक्यात सांगतेच... त्या वेळी आमचा अर्धा गड सर झाला ( पण तरी थोडक्यात सांगतेच... त्या वेळी आमचा अर्धा गड सर झाला () आणि वळवाचा पाऊस आम्हाला कडकडून भेटला गडाच्या महाद्वारातच) आणि वळवाचा पाऊस आम्हाला कडकडून भेटला गडाच्या महाद्वारातच आम्ही तिघी लहान, आई-बाबा आणि आईच्या एक निवृत्त सहशिक्षिका असे सगळे पावसात अडकलो आम्ही तिघी लहान, आई-बाबा आणि आईच्या एक निवृत्त सहशिक्षिका असे सगळे पावसात अडकलो आणि इतक्या वर आलो होतो की एरवी आकाशात चमकणारी वीज त्या वेळी डोळ्यासमोरून गेली... ही वीज आहे हेही समजायला मला वेळ लागला आणि इतक्या वर आलो होतो की एरवी आकाशात चमकणारी वीज त्या वेळी डोळ्यासमोरून गेली... ही वीज आहे हेही समजायला मला वेळ लागला भिती वाटली नाही कारण ती वीज आहे हेच समजलं नव्हतं भिती वाटली नाही कारण ती वीज आहे हेच समजलं नव्हतं आणि अगदी एक फुटावरून तो लोळ अनुभवला होता मी आणि अगदी एक फुटावरून तो लोळ अनुभवला होता मी आईच्या जिवाचं काय झालं हे आता आठवलं की शहारा येतो अजूनही... आणि तरी तशा पावसानंतरही आम्ही मुक्कम केला होता. तेव्हा तर एम टी डी सी ची सोय नव्हती. चढताना हातात, तिथे रहायचं म्हणून तरी लागेल असं अत्यावश्यक सामान होतं, आणि आम्ही मुली वाटेतल्या ठेल्यावरच्या सरबतासाठी हट्ट करू म्हणून आई-बाबांनी आधीच २-२ किलोची कलिंगडं घेतली होती आईच्या जिवाचं काय झालं हे आता आठवलं की शहारा येतो अजूनही... आणि तरी तशा पावसानंतरही आम्ही मुक्कम केला होता. तेव्हा तर एम टी डी सी ची सोय नव्हती. चढताना हातात, तिथे रहायचं म्हणून तरी लागेल असं अत्यावश्यक सामान होतं, आणि आम्ही मुली वाटेतल्या ठेल्यावरच्या सरबतासाठी हट्ट करू म्हणून आई-बाबांनी आधीच २-२ किलोची कलिंगडं घेतली होती तसे ते गड चढले, ४५ व्या वर्षी\nहे सगळं आठवलं नि देवाच्या नावानंतर आई-बाबांचं नाव घेऊन गड चढायला सुरूवात केली धाप लागली की बसत, श्वास घेत, \"इथून घोडे कसे आले असतील धाप लागली की बसत, श्वास घेत, \"इथून घोडे कसे आले असतील\" \"राज्याभिषेकाच्या वेळी हत्ती कसे आले असती\" \"राज्याभिषेकाच्या वेळी हत्ती कसे आले असती\" \"हेर कसे ४ वेळ गड चढून उतरून येत असतील...\" \"हेर कसे ४ वेळ गड चढून उतरून येत असतील...\" असा विचार करत चढत होतो. बरेच पर्यटक होतेच बरोबर. काही विघ्नसंतोषीही होतेच. असायचेच\" असा विचार करत चढत होतो. बरेच पर्यटक होतेच बरोबर. काही विघ्नसंतोषीही होतेच. असायचेच आम्ही २/३ गड चढलो होतो, जरा विसावलो... समोर टकमकीचं टोक दिसत होतं, नि एक कार्टं कुरबुरलं \"अरे आम्ही २/३ गड चढलो होतो, जरा विसावलो... समोर टकमकीचं टोक दिसत होतं, नि एक कार्टं कुरबुरलं \"अरे हे इथे बसलेले लोक कधी पोहोचणार वर हे इथे बसलेले लोक कधी पोहोचणार वर पोचेपर्यंतच संध्याकाळ होईल यांना पोचेपर्यंतच संध्याकाळ होईल यांना\" आम्ही दुर्लक्ष केलं नि अर्ध्या तासात वर पोहोचलो. म्हणजे गडावर\nत्यात मग मधेच \"आवळसुपारी घेऊया ना...\" \"मी तोफेवर बसू म्हणतोस एक तोफ दुसर्‍या तोफेवर बसणार म्हणजे फोटो अंमळ विनोदीच दिसेल नाही एक तोफ दुसर्‍या तोफेवर बसणार म्हणजे फोटो अंमळ विनोदीच दिसेल नाही...\" \"पाडलंस का बाटलीचं झाकण पाणी पिताना...\" \"पाडलंस का बाटलीचं झाकण पाणी पिताना नशीब घरंगळत गेलं ते मिळालं.. नाहीतर गेलं असतं दरीतच नशीब घरंगळत गेलं ते मिळालं.. नाहीतर गेलं असतं दरीतच किती लहान मुलीसारखं करायचं किती लहान मुलीसारखं करायचं\" असे प्रमळ संवाद होतेच\n\" हत्ती लहान होते, पिल्लं होती ती, तेव्हाच वर नेलं त्यांना...पिल्लं चढतात ना... म्हणजे बघ, ६-७ वर्षं आधीपासूनच राज्याभिषेकाची पूर्वतयारी होती.. उद्या अभिषेक नि आज हत्ती शोधा असं नव्हतं...याला म्हणतात प्लॅनिंग... आपल्यासारखं नाही, रोप वे नाही तर चढून जाऊ...\" - अहो.\n माझं ऐकलंस म्हणून असा मस्त अनुभव मिळतोय...\" -मी.\nअसे बरेच फुटाणे फोडत टकमकीवर आलो. मग माझ्या आठवणीत होता तेवढा सगळा गड बघितला. फक्त हिरकणी बुरूज आणि वाघदरवाजा बघायचा राहिला. बाकी सगळं मला जसच्या तसं आठवत होतं, ते अहोंनाही दाखवून झालं आणि मग मात्र कंटाळाही आला आणि दमायलाही झालं. एकतर एवढ्या वर असून एक झुळूक नाही वार्‍याची, पहाटेसेच निघालेलो, आणि भर दुपारी १२ वाजता गड फिरत होतो... \"परत जायचं का आता... झालंय सगळं बघून..\" असं दोघांनीही एकाच वेळी म्हटलं नि कोणा एकाचाही (माझाच आणि मग मात्र कंटाळाही आला आणि दमा��लाही झालं. एकतर एवढ्या वर असून एक झुळूक नाही वार्‍याची, पहाटेसेच निघालेलो, आणि भर दुपारी १२ वाजता गड फिरत होतो... \"परत जायचं का आता... झालंय सगळं बघून..\" असं दोघांनीही एकाच वेळी म्हटलं नि कोणा एकाचाही (माझाच) बेत बदलायच्या आत आम्ही, आता तरी रोप वे मिळतो का म्हणून गेलो तिथे... १ तास वेटिंग होतं. चालणार होतं तेवढं. टोकन घेऊन बसलो तिथे. मग आईसक्रीम घेणं वगैरे ओघाने आलंच....\nएक आश्चर्य म्हणजे वर पूर्ण रेंज होती मोबाईलला.\n\"बघ, राजांचं कम्युनिकेशन नेटवर्क जबरदस्त होतं त्याचा अजून ३५० वर्षांनीही फायदा मिळतोय\" असं मी म्हटल्यावर \"बायको अगदीच टाकाऊ विनोद करत नाही\" हे मनोमन मान्य (नाईलाजाने) करून अहोंनी हसून दाद दिली\nयथावकाश रोप वे च्या झुल्यात बसलो आणि वरून खाली बघितल्यावर जे काही दृश्य दिसलंय आधी किंचित भितीने आणि मग आनंदाने डोळे विस्फारले मी आधी किंचित भितीने आणि मग आनंदाने डोळे विस्फारले मी खोल खोल दरी.. पण मग वाटलं मला कशाला भ्यायला हवं खोल खोल दरी.. पण मग वाटलं मला कशाला भ्यायला हवं मी थोडीच अफझलखान आहे मी थोडीच अफझलखान आहे आणि माझं मलाच हसू आलं\nखाली आलो तेव्हा २:३० झाले होते आणि त्यावेळी कदाचित आमचा वर चढायला म्हणून नंबर लागायचा असं सकाळी सांगितलं होतं त्या रोप वे च्या लोकांनी या वेळी पुन्हा रामाचे आणि प्रेरणा मिळाली म्हणून शिवाजीराजंचेही मनातून आभार मानले.\nपरतीच्या रस्त्याला लागून मग वाटेत थांबून जेवलो आणि सातारा रोडला लागलो. तिथे भ या न क ट्रॅफिक ३ तास किमान लागणार होते असं लक्षण दिसलं. पण काहीतरी निर्णय घेत गेलो, नि खरंच, देवाचीच कृपा, ठरल्या वेळेत घरी आलो ३ तास किमान लागणार होते असं लक्षण दिसलं. पण काहीतरी निर्णय घेत गेलो, नि खरंच, देवाचीच कृपा, ठरल्या वेळेत घरी आलो अगदी त्याच रस्त्याने, कुठेही यु टर्न घेऊन दुसर्‍या एखाद्या फाट्याने वगैरे न येता... त्या व्यापातून अलगद सुटलो\nमनात आता मात्र विचारांचा कल्लोळ झाला.... अपघात होताना भिती वाटत नाही, पण \"आपण वाचलोय सुखरूप\" या विचाराने कधीकधी बसलेला धक्का फार जास्त असतो... तसं झालं माझं...\nकाय विचार करून काल निघालो काय पुण्य होतं म्हणून नितांत सुरेख वाटेवरून घळीत जाता आलं काय पुण्य होतं म्हणून नितांत सुरेख वाटेवरून घळीत जाता आलं काय पूर्वसुकृत म्हणून नागमोडी घाटातून जाताना निवांत चरणारे मोर बघितले ���ाय पूर्वसुकृत म्हणून नागमोडी घाटातून जाताना निवांत चरणारे मोर बघितले काय होतं नशिबात, म्हणून गायीचं हंबरणंही वाघाच्या डरकाळीइतकं जिवंत वाटून काळजाचा ठोका चुकला होता काय होतं नशिबात, म्हणून गायीचं हंबरणंही वाघाच्या डरकाळीइतकं जिवंत वाटून काळजाचा ठोका चुकला होता कसलं पुण्य होतं म्हणून गाडी रिवर्स घेताना खड्ड्याच्या अर्धा सेंटीमीटरवर असताना लक्षात येऊन कच्चकन ब्रेक दाबून अपघात टळला कसलं पुण्य होतं म्हणून गाडी रिवर्स घेताना खड्ड्याच्या अर्धा सेंटीमीटरवर असताना लक्षात येऊन कच्चकन ब्रेक दाबून अपघात टळला तोही आम्हाला नि गाडीला ओरखडाही न येता तोही आम्हाला नि गाडीला ओरखडाही न येता जीव जाईल असा खड्डा नव्हताच, पण गाडीचं भयंकर नुकसान नक्की झालं असतं.... ते कशाने टळलं जीव जाईल असा खड्डा नव्हताच, पण गाडीचं भयंकर नुकसान नक्की झालं असतं.... ते कशाने टळलं कुठचं गणित बरोबर आलं होतं म्हणून पुनवेच्या रात्री असा निसर्ग भेटला मला कडकडून कुठचं गणित बरोबर आलं होतं म्हणून पुनवेच्या रात्री असा निसर्ग भेटला मला कडकडून कुठून बळ आलं म्हणून \"जाऊया की अशा रात्रीसुद्धा त्या पलिकडच्या डोंगरावर...\" असं म्हणायला जीभ रेटली माझी\nगडावर आले तेव्हा काय आलं मनात म्हणून इथेही अख्खं पुस्तक आठवलं आजीची खूप चेष्टा करायचो,कारण तिच्या मते खरे राष्ट्रभक्त ४ च होते ....शिवाजीराजे, भगतसिंग, अटलबिहारी वाजपेयी नि माझे बाबा आजीची खूप चेष्टा करायचो,कारण तिच्या मते खरे राष्ट्रभक्त ४ च होते ....शिवाजीराजे, भगतसिंग, अटलबिहारी वाजपेयी नि माझे बाबा (फॉर दॅट मॅटर, रा स्व संघ ही एक समष्टी मानली तर ती म्हणजे ४थे राष्ट्रभक्त (फॉर दॅट मॅटर, रा स्व संघ ही एक समष्टी मानली तर ती म्हणजे ४थे राष्ट्रभक्त) पण मग तिच्या आठवणीने जीव किती कळवळला) पण मग तिच्या आठवणीने जीव किती कळवळला काशी-रामेश्वर घडलेली पुण्यवान बाई ती, तिचा रायगडच कसा राहिला घडायचा.. का माझ्या घशात हुंदका आला\nगड चढूनच जायचा... नवरा असताना, खास करून दोघंच असलो तर जास्त छान... असा विचार कधीतरी मनात आला नि गेला.. तो असा इतका खरा कसा काय उतरला माझ्या मनातलं प्रत्येक आंदोलन एक नवा प्रश्न पुढे आणत गेलं... आणि मग पुन्हा एक युरेका क्षण आला\n काहीतरी खूप खूप मोठं, अत्यंत चांगलं फळ मिळायचं असेल भविष्यात म्हणून ही यात्रा घडली. एक धर्मतीर्थ, एक रणतीर्थ\nते रणतीर्थ ३५० वर्षांपूर्वी अखंड जागं राहिलं होतं म्हणून पुढे अनेक धर्मतीर्थं सुखेनैव आपल्याला वाट दाखवू शकली. आपण फार साधी माणसं आहोत, पण इतिहास समजून घ्यायची मिळालेली बुद्धी हे या सगळ्याचं उत्तर आहे हे आतून जाणवलं....\nमी खरंच दोन दिवस \"जगून\" आले, कृत्रिमतेची सगळी पुटं निघाली.... फार फार समाधान घेऊन परत आले...चुळूकभर जिवाला आनंद व्हायला असं कितीसं काय लागतं इथे तर न मागितलेल्यासुद्धा गोष्टी भरभरून मिळाल्या, त्या दानाने झोळी भरली माझी\nपायथ्यावरून दिसणारा रोप वे\nसुरूवातीच्या पायरीवरून टकमक टोक\nमस्त लिहीलेत दोन्ही भाग.\nमस्त लिहीलेत दोन्ही भाग. शांती अगदी पोचली वाचकांप्र्येत. अश्याच संधी तुला पुढेही मिळोत.\n<< मी खरंच दोन दिवस \"जगून\"\n<< मी खरंच दोन दिवस \"जगून\" आले, कृत्रिमतेची सगळी पुटं निघाली.... फार फार समाधान घेऊन परत आले...चुळूकभर जिवाला आनंद व्हायला असं कितीसं काय लागतं इथे तर न मागितलेल्यासुद्धा गोष्टी भरभरून मिळाल्या, त्या दानाने झोळी भरली माझी इथे तर न मागितलेल्यासुद्धा गोष्टी भरभरून मिळाल्या, त्या दानाने झोळी भरली माझी\nअगदी अगदी. छान लिहिलय\nखूप सुरेख लिहिलंयस गं. किती\nखूप सुरेख लिहिलंयस गं. किती छोट्या छोट्या गोष्टींत आनंद सामावला असतो नं एकदम प्रसन्न वाटलं वाचून\nमस्त लिहिलं आहेस. अगदी वाचता\nमस्त लिहिलं आहेस. अगदी वाचता वाचता मी पण तुझ्यासोबत जगून घेतलं. आवडलं.\nकिती प्रामाणिक आणी अगदी आतुन\nकिती प्रामाणिक आणी अगदी आतुन उतरलेलं आहे म्हणुनच खुप भावलं लिखाण\n<<मनात आता मात्र विचारांचा कल्लोळ झाला.... अपघात होताना भिती वाटत नाही, पण \"आपण वाचलोय सुखरूप\" या विचाराने कधीकधी बसलेला धक्का फार जास्त असतो... तसं झालं माझं...\nकाय विचार करून काल निघालो काय पुण्य होतं म्हणून नितांत सुरेख वाटेवरून घळीत जाता आलं काय पुण्य होतं म्हणून नितांत सुरेख वाटेवरून घळीत जाता आलं काय पूर्वसुकृत म्हणून नागमोडी घाटातून जाताना निवांत चरणारे मोर बघितले काय पूर्वसुकृत म्हणून नागमोडी घाटातून जाताना निवांत चरणारे मोर बघितले काय होतं नशिबात, म्हणून गायीचं हंबरणंही वाघाच्या डरकाळीइतकं जिवंत वाटून काळजाचा ठोका चुकला होता काय होतं नशिबात, म्हणून गायीचं हंबरणंही वाघाच्या डरकाळीइतकं जिवंत वाटून काळजाचा ठोका चुकला होता कसलं पुण्य होतं म्हणून गाडी रिवर्स घेताना खड्ड्याच्या अर्धा सेंटीमीटरवर असताना लक्षात येऊन कच्चकन ब्रेक दाबून अपघात टळला कसलं पुण्य होतं म्हणून गाडी रिवर्स घेताना खड्ड्याच्या अर्धा सेंटीमीटरवर असताना लक्षात येऊन कच्चकन ब्रेक दाबून अपघात टळला तोही आम्हाला नि गाडीला ओरखडाही न येता तोही आम्हाला नि गाडीला ओरखडाही न येता जीव जाईल असा खड्डा नव्हताच, पण गाडीचं भयंकर नुकसान नक्की झालं असतं.... ते कशाने टळलं जीव जाईल असा खड्डा नव्हताच, पण गाडीचं भयंकर नुकसान नक्की झालं असतं.... ते कशाने टळलं कुठचं गणित बरोबर आलं होतं म्हणून पुनवेच्या रात्री असा निसर्ग भेटला मला कडकडून कुठचं गणित बरोबर आलं होतं म्हणून पुनवेच्या रात्री असा निसर्ग भेटला मला कडकडून कुठून बळ आलं म्हणून \"जाऊया की अशा रात्रीसुद्धा त्या पलिकडच्या डोंगरावर...\" असं म्हणायला जीभ रेटली माझी कुठून बळ आलं म्हणून \"जाऊया की अशा रात्रीसुद्धा त्या पलिकडच्या डोंगरावर...\" असं म्हणायला जीभ रेटली माझी\n<<मी खरंच दोन दिवस \"जगून\" आले, कृत्रिमतेची सगळी पुटं निघाली.... फार फार समाधान घेऊन परत आले...चुळूकभर जिवाला आनंद व्हायला असं कितीसं काय लागतं इथे तर न मागितलेल्यासुद्धा गोष्टी भरभरून मिळाल्या, त्या दानाने झोळी भरली माझी<< अतिशय आवडलं.\n हा भाग छान झालाय.\nहा भाग छान झालाय. मधली मधली साखरपेरणी जमून आली आहे. हत्तीच्या पिल्लांचं वाचताना झालं.\nजमलं तर आधीचा भागही पुन्हा एकदा एकसलग लिहून काढशील का\nमंजूडी, प्रयत्न करीन नक्की.\nकदाचित सगळाच बदलेन तो भाग.... पण आता परीक्षा आहे त्यामुळे बहुतेक पुढच्या आठवड्यातच...\nदोन्ही भाग मस्त जमलेत.\nदोन्ही भाग मस्त जमलेत.\n<<चुळूकभर जिवाला आनंद व्हायला\n<<चुळूकभर जिवाला आनंद व्हायला असं कितीसं काय लागतं\nक्य बात है. जीवाचं चुळुकभर पाणी म्हणजे नक्की किती ते असं आयुष्याचं रहाटगाडगं सोडून तहानलाडू-भूकलाडू करीत वणवणल्याशिवाय ध्यानीच ये ना.\nखूप छान लिहिलयस. मीही अगदी तुझ्यासवेच जगून घेतलं म्हण.\nदोनही भाग आवडले. शिवथरघळ आणि\nदोनही भाग आवडले. शिवथरघळ आणि रायगड दोनही ठिकाणी यापूर्वी एकदाच गेलोय. पुन्हा एकदा जाण्याची इछ्छा झाली तुमच्या लेखांनी. \"अनुभूती\" हे शीर्षक एकदम समर्पक.\nकिती प्रामाणिक आणि अगदी आतून\nकिती प्रामाणिक आणि अगदी आतून उतरलेलं आहे म्हणूनच खूप भावलं लिखाण\nखुप सुरेख लिहिलेय.. आवडले.\nखुप सुरेख लिहिलेय.. आवडले.\nमस्त . अगदी मनापासून\nमस्त . अगदी मनापासून लिहीलयं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/1/31/ashi-shist-pahije-.aspx", "date_download": "2018-11-21T20:27:05Z", "digest": "sha1:O3LL2DTSIU33PRPT62XPHDKZGZ2CKIBG", "length": 11872, "nlines": 65, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "अशी शिस्त पाहिजे", "raw_content": "\n31 डिसेंबरला आपल्याला एकत्र काय करता येईल, या विषयावर अपर्णा आणि तिच्या मैत्रिणींची चर्चा ऐन रंगात आली असताना खेळायला गेलेली अपर्णाची मुलगी सुरभी अचानक पळत घरात आली आणि गडबडीत, तिचा टीपॉयवरील ज्यूसच्या ग्लासला धक्का लागून सगळा ज्यूस वैशालीच्या नव्या कोर्‍या ड्रेसवर सांडला. अपर्णा तिची जवळची मैत्रीण असल्यामुळे राग आला, तरी वैशाली काहीच बोलू शकली नाही. अपर्णा पटकन उठून सारवासारव करण्यासाठी किचनमध्ये गेली.\nइकडे सुरभी वैशाली मावशीची कशी फजिती झाली म्हणून फिदीफिदी हसत होती. ‘‘वैशाली मावशी, आता तू हा ड्रेस फेकून देणार का’’ असा जखमेवर मीठ चोळणारा प्रश्न सुरभीने विचारातच अपर्णाला पुढच्या परिस्थितीचा अंदाज आला आणि तिने सुरभीला किचनमध्ये बोलावले. सुरभी तिच्या प्रश्नाने निर्माण झालेली अस्वस्थता व पायाचे चिखलाचे डाग मागे ठेवत किचनमध्ये गेली.\n‘‘अगं, ही सुरभी आता पाच वर्षांची झाली, तरी किती बेशिस्त आहे. चिखलाने भरलेले पाय काय, आगाऊ बोलणे काय. आमचा अमेय असा नाही बाबा’’, वैशालीने तिचा राग बाहेर काढलाच.\n एवढी मोठी झाली, अपर्णाने आता तिला शिस्त लावायला नको का’’ सर्वांनी दुजोरा दिला.\nतेवढ्यात अपर्णा आली, ‘‘सॉरी वैशाली, माझ्यामुळे तुला त्रास झाला.’’\n‘‘अग त्यात काय एवढं, असं होतं कधी कधी’’, असे म्हणत तिने व इतर मैत्रिणींनी तिथून काढता पाय घेतला.\nमात्र, जाता जाता मुलांना शिस्त लावणे कसे महत्त्वाचे आहे, याचा ओझरता उल्लेख करून अपर्णाला योग्य संदेश द्यायला त्या विसरल्या नाहीत. झाला प्रकार अपर्णाच्या चांगलाच जिव्हारी लागला. सुरभीच्या तथाकथित बेशिस्त वागण्यापेक्षा मला आता मैत्रिणी काय म्हणतील याची तिला जरा जास्तच चिंता लागली होती.\nसुरभीला शिस्त हवीच हे तिला पटत होते, मात्र सुरभीचे ब��बा सहा महिने बाहेरगावी असल्यामुळे, ती सुरभीच्या बाबतीत भलतीच हळवी झाली होती व कोणताच निर्णय घेऊ शकत नव्हती. मात्र, आज काहीतरी सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवून सुनीलचे, म्हणजेच तिच्या मोठ्या भावाचे घर तिने गाठले.\nझाला प्रसंग सुनीलच्या कानावर घालून, एक अनुभवी पालक म्हणून तुझ्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आल्याचे तिने सांगितले.\n म्हणजे सुरभीचेपण एकदाचे शिस्त लावायचे वय झाले तर पण सगळ्यात आधी, जी शिस्त तुला सुरभीला लावायची आहे, ती शिस्त म्हणजे नक्की काय हे तुला स्पष्ट असले पाहिजे बरं का पण सगळ्यात आधी, जी शिस्त तुला सुरभीला लावायची आहे, ती शिस्त म्हणजे नक्की काय हे तुला स्पष्ट असले पाहिजे बरं का\n‘‘त्यासाठी तर तुझ्याकडे आले आहे ना.’’\n‘‘अपर्णा, शिस्त ही आईने किंवा शिक्षकाने मुलांना लावायची किंवा लादायची गोष्ट नाही, तर मुलांना सोबत घेऊन तयार केलेले नियम, वेळापत्रक एकत्र पाळणे आणि समाजात वावरताना आपली भूमिका समजून त्याप्रमाणे कसे वागायचे, हे मुलांना समजण्यासाठी मदत करणे म्हणजे शिस्त.’’\n‘‘शिस्त ही नैसर्गिक प्रेरणा आहे. म्हणजे बघ, मी जिन्यातून काळजीपूर्वक चालण्याऐवजी उड्या मारत गेलो, तर साहजिकच, मी कधीतरी जिन्यातून पडतो, माझा पाय मोडतो आणि मग त्यातून जिन्यातून चालायची शिस्त मला आपोपाप लागते. स्वत:च्या चुकांतून शिकायची, त्यातून योग्य पर्याय निवडून त्याप्रमाणे वागण्याची संधी निसर्ग आपल्या प्रत्येकालाच देतो, फक्त ते प्रसंग ओळखून, सुरभीला तिच्या चुका समजणे व त्या पुन्हा होऊ नयेत, म्हणून तुम्ही दोघांनी मिळून काही नियम बनवणे, ही पहिली पायरी आहे असं समज.’’\n‘‘सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, घरी पाहुणे आले किंवा तुम्ही कुठे बाहेर गेलात की कसं वागायचं, हे सुरभी तुमच्याकडे बघून शिकणार आहे. काय चूक आणि काय बरोबर हे तुम्ही तिला कृतीतून समजावून सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणी आल्यावर, तिने कसे वागावे, हे तिचे मित्रमैत्रिणी घरी आल्यावर तुम्ही कसे वागता यावर अवलंबून आहे, हे लक्षात ठेवा. ती ज्या परिसरात वाढते आहे, त्या परिसरातील प्रत्येक व्यक्तीच्या वागण्याचे, घडामोडींचे ती नकळत बारकाईने निरीक्षण करून तिची शिस्तीची व्याख्या ठरवते, त्यामुळे तिच्या आजूबाजूला असलेलं वातावरण आणि घडणारे प्रसंग व त्यातून तिचं होणारं आकलन, याविषयी सुरभीशी सतत सं��ाद करून, तिला योग्य आकलनासाठी मदत करणं म्हणजे शिस्त लावणं आहे. काय, लक्षात येतंय ना\n आले ना. शिस्त म्हणजे सुरभीने व मी एकत्र येऊन नियम बनवणं व प्रत्येकाने ते पाळणं. मोठ्यांच्या कृतीतून मुलांच्या शिस्तीचा पाया घातला जातो, म्हणून सुरभीसमोर वागताना काळजी घेणं आणि तिला बक्षीस किंवा शिक्षा देऊन तात्पुरती शिस्त लावण्यापेक्षा, कोणत्याही प्रसंगात योग्य पर्याय निवडण्यासाठी तिला सक्षम करणं, ही माझी जबाबदारी आहे.’’\n अगदी बरोबर आणि तुला, सॉरी सॉरी तुला व सुरभीला माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी शिस्तबद्ध शुभेच्छा\nआत्मविश्वासाचा क्रिएटिव्हिटीशी काय संबंध आहे वाचा चेतन एरंडे यांच्या लेखात खालील लिंकवर\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/karnataka-mango-already-filed-month-36017", "date_download": "2018-11-21T20:43:02Z", "digest": "sha1:FOPHB6CKWK3FXQTY6BBHJJHK6SGA3YMQ", "length": 13239, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Karnataka Mango already filed a month महिनाभर आधीच कर्नाटकी आंबा दाखल | eSakal", "raw_content": "\nमहिनाभर आधीच कर्नाटकी आंबा दाखल\nमंगळवार, 21 मार्च 2017\nकणकवली - सहाशे ते नऊशे रुपये डझन असणारा हापूस जिल्ह्यातील बाजारपेठात विक्रीसाठी उपलब्ध आहे. याचबरोबर गेल्या दोन तीन दिवसापासून तीनशे ते साडेतीनशे रुपये डझन या दराने कर्नाटकचा आंबाही दाखल झाला आहे. दोन्ही आंब्याचे दर चढे असल्याने सर्वसामान्य नागरिक मात्र आंबा खरेदीपासून दूर राहिला आहे. दरम्यान, हापूस आंब्याचा सिझन संपत असताना दरवर्षी कर्नाटकचा आंबा दाखल होतो. यंदा मात्र एक महिना आधीच कर्नाटकचा आंबा बाजारपेठेत दाखल होऊ लागला आहे.\nकणकवली - सहाशे ते नऊशे रुपये डझन असणारा हापूस जिल्ह्यातील बाजारपेठात विक्रीसाठी उपलब्ध आहे. याचबरोबर गेल्या दोन तीन दिवसापासून तीनशे ते साडेतीनशे रुपये डझन या दराने कर्नाटकचा आंबाही दाखल झाला आहे. दोन्ही आंब्याचे दर चढे असल्याने सर्वसामान्य नागरिक मात्र आंबा खरेदीपासून दूर राहिला आहे. दरम्यान, हापूस आंब्याचा सिझन संपत असताना दरवर्षी कर्नाटकचा आंबा दाखल होतो. यंदा मात्र एक महिना आधीच कर्नाटकचा आंबा बाजारपेठेत दाखल होऊ लागला आहे.\nपहिल्या टप्प्यातील हापूस आंबा गेल्या दोन आठवड्यापासून जिल्ह्यातील बाजारपेठात दाखल होत आहे. यात छोट्या आकाराची फळे 600 ते 700 रुपये डझन तर मोठ्या आकाराची फळांचा प्रती ��झन नऊशे ते एक हजार रुपयापर्यंत कायम राहिला आहे. जिल्ह्यात एप्रिलनंतर मोठ्या प्रमाणात आंबा दाखल होत असतो. यामुळे एप्रिल दुसऱ्या आठवड्यापासून हापूसचे दर आवाक्‍यात येतील, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे.\nहापूस आंब्याचा सीझन संपत असताना दरवर्षी कर्नाटकचा आंबा दाखल होतो. यंदा मात्र एक महिना आधीच कर्नाटकचा आंबा बाजारपेठेत दाखल होऊ लागला आहे. हा आंबा लहान आकाराचा असला तरी तीनशे ते साडेतीनशे रुपये असा प्रती डझनाचा दर असल्याने ग्राहकांनी या आंब्याकडेही पाठ फिरवली आहे.\nयंदाच्या हंगामात कोकणात पोषक हवामानामुळे हापूसचे उत्पादन चांगले आहे. तसेच बाजारात येत असलेल्या हापूसचा आकार आणि दर्जाही चांगला आहे, मात्र दरात तडजोड होत नसल्याने हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे.\nमडगावचा दिंडी उत्सव आज\nमडगाव : महाराष्ट्रातील वारकरी परंपरेशी नाते सांगणारा मडगाव - गोवा येथील प्रसिद्ध दिंडी उत्सव आज (21 नोव्हेंबर) साजरा करण्यात येत असून या उत्सवात अनेक...\nकर्नाटकातील चोरी लातूर पोलिसांकडून उघड, दोन अटक\nलातूर : कर्नाटकात चोरी करणाऱया दोघांना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बसवकल्याण (कर्नाटक) येथून चोरून आणलेले दोन...\nऊसतोडीसाठी शंभर कुटुंबाचे झाले स्‍थलांतर\nवारंगाफाटा : कळमनुरी तालुक्‍यातील कुंभारवाडी, उमरदरा येथील शंभर कुंटूंबे मुलाबाळासह कर्नाटकातील फैजाबाद येथे ऊसतोड कामासाठी स्‍थलांतरीत झाल्याने...\nपरदेशी विद्यार्थ्यांचा भारताकडे ओढा\nपुणे - अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी परदेशात जात असले, तरी भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी...\nलग्नानंतर दीपिकाचे नव्या घरी जोरदार स्वागत; दीपवीरचे भारतात आगमन\nमुंबई- इटलीत विधी पूर्ण केल्यानंतर दीपिका पादुकोण व रणवीर सिंग रविवारी मुंबईत दाखल झाले. पण मुंबईत परतल्यानंतर दीपिकाने रणवीरसोबत एक खास विधी पूर्ण...\nहवी विवाद-निराकरण यंत्रणा (संदीप वासलेकर)\nविवादांना सकारात्मक वळण लागावं म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214819-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2215", "date_download": "2018-11-21T21:02:26Z", "digest": "sha1:JMGDEXUW5EG4ZET52X56JHEFSRH7W5MT", "length": 9417, "nlines": 100, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मंगळवेढ्यातील १४० वर्षांचे नगर वाचन मंदिर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमंगळवेढ्यातील १४० वर्षांचे नगर वाचन मंदिर\nतुका म्हणे पाहा | शब्दचि हा देव\nशब्दचि गौरव | पूजा करू ||\nग्रंथालय हे जणू अक्षरांचे मंदिरच हा प्रत्यय मंगळवेढ्याचे नागरिक गेल्या एकशेचाळीस वर्षांपासून घेत आहेत अक्षरपुजेच्या साधनेचे कार्य 'नगर वाचनालया'मार्फत चालते. त्याची स्थापना 12 जून 1875 रोजी 'नेटिव्ह जनरल लायब्ररी' या नावे झाली. इमारतीच्या बांधकामासाठी लोक वर्गणी आणि कर्ज काढून इमारत पूर्णत्वास नेत आहेत ही गोष्ट जेव्हा सांगलीच्या सरकारांना माहीत झाली तेव्हा त्यांनी त्या जागेला प्रत्यक्ष भेट दिली व सर्व कर्ज फेडले. त्यामुळे ग्रंथालयाचे नाव 'श्रीमंत युवराज माधवराव वाचनालय' असे झाले. संस्थाने खालसा झाल्यानंतर 'नगर वाचनालय' असे त्याचे नामकरण करण्यात आले.\nते ग्रंथागार मंगळवेढ्याच्या वाचनसंस्कृतीचा 1875 सालापासूनचा इतिहास बनले आहे. न.चि. केळकर यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांनी तेथे भेटी दिल्या. वाचनालयाची मालकी हक्काची दोन मजली भव्य इमारत आहे. त्यामध्ये कार्यालय, वाचकगृह, महिला व बालविभाग, कार्यक्रमासाठी सभागृह असे विभाग आहेत. त्याची नोंद 'अ' वर्गातील वाचनालय म्हणून झालेली आहे.\nवाचनालयातील ग्रंथसंपदा वीस हजार इतकी असून पंचेचाळीस दुर्मीळ ग्रंथ, शंभर नियतकालिके आणि पाचशेअठरा सभासद संख्या आहे. नगरवाचनालयाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी मंगळवेढ्यातील प्रतिष्ठित मंडळींनी भूषवली. त्यामध्ये शां.कु. किल्लेदार, बाळासाहेब किल्लेदार, शिवनारायण डोडीया, अॅड. जगन्नाथ पारखी, अॅड. रघुनाथ देशमुख, अॅड. वसंत करंदीकर तर ग्रंथपाल म्हणून मधुकर गुरव, पुरुषोत्तम पुराणिक यांनी सक्षमतेने काम पाहिले आहे. सांप���रतकाळी वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत ज. रत्नपारकी, कार्यवाह रामचंद्र कुलकर्णी तर ग्रंथपाल म्हणून ज्ञानेश्वर कुलकर्णी हे काम पाहत आहेत. सन 2006-07 या वर्षात वाचनालयात महाराष्ट्र शासनाच्यावतीने शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शतायु ग्रंथालय म्हणून विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.\nआम्ही मंगळवेढेकर असल्याचा आम्हाला अभिमान आहे. .\nसंदर्भ: गावगाथा, मंगळवेढा शहर, मंगळवेढा तालुका, महाराष्ट्रातील भुईकोट\nमंगळवेढ्यातील १४० वर्षांचे नगर वाचन मंदिर\nसावाना : पावणेदोनशे वर्षें सशक्त\nसंदर्भ: वाचनालय, नाशिक शहर, Nasik, Nasik Tehsil, नाशिक तालुका\nविवेक सबनीस - जुन्या पुण्याच्या शोधात\nसंदर्भ: छायाचित्रे, कॅलेंडर, दुर्मीळ, पुणे शहर, Pune, Pune City, Photograph, Rare\nसंदर्भ: सांगोला तालुका, वाचनालय, सांगोला शहर\nगणदेवी (गुजरात) - राम गणेश गडकरी यांचे जन्मगाव\nरफीवेडे डॉ. प्रभू आहुजा\nसंदर्भ: मोहम्‍मद रफी, उल्‍हासनगर शहर, उल्‍हासनगर तालुका, दुर्मीळ, चित्रपट गीते, गायक\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/central-inadequate-aid-to-kerala-floods-1735148/lite/", "date_download": "2018-11-21T20:18:54Z", "digest": "sha1:ZV2CD5AXNEGBNYJOZDS6TMTQBZ7SYR2H", "length": 19522, "nlines": 106, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Central inadequate aid to Kerala Floods | दक्षिण दुभंग? | Loksatta", "raw_content": "\nकेरळातील पुराचे अस्मानी संकट. गेले १५ दिवस हे चिंचोळे राज्य प्रलयंकारी पुरास तोंड देत आहे.\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\nकेरळच्या पुरास उत्तरेकडील राज्यकर्ते आणि प्रसारमाध्यमे यांनी दुय्यम स्थान दिले, अशी भावना दक्षिणेकडील राज्यांत रुजू देणे योग्य नाही..\nभारत आणि पाकिस्तानच्या फाळणीसंदर्भातील सर्व वाङ्मय हे पंजाब वा उत्तर भारतातील लेखकांनी प्रसवलेले आहे. त्यातही पंजाबी लेखकांचे प्रमाण जास्त आहे. परंतु दक्षिणेतून किंवा फार काय महाराष्ट्रातूनही या फाळणीच्या वेदनांचे वाङ्मयीन प्रतिबिंब उमटलेले नाही. नर्मदेच्या दक्षिणेकडे या फाळणीच्या झळा फार पोहोचल्या नाहीत, हे एक कारण त्यामागे असू शकते. पण ते समर्थन होऊ शकत नाही. फाळणीच्या घावांचा दुभंग झेलणारे विख्यात कवी गुलजार यांनी ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून नेमकी हीच भूमिका मांडली होती. दक्षिणेकडच्या लेखकांना या सुलतानी संकटाविषयी व्यक्त व्हावे असे का वाटले नाही, असा त्यांचा प्रश्न होता. पंजाबप्रमाणे पश्चिम बंगाल प्रांतासही फाळणीच्या वेदना सहन कराव्या लागल्या. त्या प्रांतात फाळणीच्या अनुषंगाने बरेच वाङ्मय तयार झाले. परंतु ते बहुश: बंगालच्याच फाळणीसंदर्भात आहे. त्यात पश्चिमेकडच्या या दुभंग वेदनांना स्पर्श झालेला नाही. हे असे का व्हावे फाळणी ही देशाची झाली होती. केवळ पंजाब वा बंगाल या राज्यांची नव्हे. पण तरी देशातील अन्य प्रांतीयांना या फाळणीचे दु:ख समजून घ्यावे असे का वाटले नाही फाळणी ही देशाची झाली होती. केवळ पंजाब वा बंगाल या राज्यांची नव्हे. पण तरी देशातील अन्य प्रांतीयांना या फाळणीचे दु:ख समजून घ्यावे असे का वाटले नाही त्या प्रांतांतील कलाविश्वात फाळणीच्या वेदनेचा हुंकार का उमटला नाही त्या प्रांतांतील कलाविश्वात फाळणीच्या वेदनेचा हुंकार का उमटला नाही हे प्रश्न आताच उपस्थित करण्यामागे कारण आहे.\nते म्हणजे केरळातील पुराचे अस्मानी संकट. गेले १५ दिवस हे चिंचोळे राज्य प्रलयंकारी पुरास तोंड देत आहे. एका बाजूने समुद्र आणि दुसऱ्या बाजूने जंगल अशा कात्रीत सापडलेल्या केरळात गेल्या शंभर वर्षांतील सर्वाधिक पाऊस बरसला. इतका की पाणी वाहून जाण्यास जागाच उरली नाही. हे पाणी समस्त केरळच्या नाकातोंडात शिरले. गावेच्या गावे वाहून गेली, लाखोंहून अधिक बेघर झाले आणि मोठय़ा प्रमाणावर जीवितहानीदेखील झाली. कोणत्याही प्रदेशात पूर आला की असेच होत असते. तेव्हा केरळातील पुरात जगावेगळे काही घडले असे नाही. जगावेगळे झाले ते इतकेच की उत्तरेने पहिले जवळपास दहा दिवस या पुराची घ्यायला हवी तितकी दखल घेतली नाही. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर तासातासाने प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्यांत या पुराची बातमी असायची. नाही असे नाही. परंतु एखादा मुद्दा उचलून धरण्याच्या हेतूने त्याचा जसा सातत्याने धोशा लावला जातो, तसे केरळच्या पुराबाबत झाले नाही हे नक्की. समाजमाध्यमांत याची चर्चा झाली, केरळातील रहिवाशांनी अन्य प्रांतांतील आपापल्या आप्तजनांना या संदर्भातील तपशील पाठवावयास सुरुवात क���ल्यानंतर सूत्रे काही प्रमाणात हलू लागली. तरीही ते पुरेसे नव्हते. नंतर उत्तरेच्या या उदासीनतेविषयी संताप व्यक्त होऊ लागला. त्यातील काहींनी उदाहरण दिले ते काही वर्षांपूर्वी आलेल्या उत्तराखंड या राज्यातील पुराचे. तो पूरही भयानक होता यात शंका नाही. परंतु त्याच्याविषयी दूरचित्रवाणी वाहिन्यांतून जो काही मारा सुरू होता त्यामुळे उत्तराखंडातील पूर जणू राष्ट्रीय संकट असल्यासारखे चित्र निर्माण झाले. ते आवश्यक होते, हे मान्य. परंतु त्याचप्रमाणे केरळसंदर्भात हा विषय जेवढा लावून धरला जाणे आवश्यक होते तेवढे झाले नाही, हेदेखील मान्य करायला हवे. स्वातंत्र्य दिनाचे गगनचुंबी भाषण आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पूरपरिस्थितीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर परिस्थिती पालटू लागली. ही पाहणीदेखील खराब हवामानामुळे पंतप्रधानांना पूर्ण करता आली नाही. त्या वेळी उत्तरेकडे या पुराचे गांभीर्य जाणवू लागले आणि त्यानंतर मग केरळच्या दिशेने मदतीचा ओघ सुरू झाला.\nपरंतु तोपर्यंत जे काही नुकसान व्हायचे होते ते झाले. हे नुकसान पुरामुळे जसे झाले त्यापेक्षा अधिक या पुराची दखल घेण्यात उत्तर भारताने दाखवलेल्या उदासीनतेमुळे झाले आहे. नंतर हवाई दल, लष्कर आणि अन्य अनेक सेवाभावी संस्थांनी सुरू केलेला मदतीचा ओघ हा कौतुकास्पद निश्चितच. पण त्याआधी आपल्याकडे उत्तरेचे, म्हणजेच दिल्लीतील सत्ताधीशांचे, हवे तितके लक्ष नाही, अशी भावना मल्याळी मनांत रुजू लागली हे नि:संशय. त्याचमुळे या काळात समाजमाध्यमे वा अन्यत्र प्रसारित झालेल्या भावनांची दखल घ्यायला हवी. दक्षिणेकडून केंद्रास सर्वाधिक कर महसूल मिळतो. तो उत्तरेपेक्षाही अधिक आहे, तेव्हा हे उत्तरेचे जोखड दक्षिणी राज्यांनी फेकून द्यावयास हवे अशा तऱ्हेच्या भावना यातून व्यक्त झाल्याच. पण त्याचबरोबर काही जणांची मजल स्वायत्ततेचे सूतोवाच करण्यापर्यंत गेली. हे धोकादायक आहे.\nयाचे कारण अजूनही संपूर्ण देशाचे भावनिक संमीलन झालेले नाही असा याचा अर्थ घ्यावा की काय, असा प्रश्न त्यातून उपस्थित होतो. ईशान्येकडील राज्यांतील नागरिकांना अन्यत्र सापत्नभावाची वागणूक मिळते, अन्य प्रांतांत बऱ्याचदा त्यांना ‘नेपाळी’ वा तत्सम विशेषणाने हिणवले जाते. त्यामुळे मायदेशातच त्यांना आपलेपणा मिळत न���ही. आपल्यावर अन्याय होतो या भावनेने पंजाबातील सामान्यांच्या भावना भडकावण्याचा उद्योग झाला आणि त्यातून खलिस्तानचा मुद्दा आणि जन्रेलसिंग भिंद्रनवाले यांचा राक्षस उदयास आला. त्या वेळच्या जखमा अद्यापही भरलेल्या नाहीत. अशा वेळी दक्षिणेकडील राज्यांत ही आपपरभावाची भावना तयार होत असेल तर ते योग्य नाही. हे असे होण्यात जसा राज्यकर्त्यांचा दोष आहे तसाच तो माध्यमांचाही आहे हे अमान्य करता येणार नाही. ही बाब इलेक्ट्रॉनिक माध्यमांना जास्त लागू होते. दक्षिणेकडील राज्यांतील वाहिन्या वगळता या सर्व वृत्तवाहिन्यांचे केंद्र दिल्ली आहे. साहजिकच राजधानी आणि परिसरातील घडमोडींना त्यातून अतोनात महत्त्व दिले जाते. बऱ्याचदा काही घटना तर केवळ त्या राजधानीच्या वा माध्यम प्रतिनिधींच्या नजीक घडल्या म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळते. दक्षिणेकडील राज्यांत त्यामुळे या संदर्भात नाराजी दाटत असेल तर ती असमर्थनीय ठरत नाही. त्यात केंद्राने सुरुवातीला केरळसाठी मदत म्हणून केवळ १०० कोटी रुपयांची घोषणा केली. ती अगदीच हास्यास्पद होती. पहिल्या फेरीतच पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा ८,५०० कोटी रुपये इतका होता. त्यात १०० कोटी म्हणजे अगदीच किरकोळ. पुढे हे नुकसान वाटते त्यापेक्षा किती तरी अधिक प्रमाणात झाल्याचे आढळले. त्यानंतर मग या मदतीची रक्कम ५०० कोटी रुपये इतकी करण्यात आली. यात भर पडली उत्तरेतील काही धर्मप्रेमींनी समाजमाध्यमांत केरळविरोधात उघडलेल्या आघाडीची. या संपन्न राज्यात ख्रिश्चन आणि मुसलमान या दोन्ही धर्मीयांची संख्या लक्षणीय आहे. उत्तरेतील हिंदू धर्मप्रेमींनी केरळच्या या प्रतिमेविषयी अत्यंत अनावश्यक असे भाष्य केले. गोमांस खाणाऱ्यांचे प्रमाण केरळात अधिक असल्याने हा निसर्गाचा प्रकोप झाला असेही अकलेचे दिवे काहींनी पाजळले. हे असे म्हणणे केवळ अतार्किकच नाही तर बिनडोकपणाचेदेखील आहे. नैसर्गिक संकटांसाठी असाच जर काही निकष असेल तर गुजरातेत वारंवार भूकंप, पूर आदी संकटे का आली असेही विचारता येईल.\nनवी पिढी हे सारे सहन करणारी नाही. उत्तरेच्या तुलनेत राष्ट्रीय संपत्तीत दक्षिणी राज्ये अधिक वाटा उचलतात, असे असताना आपण दुय्यम वागणूक का सहन करायची अशा स्वरूपाची भावना या राज्यांतील तरुण पिढीच्या मनात रुजू देणे योग्य नाही. आधीच धर्म, जात आदी���वरून आपण समाज म्हणून अधिकाधिक दुभंग अनुभवत आहोत. त्यात उत्तर विरुद्ध दक्षिण असा आणखी एक दुभंग नको.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2013/09/21/%E0%A4%89%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A5%AA-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2018-11-21T20:24:24Z", "digest": "sha1:NV4EFPT3ZEYRLFHR2LLUIWOKWRYDORFV", "length": 21670, "nlines": 344, "source_domain": "suhas.online", "title": "उधाणाला ४ वर्ष…!! – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nआज अचानक हा ब्लॉग बेडकासारखा वर आल्यासारखा दचकू नका. माहितेय गेल्या संपूर्ण वर्षात माझ्याकडून लिखाण झालेले नाही…म्हणजे अगदी ८-९ महिने पार कोरडेच गेलेत ब्लॉगवर. म्हटलं तर लिहायला खूप सारे आहे….होते….पण प्रचंड कंटाळा, त्यात हापिसात वाढलेली मजुरी आणि मुजोरी. अगदी कोंडीत सापडल्यासारखी अवस्था झालीय. असो..आता काय तेच तेच रडगाणे गात बसणार.\nखूप सारे मराठी ब्लॉग्स ओस पडलेत त्यात माझी एक भर होती असे मानू. आता पुन्हा ब्लॉगकडे वळण्याचे कारण एकच, स्वतःने ठरवून स्वतःसाठी काढलेला वेळ. काहीबाही मनाला येईल ते खरडत राहायचे. कोणी वाचले तर वाचले नाही तर नाही. मागे महेंद्रकाकांनी ब्लॉगचे आयुष्य याबद्दल एक मस्त लेख पोस्ट केला होता. त्यामध्ये त्यांनी निरनिराळी कारणे दिली होती ब्लॉग सुरु राहण्याची. मी कुठल्या गटात मोडतो हे त्या पोस्टवर नाही सांगू शकलो अजून… पण तो विचार करता करता दुर्दैवाने त्यांच्या ब्लॉगवर पुढचा लेख थोडी विश्रांती असा आला होता. 😦\nप्रत्येकाची ब्लॉग सुरु करायची कारणे वेगळी आणि तो तसाच नियमित न सुरु ठेवण्याचीही. सुरुवातीची तीनव र्ष अगदी न चुकता महिन्याला दोन-तीन लेख पोस्ट करायचा मी प्रयत्न करत होतो. तसा नियम करून घेतला होता. आपण आपल्या आनंदासाठी लिहावे. कोणाला आवडले तर ठीक आणि नाही आवडले तरी ठीक… पण गेल्या वर्षात काही जमले नाही. वाटलं हा वेळ बाकी ऑफिस आणि घरकामासाठी द्यावा, पण छे डोक्यावरचा ताण तसूभरही कमी झाला नाही….हो केस मात्र कमी होत गेलेत विचार करून करून. 😉\nम्हणजे अगदी आजच नाही गेले काही दिवस विचार करतोय की ह्या सगळ्या प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टींच्या गराड्यात स्वतःच कुठे तरी हरवून बसलोय, की बाहेर पडायची इच्छाच मरून गेलीय. हेच आयुष्य आणि आता आयुष्य ह्यातच रमायचं. जे काही छंद होते म्हणजे लिहिणे, वाचन, भटकणे आणि खादाडी, यासाठी वेळ देऊच शकलो नाही ह्या सगळ्या रामरगाड्यात. आता ह्यात बदल करणे नितांत गरज आहे आणि ती वेळ आज आलीय 🙂 🙂\nजास्त लांबण लावत नाही….. आज हा ब्लॉग सुरु होऊन चार वर्षे उलटली… हो चार वर्ष. कळालेच नाही ह्या छंदाचे, एका सवयीत रुपांतर कधी झाले होते. तुम्हाला ह्या ब्लॉगच्या निमित्ताने काय काय लेख वाचावे लागलेत ह्याची कल्पना मला आहे. 😉\nखूप चांगल्या-वाईट काळात ब्लॉगर्स मित्र…नाही नाही.. मित्र जे ब्लॉगर्स आहेत ते ( 🙂 ) सोबतीला होते आणि आजही आहेत, ही भावना फार फार सुखद आहे. तुम्ही वेळोवेळी मला प्रोत्साहन दिले नसते तर मी ब्लॉग लिहिणे कधीच बंद केले असते. जे झाले ते चांगलेच झाले असे म्हणूया. इतकावेळ ह्या छंदासाठी देऊ शकलो आणि तो वेळ सार्थकी लागला त्यातच सगळे आले. आता सर्व मित्रांनी जरा लेखणी परत उचलावी आणि ब्लॉगवर लिहायला सुरुवात करावी. प्लीज…प्लीज \nह्या वर्षात ब्लॉगवर सतत लिखाण करण्याचा प्रयत्न करेन आणि तो तुम्ही इमानेइतबारे झेलावा अशी नम्र विनंती. _/|\\_\nआपण हे करायचे का \n“….… ह्या सगळ्या रामरगाड्यात. आता ह्यात बदल करणे नितांत गरज आहे आणि ती वेळ आज आलीय..…” हि वेळ आलीय हे तुला तीव्रपणे जाणवतंय छान… तसहि जावेद साहेबांनी म्हटल्या प्रमाणे “दिलों में अपनी बेंताबिंया लेके चल रहे हो तो झिंदा हो तुम..”, तुझी हि बेंताबिं अशीच कायम साथ देवो, तुझे छंद आणि तुला फुलवण्यात.. मनापासून शुभेच्छा…\nआणि हो तुझ्या ब्लॉगोबाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा \nधन्स गं 🙂 🙂\nसुझे ,अभिनंदन आणि शुभेच्छा …\nलेख वाचून माझाही एक ब्लॉग आहे ह्याची आठवण झाली … 😉\nनुसत्या शुभेच्छा कामाच्या नाहीत… आता कंटाळा सोड 🙂 🙂\nहा हा हा … हो नक्की आणि वाईट कसलं घेऊन बसलाय. तुमचा हक्क आहे 🙂 🙂\nनक्की… हे काय विचारायची गोष्ट आहे. धन्स पुन्हा एकदा 🙂\nधन्स गं 🙂 🙂\nवा वा वा…. जागे झाल्याबद्दल आणि जागे केल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद आणि आभार आण्णानु 😛\nहायला, अभिनंदन आणि आभार म्हणायचं होतं, ते पिवळा पितांबर झालं बहुदा 😉\nधन्स रे … आता लिवायला घे पटापट 🙂\n पुन्हा लिहिता हो बघू\nहो गं… नक्कीच प्रयत्न सुरु झालेत… आभार 🙂\nनागेश... मी एक हौशी लेखक\nपुनरागमन 🙂 अभिनंदन. लिहित रहा रे बाबा.\nयप्प… प्रयत्न राहतील नक्कीच 🙂\nजोरदार सुरवात होऊद्या सुहास भौ \nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-mep-reduced-150-dollar-5108", "date_download": "2018-11-21T21:06:45Z", "digest": "sha1:UIAERXIPD6UUWQMTYP7SMXSMH6AT2H2J", "length": 15741, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, onion MEP reduced to 150 dollar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपात\nकांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपात\nरविवार, 21 जानेवारी 2018\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपात केली आहे. आता कांदा निर्यातीसाठी किमान निर्यात मूल्य ७०० डॉलर असणार आहे. याआधी ते ८५० डॉलर होते. कपात केलेले निर्यात मूल्य हे २० फेब्रुवारीपर्यंत असणार आहे, अशी माहिती केंद्राने जारी केलेल्या परिपत्रकात दिली.\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपात केली आहे. आता कांदा निर्यातीसाठी किमान निर्यात मूल्य ७०० डॉलर असणार आहे. याआधी ते ८५० डॉलर होते. कपात केलेले निर्यात मूल्य हे २० फेब्रुवारीपर्यंत असणार आहे, अशी माहिती केंद्राने जारी केलेल्या परिपत्रकात दिली.\nनोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने दर प्रचंड वाढले होते. त्यामुळे देशातून निर्यात होणारा कांदा थांबवून किंमत नियंत्रित करण्यासाठी सरकारने २३ नोव्हेंबरला ३० डिसेंबरपर्यंत कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात ८५० डॉलरपर्यंत वाढ केली होती. त्यानंतर सरकारने त्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर कर्नाटकात खरिपातील कांदा उत्पादनाला मोठा फटका बसला तसेच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि आंध्र प्रदेशात पावसाने कांदा पिकाचे नुकसान केले. त्यामुळे देशातील बाजारामध्ये कांदा कमी येऊ लागला व तुटवडा निर्माण झाला.\nसरकारने कांद्यावर किमान निर्यत मूल्य लावल्यानंतर घाऊक बाजारात चढे असलेले कांदा दर लगेच काही अंशी कमी झाले. महत्त्वाच्या काही किरकोळ बाजारपेठांमध्ये मागील सहा महिन्यांपासून कांदा दर दुपटीने वाढले होते. सध्या देशातील घाऊक बाजारात २७०० ते ३००० रुपये दर आहेत. हेच दर जुलै महिन्याच्या शेवटी ६०० रुपये होते.\nकेंद्राने एमईपी १५० डॉलरने हटवून ७०० डॉलरपर्यंत आणली आहे. ती या टप्प्यात ५०० डॉलरपर्यंत आणावी, अशी अपेक्षा होती. अजून एक महिन्याने आढावा घेतला जाणार आहे. सरकारची भूमिका सकारात्मकतेची दिसतेय. दरम्यान, चांगला पाठपुरावा झाल्यास येत्या काळात एमईपी काढली जाईल अशी अपेक्षा आहे.\n- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड\nगुजरात व महाराष्ट्रात कांदा आवक वाढत आहे. येत्या काळात ती वाढतीच राहणार आहे. या स्थितीचा विचार करून ''एमईपी'' काढून टाकणे हे गरजेचे आहे, अन्यथा एप्रिलमध्ये कांद्���ाच्या किमती पडून शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल.\n- चांगदेव होळकर, माजी वरिष्ठ संचालक, नाफेड\nमहाराष्ट्र शेती कांदा कांदा साठवणूक\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकर���पेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-univarcity-shelar-mama-award-statement-given-by-vinod-tawade/", "date_download": "2018-11-21T20:14:36Z", "digest": "sha1:6UPMWZBH3YY3XYDNMHEHKNWRELGF7T5Y", "length": 8856, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मूलभूत अधिकारांतर्गतच विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी - विनोद तावडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमूलभूत अधिकारांतर्गतच विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी – विनोद तावडे\nपुणे विद्यापीठ शेलारमामा सुवर्णपदक वाद शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण\nटीम महाराष्ट्र देशा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणा-या शेलारमामा सुवर्णपदकासाठी तो विद्यार्थी शाकाहारी असावा अशी अट असेलेले परिपत्रक विद्यापीठाने जारी केले असले तरीही हा निर्णय २००६ मध्ये घेण्यात आला असून तो जुना आहे, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले आहे. कोणत्याही विद्यापीठाने विद्यार्थ्यांना कोणतीही शिष्यवृत्ती वा पदक देताना घटनेतील मूलभूत अधिकाराला बाधा न येता विद्यार्थ्याची निवड करावी, अशा स्पष्ट सूचना सर्व विद्यापीठांना देण्यात आल्या असल्याचे तावडे यांनी सांगितले.\nदेणगीदाराकडून पुरस्कृत करण्यात येणारी कोणतीही शिष्यवृत्ती वा पदक यासाठीच्या निकषासाठी विषमता निर्माण करणारी कोणतीही अट कोणत्याही विद्यापीठाने स्वीकारू नये, असेही सर्व विद्यापीठांना कळविण्यात आले आहे. देणगीदार पुरस्कृत पदक व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड करताना घटनेने जे मुलभूत अधिकार दिले आहेत त्यामध्ये भेदभाव न करता मूलभूत अधिकारांतर्गतच विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना स���्व विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील विद्यापीठाकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती अथवा पदकासाठी कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता त्याची निवड केवळ गुणवत्तेच्या आधारे करण्यात यावी अशा सूचना प्रत्येक विद्यापीठाला देण्यात आल्याचे तावडे यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nटीम महाराष्ट्र देशा- भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने नुकतीच आपली पत्नी रिवाबासोबत पंतप्रधान…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/ganapati-ornaments-1745606/lite/", "date_download": "2018-11-21T20:37:34Z", "digest": "sha1:T7FHOWP4SJ67QAQFEUAJJUUIBFHNJKKY", "length": 23621, "nlines": 118, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ganapati ornaments | सोन्याचांदीला गणेशोत्सवाची झळाळी | Loksatta", "raw_content": "\nगणेशमूर्तीच्या सजावटीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गणेशमूर्तीचे दागिने.\nबहरिनमध्ये असे झाले गणेशोत्सव सेलिब्रेशन\nविसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील सतरा प्रमुख रस्ते बंद\nएकाच मंडपात बाप्पाची आरती आणि अजान, मुंब्राच्या एकता मंडळाचा अनोखा आदर्श\nगणेशोत्सवाची चाहूल लागली की आपल्या घरातल्या गणेशमूर्तीची सजावट कशी करायची याचे मनसुबे घरोघरी रचले जातात. या सजावटीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गणेशमूर्तीचे दागिने. मूर्तीवरच सर्व प्रकारचे दागिने रंगवलेले असले तरी गणपतीवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी भक्तांना गणेशमूर्तीसाठी सोन्याचांदीचे नवनवे दागिने करायचे असतात. अगदी घरातल्या प्रेमाच्या व्यक्तीला प्रेमाने, हौसेने दागिने केले जातात, तसेच दागिने गणपतीलाही केले जातात. हे दागिने इतके खास असतात की त्या मूर्तीशिवाय इतर कोणाच्याही अंगावर घातले जात नाहीत. नवविधा भक्तीमधला सख्यभक्तीचा हा आगळावेगळा प्रकारच म्हणायचा.\nभक्तांच्या या गणपतीवरील प्रेमामुळे गणेशोत्सवाच्या काळात सोन्याचांदीच्या बाजारात प्रचंड प्रमाणात उलाढाल होते. आपली हौस म्हणून गणेशभक्त गणपतीसाठी सोन्याचांदीतील मुकुट, कडे, कंठी, भीकबाळी, सोंडपट्टी, कमरपट्टा, छत्र, तोडे, कंगन, कुंडल, दुवार्ंचा हार, जास्वंदीचा हार, केळीचं पान, मोदकाची चळ, जानवं, बाजूबंद, लामणदिवा, पंचारती, पंचपात्र, उदबत्ती स्टँड, फुलपरडी, नंदादीप उपरणं, सोन्याचं पाणी दिलेले चांदीचे मोदक, मोत्याची कंठी, खारीक, बदाम, जर्दाळू इत्यादीचा चांदीचा ड्रायफ्रूट सेट, सोन्याचं पाणी दिलेली फळं, कान, उंदीर, परशू असे विविध प्रकारचे दागिने तसंच पूजेतील विविध प्रकारच्या वस्तू करताना दिसतात. आजकाल मित्रांकडे, नातेवाईकांकडे गणेशदर्शनासाठी जाताना भेटवस्तू म्हणूनदेखील चांदीसोन्यातील वस्तू घेऊन जाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे असं पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ सांगतात.\nअर्थात सोन्याचांदीच्या किमती सतत चढय़ा असल्यामुळे एकाच वेळी सगळे दागिने करणं शक्य नसतं आणि तसं केलं तर दरवर्षीच्या उत्सवात काही नावीन्यही रहात नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोक सहसा दरवर्षी एखादा नवीन दागिना करत राहतात. या वर्षी कंठी केली तर पुढच्या वर्षी मुकुट केला, त्याच्यापुढच्या वर्षी भीकबाळी केली, कधी उंदीर, कधी गणपतीसमोर डेकोरेशनला ठेवायचे मोदक अशी नवनवे दागिने, वस्तू यांची खरेदी होत राहते. त्यामुळे गणपतीसाठीच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या, वस्तूंच्या बाजारपेठेत गणपतीच्या काळात मोठी एका अंदाज���नुसार जवळपास ५०० कोटींची उलाढाल होते.\nसौरभ गाडगीळ सांगतात की, गणपतीचे दागिने, पूजेच्या वस्तू यांच्याबाबतीत एका विशिष्ट घटकालाच सतत मागणी आहे, असं नसतं. जास्वंदीचं फूल, कमळाचं फूल, केवडय़ाचं पान यांना कायम मागणी असते. एक मोदक, ११ मोदक, २१ मोदक यांचा सेट एव्हरग्रीन आहे. गणपतीची नाणीही घेतली जातात. लोकांची गणपतीवर श्रद्धा असल्यामुळे सोन्याचांदीच्या वाढत्या दराचा गणपतीसाठीच्या खरेदीवर त्याचा परिणाम होत नाही.\nआनंद जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे आनंद पेडणेकर त्याबद्दल सांगतात की, त्यांच्याकडच्या दागिन्यांमध्ये यावर्षी गणपतीचा मुकुट आणि फुलांना जास्त मागणी आहे. सोन्याचे भाव जास्त असल्यामुळे त्यांनी गणपतीचे कमी वजनाचे दागिने आणि पूजेतील वस्तू घडवण्यावर भर दिला आणि त्याला गणेशभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. चांदीत सजावट करायला लोकांना आवडतं. नेहमीच्या लाकडी चौरंगाला अतिशय पातळ असा चांदीचा पत्रा लावला जातो. असे चांदीचे चौरंग, चांदीमधली फुलं, देव्हारे यांची लोक खरेदी करत आहेत. कारेकर ज्वेलर्स यांनी या वर्षी गणपतीसाठी कमी वजनाच्या सोन्याच्या शाली केल्या आहेत. या शालींनाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असं संदीप कारेकर सांगतात.\nते सांगतात की, गणपतीचा मुकुट, त्रिशूल, परशू यांना कायमच मागणी असते. आधी गणपतीसाठी दुर्वाचा हार, मोदकांचा हार अशा हारांना प्राधान्य होतं, तर आता मोदकांचा हार, जास्वंदीचा हार यांची खरेदी करायला लोकांना आवडते आहे. गणपतीच्या दागिन्यांमध्ये पारंपरिक पद्धतीच्या दागिन्यांनाच नेहमी प्राधान्य मिळतं, असंही निरीक्षण ते नोंदवतात.\nसोनंचादी दोन्हीही महागच असलं तरी ज्यांना परवडतं, ज्यांचं बजेट जास्त असतं, मूर्ती मोठी असते, ज्यांच्या घरचा उत्सव मोठा असतो ते घरच्या गणपतीसाठी सोन्याचेच दागिने करतात. काही जणांची इच्छा खूप असते, पण सोन्याचे दागिने करणं शक्य नसतं. त्यांना त्यातल्या त्यात चांदी परवडते. मग ते सोन्याचं पाणी दिलेले चांदीचे दागिने असा मार्ग काढतात. आपल्या मनातला भाव देवापर्यंत पोहोचेल याची त्यांना खात्री असते. चांदीचेही दागिने शक्य नाहीत, पण गणपतीसमोर सजावट करण्याची इच्छा मात्र खूप आहे ते एक ग्रॅमच्या दागिन्यांचा मार्ग निवडतात. तेही शक्य नसतं ते इमिटेशनचे दागिने घालून आपल्या घरच्या गणपतीची सजावट करतात.\nइको फ्रेण्डली गणेशोत्सव घरगुती पातळीवर साजरा करणारे प्लास्टर ऑफ पॅरिसची तर नाहीच, पण शाडूचीही मूर्ती आणत नाहीत. ते एकदाच चांदीची मूर्ती घेऊन ठेवतात आणि उत्सवात तिचीच प्राणप्रतिष्ठा करून तिची पूजा करतात. विसर्जनादिवशी या चांदीच्या मूर्तीचं घरीच विसर्जन करून पुढच्या वर्षीसाठी ती बाजूला काढून ठेवतात. अशा भक्तांकडून चांदीच्या गणेशमूर्तीला चांगली मागणी असते.\nसाधारणपणे ज्या शहरात आपण राहतो त्या शहरातल्या प्रसिद्ध गणपतीचे असतात तसे दागिने आपल्या घरच्या गणपतीला असावेत अशीही अनेक भक्तांची इच्छा असते. सौरभ गाडगीळ सांगतात, म्हणजे उदाहरणार्थ पुण्यातल्या भाविकांना दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीवर आहेत तसे दागिने आपल्या घरच्या गणपतीला करून घ्यायचे असतात, तर मुंबईतल्या गणेशभक्तांना आपल्या घरच्या गणेशमूर्तीसाठी लालबागच्या राजाच्या अंगावर आहेत तसे दागिने करून हवे असतात. थोडक्यात सांगायचं तर आपापल्या शहरातील प्रसिद्ध गणपतीच्या दागिन्यांची छोटी आवृत्ती आपल्या घरच्या गणपतीला असावी अशी त्यांची इच्छा असते. त्यानुसार मागणी असते.\nएरवी लोकांचे स्वत:साठी केलेले दागिने मोडणं, नवनवे करणं हे प्रकार सुरू असले तरी गणपतीच्या दागिन्यांच्या बाबतीत मात्र तसं होत नाही. घरच्या गणेशमूर्तीसाठी केलेले दागिने सहसा मोडले जात नाहीतच, वर दर वर्षी चांदी किंवा सोन्यातल्या एखाद्या दागिन्याची किंवा पूजेच्या वस्तूची भरच पडत असते. गणेशोत्सव झाला की हे दागिने बाजूला काढून ठेवले जातात आणि पुढच्या वर्षी पुन्हा काढले जातात. विशेष म्हणजे गणेशासाठी केलेले दागिने एरवी इतर कोणीही वापरत नाही.\nगणपती उत्सवाच्या महिनाभर आधी सोन्याचांदीच्या बाजारात उलाढाल सुरू होत असली तरी हे दागिने आणि गणपतीच्या पूजेसाठी, सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू तयार करण्याचं काम तीन-चार महिने आधीपासून सुरू होतं. गणपतीच्या दागिन्यांच्या बाबतीत दागिन्यांचा प्रकार तोच राहतो, बदलतं ते डिझाइन. तेच पारंपरिक दागिने नव्या डिझाइनचा साज घेऊन येतात. आता या वर्षी हे डिझाइन चांगलं चालेल, हे डिझाइन लोकांना आवडेल, याचा तीन-चार महिने आधीच कसा अंदाज येतो, याबद्दल आनंद पेडणेकर सांगतात की, वर्षभर एखादा दागिना, त्यातलं विशिष्ट डिझाइन यांची सातत्याने खरेदी होत असते, म्हणजे ते ��िझाइन लोकांना आवडलं आहे, त्या डिझाइनचं कंगन किंवा कानातलं एकाचं आवडलं म्हणून दुसरा खरेदी करतो आहे, हे आम्हाला दिसत असतं. मग त्या डिझाइनच्या आसपास जाणारं डिझाइन गणपतीच्या मूर्तीवरील दागिन्यांसाठीही केलं जातं. लोकांनी बघितल्यावर त्यांच्या पटकन ते नजरेत भरलं पाहिजे यावर भर दिला जातो. आमच्याकडे असतील त्या डिझाइनचे दागिने इतरांकडे असणार नाहीत, हे बघितलं जातं.\nदागिन्यांच्या डिझाइनबद्दल संदीप कारेकरही सांगतात की गणपतीसाठी पारंपरिक डिझाइनलाच लोकांची मागणी असते. ग्राहकांनी मूर्तिकारांकडची कोणती मूर्ती घ्यायची हे नक्की करून तिची ऑर्डर दिली की ते आम्हाला येऊन त्यांना त्या मूर्तीसाठी कोणता दागिना करायचा आहे, हे सांगतात. मग आम्ही त्या मूर्तिकाराकडून त्या मूर्तीचा डाय घेऊन तो दागिना करतो. आता या वर्षी बोईंजकरांच्या कारखान्यात वरदहस्त नावाचा गणपतीच्या मूर्तीचा प्रकार आहे, या दोन फूट आकाराच्या गणेशमूर्तीसाठी आम्ही आशीर्वाद हात आणि प्रसाद हात केले आहेत. एकुणात लोकांची मागणी पारंपरिक डिझाइनलाच आहे.\nदागिन्यांच्या डिझाइन्सबाबत सौरभ गाडगीळ सांगतात की, एखाद्या मंडळाने त्यांच्या सार्वजनिक गणपतीसाठी एखादा नवीन दागिना करून घेतला की तसा लोकांना घरातल्या गणपतीला करून हवा असतो. मग त्यानुसार आम्हाला त्यांच्याकडून त्या नेकलेस, पर्णकर्ण यांच्या छोटय़ा आवृत्तीच्या डिझाइनची मागणी येते. त्यामुळे मोठी मंडळं या वर्षी नवीन, वेगळं काय करत आहेत, याकडे आमचं लक्ष असतं. मोठी मंडळं सहा महिने आधीपासून दागिन्यांच्या तयारीला लागत असल्यामुळे या वर्षी मार्केटमध्ये काय चालणार आहे, याचा अंदाज येतो. त्यानुसार आम्हीही कामाला लागतो.\nगणपती उत्सवाची प्रत्यक्ष तयारी महिनाभर आधी सुरू होत असली तरी भक्तांच्या मनात मात्र ती बरीच आधीपासून सुरू असते. त्यामुळे काही जण गणेशोत्सवाची वाट न बघता वर्षभरात जमेल तेव्हा गणपतीसाठी दागिन्यांची खरेदी करत असतात. परदेशातील गणेशभक्तही त्यांच्या गणेशमूर्तीसाठी इथूनच सोन्याचांदीच्या दागिन्यांची खरेदी करतात. त्यासाठी मोठय़ा संख्येने हे दागिने खरेदी केले जातात. त्यामुळे या बाजारपेठेला कायमच झळाळी असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/sony-nw-ws413-4gb-mp3-player-lime-green-price-pkG2x4.html", "date_download": "2018-11-21T20:08:17Z", "digest": "sha1:D3RT5247LSTNF6IZGEMKSIRN5PXKH336", "length": 15391, "nlines": 359, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी नवं वस्४१३ ४गब पं३ प्लेअर लिमये ग्रीन सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनी पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनी नवं वस्४१३ ४गब पं३ प्लेअर लिमये ग्रीन\nसोनी नवं वस्४१३ ४गब पं३ प्लेअर लिमये ग्रीन\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी नवं वस्४१३ ४गब पं३ प्लेअर लिमये ग्रीन\nसोनी नवं वस्४१३ ४गब पं३ प्लेअर लिमये ग्रीन किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी नवं वस्४१३ ४गब पं३ प्लेअर लिमये ग्रीन किंमत ## आहे.\nसोनी नवं वस्४१३ ४गब पं३ प्लेअर लिमये ग्रीन नवीनतम किंमत Jun 28, 2018वर प्राप्त होते\nसोनी नवं वस्४१३ ४गब पं३ प्लेअर लिमये ग्रीनऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसोनी नवं वस्४१३ ४गब पं३ प्लेअर लिमये ग्रीन सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 6,440)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी नवं वस्४१३ ४गब पं३ प्लेअर लिमये ग्रीन दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी नवं वस्४१३ ४गब पं३ प्लेअर लिमये ग्रीन नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी नवं वस्४१३ ४गब पं३ प्लेअर लिमये ग्रीन - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 98 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी नवं वस्४१३ ४गब पं३ प्लेअर लिमये ग्रीन - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी नवं वस्४१३ ४गब पं३ प्लेअर लिमये ग्रीन वैशिष्ट्य\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 91 पुनर���वलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 32 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 77 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nसोनी नवं वस्४१३ ४गब पं३ प्लेअर लिमये ग्रीन\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tower-pcs/expensive-tower-pcs-price-list.html", "date_download": "2018-11-21T20:38:13Z", "digest": "sha1:GFVH2L5SX2O2UBF2NHRTZLKD27EDKEQ3", "length": 20754, "nlines": 367, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग तोवर पसिस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive तोवर पसिस Indiaकिंमत\nExpensive तोवर पसिस India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 2,57,859 पर्यंत ह्या 22 Nov 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग तोवर पसिस. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग तोवर पसिस India मध्ये आस्सेम्ब्लेड हद्द लग डेव्हीड W R वायफाय स्लिम विथ इंटेल चोरे इ५ 650 प्रोसेसर 3 20 गज 4 म्ब कैचे गब रॅम 500 हार्ड डिस्क फ्री डॉस Rs. 13,266 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी तोवर पसिस < / strong>\n6 तोवर पसिस रुपये अधिक उपलब्ध आहेत. 1,54,715. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 2,57,859 येथे आपल्याला इबूयपॉवर प्रो गेमिंग डेस्कटॉप पिकं एलेमेंन्ट००३ई इंटेल इ७ ८७००क 3 7 गज नवीदिया गेफोर्स गटक्स 1080 ८गब १६गब द्र४ रॅम २त्ब हद्द ४८०गब संसद Liquid कूलेड 802 ११असा वायफाय विन 10 होमी वर रेडी उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेद�� दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 6956 उत्पादने\nशीर्ष 10 तोवर पसिस\nइबूयपॉवर प्रो गेमिंग डेस्कटॉप पिकं एलेमेंन्ट००३ई इंटेल इ७ ८७००क 3 7 गज नवीदिया गेफोर्स गटक्स 1080 ८गब १६गब द्र४ रॅम २त्ब हद्द ४८०गब संसद Liquid कूलेड 802 ११असा वायफाय विन 10 होमी वर रेडी\nइबूयपॉवर प्रो गेमिंग डेस्कटॉप पिकं एलेमेंन्ट००३ई इंटेल इ७ ८७००क 3 7 गज नवीदिया गेफोर्स गटक्स 1080 ८गब १६गब द्र४ रॅम २त्ब हद्द ४८०गब संसद Liquid कूलेड 802 ११असा वायफाय विन 10 होमी वर रेडी\nइबूयपॉवर प्रो गेमिंग डेस्कटॉप पिकं एलेमेंन्ट००३ई इंटेल इ७ ८७००क 3 7 गज नवीदिया गेफोर्स गटक्स 1080 ८गब १६गब द्र४ रॅम २त्ब हद्द ४८०गब संसद Liquid कूलेड 802 ११असा वायफाय विन 10 होमी वर रेडी\nअंत पिकं दोरीलूस रझ७००क्स गेमिंग कंपू मिड तोवर विथ रिझें 7 १७००क्स 16 गब रॅम 1 टब हार्ड डिस्क फ्री डॉस\nअंत पिकं तापीनोमा कॅल७००ई ग्राफिक डेसिग्निंन्ग कंपू मिड तोवर विथ चोरे इ७ 8700 16 गब रॅम 1 टब हार्ड डिस्क\nअंत पिकं सोलेनॉप्सीस गक्ल७००ती गेमिंग डेस्कटॉप चोरे इ७ 7700 १६गब १त्ब विंडोवस 10 ट्रायल 30 डायस ११गब ग्राफिक्स\nहँ ओमेन 870 २६०ईं डेस्कटॉप ७थ गेन चोरे इ७ ७७००क १६गब 2 १८त्ब विंडोवस 10 होमी ३गब ग्राफिक्स\nडेल टँ४३० इंटेल क्सएव ए५ २६०९व४ ८क १त्ब 1 ७घझ २०म्ब ८५व २स तोवर सर्वर\nझोपावं गेमिंग मेक१ गेफोर्स गटक्स ग्११०७ट्क७००ब U 1070 ती इंटेल चोरे इ७ १६गब द्र४ रॅम २४०गब नवमी संसद १तड हद्द विंडोवस 10\nरिओ ग्राफिक वोर्कस्टेशन १६गब द्र४ रॅम नवीदिया Quadro प्२००० विथ ५गब द्र५ वरं २५०गब संसद 1 ०त्ब सात हार्ड डिस्क\nरिओ ग्राफिक वोर्कस्टेशन १६गब द्र४ रॅम नवीदिया Quadro प्२००० विथ ५गब द्र५ वरं २५०गब संसद 1 ०त्ब सात हार्ड डिस्क\nअंत सोलेनॉप्सीस क्ल७०० चोरे इ७ 7700 १६गब १त्ब फ्री डॉस 18 7 इंचेस ८गब ग्राफ ब्लॅक\nअंत पिकं दोरीलूस कॅल६००क गेमिंग कंपू मिड तोवर विथ चोरे इ५ ८६००क 16 गब रॅम 1 टब हार्ड डिस्क फ्री डॉस\nएंकोडेड स्१क ग्३ चोरे इ७ विथ ६गब ग्राफिक्स डेस्कटॉप पिकं इंटेल ७थ गेन 7700 गटक्स 1060 ३२गब रॅम १त्ब डेव्हीड वायफाय\nलेनोवो डीओ ७३०स २४ईकबा फँ०ड्क्स०००४ईं इंटेल चोरे इ७ ८५५०ऊ 4 ०घझ १६गब २त्ब एक्सटेर्नल डेव्हीड र्व अँड ह्र५३० २गब विन 10 मस ऑफिस वायफाय कॅमेरा संपर्क 23 8 फहद तौच वायरलेस कबड मौसे\nएंकोडेड रझ१००क्स गेमिंग डेस्कटॉप पिकं रिझें 7 1700 ६गब नवीदिया 1060 ग्राफिक्स १२०गब संसद विथ १त्ब हद्द १६गब रॅम वायफाय गटक्स\nअंत सोलेनॉप्सीस क्ल५००ई चोरे इ५ 7500 १६गब १त्ब फ्री डॉस 17 5 इंचेस ८गब ग्राफ ब्लॅक\nगांडीव मल्लू हिंग कॉन्फीगुरटीओं कंपू विथ विंडोवस 10 इंटेल इ७ 7700 32 गब द्र४ रॅम 120 संसद 1 टब हद्द 4 1050 ग्राफिक्स छ्द्मी वायफाय डेव्हीड\nगांडीव मल्लू हिंग कॉन्फीगुरटीओं डेस्कटॉप पिकं इंटेल इ७ 7700 ३२गब रॅम 120 गब संसद 1 टब 2 ग्राफिक्स छ्द्मी वायफाय डेव्हीड\nगांडीव मल्लू हिंग कॉन्फीगुरटीओं डेस्कटॉप पिकं इंटेल इ७ 7700 ३२गब रॅम 120 गब संसद 1 टब 2 ग्राफिक्स छ्द्मी वायफाय डेव्हीड\nअंत पिकं फॉर्मिक रझ६००ल डेस्कटॉप अँड रिझें 5 1600 3 60 गज 16 गब द्र४ रॅम 1 टब हद्द 120 संसद नवडिया गेफोर्स गटक्स 1060 ३गब\nअंत पिकं फॉर्मिक रझ६००ल डेस्कटॉप अँड रिझें 5 1600 3 60 गज 16 गब द्र४ रॅम 1 टब हद्द 120 संसद नवडिया गेफोर्स गटक्स 1060 ३गब\nअंत पिकं दोरीलूस कॅल४००ई गेमिंग कंपू मिड तोवर विथ चोरे इ५ 8400 8 गब रॅम 1 टब हार्ड डिस्क फ्री डॉस\nएंकोडेड स्१क ग्२ सिक्स२\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-arrival-jaggery-sangali-maharashtra-2743", "date_download": "2018-11-21T20:59:09Z", "digest": "sha1:JCLZ6QT2LYANODBW7EF3AQKMIPNVXXKN", "length": 16125, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, arrival of jaggery in sangali, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीत गुळाची आवक वाढली\nसांगलीत गुळाची आवक वाढली\nमंगळवार, 7 नोव्हेंबर 2017\nसांगली ः येथील बाजार समितीत गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात ४५७ क्विंटलने गुळाची आवक अधिक झाली आहे. त्यास प्रतिक्विंटल ३५६७ ते ४३६५ रुपये, तर सरासरी ३९६६ असा दर मिळाला. चालू सप्ताहात गुळाच्या दरात तेजी राहिली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nसांगली ः येथील बाजार समित��त गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात ४५७ क्विंटलने गुळाची आवक अधिक झाली आहे. त्यास प्रतिक्विंटल ३५६७ ते ४३६५ रुपये, तर सरासरी ३९६६ असा दर मिळाला. चालू सप्ताहात गुळाच्या दरात तेजी राहिली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nहळदीची आवक गतसप्ताहापेक्षा ३० क्विंटलने वाढली आहे. राजापुरी हळदीची ६७ क्विंटल आवक झाली होती. तीस प्रतिक्विंटल ६१६७ ते ९००० रुपये दर मिळाला. परपेठी हळदीची ६८ क्विंटल आवक झाली होती. या हळदीस ५९०० ते ७७५० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. विष्णूअण्णा पाटील भाजीपाला व फळ दुय्यम बाजार आवारात कांद्याची १०९४८ क्विंटल झाली होती. कांद्यास ५०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. बटाट्याची ५६३७ क्विंटल आवक झाली होती. बटाट्यास ६०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात लसणाची आवक सरासरी १०० क्विंटलने कमी झाली आहे. चालू सप्ताहात २३३ क्विंटल आवक झाली होती. त्यास ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला होता.\nसफरचंदाच्या आवकेत गतसप्ताहापेक्षा १०० पेट्यांनी वाढ झाली आहे. चालू सप्ताहात सफरचंदाची १०५८१ पेट्यांची आवक झाली होती. सफरचंदास ८०० ते २००० रुपये प्रतिपेटीस दर होता. आल्याची आवक वाढली होती, १७ क्विंटल आवक होऊन त्यास १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. संत्र्यांची ११५० डझन आवक झाली होती. त्यास २०० ते ३०० रुपये प्रतिदहा किलोस असा दर मिळाला होता. गतसप्ताहापेक्षा डाळिंबाची आवक २००० डझनांनी वाढली आहे. चालू सप्ताहात ४३६५८ डझन आवक झाली होती. त्यास २०० ते ५०० रुपये प्रतिदहा किलोस असा दर होता.\nहिरव्या मिरचीस दहा किलोस १५० ते २५० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची दररोज २०० ते ३०० पोत्यांची आवक होते. भेंडीला ७० ते १०० रुपये असा दर मिळाला. भेंडीची दररोज २२५ करंड्यांची आवक होते.\nगतसप्ताहातील शेतमालीची आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)\nशेतीमाल आवक किमान कमाल सरासरी\nखपली ३५ १७०० १७८३ १७४२\nहरभरा २८ ४३१७ ४९१७ ४६१७\nमूग ५६ ५५७५ ६००० ५७८८\nमटकी ७९ ४५०० ६५१७ ५५०८\nउडीद २८ ५४०० ५५०० ५४५०\nज्वारी (हायब्रीड) २७ १७०० २०१७ १८५८\nज्वारी (शाळू) ३० १७५० २६६७ २२०८\nगहू ४० १७१७ २६६७ २१९२\nतांदूळ ७० २१४२ ६४०० ४२७१\nवाटाना ४५ ३००० ३२०० ३१००\nमसूर ४५ ४२२० ४५२० ४३७०\nबाजार समिती हळद डाळिंब मिरची भेंडी\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. न��र)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/junior-jeevan-mantra/2", "date_download": "2018-11-21T19:41:25Z", "digest": "sha1:O5BVBHKAM3CXEQZJWXTFXCCZKGGWFW5N", "length": 32863, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jeevan Mantra in Marathi | Jeevan Mantra 2017-18", "raw_content": "\nजूनियर जीवन मंत्रअध्यात्मज्योतिषपौराणिक रहस्य कथाआरोग्य/आयुर्वेदधर्मदिशा जीवनाचीतीर्थ दर्शन\n​श्रावणात या 1 झाडाच्या उपायाने कमी पडणार नाही पैसा, लागणार नाही कोणाचीही दृष्ट\nश्रावणात महादेवाच्या पूजे विशेष महत्त्व असून रुईचे झाड महादेवाला अत्यंत प्रिय आहे. महादेवाच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्र साधनेचे जनक आहेत. याच कारणामुळे तंत्र शास्त्रात या झाडाचे विशेष महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला रुईच्या झाडाचे असेच काही खास उपाय आणि फायदे सांगत आहोत...\nजाणून घ्या, बकरी ईदचे महत्त्व : कुर्बानी कोणी, कशी आणि कधी द्यावी\nबकरीद कोणासाठी आहे, कुर्बानी कोणी द्यावी, कशी द्यावी, कधी द्यावी, कुर्बानीच्या मागील हेतू काय आहे आदींबाबत माहिती देत इस्लाममध्ये सूचना देण्यात आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला यासंबंधित संपूर्ण माहिती देत आहोत. कुर्बानीचा हेतू कुर्बानी देणार्या व्यक्तीच्या मनातील हेतू स्वच्छ आहे की नाही हेही अल्लाहला माहीत असते. अल्लाहचा आदेश मानून आणि त्याची कृपा प्राप्त करण्यासाठी कुर्बानी दिल्यास नक्कीच तो त्याची कृपा प्राप्त करेल. पण कुर्बानी देताना उगाचच दिखावा केल्यास अल्लाहला तो मंजूर नाही....\nआकर्षण वाढवण्यासाठी पाकिटात किंवा खिशात आणि घराची बरकत वाढवण्यासाठी या खास ठिकाणी ठेवा मोरपंख\nमहाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाच्या सर्वात प्रिय गोष्टींमधील एक गोष्ट मोरपंख आहे. श्रीकृष्ण आपल्या मस्तकावर मोरपंख धारण केलेले असतात. यामुळे मोरपंख अत्यंत पवित्र आणि चमत्कारी मा���ला जातो. याच्या शुभ प्रभावाने घर-कुटुंबातील सर्व अडचणी नष्ट होतात. कुंडलीतील दोष असल्यास तेही दूर होतात. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, मोरपंखाचे काही खास उपाय... पहिला उपाय घरामध्ये मोरपंख ठेवल्याने वास्तू आणि ज्योतिषचे विविध दोष दूर होऊ शकतात. मोरपंख घरात येणाऱ्या...\nश्रावणात महादेवाच्या प्रिय या 7 गोष्टी दिसल्यास समजावे तुम्हीही होणार आहेत मालामाल\nमहादेव हे अत्यंत भोळे असून यांना शरण गेलेल्या व्यक्तीला ते कधीही निराश करत नाहीत असे मानले जाते. श्रावणाच्या या महिन्यात तुम्हीसुद्धा महादेवाच्या भक्तीमध्ये लिन झाला असाल आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करत असाल तर स्वप्नामध्ये तुम्हाला महादेवाशी संबंधित हे संकेत मिळू शकतात. हे संकेत मिळाल्यास तुमचे नशीब बदलणार असल्याचे समजावे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, महादेवाचे खास संकेत....\nकाळ्या जादूचे हे संकेत ओळखा आणि वाईट शक्तींपासून दूर राहा\nकाळी जादू किंवा तंत्र-मंत्र प्राचिन काळापासून सुरु आहे. खरेतर योग्य क्रियेच्या चुकीच्या वापराला काळी जादू म्हणतात. अनेक लोक एखाद्याचे वाईट करण्यासाठी याचा वापर करतात. त्यांना ज्यांच्यावर काळी जादू करायची असते त्यांना फसवण्यासाठी ते त्यांच्या खाण्याच्या गोष्टींचा उपयोग करतात. खाण्याच्या या सर्व वस्तू गोड असतात. याव्यतिरिक्त अनेक पध्दतींनी काळी जादू केली जाते. आज आपण पाहणार आहोत तुमच्यावर किंवा तुमच्या जवळपासच्या एखाद्या व्यक्तीवर काळी जादू असेल तर ती कशी ओळखावी. पुढील स्लाईडवर...\nसात घोड्यांचा फोटो किंवा मूर्ती करते शक्तीचा संचार, चांदीची वस्तू गिफ्टमध्ये दिल्यास किंवा घेतल्यास येते लक्ष्मी\nलग्न असो किंवा वाढदिवस कोणत्याही शुभ प्रसंगी गिफ्ट देण्याची परंपरा आहे. लोक सामान्यतः नगदी पैसे देतात किंवा एखादा शोपीस. वास्तुनुसार गिफ्ट अत्यंत स्पेसिफिक असावे. एखादी अशी वस्तू जी देणारा आणि घेणारा दोघांसाठीही लकी ठरेल. वास्तुमध्ये अशा काही वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे. या वस्तू गिफ्ट स्वरूपात देणे किंवा घेणे शुभ राहते. येथे जाणून घ्या, कोणत्या आहेत या वस्तू... 1. हत्तीची जोडी कोणत्याही शुभ प्रसंगी हत्तीची जोडी देणे किंवा मिळणे अत्यंत शुभ मानले जाते. हत्ती चांदी-सोने किं��ा पितळ आणि...\nकोणत्याही शुक्रवारी रात्री करू शकता विलायचीचा 1 उपाय, यामुळे प्राप्त होईल देवी लक्ष्मीची कृपा\nशुक्रवार देवी लक्ष्मी तसेच शुक्र ग्रहाशी संबंधित दिवस मानला जातो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी शुक्र ग्रहाला अनुकूल करण्यासाठी उपाय केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला विलायचीचा असा एक उपाय सांगत आहोत, जो धन-संपत्ती प्रदान करू शकतो. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.फक्त या एका गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की, उपाय शुक्रवारी रात्री 12 नंतरच करावा... अशाप्रक्रारे करा उपाय - शुक्रवारी रात्री 12 पूर्वी चांगल्याप्रकारे हात-पाय...\nया 8 गोष्टींमुळे मनुष्याला दंश करतो साप, विनाकारण कधीही हल्ला करत नाही\nरविवार 12 ऑगस्टपासून श्रावण मासाला सुरुवात झाली असून या मासातील पहिला सण नागपंचमी बुधवार (15 ऑगस्ट) आहे. नागपंचमीला सापांची पूजा केली जाते. सापांपासून नेहमीच सावध राहवे, कारण यांच्या दंशाने व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. साप मनुष्याला विनाकारण दंश करत नाही. सापाने दंश केल्यास त्याचे विष शरीरातील रक्ताच्या माध्यमातून संपूर्ण शरीरात पसरते आणि व्यक्तीचा मृत्यू होतो. सापाने दंश केल्यानंतर लगेच डॉक्टरांकडे जावे. शास्त्रामध्ये साप दंश करण्यामागे 8 कारणे सांगितली आहेत. पुढे जाणून घ्या, इतर...\nMYTH- काय आहे उडणाऱ्या सापाचे सत्य आणि खरंच, साप साप दुध पितात का\nप्राचीन काळापासून सापांविषयी विविध मान्यता प्रचलित आहेत. या मान्यतांसोबतच अंधश्रद्धाही आहे, जी प्राचीन काळापासून मनुष्याला घाबरवत आहे. नागपंचमी (15 ऑगस्ट, बुधवार) च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सापांशी संबंधित काही रोचक गोष्टी सांगत आहोत. साप दुध पितात का हिंदू धर्मामध्ये सापांना दुध पाजण्याची प्रथा आहे, जी पूर्णपणे चुकीची आहे. जीव विज्ञानुसार, साप पूर्णपणे मांसाहारी जीव आहे. बेडूक, उंदीर, पक्ष्यांची अंडी व इतर छोटे-छोटे जीव खाउन साप पोट भरतात. दुध यांचा नैसर्गिक आहार नाही. नागपंचमीला...\n​नागपंचमी स्पेशल : तुम्हाला माहिती नसतील नागांच्या या 10 खास गोष्टी\nभारतीय संस्कृतीत नागाला देव मानले आहे. श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात, म्हणून या दिवसाला नागपंचमी म्हणतात. कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केले व या दि���शी तो डोहातून विजयी होऊन वर आला. तेव्हा लोकांनी कृष्णाची व नागाची पूजा केली, अशी कथाही सांगितली जाते. साप किंवा नाग हा जैवविविधतेत अत्यंत महत्त्वाचा घटक व शेतक-यांचा मित्र आहे. येथे जाणून घ्या, नागाविषयीच्या काही खास गोष्टी ज्या आपल्याला माहितच असाव्यात...\nधन प्राप्तीचे 4 उपाय : घराच्या उत्तर-पूर्व दिशेला जमिनीत करा हा एक उपाय\nअनेक लोक खूप कष्ट करतात परंतु त्यांना पाहिजे तेवढा पैसा मिळत नाही. घरामध्ये पैशांची कमी राहते. ज्योतिषीय मान्यतेनुसार ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रहांचे दोष असतील त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार कुंडलीतील दोष आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी महालक्ष्मी आणि श्रीविष्णू यांची विशेष पूजा करावी. येथे जाणून घ्या, धनलाभ करून देणारे काही खास उपाय... पहिला उपाय रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर देवघरात पूजा करावी....\nकुबेरदेवाशी संबंधित या वस्तू घर-दुकानात ठेवण्यात होऊ शकता मालामाल\nघर-दुकानातील उत्तर दिशेला कुबेराची दिशा मानले जाते. ही दिशा सुख-सुविधा आणि धनलाभ करून देणारी मानली जाते. या दिशेला वास्तुनुसार काही खास वस्तू ठेवल्यास भगवान कुबेर तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, कुबेरदेवाशी संबंधित 5 खास वस्तू.... 1. घर किंवा दुकानाच्या उत्तर दिशेला हिरवा रंगाचा पिरॅमिड ठेवणे शुभ ठरते. यामुळे तेथील सर्व वास्तुदोष नष्ट होऊ लागतात. 2. तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यावर श्रीफळ ठेवून हे घर किंवा दुकानाच्या उत्तर दिशेला स्थापित करा. असे केल्याने...\nचंद्रग्रहणाशी संबंधित 11 प्रश्नांची उत्तरे, काय करावे आणि काय करू नये\nआज (शुक्रवार, 27 जुलै) रात्री पूर्ण चंद्रग्रहण होईल. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार चंद्र ग्रहण जवळपास 3 तास 55 मिनिटांचे राहील. हे ग्रहण या शतकातील सर्वात मोठे आहे. येथे जाणून घ्या, चंद्र ग्रहणाशी संबंधित 11 प्रश्नांची उत्तरे Q.1- कितीवेळ असणार चंद्रग्रहण A. हे ग्रहण 27 जुलैला रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी सुरु होऊन 28 जुलैला पहाटे 3 वाजून 49 मिनिटांनी समाप्त होईल. Q.2- चंद्रग्रहण भारताव्यतिरिक्त इतर कोणकोणत्या ठिकाणी दिसेल A. हे ग्रहण 27 जुलैला रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी सुर��� होऊन 28 जुलैला पहाटे 3 वाजून 49 मिनिटांनी समाप्त होईल. Q.2- चंद्रग्रहण भारताव्यतिरिक्त इतर कोणकोणत्या ठिकाणी दिसेल\nहवे असेल स्वतःचे घर आणि पैसा तर आज रात्री करा हे 2 सोपे उपाय\nआज (27 जुलै, शुक्रवार) चंद्रग्रहण आहे. सामन्यतः ग्रहण अशुभ मानले जाते परंतु या काळात करण्यात आलेल्या ज्योतिषीय उपायांनी लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार धनलाभ आणि स्वतःचे घर हवे असल्यास चंद्रग्रहण काळात येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता... धनलाभासाठी उपाय ग्रहण सुरु होण्यापूर्वी स्नान करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. ग्रहण काळ सुरु झाल्यानंतर उत्तर दिशेला तोंड करून कुशच्या आसनावर बसा. समोर एक चौरंग घेऊन एका ताटात स्वस्तिक किंवा ऊँ...\nकेवळ पती-पत्नीच्या चुकीमुळे नाही तर वास्तु दोषामुळेही होतात वाद, घरात सुरु करा हे 5 काम\nसामान्यतः पती किंवा पत्नीपैकी कोणच्याही एका चुकीमुळे वैवाहिक जीवनात अडचणी वाढतात. वास्तुनुसार घरामध्ये दोष असल्यास वादाची स्थिती निर्माण होते. वास्तुदोषामुळे नकारात्मकता वाढते, मन अशांत राहते, क्रोध वाढतो आणि वादाची स्थिती निर्माण होते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, असे काही उपाय ज्यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढत राहते... पहिला उपाय रोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. तुळशीला जल अर्पण करून...\nजगातील अनेक देशांमध्ये आजही Friday the 13th ची भीती, का अशुभ मानला जातो हा दिवस\nआज 13 जुलै शुक्रवार आहे. जगातील अनेक देशांमध्ये या दिवसाला (13 तारीख+शुक्रवार) अशुभ मानले जाते. यालाच Friday the 13th म्हटले जाते. मान्यतेनुसार ज्या शुक्रवारी 13 तारखेचा योग जुळून येतो, त्या दिवशी एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते. ख्रिश्चन धर्माचे लोक याला शैतानचा दिवस मानतात. फोबिया इन्स्टिट्यूट ऑफ एशविले, उत्तर कॅलिफोर्निया यांनी केलेल्या एका सोशल रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, अमेरिकेतील 75 टक्के लोकसंख्या 13 तारीख आणि शुक्रवार संयोगाने भयभीत राहते. भारतात राहणारे ख्रिश्चन समुदायाचे लोकही या...\nदिव्याचे 11 चमत्कारी उपाय : एकही केल्यास घरात होणार नाहीत वाद, पतीला मिळेल भाग्याची साथ\nपती आणि पत्नीचे भाग्य एकमेकांशी जोडलेले राहते. याच कारणामुळे एकाच्या शुभ कामाने दुसऱ्याचे भाग्य बदलू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पत्नीसाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे पतीचे दुर्भाग्य दूर होऊ शकते आणि संपूर्ण कुटूंबात सुख-समृद्धी वाढते. हे उपाय दिव्याशी संबंधित आहेत. येथे जाणून घ्या, दिव्याचे काही खास उपाय... पहिला उपाय घरातील स्त्रीने रोज संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावून ऊँ श्रीं ह्रीं कमले कमलालये प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ...\nसुरु झाला नवीन महिना जुलै 2018, आजपासून हे 3 काम केल्यास होऊ शकतो धन लाभ\nनवीन महिना जुलै 2018 सुरु झाला आहे. मान्यतेनुसार दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस शुभ राहतो. ठीक याचप्रकारे महिन्याच्या सुरुवातीपासून काही शुभ काम सुरु केल्यास संपूर्ण महिना लाभदायक ठरू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांचे दोष असल्यास त्याला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ज्योतिषमध्ये ग्रहदोष आणि वाईट काळ दूर करण्यासाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, असे काही काम ज्यामुळे जुलै 2018 मध्ये लाभाचे योग जुळून...\n27 June : आजच्याच दिवशी समजले होते की सिगारेटमुळे होतो कँसर\nइतिहासामध्ये अनेक घटना दडलेल्या असून यामधील काही घटनांचा संबंध 27 जूनशी आहे. वर्ष 1957 मध्ये 27 जून रोजी ब्रिटनच्या मेडिकल रिसर्च काऊन्सिलने 25 वर्षांच्या शोध आधारावर एक रिपोर्ट प्रसिद्ध करून सांगितले की धुम्रपानामुळे फुफ्फुसांचा कँसर होतो. वर्ष 1964 मध्ये 27 जून रोजीच दिल्लीतील तीन मूर्ती भवनात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संग्रहालय बनवले जाईल असा निर्णय घेण्यात आला. 27 जूनच्या दिवशी इतिहासातील इतर काही खास प्रमुख घटनांची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत. 27 जून 1693 : लंडनमध्ये...\nमनगटावर लाल धागा बांधून करा या एक मंत्राचा जप, दूर होतील सर्व अडचणी\nपूजा-पाठ करताना मनगटावर लाल दोरा (धागा, मौली, गंडा) बांधण्याची प्रथा आहे. यालाच रक्षासूत्र असेही म्हणतात. याशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही. मनगटावर धागा बांधताना आपल्या कुलदेवतेच्या मंत्राचे स्मरण करावे. याशिवाय तुम्ही ऊँ गं गणपतयै नम: मंत्राचा 108 वेळेस जप करू शकता. या उपायाने देवाची विशेष कृपा प्राप्त होते आणि हा धागा आपल्याला विविध आजारांपासून वाचवत���. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, मनगटावर धागा बांधल्याने कोणकोणते लाभ होऊ शकतात... # मौली बांधल्याने दूर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2018-11-21T20:32:58Z", "digest": "sha1:EOBTGZENSF3JUBLHLCIESGZZAJ7APGPX", "length": 28907, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (124) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (12) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (462) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (102) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (81) Apply सप्तरंग filter\nअॅग्रो (5) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (5) Apply काही सुखद filter\nग्लोबल (5) Apply ग्लोबल filter\nमनोरंजन (4) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (3) Apply अर्थविश्व filter\nपैलतीर (2) Apply पैलतीर filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nराष्ट्रवाद (2310) Apply राष्ट्रवाद filter\nकाँग्रेस (897) Apply काँग्रेस filter\nनिवडणूक (735) Apply निवडणूक filter\nमहाराष्ट्र (595) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (570) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (553) Apply राजकारण filter\nनगरसेवक (543) Apply नगरसेवक filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (517) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nमहापालिका (405) Apply महापालिका filter\nजिल्हा परिषद (391) Apply जिल्हा परिषद filter\nअजित पवार (331) Apply अजित पवार filter\nदेवेंद्र फडणवीस (330) Apply देवेंद्र फडणवीस filter\nप्रशासन (301) Apply प्रशासन filter\nकर्जमाफी (250) Apply कर्जमाफी filter\nराजकीय पक्ष (233) Apply राजकीय पक्ष filter\nपत्रकार (219) Apply पत्रकार filter\nजयंत पाटील (213) Apply जयंत पाटील filter\nशिवसेना (189) Apply शिवसेना filter\nसुनील तटकरे (186) Apply सुनील तटकरे filter\nनरेंद्र मोदी (173) Apply नरेंद्र मोदी filter\nग्रामपंचायत (156) Apply ग्रामपंचायत filter\nसुप्रिया सुळे (151) Apply सुप्रिया सुळे filter\nचंद्रकांत पाटील (149) Apply चंद्रकांत पाटील filter\nमराठवाड्याच्या पाण्यावरुन इंदापूर तालुक्याचे राजकारण तापणार\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातुन मराठवाड्याला देण्यात येणाऱ्या ७ टीएमसी पाण्याला तालुक्यामधून विरोध होवू लागला आहे. नीरा-भीमा व भीमा-सीना नदी जोड प्रकल्पाच्या बोगद्याची कामे बंद पाडण्यासाठी दोन्ही पक्षाने आंदोलने करण्याची जयत्त तयारी सुरु केली आहे. मराठवाड्याच्या पाण्यावरुन इंदापूर तालुक्यातील...\nगोव्यात काँग्रेस जाणार न्यायालयात\nपणजी : काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे (मांद्रे), स��भाष शिरोडकर (शिरोडा) यांना विधानसभा पोटनिवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाद मागणार आहे. मगोने यासंदर्भात याचिका न्यायालयात सादर केल्यानंतर आज कॉंग्रेसचे...\nराज्य सरकारने सुरू केली सहमती मोहीम\nमुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वपक्षीय सहमती निर्माण करण्यावर राज्य सरकारने भर दिला असून, ओबीसी किंवा अन्य कोणत्याही वर्गाचे आरक्षण धोक्‍यात न आणता आरक्षणाचा कायदा एकमताने मंजूर करावा, यासाठी महत्त्वाच्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा मार्ग सत्ताधारी युतीने स्वीकारला आहे....\nभुजबळ यांच्या संरक्षणात तात्काळ वाढ करावी - दीपिका चव्हाण\nसटाणा - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भुजबळ यांच्या संरक्षणात तात्काळ वाढ करावी आणि पॉइंट ऑफ इन्फरमेशनच्या माध्यमातून अथवा सभागृहात स्थगन...\nमोखाड्यातील सर्व पक्षीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nमोखाडा : दुष्काळी तालुक्यात मोखाड्याचा समावेश करावा, नगरपंचायतील गावपाड्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत करा, आमले गावाला महावितरणची वीज जोडणी तात्काळ व्हावी, तसेच नाशेरा येथील ट्रस्टची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना द्या, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षाकडून मोखाडा व...\nकाँग्रेसचा सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीनेच लढणार असल्याचे निश्‍चित झालेले असले तरी कॉंग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा सुरू केल्याने राष्ट्रवादीचे नेते अचंबित झाल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांत लोकसभेच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप निश्‍चित झालेले...\nइंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन\nइंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28 हजार रूपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण मा���े, मंगलसिद्धी ...\nवज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानामध्ये सव्वातीन कोटींचा अपहार\nवज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानात जवळपास सव्वा तीन कोटी रुपयांच्या अपहार झाला आहे. या प्रकरणी विश्वस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या विरोधात विद्यमान अध्यक्ष कल्पेश पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामिण यांच्याकडे तक्रार केली आहे. ठाणे...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी व्यंगचित्रकार, राजकारणी म्हणून लोकांच्या मनावर ठसा उमटवला. सामना या मराठी दैनिकाचेही ते संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते. त्यांनी आपल्या...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत जिल्ह्यातील कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद कमी झाले ही एक चांगली बाब वगळता निवडणुकीतील यशाचा सूर अद्यापही पक्षाला गवसलेला नाही. त्यामुळे...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, शैलजा पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, नामदेवराव मोहिते यांच्या नावावर चर्चा झाली. आमदार विश्‍वजित कदम यांनी स्वतः व...\nमावळ मतदारसंघ काँग्रेसला मिळावा\nवडगाव मावळ - आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास मावळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा, अशी मागणी मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसची मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक मुंबईत झाली....\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस आरोपीस पकडण्यात अपयशी ठरल्यामुळे जनही��� शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवून व...\n‘महाजन फॉर्म्युला’ची धुळे महापालिकेत कसोटी\nजळगाव - ‘शतप्रतिशत: भाजप’ हे सूत्र घेऊन भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर करीत आहे. महापालिका निवडणुकीच्या यशासाठी तर पक्षाने सध्या विरोधी गटातील नगरसेवक, कार्यकर्ते घेण्याचा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ‘महाजन’ फार्म्युलाच तयार केला आहे. त्याच बळावर नाशिक, जळगाव महापालिका...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यानिमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजन केले होते. संगमवाडी येथील समाधिस्थळी अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती....\nवंचित, गरजू आणि दिनदुबळ्यांची दिवाळी 'त्यांनी' केली गोड\nभिलार : आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांच्यासाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देण्याच्या भावनेतून 'त्यांनी' केली वंचित, गरजू आणि दिनदुबळ्यांची दिवाळी गोड. दिवाळीच्या लखलखाटात गोरगरीबांची दिवाळी मात्र अंधारात चाचपडतच साजरी होते. या फाटक्या...\nआंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागात तीव्र दुष्काळ; टॅकर चारा डेपोची मागणी\nपारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील नऊ गावांमध्ये यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तीव्र दुष्काळ पडला आहे. त्यामुळे टॅंकर व चारा डेपो सुरु करावेत आदी मागण्यांचे निवेदन याभागातील नागरिकांनी आज सोमवारी आंबेगाव/जुन्नर विभागाचे उपविभागीय आधिकारी अजीत देशमुख यांना दिले. आंबेगाव तालुका खरेदी...\nप्रतिक मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हत्येच्या घटनाचे प्रमाण वाढले असून, प्रतिक आपल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याच्या हत्येतील मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा भारत भालके यानी दिला. येथील दामाजी चौकात सर्व पक्षीय रास्ता रोको प्रसंगी ते बोलत होते. या...\nगोटेंच्या आव्हानापुढे महाजनांची कसोटी\nळे ः आमदार आणि स्थानिक दोन मंत्र्यांमधील वादाचा परिणाम येथील महापालिका निवडणुकीवर होऊ नये, परिवर्तनातून सत्ता पक्षाच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने \"संकटमोचक', प्रतिमुख्यमंत्री समजले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे दिली. त्यावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी...\nमुंबई-ठाणे सोडले तर शिवसेनेकडे कुठे काय : मंत्री गिरीश महाजन\nजामनेर : राज्यात ग्रामपंचायतीपासून ते पंधरा महापालिका, बारा जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे, असे सांगून शिवसेनेकडे मुंबई-ठाणे परिसर सोडला तर कुठे काय आहे असा सवाल करीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली.शिवसेनेसोबत युती संदर्भात त्यांनी सोबत आल्यास त्यांना घेऊन नाहीतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/technical-clothes-for-land-1167530/", "date_download": "2018-11-21T20:40:42Z", "digest": "sha1:LOK4D6F4AEPSEUCXQPJJWX3M6UHCJTNA", "length": 17343, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भू तंत्र वस्त्रे – भाग १ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nभू तंत्र वस्त्रे – भाग १\nभू तंत्र वस्त्रे – भाग १\nमजबुतीकरण : मातीच्या थरांना जेव्हा रेषीय (टेन्साइल) ताणाला सामोरे जावे लागते\nजमिनीखालील व जमिनीसंबंधित वापरासाठी जी तांत्रिक वस्त्रे उपयोगात आणली जातात त्यांना ‘भू तंत्र वस्त्रे’ असे संबोधण्यात येते. भू तंत्र वस्त्रांचा उपयोग प्रामुख्याने चार प्रमुख कारणांसाठी केला जातो.\nअलगीकरण : जमिनीचे किंवा मातीचे वेगवेगळे थर किंवा भाग एकमेकांत मिसळू नयेत याकरित��� भू तंत्र वस्त्रांचा वापर करण्यात येतो. उदा. रस्त्याच्या बांधकामामध्ये खालील मातीच्या वर वेगवगळे थर बनविले जातात. हे थर आणि खालील माती एकमेकांत मिसळल्यास रस्त्याचे आयुष्यमान कमी होते. अशा ठिकाणी हे थर वेगळे राहावेत यासाठी भू तंत्र वस्त्रांचा वापर केला जातो.\nगाळण क्रिया : गाळण प्रक्रियेसाठी भू तंत्र वस्त्रांचा फार मोठय़ा प्रमाणावर उपयोग केला जातो. माती व पाणी यांचे जेव्हा मिश्रण होते त्या वेळी माती संरक्षित ठेवून भू तंत्र वस्त्रामधून पाणी गाळून बाजूला केले जाते. अलगीकरण व गाळण प्रक्रिया या दोन्ही क्रिया थोडय़ाफार फरकाने सारखेच काम करतात, परंतु जेव्हा दोन किंवा अधिक मातीचे थर वेगळे करायचे असतात तेव्हा त्या क्रियेस अलगीकरण असे म्हणतात आणि जेव्हा माती आणि पाणी यांच्या मिश्रणातून हे दोन्ही पदार्थ वेगळे करावयाचे असतात तेव्हा त्या क्रियेस गाळण क्रिया असे म्हणतात.\nमजबुतीकरण : मातीच्या थरांना जेव्हा रेषीय (टेन्साइल) ताणाला सामोरे जावे लागते त्या वेळी त्यांना मजबुती देण्यासाठी भू तंत्र वस्त्रांचा वापर केला जातो. माती किंवा दगड हे दाबाच्या (कंप्रेसिव्ह फोर्स) बलापुढे चांगला टिकाव धरू शकतात, परंतु रेषीय ताणाला ते टिकू शकत नाहीत.\nवहन (ट्रान्समिशन) : जमिनीशी लगत असलेले द्रव पदार्थ अथवा वायू पदार्थ वाहून नेण्यासाठी अशा भू तंत्र वस्त्रांचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रेनेज व्यवस्थांमध्ये अशा वस्त्रांचा वापर होतो.\nअर्थातच भू तंत्र वस्त्राचा वापर जसा भिन्न त्याप्रमाणे त्याची रचना वेगळी असते. त्या त्या भू तंत्र वस्त्राकडून जे कार्य अपेक्षित आहे, ते लक्षात घेऊन त्याची निर्मिती प्रक्रियापण बदलते.\nचं. द. काणे (इचलकरंजी)\nवि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org\n१८०० साली तामिळनाडूतील पुदुक्कोटा हे ब्रिटिशअंकित संस्थान झाले. तोंडैमान राज्यकर्त्यांनी ब्रिटिशांना आणि अरकाटच्या नवाबाला १७५२ साली त्रिचनापल्लीच्या वेढय़ात, हैदरअली आणि टिपू सुलतान यांच्याविरोधात मदत केली. तसेच तामिळनाडूतील शिरजोर झालेल्या छोटय़ा जमीनदारांच्या बंडामध्ये लष्करी मदत केल्यामुळे पुदुक्कोटा राज्यकत्रे ब्रिटिशांचे एक निष्ठावंत मित्र बनून राहिले. पुदुक्कोटा राज्याचा विकास रामचंद्र आणि मरतड तोंडैमान या राज्यकर्त्यांच्या काळ��त होऊन ते एक वैभवसंपन्न आणि सांस्कृतिक केंद्र बनून राहिले. याचे श्रेय राज्याचे कर्तृत्ववान दिवाण शेषय्या शास्त्री यांना जाते. शहराच्या मध्यभागी तलाव बांधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लावून शेषय्यांनी पुदुक्कोटाच्या पंचक्रोशीतील रस्त्यांची पुनर्बाधणी केली. पुदुक्कोटातील पुरातन मंदिरांच्या नूतनीकरणात लक्ष घालून शहरात प्राथमिक शिक्षण शाळा स्थापन केल्या. गेल्या ३०० वर्षांपासून उत्साहात साजरा होणाऱ्या बृहदम्बल या दैवताचा उत्सव आणि नवरात्रोत्सव सार्वजनिक करण्यात शेषय्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. शेषय्या शास्त्रींची १८७८ साली तत्कालीन मद्रास विधान परिषदेवर नियुक्ती झाली. शेषय्या शास्त्रींप्रमाणेच पुदुक्कोटाचे दुसरे दिवाण अलेक्झांडर टोटेनहॅम यांनाही पुदुक्कोटा संस्थानाच्या विकासाचे श्रेय जाते. या दोन दिवाणांनी राज्यात रेशीम उत्पादन, वस्त्रोद्योग, बेलमेटलची भांडी, सुगंधी द्रव्ये, शेंगदाणा यांच्या उत्पादनाला प्राधान्य देऊन त्यांची निर्यात सुरू केली. अठराव्या शतकाच्या मध्यावर त्यांनी पुदुक्कोटामध्ये न्यायसभा म्हणजे सिव्हिल कोर्ट, दंडसभा म्हणजे क्रिमिनल कोर्ट आणि मुद्रासभा अशी तीन न्यायालये सुरू केली. ब्रिटिशांनी या संस्थानाला ९ तोफा सलामीचा मान दिला होता. १ मार्च १९४८ रोजी पुदुक्कोटा संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nझटपट पैशासाठी मावळ भागात जमीन फसवणुकीचे जाळे विस्तारले\n‘चिल्ड्रन्स एड सोसायटी’च्या सहा एकर भूखंडावरील झोपु योजना अखेर रद्द\nवृक्षारोपणासाठी महाविद्यालये जागेच्या शोधात\nवैद्यकीय महाविद्यालयाची जागा रेल्वेने परत घेतली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-weather-forecast-temperature-pune-2387", "date_download": "2018-11-21T21:05:56Z", "digest": "sha1:QYE25QAHGIJADEDTNN332GFFOHREFRBJ", "length": 16709, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, weather, forecast, temperature, pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात बहुतांश भागांत थंडी दाखल\nराज्यात बहुतांश भागांत थंडी दाखल\nशनिवार, 28 ऑक्टोबर 2017\nपुणे : राज्यातील बहुतांशी भागांत थंडी दाखल झाली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपर्यंत घट झाली. शुक्रवारी (ता. २७) सकाळी आठवाजेपर्यंत नाशिकमध्ये सर्वांत कमी म्हणजेच १४.५ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nपुणे : राज्यातील बहुतांशी भागांत थंडी दाखल झाली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपर्यंत घट झाली. शुक्रवारी (ता. २७) सकाळी आठवाजेपर्यंत नाशिकमध्ये सर्वांत कमी म्हणजेच १४.५ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nदेशातून परतीचा पाऊस गेला असला, तरी कर्नाटकाच्या काही भागांत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागांत हलका पाऊस पडत आहे. आज (शनिवारी) कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. पुणे परिसरातही येत्या गुरुवार (ता. २) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.\nसध्या सूर्य मकरवृत्ताकडे हळूहळू सरकत आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ- उतार होत आहे. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमाना��� सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. डहाणूमध्ये कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने वाढ होऊन ३७.२ अंश सेल्सिअसची सर्वांत जास्त कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.\nविदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. साताऱ्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपर्यंत घट झाली असून, २१.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर नगर, कोल्हापूर, जळगाव, अकोला येथील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी घट झाली.\nशुक्रवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल, कंसात किमान तापमान ः अंश सेल्सिअसमध्ये : मुंबई ३६.३ (२५.५), सांताक्रूझ ३६.६ (२३.७), अलिबाग ३५.२ (२४.५), रत्नागिरी ३६.२ (२४.४), डहाणू ३७.२ (२३.०), पुणे ३१.७ (१८.९), नगर - (१५.०), जळगाव ३५.४ (१५.४), कोल्हापूर ३१.७ (२२.५), महाबळेश्वर २७.६ (१८.२), मालेगाव ३४.२ (१६.४), नाशिक ३२.४ (१४.५), सांगली ३२.२ (२१.५),\nसातारा ३२.६ (२१.८), सोलापूर ३४.१ (१८.६), उस्माबाद - (१६.१), औरंगाबाद ३२.६ (१७.२), परभणी ३३.८ (१८.०), नांदेड ३५.० (२०.५), अकोला ३५.५ (१७.३),\nअमरावती ३१.४ (१७.४), बुलडाणा ३२.५ (१८.४), ब्रह्मपुरी ३४.७ (१८.२), चंद्रपूर ३४.० (२०.६), गोंदिया ३३.३ (१८.२), नागपूर ३३.४ (१७.०), वाशीम ३४.०,\nवर्धा ३३.५ (१७.०), यवतमाळ ३५.० (१५.४)\nहवामान कमाल तापमान नाशिक\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/watch-andhadhund-movie-trailer-420798-2/", "date_download": "2018-11-21T21:04:05Z", "digest": "sha1:YE6RRYSMMNQLA233UF3ER67TAAZ3HYBA", "length": 6925, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पहा: बहुचर्चित ‘अंधाधुन’ चित्रपटाचा ट्रेलर, ट्रेंडिंग नं. १ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपहा: बहुचर्चित ‘अंधाधुन’ चित्रपटाचा ट्रेलर, ट्रेंडिंग नं. १\nसदाबहार अभिनेत्री तब्बू, आयुष्यमान खुराना आणि राधिका आपटे यांचा बहुचर्चित चित्रपट ‘अंधाधुन’ चित्रपटाचा ट्रेलर सध्या रिलीज झाला आहे. हा चित्रपट श्रीराम राघवन दिग्दर्शित करीत आहेत. याअगोदर त्यांनी ‘बदलापूर’ हा चित्रपट दिगदर्शित केला होता.\nया चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून खूप पसंत केला जात आहे. सध्या युट्युब ट्रेण्डिंगमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. हा एक रहस्यपट आहे . ज्यामध्ये आयुष्यमान विशिष्ट पियानो शिक्षकाची भूमिका बजावत आहे जो आंधळा असतो. या ट्रेलरमध्ये एक खून दाखवला गेला आहे.\nसर्वात शेवटी या ट्रेलरमध्ये तब्बूचा संवाद आहे ज्यामध्ये ती आयुष्यमान खुरानाला म्हणते, समोर रिक्षामुळे रस्ता बंद आहे. त्यावर आयुष्यमान म्हणतो, त्याच्यामागे ऐश्वर्याचा फोटो आहे का\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहमीभाव खरेदी केंद्रासाठी आज मोर्चा\nNext articleअल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पोल्ट्री मालकाला दहा वर्षे सक्तमजुरी\n49 व्या इफ्फीचे दिमाखात उदघाटन…(फोटो गॅलरी)\nमुळशी पॅटर्न चित्रपटाच्या दिग्दर्शकास मारहाण\nगॅट मॅट सिनेमानिमित्य अवधूत गुप्ते यांच्याशी केलेली खास बातचीत \n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/articlelist/2499171.cms?curpg=13", "date_download": "2018-11-21T21:21:43Z", "digest": "sha1:PE2V3HXETMN6FMR7AJ7IDG4GQXH5G4AG", "length": 8162, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 13- International News in Marathi: World News, Global News | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\n‘दत्तक मुलीला मायदेशी आणू’\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली भारतातून दत्तक घेऊन विदेशात सोडून दिलेल्या मुलीला कोणत्याही परिस्थितीत मायदेशी परत आणण्यात येईल, महिला व बालकल्याण ...\nआफ्रिकेतील गुंतवणुकीमागे राजकीय हेतू नाहीUpdated: Sep 4, 2018, 04.00AM IST\nआफ्रिकेतील गुंतवणुकीमागे राजकीय हेतू नाहीUpdated: Sep 4, 2018, 04.00AM IST\nअमेरिकेने रद्द केली पाकची ३० कोटी डॉलर्सची मदतUpdated: Sep 2, 2018, 10.47AM IST\nथायलंड, म्यानमारच्या नेत्यांसोबत मोदींची चर्चाUpdated: Sep 1, 2018, 04.00AM IST\n‘डब्ल्यूटीओ’तून बाहेर पडण्याचा डोनाल्ड ट्रम्प यां...Updated: Sep 1, 2018, 04.00AM IST\nथायलंड, म्यानमारच्या नेत्यांसोबत मोदींची चर्चाUpdated: Sep 1, 2018, 04.00AM IST\nफ्रिजमध्ये बटाटे ठेवणे अतिशय घातक\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रो...\nकर्नाटक: मतदान केंद्रात शिरला साप आणि...\nपोलीस दलातील आधुनिक 'झाशीची राणी'\nआमदार हसन मुश्रीफ यांना ग्रामस्थांची धक्काबुक...\n... म्हणून स्वयंपाक घरातील ओटा ग्रॅनाइटचा अस...\nविदेश वृत्त याा सुपरहिट\nखशोगींच्या मृत्युप्रकरणी पाच जणांना मृत्युदंड\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nनेओमी राव अमेरिकेत न्यायाधीशपदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2010/08/09/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-11-21T20:47:27Z", "digest": "sha1:DZYWRSP43HHMXMKM4GXK6YDQ54WIAU7R", "length": 25661, "nlines": 341, "source_domain": "suhas.online", "title": "खादाडीवर बोलू काही… – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nजेव्हा पासून ब्लॉग लिहायला घेतला वेगवेगळे विषय वाचनात आले, त्यातला एक अल्टिमेट विषय आणि मला खास आवडणारा अगदी रुचकर, खमंग, तोंडाला बादलीभर पाणी आणणारा म्हणजे खादाडी. इतके दिवस झाले सागर सारखा सारखा विचारतो एवढ्या वेगवेगळ्या पोस्ट टाकल्यास खादाडीवर का नाही लिहीत तू म्हटला आज काही तरी लिहावच..सागरा, ही पोस्ट खास तुझ्या आग्रहास्तव बर 🙂\nह्या विषयावर लेखन करणारे मात्तब्बर आणि अनुभवी असे अष्टप्रधान मंडळ आहेच आपल्याकडे. त्यानी केलेल्या खादाडी वाचून निषेधाची अशी लाट सुरू झाली ह्या ब्लॉगविश्वात की विचारू नका. (त्यानी टाकलेल्या पोस्ट आठवल्या बघा परत निssssषेssssध सगळ्यांचा …हे हे हे) तस किचन हा माझा आवडता विषय, घरात असलो की इथे जास्त रमतो मी. सगळा जेवण करू शकतो, नॉनवेज-वेज (कृपया वधुपक्ष वाचत असेल तर हा एक प्लस पॉइण्ट आहे बर माझ्यात : )\nअसो, आईच्या आजारपणात जेवण करण शिकलो मी, कारण बाबांच ऑफीस, भावाची शाळा ह्या मुळे मलाच ते करणा भाग होता. साठेला असताना अटेंडेन्सची काळजी अजिबात नव्हती, मग मी फक्त प्रॅक्टिकल्स करून घरी धुम. आजही तिथल्या प्रोफेसर मंडळींना मी तिथे होतो या बद्दल शंका वाटते. घरी आल्यावर कूकरमध्ये भात, डाळ लावून मग त्याला फोडणी देण एवढ भारी जमायाच मला. मग भाताची खिचडी, पुलाव आणि मसालेभात आणि वरणाची आमटी, सांबार, तडका डाल असा अपग्रेड होत गेला. जेवढा करायची आवड आहे तेवढीच खायची पण. मग कधी काही चुकल, बिघडला करताना की ते खाण क्रमपात्रच होतच. घरात मॅगी नूडल्स हा प्रकार फक्त मला आणि भावालाच आवडतो, त्यामुळे मला तिथे प्रयोग करायला भरपूर वाव मिळाला 🙂 मग त्या टू मिनिट मॅगीला तयार करायला १५-२० मिनिटे लावायचो. प्रकार पण भारी त्यात हेरंबने केलेले प्रकार आहेतच, पण वर माझे..सेजवान मॅगी, एग मॅगी, सांबार मॅगी (हा ऑफीसमध्ये केलेला प्रकार) 🙂\nआता ऑफीसच नाव आला म्हणजे धम्माल, आम्ही मध्यरात्री-पहाटे खाणारे लोक, म्हणजे उसाच्या टाइमनुसार म्हणाना..लोवर परेलला जेव्हा कमला मिल्समध्ये तीन मजली ऑफीस होत आणि तिथला कॅंटीन लाजवाब. तेव्हा नवीन नवीन ह्या क्षेत्रात आल्यामुळे जरा दबकूनच असायचो. जेवण टाळायचो, घरूनच काय ते खाउन मग तिथे ज्युस किवा ब्रेड बटर खायचो. मग जसे दिवस पुढे गेले तसा आपला रुबाबपण हा हा …जेवण नाही खायचो पण जेवणासोबत दिली जाणारी स्वीट डिश ४-४ खायचो. मॅनेजर लोकाना एकदाच स्वीट डिश मिळणार असा सांगून त्यांना भीक न घालणारा आमचा कॅंटीनवाला रघु आमच्या पुढयात नुसती आरास लावायचा, शिरा, जिलेबी, बासुंदी, बर्फी, गुलाब जामून…बस अजुन नाही सांगू शकत भूक लागली 🙂 त्या रघुला किती दुवा देतो मी अजुनपण.\nमग ऑफीस बदलला, अंधेरीला आलो. अंधेरीला ऑफीस छोटाच असल्याने तिथे कॅंटीनमध्ये उभा राहून स्वत:ला जे वाटेल ते बनवून घ्यायचो किवा बनवायचो, लोक बघत राहायचे हा काय करतोय पण मी आपला खुशाल चालू. त्याच दरम्यान शाळेच्या आणि कॉलेजच्य ग्रूपच रियूनियन झाला, मग भेटायला निरनिराळी हॉटेल्स आमचे अड्डे बनत गेले. ५डी काय, बीबीसी काय, बंजरा काय, बॉम्बे ब्लूज काय, कोबे काय…आठवला की कसा भरून येत सांगू (भरून पोट येतय याची नोंद घ्यावी… ;)) प्रत्येकवेळी नवीन नवीन हॉटेलमध्ये जेवायला जायचा यावर आमचा भर. कुठल्या हॉटेलमधली डिश आवडली की त्यातील सगळे जिन्नस खाताना लक्षांत ठेवायचे आणि घरी गिनीपिग सारखा प्रयोगुन पहायचो, याची मला नितांत आवड 😉\nआमच्या खाण्याच्या जागा पण अश्या की गूगल मॅप्स मध्ये शोधून पण न सापडणार्‍या, मागे यावर लिहल होत. अजुन म्हणजे ट्रेकला केलेली खादाडी विशेष करून जास्त लक्षात राहिली मग ती रोहणा ने विसापूरला आणलेली पुरणपोळी, नारळाच्या वड्या, कचोरी, की राजमाचीला रात्री १ ला खाल्लेली पीठल भाकरी, पेठ ला खाल्लेला नुसता वरण भात आणि कच्च तेल, मीठ..स्वर्ग सुख म्हणतात ते हेच…अहाहहा बस थांबतो इथेच, जरा जेवून येतो. आज जरा लवकरच भूक लागलीय.. :)))))\nपॉइण्ट टू बी नोटेड – मी जिथे जिथे खाल्लय ते सगळा व्यवस्थित पचवलय आणि तृप्तिचा ढेकरही दिलाय, त्यामुळे त्याची काळजी करू नका, माझ्या पोटात दुखणार नाही एकट्याने खादाडी केली म्हणून आणि अजुन तरी कोणाच्या पोटाबद्दल तक्रार नाही माझ्या हातच खाउन …हे हे हे.\nभारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…\n20 thoughts on “खादाडीवर बोलू काही…”\nहा हा हा सुझे… लय भारी.. खादाडीची पोस्ट म्हंटल्यावर पहाटे पावणे तीनला ही भूक लागली रे मला त्यामुळे णी शे ढ \nन्यायाधीशमूर्ती आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद..\nमाझ्या ब्लॉगवर पहिल्यांदा आलेला णी शे ढ हसून हसून स्वीकारतोय 🙂\nसुझे, खादाडी मस्त झालीये रे.\nथॅंक्स सपा, तरी आपली खादाडी राहिली हाय अजुन लक्षात हाय ना..\nवा.. भावी सेनापती… आम्ही वाचूनच तृप्त झालो… पुढच्या वेळी अजून जास्त पुरणपोळ्या आणणार बघ… आणि तुझ्या बरोबर बोरिवलीचे अड्डे फिरायचे आहेत अजून… 🙂\nभावी सेनापती कोणीच नाही इथे, एकच हाय त्यो आणि सगळ्याना माहीत आहे कोण ते\nअड्डे फिरूया की आपण सगळेच, ये तू मज्जा करू 🙂\nअमान्य….सेनापती फ़क्त तुम्हीच आहात…\nसुहास बरोबर आहे ना\nबरोबर यवगेश, भावी कोणीच नाही..सेनापती एकाच राहतील, त्यांच्यासारखी कारकीर्द कोणाची असेल\n“साठेला असताना अटेंडेन्सची काळजी अजिबात नव्हती, मग मी फक्त प्रॅक्टिकल्स करून घरी धुम.” हा हा\nसगळी खादाडी एकत्र करून भारी भेळ बनवलीस.मजा आली खाताना\nतुझ्यामुळेच बनवली, आवडली ना तुला बस 🙂\nमी पोस्ट पाहिली नाही..\nमी कमेंट देणार नाही\nकाय ग तन्वी ताई 😦\nसुझे…भलताच पेटलायस..खादाडीच्या नुसत्या नावानं…:D\nचालू दे…अजून येऊदेत पोस्टा…म्हणजे आम्ही निषेध करत राहू\nधन्यवाद विभि, अरे एक महिना आधी लिहून ठेवली होती ही पोस्ट..कंटाळा करत होतो.\nअसाच पोस्टायचा प्रयत्‍न करेन मित्रा 🙂\nहो पंगत माहीत आहे गोराईच..\nआणि खर सांगायला कसली आलीय लाज जेवण बनवायला यायलाच हव 🙂\nतन्वी ताईसारखच मी पण काही पाहिलच नाही इथे… 🙂\nहो काय, राहिला बाबा मग 😉\nतुझा लेख पूर्ण वाचू शकलो नाही,………. सगळा लक्ष त्या slideshow वर होतं ………\nहा हा माझेपण 🙂\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/years-seventh-and-ninth-books-change-35885", "date_download": "2018-11-21T20:45:16Z", "digest": "sha1:KXM4Z4NT54TSBUOOFVOBTEGVK7FLN45K", "length": 12840, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "This year's seventh and ninth books change सातवी व नववीची पुस्तके यंदा बदलणार | eSakal", "raw_content": "\nसातवी व नववीची पुस्���के यंदा बदलणार\nसोमवार, 20 मार्च 2017\nसोलापूर - राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (जून 2017) इयत्ता सातवी व नववीची पुस्तके बदलून नवीन पुस्तके आणण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर पुढील शैक्षणिक वर्षापासून (जून 2018) इयत्ता आठवी व दहावीची पुस्तके बदलण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळाने याबाबत प्रसिद्धिपत्रक काढून अभ्यासक्रम बदलाच्या सूचना शाळा, संस्था, पुस्तक विक्रेते यांना दिल्या आहेत.\nसोलापूर - राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (जून 2017) इयत्ता सातवी व नववीची पुस्तके बदलून नवीन पुस्तके आणण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर पुढील शैक्षणिक वर्षापासून (जून 2018) इयत्ता आठवी व दहावीची पुस्तके बदलण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळाने याबाबत प्रसिद्धिपत्रक काढून अभ्यासक्रम बदलाच्या सूचना शाळा, संस्था, पुस्तक विक्रेते यांना दिल्या आहेत.\nयावर्षी इयत्ता सातवी व नववीच्या वर्गाची सर्व पुस्तके नव्याने प्रकाशित करण्यात येणार आहेत. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 सुधारित बदलाच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता तिसरीचा परिसर अभ्यास (जिल्हा भूगोल) व इयत्ता चौथी व पाचवीचा परिसर अभ्यास भाग एक व दोन ही पाठ्यपुस्तके पुढील वर्षीपासून (जून 2018) बदलणे अपेक्षित आहे. त्यामुळे या वर्गातील संबंधित जुन्या अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचे यंदाचे शेवटचे वर्ष आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी (जून 2018) आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलणे अपेक्षित असल्यामुळे जुन्या अभ्यासक्रमाचे हे शेवटचे वर्ष राहण्याची शक्‍यता असल्याचेही पाठ्यपुस्तक मंडळाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी पुस्तके खरेदी करताना गरजेपुरतीच खरेदी करण्याचे आवाहनही त्यांच्याकडून केले आहे.\nविविध मागण्यांसाठी केंद्रप्रमुखांचे शिक्षण आयुक्तांना साकडे\nदेऊर (धुळे) : राज्याच्या शिक्षण विभागात पर्यवेक्षीय यंत्रणेचे काम करणाऱ्या केंद्रप्रमुख पदांशी संबंधित फिरती प्रवासभत्ता, केंद्रशाळा पुनर्रचना...\nबसमध्ये हस्तमैथून करणाऱयाला युवतीने चोपले\nनवी दिल्लीः राजधानीत धावत्या बसमध्ये युवतीशेजारी बसून हस्तमैथून करणाऱया विकृत युवकाला युवतीने चोपले. शिवाय, बसमधूनच याबाबतची माहिती पोलिसांना...\nकर्करोग संस्था २०२१ मध्येच\nऔरंगाबाद - राज्य कर्करोग संस्थेच्या प्रशासकीय मान्यतेनंतर सहा महिन्यांनी केंद्राची अंगीकृत ‘एचएससीसी’ ही कंपनी नियुक्त झाली. अंतिम प्रकल्प अहवाल आपणच...\nमडगावचा दिंडी उत्सव आज\nमडगाव : महाराष्ट्रातील वारकरी परंपरेशी नाते सांगणारा मडगाव - गोवा येथील प्रसिद्ध दिंडी उत्सव आज (21 नोव्हेंबर) साजरा करण्यात येत असून या उत्सवात अनेक...\nशासकीय जमिनीवरील अतिक्रमणे होणार नियमित\nसोलापूर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत \"सर्वांसाठी घरे योजने'ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय जमिनीवर झालेले अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय...\nअक्कलकोट तालुक्यात ८२ टक्के ब्लेझर परिधान शिक्षक\nअक्कलकोट : शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने व सकारात्मक रीतीने गणवेश व ब्लेझर स्विकारला असून, त्यामुळे ते स्मार्ट होत आहेत. शिक्षकांचा आत्मविश्वास वाढला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gotquestions.org/Lambadi/Lambadi-who-Jesus.html", "date_download": "2018-11-21T20:17:34Z", "digest": "sha1:7NYGHOUQIIRYEFEUATT6GCTNYDC3DWEG", "length": 14967, "nlines": 40, "source_domain": "www.gotquestions.org", "title": " यीषु ख्रिस्त कोळ छ?", "raw_content": " उद्धारे रस्ता काय छ\nएक ख्रिस्ती कुछ छ\nकाई परमेष्वरेरो अस्तीत्व छ\nयीषु ख्रिस्त कोळ छ\n उद्धारे रस्ता काय छ\nहमार कर्जेना दे सारु मरगो परमेष्वर हमारे उपर मेरेसारू दकाळच की हम पापी हेत्ते तो बी हमार पापे सारू मरगो\nजर तम आपले मुंडेती मानते हियो येथू मोतेमाहेती जिवंत हेगो विष्वास करते हियो परमेष्वर मरेमाहिती जिंवत दियो करतानी विष्वास करते दयो तो नक्कीच तमेन उद्धार मळेय\nउठणे पापेन मोतेन हेठ करतानी विजयेन लेलदो येषू ख्रिस्तेर मरनेमाईती जिवंत हेनो हमार सारू नविन आषा सारू हमेन जिवन दिनोच\nयीषु ख्रिस्त कोळ छ\nप्रष्न: यीषु ख्रिस्त कोळ छ\nउत��तर: ‘‘काहि परमेष्वरेररो अस्तित्व छ ये प्रष्नेर बादेमा घणे लोग प्रष्नकिदेच कि यीषु ख्रिस्तच परमेष्वर छ करतांनी काहि अस्तित्वच ये प्रष्नेर बादेमा घणे लोग प्रष्नकिदेच कि यीषु ख्रिस्तच परमेष्वर छ करतांनी काहि अस्तित्वच सामान्य रूपेति ऐन मानाचा कि यीषु खरो एक मनक्या हेतो लगभग 2000 वर्शे रांग जमीप चालो आणि फरो लड़ाई-लड़ाई षुरूवात होच जना यीषु खरो खरतांनी ओपर विचार करजनां प्रत्येक धर्ममेमा कि एक संदेष देवाळो एक आचो मनक्या करतांनी वळखच समस्या आतच बायबल हमेनकच यीषु आंगाळीतीच एक भविश्यरी वाते केवाळो एक आचो गुरू नितर एक धार्मिक पुरूश येती काही जास्त\nसी.एस. लुईस आपले पुस्तकेर नाम मियर क्रिष्चयानिटी उहमने येवातेती सिखावच मुर्खपणाती हम काहि न केणो ओ न हम थामनु जे वाते लोग घणवना (यीषु ख्रिस्त) बारे में कच म यीषु न मोटो नायक कर्तानी मानेन तयार छु पणि म परमेष्वर छ करतांनी मानेन तयार छेनि ये एक आस वात छ कि हम न केयि छाये एक मनक्या फक्त एक मनक्या होतो आणि उ ये तराररी वाते करतोतो जु की यीषु एक मोटो नायक होवू षकेनी करतांनी करतोतो उं तो एक वेन्डो व्यक्ति हिये नाहितर एक खराब हियो व्यक्ति जु कि इन्डा सरजाजुं नितर नरकेमायसीर षैताननर नहि तमेन तमार निवड करेरो छ नितर व्यक्ति जो परमेष्वररेरो बेटा हेतो नितर कोई वेन्डो व्यक्ति हे तो क वोति बी खराब मणक्या हेतो काहितम मुर्ख मणक्यार नही मुंडो बंद कर सकोचो ओपर थुक छको छो दुश्ट आत्मा रूपेमा वोन मार सकोचो नितर ओर पगेमा पड सको पणि हम कनाई कनाई कृपा दिकाळेवाडी वातेती मुर्खपणाती ये निर्णय न लेनो कि उं भक्त मोटो नायक हेतोकरण छो नितर प्रभु आणि परमेष्वरकर्तानी मानो उं हमार सारू हमेन मोकळो छोडो कोन्ती\nवोरो हयु काहि वात हेती कोणि वोर सारू यीषु कुण छु करण दावा किदो बाईबल काही कछ उं कुण छ षेरआंगाडी, यूहान 10:30 ओमा यीषुर वाते सामोदेकाचा ,‘‘म आणि बाप एक छा ’’ आंगाडीर देखेमा परमेष्वर हे रो दावेन रूपेम दिखाळोच परंन्तु ओपर यहुदी लोकुडी वातेरो उत्तर आचे कामे सारू तो न हम भाटा कोणि माररे परमेष्वोर निंदा करचोकरण आनि तु मणक्या हेतानी सोतान परमेष्वर केरोची (यूहान 10:33) यहूदी येलो यीषुर कथान परमेष्वरकर्तानी मानलिदे थे आंगाआवाडी वाते मा यहुदीओंन सदारेचारो कन्हाई हयु कोणि को, ‘‘मं परमेष्वर छेनि करण दावा कोनि किदो ’’ आता हयू दिकाडच यीषु आरोळी मारण कच कि मं वजिक बाप एक छा ,( यूहान 10.30) खरउ केततो की उं परमेष्वर छ\nयूहान 8:58 ओर सारू एक उदाहरण छ यीषु केयो ,‘‘मं तमेन खरोखरं कुछु की येर आंगाडी अब्राहम उत्पन्न हियो हुं मंच छु आजी ए कोना क्रियाती यहूदी लोक यीषुन भाटातीमारेर कोषिष किदे (यूहान 8:59) यीषु स्वतःवळखेर आडोळी किदो ‘मं छु कर्तानी केयो जूने नियमेमा परमेष्वरेर नामे ओपर तोर लगाडन हेतो (निगर्मन 3:14) यहूदी लोक यीषुन कां मारेर तयार भाटाती काहि उं परमेष्वरेर वातेर निंदा करतांनी मानरेते नितर परमेष्वर छु करण केरतो\nयूहान 1:1 आतकच वात परमेष्वर छ यूहाना 1ः14 आतकच वात षरीरेन लेलो ये वातेन दिगाळच यीषुच षरीरेन परमेष्वर रूपेमा लेलदो चेला थोमा यीषुर बारेमा हयु केरोतो हे मारो प्रभु , हे मारो परमेष्वर (यूहान 20 : 28) यीषु वो न सुधारो कोनी प्रेरित पोलुस वो न आत दिखाळच कि तु महान परमेष्वर आनि उत्थार देवाळो यीषु ख्रिस्त ची (तीतुस 2ः13) प्रेरित पत्रस भी हयुच केरो छ ळमारो परमेवर आनि उद्धारकर्ता यीषु ख्रिस्त छ (2पतरस 1ः1) बाप परमेष्वरर यीषु पूर्ण वातेरो गवाह छ ‘‘परंतु बेटा न केरो छ कि, हे परमेष्वर , तारो सिंहासन युगानुयुगरीये, तारो राज्येरो राजदण्ड न्यायेरो सिंहासन राजदण्ड छ ’’ जुने करारयेमा ख्रिस्तेर बारे मां किदे जकोन भविश्यरी वाते ओर ईष्वरी वाते घोशणा कि दे. कारण कि हमारे सारो एक बेटा न पैदा किदे आनि उं हमारे उपर प्रभुता करीये और खांदेपर सत्तारीये आनि ओरो नाम अद्भुत युक्ति करेवाळो पराक्रमी परमेष्वरकर्तानी अनंत काळेरो बाप, षातिरो राजकुमारकर्तानी के. (यषायाह 9:6)\nयेरसारो सी.ए. लुईस हयुकच यीषुन एक मोटो नायककर्तानी हा मानाचा यीषु आछी वातेती हमेन कच मं परमेष्वर छु कर्तानी नाकार कोनती आनि ही दावा किदोच जर उर परमेष्वर छेनीतो उं काहि लबाड केरोच काहि, आनि येरसारो एक आच वात केवाळो नायक हयु केरोच हि एक धार्मिक मणक्या छेनि काहि यीषुर वातेप घने काहि लोक हयु आधुनिक वातेती लढाई करेयच ऐतिहासिक वातेती यीषु घनि काहि वाते हमेन के कोनती जे काहि वाते उं बायबलेम केच परमेष्वररेर वातेप लढाई करेवा हम कौन छा कि यीषु कार्ही केच अन काही कोनि कोहि लढाई करेवाळो उं यीषु सोबत 2000 वर्शेरांग ओर सोबत उत्पन्न हियो आनि ओर सेबत हेतानी सेवा किदो ओर षिक्षा न मानो आनि यिषु काही केयो अन काहि कोनि केयो (यूहान 14:26)\nयीषुर खरी वाते पर आतरा प्रष्न मतवेर काछ ये वाते म काहि मतलब छ यीषु परमेष्वर छ किंवा छेनि येरो महवेरो कारण यीषुन परमेष्वर हेनो हेतो कि यीषु परमेष्वर हेतो कोनि तो वोर मृत्यू सारे संसारेर पापेर किंमत कर्तानी उं देदीनो (1 यूहान 2:2) फक्त परमेष्वरच जेर किंमत परमेष्वरच देवू सकच (रोमियो 5:8) 2कुरिन्थियो 5:21) यीषुन परमेष्वर येर हेती कारण उं हमार कर्जेन पूर्ण कर सकतोतो यीषु न मणक्या हेर कि उं मर सक उद्धार फक्त यीषु ख्रिस्तेपर विष्वासकरतच मळछ यीषुरो दैविकता उद्धार देवाळ एखच रस्ताच यीषुर दैविकता कचा हमेन मार्ग खरो आनि जिवन मंच छु मारेषिवाय बापेकन कोहि जाऊ षकेनी (यूहान 14:6)\nलंबाडी र मुख्य पाने प जाओ\nयीषु ख्रिस्त कोळ छ\nरो एकच एक बेटा जगेसारू देनाको जो कोई वो पर विष्वास करिये नाष न हेतु पन अनंतकालेरो जिवन मळेय\nक्रोसेप यीषू, जे काई किदो जो कुळ कामेच विष्वास किदो जेनच अनंतकिळरो वनज मळेय कारण विष्वासेतीच अनुग्रह मिळेच आणि जिवन मळीच मे तमार सामती छेनी पर परमेष्वरेरो दान छ कमजोरीर ये कारण छेनी कोई घमंड करो करतांनी\nआन ओरसारू फक्त आखरीरो अनंतकाळेरो दंडे छ ‘‘पापेरो कमाई तो मरनो छ’’ पनीपरमेष्वरेरो वरदान हमार प्रभु यीषु ख्रिस्तेम अनंतकाळेरो जिवनो छ\n उद्धारे रस्ता काय छ\nएक ख्रिस्ती कुछ छ\nकाई परमेष्वरेरो अस्तीत्व छ\nयीषु ख्रिस्त कोळ छ\n उद्धारे रस्ता काय छ\nएक ख्रिस्ती कुछ छ\nकाई परमेष्वरेरो अस्तीत्व छ\nयीषु ख्रिस्त कोळ छ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214820-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/oxygen/descenting-diagnosis-have-you-read-book/", "date_download": "2018-11-21T21:12:13Z", "digest": "sha1:PITIK5ODYAIUD5P2DCT6XPVHYFDLBJ3X", "length": 27250, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Descenting Diagnosis- Have You Read This Book? | डिसेंटिंग डायग्नोसिस- हे पुस्तक वाचलंय का? | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nशेकडो ज्वलंत प्रश्न आणि बुद्धाचा उपदेश\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची स���पत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगं���र यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nडिसेंटिंग डायग्नोसिस- हे पुस्तक वाचलंय का\nडिसेंटिंग डायग्नोसिस- हे पुस्तक वाचलंय का\nडिसेंटिंग डायग्नोसिस- हे पुस्तक वाचलंय का\nडॉक्टर म्हणजे देव असा भरवसा आजही ठेवला जातो, पण....\nडिसेंटिंग डायग्नोसिस- हे पुस्तक वाचलंय का\nठळक मुद्देआरोग्याशी संबंधित प्रश्न आणि जागरुकता यासाठी हे पुस्तक वाचायला हवं.\nवैद्यकीय पेशाला आपण ‘नोबल प्रोफेशन’ म्हणतो. ते तसं आहेदेखील. आपला जीव ज्याच्या हातात आहे अशा व्यक्तीवर आपण पूर्ण विश्वास टाकतो. ती सांगेल ती पूर्वदिशा असं समजून वागतो. मात्र या व्यवसायातही हल्ली काही दुष्प्रवृ���्ती आलेल्या दिसतात. त्याविषयी आपण वृत्तपत्रांत वेळोवेळी वाचतोही.\nजसा इतर क्षेत्नात भ्रष्टाचार वाढतो आहे, तसंच वैद्यकीय क्षेत्नातही गैरप्रकार वाढताना आपल्याला दिसत आहेत. आणि याच वैद्यकीय गैरप्रकारांवर\nअरुण गद्रे आणि अभय शुक्ला यांनी हे पुस्तक लिहिलं ‘डिसेंटिंग डायग्नोसिस’ म्हणजे रोगनिदानावर प्रश्नचिन्ह उभं करणारं हे पुस्तक लिहिलं आहे.\nपुस्तकाचे लेखक अरुण गद्रे आणि अभय शुक्ला हे दोन्हीही वैद्यकीय व्यवसायातले. त्यांनी या क्षेत्नातल्या 70 ते 80 डॉक्टरांचा अभ्यास करून आणि त्यांची कार्यपद्धती तपासून हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या मते, जर टायफॉइडला 2 प्रकारच्या चाचण्या कराव्या लागत असतील तर काही डॉक्टर्स काहीही गरज नसताना अधिक चाचण्या सांगतात. डायग्नोस्टिक सेंटर्स, डॉक्टर्स अणि औषध कंपन्या यांचं एक गुळपीठ असतं. आपल्याला गरज असते म्हणून आपण डॉक्टरकडे जातो. अनेकदा आपल्या गरजेचा गैरफायदा घेतला जातो. एखाद्या रुग्णाला त्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी योग्य ठिकाणही उपलब्ध नसतं, असा साधारण आशय या पुस्तकाचा आहे.\nआपल्या आरोग्याशी संबंधित प्रश्न आणि जागरुकता यासाठी हे पुस्तक वाचायला हवं.\nम्हणजे तुमचा डॉक्टर तुम्हाला काय सांगत नाही, हे टेड टॉक नक्की ऐका.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nतरुण मुलं बेजबाबदार आहेत का\nअर्थव्यवस्थेचा फुगा फुगतो कसा\nदर तासाला 16 माणसांचा अपघाती मृत्यू\n3 गोष्टी शिका, यशाचा व्हिसा मिळवा\nअंजलीबाई आणि मायराचा पैठणी ड्रेस, ही काय नवीन स्टाईल\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' ग���ण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214821-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ncp-leader-dhananjay-munde-slams-cm-devendra-fadnavis-over-insecticide-poisoning-issue-in-yavatmaal-latest-updates/", "date_download": "2018-11-21T20:14:32Z", "digest": "sha1:2LBN4BMYKNKMFXSCQ3P2EYP2NHCDYUG3", "length": 9734, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कीटकनाशाच्या विषबाधेतून शेतक-यांच्या झालेल्या मृत्युप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा: मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकीटकनाशाच्या विषबाधेतून शेतक-या���च्या झालेल्या मृत्युप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा: मुंडे\nधनंजय मुंडे यांचा सरकारवर हल्लाबोल\nसंदेश कान्हु,यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : यवतमाळमध्ये कीटकनाशाच्या विषबाधेतून शेतक-यांच्या झालेल्या मृत्यूंच्या घटना या अतिशय गंभीर असून याबाबत दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत तसेच शेतक-यांच्या या हत्या असून यास कीटकनाशक उत्पादक कंपन्या, विक्रेते त्यांना पाठीशी घालणारे कृषी विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यवतमाळ येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे\nकीटकनाशकाच्या विषबाधेतून शेतक-यांच्या झालेल्या मृत्युंवरून सध्या राजकीय वातावरण तापत आहे या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी यवतमाळचा दौरा केला आणि पिडीत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली . त्यानंतर बोलताना मुंडे यांनी सरकारवर हल्ला चढवला\nकाय म्हणाले धनंजय मुंडे \nया घटनेतील मृत शेतक-यांच्या कुटुंबियांच्या तातडीने 10 लाख रुपयांची मदत करावी. त्यांचे चांगल्या रुग्णालयात उपचार करावेत. यवतमाळमध्ये कीटकनाशाच्या विधबाधेतून २० शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याची घटना अतिशय गंभीर आहेत . याबद्दल सरकारने दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, या शेतकऱ्यांच्या हत्या असून यासाठी कीटकनाशक उत्पादक कंपन्या, विक्रेते आणि त्यांना पाठिशी घालणारे कृषी विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.\n‘यवतमाळ सारख्याच घटना नागपूर, बुलढाणा, अकोलासह अनेक जिल्ह्यात होत आहेत. या घटनांची दखल घेऊन सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात,’ अशी मागणी त्यांनी केली. या घटनेतील मृत शेतकरी कुटुंबीयांच्या नातेवाईकांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत करण्यात आली. तसेच कीटकनाशकांच्या फवारणीमुळे डोळ्यांना गंभीर दुखापत झालेल्यांवर मुंबईत करण्यात येणार असून, याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nअहमदनगर : बालेकिल्ला असलेल्या केडगावमधील काँग्रेसचे पाच उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या…\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंग��ात रिपाइंचे 13 उमेदवार –…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214821-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://manaatale.wordpress.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2018-11-21T21:12:29Z", "digest": "sha1:MYY4YOHYPFDH4OYJU527YL4K76ZTGTVP", "length": 13195, "nlines": 273, "source_domain": "manaatale.wordpress.com", "title": "दिवाळी – डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा", "raw_content": "\nडोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा\nडोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\n“डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा” ब्लॉगच्या सर्व वाचकांबरोबरच इतर सर्व मित्र आणि मैत्रिणींना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा\nदिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी\n“एsss चला उठा लवकर, ५.३० वाजुन गेले..”\n सुट्टीच्या दिवशी सुध्दा झोपुन देत नाहीत”\n“उठा आणि आंघोळी उरकुन घ्या.. आज नरकचतुर्दशी आहे, सुर्य उगवायच्या आत आंघोळ नाही केली तर नरकात जाल..”\nही नरकाची भिती फार असते बाबा नरकचतुर्दशीला..\nदिवाळीची पहाट, कोणी तरी अतीउत्साही आधीच आंघोळ उरकुन खाली “मीच पहिला” दाखवण्यासाठी दणादण ऍटंबॉंब फोडत असतो. आजची थंडी नेहमीपेक्षा जास्तच असते. तेल लावण्यासाठी कपडे उतरवायला सुध्दा नक्को वाटते अगदी.\nकढत पाणी आज जास्तच कढत भासत असते.. आंघोळीचा पहिला तांब्या अंगाअंगावर रोमांच उठवुन जातो. बादलीत टाकलेले अत्तराचे थेंब, उटण्याचा सुवास, मोती साबणाचा सुगंध मन सुवासीत करत असते.\nमध्येच कुडकुडत औक्षण उरकते, एखादी फुलबाजी उडवली जाते.. पण लक्ष लागलेले असते पुढचा गरम पाण्याचा तांब्या घेण्याकडे. सोपस्कार पार पडले की ‘आवरा औघोळी..’ ऐकु येईपर्यंत मस्त गरम पाण्याची आंघोळ चालु रहाते.\nदिवाळीसाठी आणलेले कपडे तसेच बॉक्स मध्ये कपाटात पडुन असतात. त्याची लेबल्स, टाचण्या, शर्टला लावलेली कॉलर काढण्यापासुनची कार्य पार पडल्यावर तो अंगात चढवला जातो. आवरुन होत नाही तो पर्यंत फटफटायला लागलेले असते. लग्गेच फटाक्यांची पिशवी, उदबत्ती घेउन घोळक्यात ‘हॅप्पी दिवाली’ पासुन ते ‘पहील फटाका कुणाचा’ चर्चा सुरु होतात.\nतेवढ्यात कोणीतरी ओरडते..’ए सुतळी लावलाय..’ हात आपसुकच कानावर जातात. धाड आवाज होऊन बॉम्ब फुटुन जातो.\nकुणाचा सुतळी, कुणाचा चौकोनी, कुणाची लक्ष्मी तर कुणाचा बुलेट बॉंम्ब धडाका चालुच असतो. रस्ता कचऱ्याने भरुन वहात असतो. हात फटाक्याच्या दारुने माखलेले असतात..\nमग पोटातली भुक जागी होते, एक एक करत सगळे पांगतात घरातला फराळ उरकायला. पोटभर चकल्या, करंज्या, लाडु, चिवडा आणि इतर पदार्थ दामटल्यावर आरश्यात एक नजर टाकुन परत घोळका जमु लागतो, कोपऱ्यावरील गणपतीच्या देवळातल्या ‘देवी’ दर्शनासाठी..\nहम्म.. दिवाळी आली तर, प्रकाशाचे, आनंदाचे, मांगल्याचे, चैतन्याचे प्रतिक घेउन.\nही दिपावली तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखाची, भरभराटीची जावो ही शुभेच्छा\nFollow डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा on WordPress.com\nप्लॅन बी-४- वाघा बॉर्डर\n1000000 alavani andaman aniket ashok saraf atmacharitra avani bhayakatha bhunga double cross ebook header katha love story manaatale manatale marathi marathi horror story marathi katha marathi natak marathi natak script marathi play marathi prem katha marathi romantic story marathi story paris prem katha story suspense suspense marathi thriller story travel travel diary अजंठा केव्हज अतुल कसबेकर अनुभव अफ्रिका ओजस काहीही घर थ्रिलर थ्रिल्लर दिवाळी पाठलाग पुणे पुरुष प्रेम प्रेमकथा प्रेम कथा फोटो भटकंती भयकथा भुंगा भुतकथा मजेदार मनातले मराठी मराठी कथा मराठी नाटक मराठी भयकथा मराठी स्टोरी मर्डर मास्टरमाईंड माहीती रहस्य रहस्यकथा रहस्यमय रॉबरी रोमॅंटीक कथा शुभेच्छा सायकल स्क्रिप्ट स्टार माझा स्वातंत्र्��� दिन १५ ऑगस्ट\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214821-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/apple-ipod-nano-7th-generation-2015-edition-a1446-16-gb-pink-25-display-price-piS3Wq.html", "date_download": "2018-11-21T20:07:16Z", "digest": "sha1:EUKHXZC2VHJAL27HOHAPWWQUIZEYRBET", "length": 17313, "nlines": 375, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "आपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 2015 एडिशन अ१४४६ 16 गब पिंक 2 5 डिस्प्ले सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nआपापले पं३ प्लायर्स & इपॉड्स\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 2015 एडिशन अ१४४६ 16 गब पिंक 2 5 डिस्प्ले\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 2015 एडिशन अ१४४६ 16 गब पिंक 2 5 डिस्प्ले\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 2015 एडिशन अ१४४६ 16 गब पिंक 2 5 डिस्प्ले\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 2015 एडिशन अ१४४६ 16 गब पिंक 2 5 डिस्प्ले किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये आपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 2015 एडिशन अ१४४६ 16 गब पिंक 2 5 डिस्प्ले किंमत ## आहे.\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 2015 एडिशन अ१४४६ 16 गब पिंक 2 5 डिस्प्ले नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 2015 एडिशन अ१४४६ 16 गब पिंक 2 5 डिस्प्लेफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 2015 एडिशन अ१४४६ 16 गब पिंक 2 5 डिस्प्ले सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 13,790)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 2015 एडिशन अ१४४६ 16 गब पिंक 2 5 डिस्प्ले दर नियमितपणे बदलते. कृपया आपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 2015 एडिशन अ१४४६ 16 गब पिंक 2 5 डिस्प्ले नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 2015 एडिशन अ१४४६ 16 गब पिंक 2 5 डिस्प्ले - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 2015 एडिशन अ१४४६ 16 गब पिंक 2 5 डिस्प्ले - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 2015 एडिशन अ१४४६ 16 गब पिंक 2 5 डिस्प्ले वैशिष्ट्य\nरिचार्जे तिने about 3 hours\nप्लेबॅक तिने 30 hrs\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 31 पुनरावलोकने )\n( 43 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 58 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 16 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 2015 एडिशन अ१४४६ 16 गब पिंक 2 5 डिस्प्ले\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214821-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/JOK-HAS-IFTM-kangana-ranauts-manikarnika-now-faces-protests-funny-5807589-PHO.html", "date_download": "2018-11-21T21:02:24Z", "digest": "sha1:FLGVLRUZHRSG4PAJJB2ISXTOJSISA63G", "length": 5510, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kangana Ranauts Manikarnika Now Faces Protests Funny | Funny: कंगनाला वाटतेय की Manikarnika ला पद्मावतपेक्षा जास्त विरोध होवो!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nFunny: कंगनाला वाटतेय की Manikarnika ला पद्मावतपेक्षा जास्त विरोध होवो\nआता कंगनाच्या मणिकर्णिकाला सुद्धा जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. अशा वेळी आपण कल्पना करू की स्वत: कंगनाला नेमके काय ह\nफिल्मना विरोध ही परंपरा आता आपल्या देशात वाढत चालली आहे. काही दिवसापर्यंत पद्मावत चित्रपटाला विरोध होता राहिला आणि अखेर फिल्म रिलीज झाली. पण फिल्म हिट झाली आणि चांगला बिजनेस सुद्धा केला. आता कंगनाच्या मणिकर्णिकाला सुद्धा जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. अशा वेळी आपण कल्पना करू की स्वत: कंगनाला नेमके काय हवे असेल.\nपुढे स्लाईडद्वारे पाहा, कंगना काय विचार करत असेल....\nमी आत्ताच तर Alto, पाहा कारची नावे वापरताना सोशल मीडियावरच्या कलाकारांना काय काय सुचले\nतुम्हाला असे जुगाड करता येत असतील तर तुम्हाला पैसे खर्च करावेच लागणार नाही, एकदा पाहाच\nEngineering Masters : यांना इंजिनीअर कोणी बनवले रे.. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही हेच विचाराल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214821-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/master-plan-for-bhaykote/articleshow/64965686.cms", "date_download": "2018-11-21T21:22:54Z", "digest": "sha1:JJT5EXSF2WDPQU3ORKGFWDFMVVNCKUXW", "length": 16775, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: 'master plan' for 'bhaykote' - ‘भूईकोट’साठी ‘मास्टर प्लॅन’ | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nविविध ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या येथील भूईकोट किल्ल्याला पुन्हा ते ऐतिहासिक रूप मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुढाकार घेतला असून भूईकोट किल्ला सुशोभीकरण आणि विकासासाठी 'मास्टर प्लॅन' तयार करण्यात येणार आहे. गुरुवारी द्विवेदी यांनी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांसमवेत व राज्य सरकारच्या विविध यंत्रणांसोबत या किल्ल्याची अडीच तास पाहणी केली. तसेच गुरुवारी जिल्ह्याधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही द्विवेदी यांनी दिल्या. या योजनेअंतर्गत सिद्धटेक, चौंडी, हिवरेबाजार, निघोज, हजरत मिरावली पहाड, भगवानगड, भैरवनाथ देवस्थान, माहीजळगाव, सरालाबाजार, टाकळी खंडेश्वरी यासह विविध ठिकाणच्या कामांचा समावेश आहे.\nगुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी लेफ्टनंट कर्नल एस. के. बारू, कर्नल एस. वर्मा, कर्नल राजबीर सिंग यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह भूईकोट किल्ल्याची पाहणी केली. या किल्ल्याचे सुशोभीकरण करण्यासाठी 'मास्टर प्लॅन' तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित राखण्यासाठी येथे सर्वांत प्रथम स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे. किल्ल्याचे भव्य रूप नजरेस पडावे, यासाठी तटबंदीच्या आसपास जी झाडीझुडपे वाढली आहेत, ज्याने तटबंदीला धोका पोहोचू शकतो, ती काढून टाकण्यात येणार आहेत. त्या���ंतर आकर्षक विद्युत रोषणाईने रात्री किल्ला उजळवला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी येथील लीडर्स ब्लॉकलाही भेट दिली. किल्ल्याचे सर्व बुरुज, आतील बांधकाम, विविध ठिकाणची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांनी त्यांना या किल्ल्यासंदर्भातील विविध घटनांची माहिती दिली.\nतर, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी सकाळी प्रादेशिक पर्यटन विकास योजना आणि नेवासा विकास आराखडा याबाबत बैठक झाली. बैठकीमध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सामाविष्ट करण्यात आलेल्या प्रत्येक कामांचा तपशीलवार आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. प्रत्येक देवस्थान व पर्यंटनस्थळांच्या ठिकाणी कामांची काय परिस्थिती आहे, राज्य सरकारकडून किती निधी उपलब्ध झाला, सध्या किती खर्च झाला आणि कामे कधी पूर्ण होणार, याची माहिती त्यांनी घेतली. पर्यटन विकास योजनेतील कामे गतीने पूर्ण झाली तर त्याचा लाभ तेथे येणाऱ्या भाविकांना तसेच पर्यटकांना होणार आहे. कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत तर त्याचा खर्च वाढत जातो. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी वेळेत कामे पूर्ण करणे आवश्यक असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.\nजिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश राऊत, नेवासा येथील माजी आमदार पांडुरंग अभंग, संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार, उपअभियंता के. एस. हिरेमठ, तहसीलदार उमेश पाटील, श्री ज्ञानेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त माधव दरंदले, उपअभियंता एस. व्ही. नरसाळे, इतिहास अभ्यासक भूषण देशमुख या बैठकीला उपस्थित होते.\nनेवासा येथील विकासकामे तत्काळ करा\n'नेवासा येथे असणाऱ्या संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांचा आणि पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे विविध सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे येथे सुरू असलेली विकासकामे तातडीने मार्गी लावण्यात यावीत', अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत. वारकरी सुविधा केंद्र, मंदिर परिसरात उद्यान विकसित करणे, उद्यानाला संरक्षक भिंत, नेवासा फाटा ते संत ज्ञानेश्वर मंदिर रस्ता, सोलर पद्धतीने विद्युतीकरण करणे, अशा विविध कामांचा यामध्ये समावेश आहे. तसेच येथे येणाऱ्य��� भाविकांना संत ज्ञानेश्वरांचा जीवनपट समजावा, यासाठी ध्वनीचित्रफीतही बनवण्यात येणार आहे.\nमिळवा अहमदनगर बातम्या(ahmednagar news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nahmednagar news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nजम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त; मेहबूबांना झटका\n#MeToo: बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी निर्दोष\nमुस्लिमांच्या मतांवरून कमलनाथ यांचा आणखी एक व्हिडिओ समोर\nअमृतसर हल्ला, एकाला अटक\nशबरीमला वादः आरएसएस तालिबान आणि खलिस्तानसारखी\nसुनो जिंदगी: नेत्यांना प्रश्न विचारायलाच हवेत\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये...\nआंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट: बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिकेला अट...\nमराठी मालिकांचा 'का रे दुरावा\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘दूध कोंडी’: शेट्टींना गुजरात-कर्नाटकचा पाठिंबा...\nजात पंचायतीविरूद्ध तक्रार; कुटुंबावर हल्ला...\nकोपर्डी येथील ना शाळा, आरोग्य केंद्राचे कामही अपुरे...\nतंबाखू खाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला शिक्षा...\nजिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला संपाची नोटीस...\nशिक्षक बँकेला तोटा झाल्याचा दावा...\nरंगलेल्या भिंती पोलिसाने केल्या साफ...\nसीआयडीच्या तपासी अधिकाऱ्याला नोटीस...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214821-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mohan-bhagwat/all/page-2/", "date_download": "2018-11-21T20:56:16Z", "digest": "sha1:37AE4W76ODSFSZ52YPQNP35HGENE423V", "length": 11237, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mohan Bhagwat- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nअमित शहा-सरसंघचालक भेट,चार तास झाली खलबतं\nभाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज नागपूरात येवून सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन चर्चा केली. कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभू��ीवर या भेटीला महत्व प्राप्त झालंय.\n'मंदिर वही बनाएेंगे'चा मोहन भागवतांचा पुन्हा नारा, गरज पडली तर संघर्ष करू\nसरसंघचालक मोहन भागवत आज पालघरमध्ये, विराट हिंदू संमेलनाचं आयोजन\n‘ज्ञानेश्वर मुळे हे मातीशी नाळ कायम ठेवत आकाशाला गवसणी घालणारे लेखक’\n'मुक्त'ची भाषा फक्त राजकारणात चालते, संघात नाही - मोहन भागवत\nमहाराष्ट्र Mar 21, 2018\nगांधी, आंबेडकर, विवेकानंद यांचं हिंदुत्व खरं - मोहन भागवत\nमहात्मा गांधी , विवेकानंद ,डॉ आंबेडकर यांनी सांगितलं तेच हिंदुत्व- मोहन भागवत\nमहाराष्ट्र Feb 18, 2018\n'भागवतांच्या बोलण्यातलं तथ्य लोकांनाही कळू द्या'; शरद पवारांची मोहन भागवतांवर टिका\nमहाराष्ट्र Feb 16, 2018\n'आता शिट्टी वाजली की फौज तयार राहील', दिवाकर रावतेंची संघावर टीका\nराज ठाकरेंच्या कुंचल्यांतून आता मोहन भागवतांनाही फटकारे \nबेधडक : भागवतांच्या विधानाचा खरा अर्थ काय \nकेंद्रातलं मोदी सरकार आरएसएसच चालवतोय- राहुल गांधी\n'युद्धासाठी लष्कराहून संघ जास्त सक्षम'\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214821-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2011/11/16/%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%9F/", "date_download": "2018-11-21T20:55:17Z", "digest": "sha1:XICJB5Z7RWQAZEH4BHVJU3FSCIZAQKWJ", "length": 35922, "nlines": 387, "source_domain": "suhas.online", "title": "सी- सॅट … – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nटेक्निकल किंवा कस्टमर सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये “सी- सॅट” आणि “डी- सॅट” हे नेहमीच्या वापरातले शब्द. मागे आपण डी- सॅट बद्दल वाचले असेलंच. थोडक्यात सांगायचं झालं तर, “डी- सॅट = कस्टमर डिस सॅटिस्फॅक्षन (Cx Dis-Satisfaction )” आणि “सी- सॅट = कस्टमर सॅटिस्फॅक्षन (Cx Satisfaction)” प्रत्येक कॉलवर ही रेटींग फॉलो केली जाते.\nजर कुठला ईश्यू आपण लगेच सोडवला किंवा कस्टमरला चांगल्या प्रकारे मदत केली, तर आपल्याला सी- सॅट मिळवता येतो फीडबॅक फॉर्ममधून. त्यासाठी अनेकवेळा काही गोष्टींवर पाणी सोडावे लागते, जसं की शिफ्ट ब्रेक्स, जेवण वगैरे वगैरे. कोणाशी कसं बोलावं, असं कोणी बोलल्यावर आपण कसं बोलावं हे सगळं सगळं ठरलेलं असतं. आपल्याला फक्त ��े संवादाच्या माध्यमातून परदेशात पोचवायचे असते आणि आपली तांत्रिक हुशारी बरोब्बर ठिकाणी वापरायची असते. पण एका झटक्यात ऐकणारे ते च्यामारिकन कुठले, त्यांच्यासमोर किती डोकं फोडा, जोपर्यंत ती लोकं त्यांचा मेंदू वापरणे बंद करत नाही, तो पर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला बांधता येतो तो फक्त अंदाज, तिथे ते काय करतायत याचा..त्यांना प्रत्येक गोष्ट लहान मुलांसारखी हळूहळू आणि पटवून द्यावी लागते. आता ह्यात त्यांची काही चुकी नाही म्हणा, तिथल्या प्राथमिक शिक्षणाचा घसरलेला दर्जा ह्यासाठी कारणीभूत आहे… एकदा एकीला सांगितलं की, कम्प्युटरच्या सगळ्या विंडो बंद कर, तर ती बया घरातल्या सगळ्या खिडक्या बंद करून आली आणि म्हणाली Don’t you think its odd काय बोलावं आता\nआता माझं जे नवीन प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये आम्ही सॅटेलाईट कम्युनिकेशन सांभाळतो. खास करून दुर्गम, खेड्यापाड्यातील लोकांसाठी ही सुविधा एक वरदान आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शहरात जितकी कंपनीची ग्राहकसंख्या आहे, त्याहून अधिक ग्राहकसंख्या दुर्गम भागात आढळते. कारण त्यांना त्याची जास्त गरज असते. तिथेही आयुष्याची ३५-४० वर्ष शहरात पैसे कमावतात ऐशो आराम करतात आणि मग उरलेला पैसा घेऊन कुठेतरी गावात, जंगलात, वाळवंटात राहायला जातात मन:शांतीसाठी. तिथे ना त्यांना फोन नेटवर्क मिळत, ना इंटरनेट. मग त्यांच्याकडे सॅटेलाईट कम्युनिकेशन, हे एकच उपलब्ध माध्यम असतं जगाशी जोडण्याचे. म्हणूनचं सॅटेलाईट कम्युनिकेशनला लगेच आणि जास्त प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेचे लष्कर आणि जगभरातील सगळ्या ATM मशीन्सचं नेटवर्क, हे आमच्या सॅटेलाईट कम्युनिकेशनचा वापर करूनचं जोडलेले आहेत. हे नेटवर्क त्यातल्यात्यात कमी खर्चात सेटअप होतं, पण त्याचा मेंटेनन्स खुपंच जास्त आहे. पण हे नेटवर्क खुपच नाजूक आहे. तसेच अमेरिकेत वाढत असलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे ह्या नेटवर्कला खूप वेळा (नेहमीच) धक्का लागतो आणि तो धक्का आम्हाला सहन करावा लागतो. मग आम्हाला फोनाफोनी, शिव्याशाप सुरु…त्यातल्या अश्याच एका धक्क्याची कहाणी इथे देतोय 🙂\n(संभाषणाचे जमेल तितकं मराठीत भाषांतर करतोय…)\n) जवळपास पंचेचाळीशीच्या आसपास असलेल्या स्टिफनचा आवाज ऐकू आला… मी काही बोलायच्या आधीचं त्याने कंपनीच्या नावाने खडे फोडायला सुरुवात केली होती..\nस्टिफन:- युवर कंपनी सक्स… मी ���ाझ्या कष्टाचे पैसे तुम्हाला देतो आणि तुम्ही मला त्याचा परतावा देत नाही.. मी तुमच्यावर केस करेन.\nमी:- (ऑफकोर्स आधी माफी मागितली आणि एका नवीन डी- सॅटची मनापासून तयारी करत विचारलं) नक्की प्रॉब्लेम काय आहे स्टिफन\nस्टिफन:- (काही बोलायच्या मुडमध्ये नव्हता) मला तुझ्या बॉसशी बोलायचं आहे, कंपनी सीईओशी.. माझा फोन ट्रान्सफर कर अमेरिकेत…\nमी:- स्टिफन, मला असे करता येणार नाही. पण तू जर मला नक्की काय झालंय सांगितलंस, तर मी तुला नक्की मदत करायचा प्रयत्न करेन…\nस्टिफन:- मदत…नको मला तुझी मदत… मला तू तुझ्या बॉसचा नंबर दे..\nमी:- सॉरी, पण मला तसे करता येणार नाही.. (मी खुणेनेच माझ्या मॅनेजरला कॉल ऐकायला सांगितला त्याच्या डेस्कवरून)\nस्टिफन:- (सूर वाढवत) #$#$@$, ^%&%^$# तू मला नाही म्हणालास…मला\nमी:- (माफी मागत) मला तू नक्की सांग काय झालंय ते, मला माझ्या मॅनेजरपेक्षा तरी जास्त माहित आहे ह्या सर्विसबद्दल. (मॅनेजर डोळे वटारून बघू लागला आणि हसायला लागला)\nस्टिफन:- अच्छा, तू स्वतःला शहाणा समजतोस काय माहितेय तुम्ही भारतीय लोकं हुशार असता..पण शेवटी अमेरिकन्स ते अमेरिकन्स…\nमी:- ह्म्म्म.. (काही बोललो नाही)\nस्टिफन:- आम्ही हे केलं, आम्ही ते केलं.. जगाला जगायची दिशा वगैरे दिली आणि आता जगावर सत्ता गाजवतोय. आमची संस्कृती सगळं जग मानतेय….\nमी:- (माईक बंद करून, मस्त पाणी पिऊन आलो..तो बोलतच होता)\nस्टिफन:- फक्त, तुमच्या भारतात एक गोष्ट चांगली आहे, नाती सांभाळायची जिद्द आणि अक्कल.. तुम्ही त्या बाबतीत पुढे गेलात..\nमी:- (हे ऐकून मी एकदम बावरलो..म्हटलं ह्याला काय झालं आता… मग मीच म्हणालो) काही प्रॉब्लेम झालाय का\nस्टिफन:- सुहास, तुझं लग्न झालंय काय रे\nमी:- नाही.. (हा विषय टाळत) मला कळेल का नक्की काय प्रॉब्लेम झालाय नेटवर्कचा\nस्टिफन:- काही नाही.. सगळं एकदम सुरळीत सुरु आहे \nमी:- क्काय…(आवशीचा घोव तुझ्या) मग तू शिव्या का देत होतास\nस्टिफन:- माफ कर दोस्ता, पण त्या तुझ्यासाठी किंवा तुझ्या कंपनीसाठी नव्हत्या…\nमी:- मग… नक्की झालंय काय मी तुला काही मदत करू शकतो काय\nस्टिफन:- मला फक्त कोणाशी तरी बोलायचं होतं… स्वतःला मोकळं करायचं होतं… माझी बायको मला सोडून गेली दुसऱ्याकडे. मी साधा सॉफ्टवेअर इंजिनिअर. आयुष्यात २० वर्ष प्रचंड कष्ट केले, पैसा कमवला आणि उडवलासुद्धा. प्रेम केलं एका मुलीवर आणि तिच्याशीच लग्न केलं, मग आम्हाला मुलगी झाली. तिच नाव जेन…मग वयाच्या ४३ व्या वर्षी कंटाळून नोकरी सोडली. मी नोकरी सोडल्याने मला पैश्याचा एकुलता एक स्त्रोत म्हणजे, गावी घरासमोर असलेली थोडीफार शेती. पोटापाण्यापुरते पैसे आरामात मिळतात त्यातून, पण बायकोला ते कमीपणाचं वाटायचं आणि शेवटी १५ वर्षाच्या पोरीला माझ्याकडे सोपवून निघून गेली… आता ती मुलगी सुद्धा घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणतेय आणि गेला एक आठवडा ती घरी आली नाही. मित्राच्या ऑफिसमध्ये काम करतेय म्हणाली.. वेळ मिळाल्यास घरी चक्कर मारेन लवकरचं असं म्हणतेय… माझी मुलगी मलाच म्हणतेय जमल्यास घरी चक्कर टाकेन.. काय बोलावं तिचा खूप राग आला होता, पण तिला ओरडू शकत नाही. काही म्हणालो तर, घर सुद्धा सोडून जाईल जेन. कोणाशी बोलावं, मन मोकळं करावं, तर शेजारी कोणी नाही. माझा सख्खा शेजारी माझ्या घरापासून जवळजवळ ३०-३५ किलोमीटर अंतरावर राहतो. मोबाईल नाही, टीव्ही नाही.. आहे ते फक्त इंटरनेट\nमी:- स्टिफन, वाईट वाटलं हे ऐकून \nस्टिफन:- आमच्या इथे नात्यांना फार कमी वेळ किंमत असते… काही वेळा वाटतं की, ही नाती अशीच टिकतील…पण कुठल्याही क्षणी, तो माणूस आपल्याला लाथाडून दूर निघून जातो, कधीच परत नं येण्यासाठी.. माझं दोघींवर खूप प्रेम आहे रे.. पण त्यांना त्याची किंमत नाही… आज मनसोक्त दारू प्यायलो आहे, मस्त बार्बेक्यू बनवायचा प्लान आहे आणि तुझ्याशी बोलतोय.\nमी:- (विषय बदलावा म्हणून) अरे व्वा.. बार्बेक्यू..सही हैं… ख्रिसमसची तयारी सुरु झाली का (मी स्वतःच जीभ चावली, त्याला तर अजुन दोन महिने अवकाश आहे)\nस्टिफन:- हा हा हा हा… विषय बदलतोयस…ख्रिसमसला अजुन खूप वेळ आहे रे. जाऊ दे. तू कर तुझं काम…\nमी:- सॉरी, बोलण्याच्या ओघात निघून गेलं. मुद्दामून नाही बोललो..\nस्टिफन:- ह्म्म्म्म..ठीक आहे रे. मला फक्त कोणाशी तरी बोलायचं होत… तुमच्या नेटवर्कमध्ये, ह्या टोल फ्री क्रमांकावर कधीही फोन फिरवता येतो, म्हणून मी फोन केला आणि सगळा राग रिता केला तुझ्यावर. माफ कर मला, खरंच माफ कर \nमी:- (मी काय बोलावं मला सुचत नव्हतं…मॅनेजरला खुणावलं, त्याने हाताने खुन करून सांगितलं कट कर फोन..एएचटी वाढतेय (AHT = Average Handle Time)) स्टिफन, मी समजू शकतो तुझी परिस्थिती….पण आम्हाला वैयक्तिक गोष्टी फोनवर बोलता येत नाहीत. जर तुला सर्विसचा काही प्रॉब्लेम नसेल, तर मला हा कॉल कट करावा लागेल….सॉरी \nस्टिफन:- हो हो.. नक्की कर आणि होsss (तोडक्यामोडक्या शब्दात का होईना तो आनंदाने हिंदीत ओरडला) फिर मिलेंगे \nमी:- नक्की… काळजी घे.. Bye \nअमेरिकेच्या लॅविश संस्कृतीबद्दल सगळ्यांना माहित आहेच, पण तिथे असाही एक वर्ग आहे जो त्या लॅविशपणाला कंटाळून शहराबाहेर पळ काढतोय (आपल्यासारखंच). काय बोलावे सुचत नव्हते. एक वेगळेच वास्तव समोर आले होते..आपल्याकडे सुद्धा आपल्या मनात कधी कधी विचार येतो, जाऊया आता गावाकडे, शहरात राहून कंटाळा आलाय. ह्या धकाधकीच्या जीवनात आता जगायचा खरंच कंटाळा आलाय. 😦\nमी मॅनेजरला ओरडून सांगतो, चल मी आता ब्रेक घेतो. तो जा म्हणाला आणि मी दारातून बाहेर पडणार इतक्यात तो ओरडला… “सुहास, स्टिफनने सी-सॅट भरा हैं तेरे कॉल कें लिये, और बार्बेक्यू पार्टी का इन्व्हिटेशन भी भेजा हैं…\nमी नुसताच हसलो… आणि बाहेर पडलो \nपूर्वप्रकाशित – मीमराठी दिवाळी अंक २०११\nAmerican cultureऑफिसच्यामेरिकाडी- सॅटनातीगोतीभारतसंतापसंवादसंस्कृतीसी- सॅटसॅटेलाईट कम्युनिकेशनस्वा:नुभवSGS\nपुन्हा एकदा… सलाम सबको सलाम \nमस्त…. खूप आवडली 🙂\nसुपर… तू सुंदर लिहिलंय… भावना पुरेपूर ओतल्यास.. खूप आवडलं\nधन्स रे. एक प्रयत्न केला 🙂\n मी फेसबुक वर शेअर केलाय\nधन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा 🙂\nयुएस काय युके काय… लोकं बदलली, पण अनुभव तसेच 🙂\nसुंदर लेख.. खरंच मस्तच लिहिलायस. दाया आली त्या स्टिफनची\nहो असा वर्ग खरोखर आहे इथे. विशेष करून मिडवेस्ट भागात वगैरे. दोन घरांमधलं किमान अंतर २०-१५ मैल असतं.. भेटायला, बोलायला कोणी नाही. असुरक्षित, एकलकोंड आयुष्य.. आणि हिवाळ्यात तर बघायलाच नको.. इथे हिवाळ्यात आत्महत्यांचं प्रमाण खूप खूप जास्त प्रमाणात वाढतं 😦\nहो असा वर्ग आहे, हे मला आता हल्लीच कळलं. खूप वाईट वाटलं रे 😦\nअतिशय सुंदर लिहिलं आहेस भाई खूप आवडला लेख\nधन्स रे… 🙂 🙂\nमस्त लिहिल आहेस यार ..चल तुला एक सी- सॅट तर मिळाला ..पण त्या स्टीफनबद्दल वाईट वाटतेय ……\nधन्स रे.. हो तिथली एकूण परिस्थिती वाईट आहे 😦\nमस्त लिहिल आहेस सुहा..\nखूप खूप आभार गं \nतु सी-सॅट म्हणाला तेव्हा माझी फ़ाटली होती भाऊ, कारण आमची दुनिया भकास करणारा शब्द आहे तो, जवानीचा कोळसा करत फ़र्ग्युसन रोड वर पण पोरी न पाहता लायब्ररीत जाऊन बसायला लावणारा आमच्या साठी तो आहे “सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टीट्युड टेस्ट” म्हणजेच सीसॅट (C-SAT) ” पण हे तुमचे सी-सॅट पण फ़ारच भारी आहे ���ो, मानवी आयुष्याच्या छटा सातासमुद्रा पार वरुन तुम्हाला दाखवणारे…… चटका लाऊन गेले भाई\nतू जे बोललास, ते पहिल्यांदा ऐकतोय 🙂 🙂\nसुंदर लिहले आहेस सुहास.\nकॉलच्या सुरुवातीला भेटलेला आणि शेवटी भेटलेला स्टीफन किती वेगळा आहे नां तुझ्या लेखनातून त्याची मानसिक अवस्था जाणवली.\nअगदी अगदी रे….. 😦 😦\nमस्त रे सुझे, एकदम छान twist …आय मीन ते आधीच %$#@^* पाहून जरा घाबरले मी….पण हो रे इथे अशी एकांडी माणस असतात न त्यांचे प्रश्न वेगळेच असतात….\nधन्स गं… मला गेल्या महिन्यापर्यंत ही परिस्थिती असते हे माहित नव्हतं,\nकळलं तेव्हा खूप वाईट वाटलं 😦 😦\nखूप खूप आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा 🙂 🙂\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्र���\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214821-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-11-21T19:39:22Z", "digest": "sha1:RYA2XARNDGS4MNE7XK5HXEECMZTSFTMJ", "length": 8234, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनुष्कानंतर वरुण धवनचे मीम्स व्हायरल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअनुष्कानंतर वरुण धवनचे मीम्स व्हायरल\nअनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांचा आगामी ‘सुई-धागा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून अनुष्का शर्माववरील मीम्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. अनुष्काच्या चित्रपटातील लुक्सवर खूपच मजेदार मीम्स बनविण्यात आले आहे. यानंतर आता मीम्स क्रिएटर्सने वरुण धवनला आपले लक्ष बनविले आहे. वरुण धवनने आपल्यावरील मीम्सचा व्हिडीओ स्वतःच इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.\nसुई-धागा चित्रपटातील वरुणचा एक सीन दाखविण्यात आला आहे. या सीनमध्ये वरुण धवन आपल्या मालकांसाठी कुत्रा बनण्याची ऍक्टिंग करत आहे. हाच सीन घेऊन मीम्स क्रिएटर्सने बॅकग्राऊंडला ‘Who Let The Dogs Out’ हे गाणे देऊन एक मजेदार व्हिडीओ तयार केला आहे. हा मीम्स व्हिडीओ वरुण धवनलाच एवढा आवडला कि त्याने तो स्वतःच्याच इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना वरुण धवनने एक कॅप्शनही दिली आहे. ‘Who let the dogs out. #suidhagamadeinindia’ कोणीतरी मला पाठविले आणि या व्हिडिओला शेअर करण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहले आहे.\nअनुष्का मीम्सवर बोलताना एका मुलाखतीत म्हंटले कि, मला स्वतःवर बनविण्यात आलेले मीम्स खूपच फनी वाटले. एवढेच नाहीतर मी त्यांना मित्र-मैत्रिणींसोबतही शेअर केले, असे तिने सांगितले. दरम्यान,’सुई-धागा-मेड इन इंडिया’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात वरुण -अनुष्का मौजी-ममताच्या भूमिकेत दिसणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदिल्लीमध्ये पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 22 पैशांनी महागले\nNext articleलग्नाचे अमिष दाखवून मुलीवर अत्याचार\n‘नकळत सारे घ���ले’मधील नेहाच्या मातृत्वाची कसोटी\n‘केदारनाथ’ चित्रपटाचे ‘काफिराना’ गाणं रिलीज\n‘सडक 2’ चित्रपटाची शूटिंग सुरु\nमाधुरी’चं ‘सॉरी’ गाणं लॉंच\nनेटफ्लिक्सच्या मोगलीला या दिग्गजांचा आवाज\n#मीटू : आलोकनाथ यांच्यावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214821-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9D-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-21T20:05:44Z", "digest": "sha1:JWI7BGY5VKOGWNTKHW2NQQ6I4ZSOGIN6", "length": 7288, "nlines": 94, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "जाझ संगीत - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\n0 आपले टाका0.00 €\nजाझ हा एक संगीत शैली आहे ज्याचा जन्म अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्सच्या आफ्रिकन-अमेरिकन समुदायांमध्ये 1 99 0 च्या अखेरीस आणि 1 99 0 च्या दशकाच्या सुरुवातीस झाला आणि मूळ आणि ब्लज आणि रॅगटाइममधील मूळांपासून विकसित झाला. जाझला बर्याच लोकांनी \"अमेरिकाचा शास्त्रीय संगीत\" म्हणून पाहिले आहे. 19s जाझ एज पासून, जाझ संगीत संगीताचे प्रमुख स्वरूप म्हणून ओळखले गेले आहे. त्यानंतर ते स्वतंत्र पारंपारिक आणि लोकप्रिय संगीत शैलीच्या स्वरूपात उभं राहिलं, हे सर्व काही आफ्रिकन-अमेरिकन आणि युरोपियन-अमेरिकन संगीत संगीताच्या समान बंधनांशी जुळवून घेण्यासारखे आहे. जाझने स्विंग आणि ब्ल्यू नोट्स, कॉल आणि प्रतिसाद व्हॉल्स, पोलिरिथम आणि सुधारणेद्वारे वैशिष्ट्यीकृत केले आहे. जाझने पश्चिम आफ्रिकन सांस्कृतिक आणि वाद्य अभिव्यक्तीत आणि आफ्रिकन-अमेरिकन संगीत परंपरांमध्ये ब्लूज आणि रॅगटाइम तसेच युरोपीय सैन्य बँड संगीत समाविष्ट केले आहे. जगभरात बौद्धिकांनी जाझला \"अमेरिकेच्या मूळ कला प्रकारांपैकी एक\" म्हणून सन्मानित केले आहे.\nनाही उत्पादने आपली निवड जुळणारे आढळले होते.\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 19 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर��व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214821-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260756:2012-11-09-23-29-17&catid=51:2009-07-15-04-02-56&Itemid=62", "date_download": "2018-11-21T20:37:52Z", "digest": "sha1:IS4IKY5LSOXWO72BWN44YCMIRDPDQDC7", "length": 15054, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "कराड-बेळगाव रेल्वे मार्गात कागलचा समावेश करा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त >> कराड-बेळगाव रेल्वे मार्गात कागलचा समावेश करा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nकराड-बेळगाव रेल्वे मार्गात कागलचा समावेश करा\nनवीन होऊ घातलेल्या कराड ते बेळगाव (कर्नाटक) रेल्वे मार्गामध्ये कागल शहराचा समावेश केला जावा, अशी आग्रही मागणी खा. सदाशिवराव मंडलिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सी. पी. जोशी व सेंट्रल रेल्वे पुण्याचे बांधकाम विभागाचे डेप्युटी चीफ इंजिनियर सुरेश पाखरे यांच्याकडे केली आहे.\nसन २०११-१२ च्या रेल्वे अंदाजपत्रकामध्ये कराड ते बेळगाव या अदांजे २०० कि. मी. च्या रेल्वेमार्गाचा सव्‍‌र्हे व्हावा म्हणून तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी घोषणा केल्यानुसार हा सव्‍‌र्हे मध्य रेल्वेकडून करण्यात आला होता. या सव्‍‌र्हेमध्ये कराड-शिणोळी, तांबवे-इस्लामपूर, वाळवा-आष्टा-दुधगाव, कुंभोज हातकणंगले, इचलकरंजी, कारदगा, ममदापूर, निपाणी, संकेश्वर, दड्डी, हडीनगर, तांबेवाडी, बेळगाव या गावांचा समावेश आहे. मात्र या सव्‍‌र्हेमधून कागलला वगळण्यात आले आहे. वास्तविक कागल शहराची लोकसंख्या सुमारे ३५ हजार इतकी असून लोकसंख्या झपाटय़ाने वाढते आहे. कागल पंचतारांकित एमआयडीसीमुळे कागलची औद्योगिक क्षेत्रात वाढ झपाटय़ाने होत आहे. या औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांची संख्याही अधिक आहे. तसेच कागल हे पुणे-बेंगलोर हायवेवरील महत्त्वाचे शहर बनले आहे. सध्या वाढत असलेली इंधनाची दरवाढ लक्षात घेता, पर्यायाने रेल्वेकडे वळण्याची दाट शक्यता आहे\nम्हणून यामध्ये कागलचा समावेश झाला पाहिजे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214821-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%9A-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE.php", "date_download": "2018-11-21T20:21:59Z", "digest": "sha1:Y2K4ATANOGLY7Y5MGLZ2G4ECAYOKWBPU", "length": 90328, "nlines": 1245, "source_domain": "tarunbharat.org", "title": "शब्दच ब्रह्मलीन झाला! | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर सं��लन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्म��\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीई��ीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\n►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\n►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nनवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nमुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nHome » आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर » शब्दच ब्रह्मलीन झाला\n॥ रोखठोक : हितेश शंकर |\nत्यांच्या शब्दांप्रमाणेच अटलजीदेखील शाश्‍वत आहेत. भारतमाता आपल्या अशा सुपुत्रांना नेहमी स्मरणात ठेवते. अटलजी साक्षात् शब्द होते. कवित्वाचा शब्द, हुंकाराचा शब्द, राष्ट्राचा शब्द, आशेचा शब्द, भारतीयतेचा शब्द, विश्‍वासाचा शब्द, प्रेमाचा शब्द… असे म्हणतात, शब्द ब्रह्म आहे. तो शब्दच आता ब्रह्मलीन झाला आहे. त्या महामानवाची हीच तर अमिट-अटल स्मृती आम्हा सर्वांच्या मनात अंकित आहे…\nदेशाच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची उत्सवी चमक दु:खात परिणत करणारी पहिली बातमी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून (एम्स) आली.\nअटलजींची प्रकृती गंभीर… संध्याकाळी पंतप्रधान न���ेंद्र मोदी अटलजींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्सला पोहोचले.\nदेशाचे माजी पंतप्रधान, पाञ्चजन्यचे पहिले संपादक आणि लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी, ११ जूनपासून श्‍वास घेण्यास त्रास आणि किडनीच्या इन्फेक्शनवर उपचार घेण्यासाठी एम्समध्ये होते. १६ ऑगस्टच्या दुपारपर्यंत शंका-कुशंकांच्या ढगांनी सार्‍या देशाला आणि विशेषत: दिल्लीला झाकोळून टाकले.\nभारतीय जनता पार्टी कार्यकारिणीची बैठक स्थगित करण्यात आली. दिल्लीतील अटलजींच्या घराबाहेर तैनात सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्यात आली.\nकुठल्याही औपचारिक घोषणेआधी एका टीव्ही वृत्तवाहिनीने अटलजींच्या निधनाची बातमी दिली. सोशल मीडियावर अस्पष्ट बातम्यांच्या आधीच सुरू असलेल्या पुरात, व्हॉट्सअ‍ॅपवर या चॅनलचा स्क्रीनशॉट वेगाने फिरू लागला.\nएकाएकी ज्या घाईगडबडीत बातमी फिरली, त्याच्या दुप्पट वेगाने तिला थांबविण्यात आले.\n उगीचच अनावश्यक उतावीळपणा नको न्यूजरूममधील संपादकांचा सज्जड दम, औपचारिक घोषणेपूर्वीच सीमा पार करण्याच्या मर्यादेपर्यंत गेलेल्या त्या वार्ताहरांना एक धडा होता.\nया क्षणभराच्या ‘ब्रेकिंग न्यूज’मध्ये कोट्यवधी मनांना विदीर्ण करणार्‍या तीव्र भावनांचे कढ ऐकू येण्याची शक्यता होती.\nअटलबिहारी वाजपेयी असण्याचा काय अर्थ असेल आणि त्यांच्या नसण्याने काय फरक पडतो आणि त्यांच्या नसण्याने काय फरक पडतो काही वर्षांपासून निश्‍चेष्ट पडलेले अटलजी काहीच तर करत नव्हते काही वर्षांपासून निश्‍चेष्ट पडलेले अटलजी काहीच तर करत नव्हते तरीही त्यांच्याबाबत इतकी संवेदनशीलता…\nगेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करून चुकलेल्या आणि २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानासाठी कंबर कसलेल्या युवा भारताच्या पिढीने कदाचित प्रथमच हे अनुभवले असेल. या संवेदनशीलतेतच कुणाच्या ‘अटलजी’ असण्याचा अर्थ दडलेला आहे.\nजर प्रांत, भाषा, जातींचा पलिता आणि सामाजिक भेगांना अधिक खोल करणारा राजकीय फलक क्रूरता, कपट आणि उथळपणाच्या उंच लाटांनी मदमत्त होताना दिसत असेल, तर अटलजींचे सदन-संदर्भ दिले जातात. सत्ताकारणाच्या समुद्रात मार्ग दाखविणारे अविचल दीपगृह\nभारताच्या मातीत जन्म घेणार्‍या सौभाग्यशाली राजकीय नेत्यांमध्ये असे विरळेच असतील, जे आपली कला, संस्कृती आणि साहित्याशी सतत जोडले राहूनही आ���ल्या राजकारणाच्या चक्रव्यूहांतही स्वत:च्या लेखणीला विराम देत नाहीत. उदारमनस्क आणि कर्मठ राजकीय नेत्याच्या रूपात अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा एक कुशल राजकीय नेता, दूरद्रष्टा आणि कालजयी कवी अशीच राहिली. त्यांचे विशाल व्यक्तित्व विश्‍वव्यापी आणि सर्वसमावेशक होते. असे म्हटले की, त्यांच्या अद्भुत वक्तृत्व शैलीची मोहिनी सार्‍या देशभर होती, तर ते तिळमात्रही अतिशयोक्त होणार नाही. सोबतच, जागतिक मुद्यांवर भारताच्या मुत्सद्देगिरीची दृढता रेखांकितकरणारे पहिले भारतीय राजनेतादेखील अटलजीच होते, हे मान्य केले पाहिजे.\nगंभीरातील गंभीर विषयाला हलक्या-फुलक्या आणि विनोदी पद्धतीने प्रतिपादित केल्यावरही त्याची भेदकता आणि गंभीरता कायम राखण्याची त्यांची अनोखी शैली अतुलनीयच होती. स्वातंत्र्यानंतर भारताच्या इतिहासात कदाचित असा नेता एकमेवच असावा की, जो प्रदीर्घ काळ राजकारणाच्या केंद्रस्थानी सन्मान आणि प्रतिष्ठेसह कायम राहिला. त्यांच्या साध्या साध्या गोष्टीदेखील बातम्या व्हायच्या, याला अटलजींच्या संवाद-कौशल्याची कमालच म्हटली पाहिजे. ते जेव्हाही बोलायचे, जनसमुदायाच्या हृदयांना जिंकायचे. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि कुशल संवादांमुळे संसदेतील चर्चेचा गौरव वाढला आणि त्याचा स्तर उंचावला गेला. लाखोंच्या गर्दीला संबोधित करतानाही जनतेची नाडी पकडणे आणि त्यांना बांधून ठेवणे, याचा जणूकाही एखादा मंत्रच त्यांच्याकडे असावा\nलेखनापासून आपली जीवनयात्रा सुरू करणार्‍या अटलजींच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष आणि चढउतार दिसून येतात. अटलजींना कुशल वक्तृत्वाची कला तसेच काव्याची कला त्यांचे वडील पं. कृष्णबिहारी वाजपेयी यांच्याकडून वारशात मिळाली. त्यांचे वडील तत्कालीन ग्वाल्हेर संस्थानात विख्यात कवी आणि कुशल वक्ते होते. अटलजींचे आजोबादेखील संस्कृतचे मूर्धन्य विद्वान होते, परंतु अटलजींच्या वाणीवर ज्याप्रकारे साक्षात् सरस्वती विराजमान होती, ती प्रयत्नांती अर्जित केल्यापेक्षा एक ईश्‍वरप्रदत्त कृपा असल्याचे अनुभवास येते.\n एकदा एका पत्रकाराने उत्सुकतेपोटी विचारले होते- अटलजी, हे असे शब्द तुमच्या जिभेवर कसे येतात काय एखादी दिव्य प्रेरणा\nउत्तर देताना अटलजी एखाद्या लहान मुलासारखे लाजले, संकोचले आणि विषय बदलण्याची वाट बघू लागले.\nसंवादकौशल्य आणि आपल्या भाषणाच्या कलेसाठी अटलजी विख्यात होते. श्रोत्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. गूढ राजनीती, कठीण अर्थशास्त्र आणि जटिल सामाजिक विषयांचे जे सरळ, साधे विवेचन अटलजींच्या शब्दावलीत झाले, ते तसे त्या विषयांच्या पंडितांनाही कठीण आहे.\n इकडेतिकडे बघून परिभाषित करणे कठीण आहे. उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड राज्यांचे निर्माते अटलजी. ऑपरेशन शक्ती (पोखरण-२) परमाणू परीक्षण करून जगात भारताला नव्याने प्रतिष्ठित करणारे अटलजी. चांद्रयान-१ परियोजनेला मंजुरी देणारे अटलजी. देशाला जमिनीत, हवेत, तरंगांमध्ये, नद्यांमध्ये, रस्त्यांमध्ये जोडणारे, एकजुटता देणारे अटलजी. राष्ट्रीय महामार्ग विकास योजना सुरू करणारे अटलजी. देशाला स्वर्णिम चतुर्भुज देणारे अटलजी. उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्‍चिम कॉरिडॉर साकार करणारे अटलजी. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनावाले अटलजी. दिल्ली मेट्रो योजना आणणारे अटलजी. डॉ. भूपेन हजारिका सेतू निर्माण करणारे अटलजी. जम्मू आणि बारामुल्ला रेल्वेलिंक आणि ‘चिनाब ब्रिज’ देणारे अटलजी. संरक्षण गुप्तचर विभाग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारसारख्या संस्थांचे सृजन करणारे अटलजी. माहिती तंत्रज्ञानात भारताला उत्कर्षावर नेणारे अटलजी. सर्व शिक्षा अभियान देणारे अटलजी. प्रवासी भारतीय सन्मान सुरू करणारे अटलजी. कारगिल युद्धाच्या काळात देशाला विजयी नेतृत्व देणारे अटलजी. किती स्मरणात ठेवायचे…\nआणि या आधीही किती जणांना स्मरण आहे अटलजींची परराष्ट्र व्यवहार मंत्रिपदाची कारकीर्द जिमी कार्टर यांचा भारत दौरा अनेकांना स्मरत असेल; परंतु मोशे दायनही भारतात आले होते. ती कदाचित इस्रायलच्या कुठल्या वरिष्ठ नेत्याची पहिलीच भारतयात्रा असावी. भारत इराणचाही मित्र होता आणि इस्रायलचाही. चिन्यांचा हेकडपणा तेव्हाही होताच आणि ते अटलजीच होते जे व्हिएतनामवर चिनी हल्ल्याचा निषेध म्हणून दौरा अर्धा सोडून परत आले होते.\nअटलजींचे व्यक्तित्व इतके व्यापक आहे की, त्यांच्यावर अनेक पुस्तके लिहिता येतील, लिहिली गेलीही आहेत. परंतु, त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या लेखात, त्यांच्यात विद्यमान कालजयी कवीची चर्चा न करणे, त्यांच्या व्यक्तित्वावर अन्याय होईल. त्यांच्या कविता वाचून विश्‍वासच बसत नाही की, एखादा राजकीय ��ेता इतका उत्कृष्ट कवी असू शकतो. त्यांच्या कवितेत राष्ट्रप्रेम, जीवनसंघर्ष, विश्‍वशांती आणि राजकीय नेता म्हणून त्यांच्या मनातील खळबळ, याचे चपखल वर्णन आहे. जेव्हा त्यांनी लिहिले-\nखड़े देहली पर हो किसने पौरूष को ललकारा,\nकिसने पापी हाथ बढ़ाकर मां का मुकुट उतारा\nतेव्हा ते राजकीय व्यक्तीऐवजी एका योद्ध्याप्रमाणे राष्ट्राच्या शत्रूंना आव्हान देत ललकारत होते. एका दुसर्‍या कवितेत, संघर्षानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याच्या सुरक्षेसाठी सल्ला देताना त्यांनी म्हटले होते-\nउस स्वर्ण दिवस के लिए आज से कमर कसें, बलिदान करें\nजो पाया उसमें खो न जायें, जो खोया उसका ध्यान करें\nभारताचा आत्मसन्मान अक्षुण्ण ठेवण्यासाठी त्यांनी लिहिले-\nदांव पर सब कुछ लगा है,\nरुक नहीं सकते हैं,\nटूट सकते हैं, मगर\nहम झुक नहीं सकते हैं\nअटलजींच्या या कविता बघून वाटते की, जणूकाही ते वीररसाचे कवी आहेत. परंतु, आम्ही त्यांची एक अन्य कविता ‘अपने ही मन से कुछ बोलें’वर नजर टाकतो तर असे वाटते की, जणू कोणी दार्शनिक लिहीत आहे आणि कवितेच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवादाचा संदेश देत आहे. ही कविता खूपच मर्मस्पर्शी आहे आणि मानवी जीवनाच्या यात्रेचा वृत्तान्त यात वर्णिलेला आहे. आपल्या आत्मचेतनेत डोकावण्याचा तसेच त्याचे आत्मविलोकन करण्याचा सुंदर संदेशही त्यात निहित आहे. संपूर्ण जीवनचक्राचे सार या कवितेत कशा प्रकारे संमीलित आहे, हे कवितेच्या खालील ओळींतून लक्षात येईल-\nक्या खोया, क्या पाया जग में,\nमिलते और बिछड़ते मग में,\nमुझे किसी से नहीं शिकायत,\nयद्यपि छला गया पग-पग में,\nएक दृष्टि बीती पर डालें,\nयादों की पोटली टटोलें\nपृथ्वी लाखों वर्ष पुरानी,\nजीवन एक अनन्त कहानी,\nपर तन की अपनी सीमाएँ,\nयद्यपि सौ शरदों की वाणी,\nइतना काफी है अंतिम दस्तक पर\nजन्म-मरण का अविरत फेरा,\nजीवन बंजारों का डेरा,\nआज यहाँ, कल कहाँ कूच है,\nकौन जानता, किधर सवेरा,\nअँधियारा आकाश असीमित, प्राणों के पंखों को तौले\nअपने ही मन से कुछ बोले\nएकूणच काय की, कुशल संघटकाची अथवा मुरब्बी राजकीय नेत्याची भूमिका असो, सहृदयी कालजयी कवी अथवा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकाची, अटलजींसारखा दुसरा कुणी नाही. हा अटलजींच्या अभूतपूर्व बुद्धिमत्तेचाच परिणाम आहे की, त्यांना विरोधी आणि दुसर्‍या पक्षांतही तोच सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त आहे, जो ���्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेता असल्यामुळे त्यांच्या पक्षात आहे. जागतिक स्तरावर दूरद्रष्टा, दृढ निश्‍चयी, अविचल आणि तेजस्वी प्रतिभेचे धनी असलेल्या अटलजींच्या व्यक्तित्वाला आम्ही पारखले असता, त्यांचे व्यक्तित्व सर्वात उंचीवरील व्यक्तित्वाच्या सीमेला स्पर्श करताना दिसते. आजकालच्या चारित्र्यहनन आणि चिखल उडविणार्‍या राजकारणापासून दूर स्वच्छ-शुभ्र छबीचे तसेच व्यापक व्यक्तित्व आणि राष्ट्राच्या गौरवाला शिखरावर नेण्यासाठी समर्पित राहण्यास सदैव तत्पर राहणार्‍या विरळ्या राजकीय नेत्यांमध्ये त्यांना सर्वोच्च स्थान प्राप्त आहे. अटलजी सत्तेसाठी सिद्धान्तांशी तडजोड न करणारे तसेच वैचारिक स्वातंत्र्याच्या परंपरेचे संवाहक होते. त्यांच्या संपूर्ण व्यक्तित्वाचे मूल्यांकन केल्यावर हा विश्‍वास अधिकच दृढ होतो की, संस्कारित व्यक्ती कितीही उच्च पदावर गेली, तरी ती आपल्या सद्गुणांना कधीही सोडत नाही.\nहिन्दू तन मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय\nत्यांच्या शब्दांप्रमाणेच अटलजीदेखील शाश्‍वत आहेत. भारतमाता आपल्या अशा सुपुत्रांना नेहमी स्मरणात ठेवते. अटलजी साक्षात् शब्द होते. कवित्वाचा शब्द, हुंकाराचा शब्द, राष्ट्राचा शब्द, आशेचा शब्द, भारतीयतेचा शब्द, विश्‍वासाचा शब्द, प्रेमाचा शब्द…\nअसे म्हणतात, शब्द ब्रह्म आहे. तो शब्दच आता ब्रह्मलीन झाला आहे. त्या महामानवाची हीच तर अमिट-अटल स्मृती आम्हा सर्वांच्या मनात अंकित आहे… •••\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nFiled under : आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (263) आंतरराष्ट्रीय (409) अमेरिका (147) आफ्रिका (7) आशिया (221) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (161) ई-आसमंत (55) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (51) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (794) आसमंत (745) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (411) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (69) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (672) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (51) गुजरात (64) गोवा (10) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (32) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (50) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,774) अर्थ (75) कृषी (25) नागरी (782) न्याय-गुन्हे (286) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (34) सं��क्षण (128) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (729) अग्रलेख (357) उपलेख (372) साहित्य (5) स्तंभलेखक (954) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (34) डॉ.परीक्षित स. शेवडे (43) डॉ.वाय.मोहितकुमार राव (41) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (6) ब्रि. हेमंत महाजन (52) भाऊ तोरसेकर (104) मयुरेश डंके (5) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (48) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (49) ल.त्र्यं. जोशी (30) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (53) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (54) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (48) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (34)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर (220 of 1154 articles)\nप्रासंगिक : डॉ.अ‍ॅड. विलास सावजी | वरील शब्दांचा अर्थ सर्वांनाच माहिती असणार. येथील संदर्भ वेगळा असल्यामुळे थोडा विस्तार करतो. तीर्थरूप ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214821-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/tag/archivace/", "date_download": "2018-11-21T20:34:13Z", "digest": "sha1:4NJLPOSSNHX45QTYFIZRA22CQISU5OFV", "length": 11983, "nlines": 133, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "archivace – Free music market downloads", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\n0 आपले टाका0.00 €\nArchivbox संग्रहित करत आहे\nEMBA जेणेकरून आपण स्वत: च्या स्वत: च्या संपर्कात राहू शकत नाही. जेझी इकोलॉजिक प्रॉडक्शन व्हर्जिनि जेप्राकोव्हॅनिक सिबोरोव्हो पीपिरू जेएसओ जेसेला रेसीक्लोव्हॅटेल. Prostřednictvím svých výrobků EMBA\nचिकट कार्डबोर्ड, आर्चीबॉक्स, संग्रहण, ऑफिस, बांधकाम\nEMBA जेणेकरून आपण स्वत: च्या स्वत: च्या संपर्कात राहू शकत नाही. जेझी इकोलॉजिक प्रॉडक्शन व्हर्जिनि जेप्राकोव्हॅनिक सिबोरोव्हो पीपिरू जेएसओ जेसेला रेसीक्लोव्हॅटेल. Prostřednictvím svých výrobků EMBA\nगुळगुळीत कार्डबोर्ड आणि बाइंडर्सची विक्री आणि विक्री\nEMBA जेणेकरून आपण स्वत: च्या स्वत: च्या संपर्कात ��ाहू शकत नाही. जेझी इकोलॉजिक प्रॉडक्शन व्हर्जिनि जेप्राकोव्हॅनिक सिबोरोव्हो पीपिरू जेएसओ जेसेला रेसीक्लोव्हॅटेल. Prostřednictvím svých výrobků EMBA\nसौम्य पुठ्ठा, उत्पादन आणि विक्री\nEMBA जेणेकरून आपण स्वत: च्या स्वत: च्या संपर्कात राहू शकत नाही. जेझी इकोलॉजिक प्रॉडक्शन व्हर्जिनि जेप्राकोव्हॅनिक सिबोरोव्हो पीपिरू जेएसओ जेसेला रेसीक्लोव्हॅटेल. Prostřednictvím svých výrobků\nगुळगुळीत गत्ता आणि बाईंडर्सचे उत्पादन आणि विक्री\nकोरडी EMBA स्पोल एस ro Paseky त्यांचा Jizerou leží na území dvou chráněných oblastí - राक्षस पर्वतराष्ट्रीय उद्यान आणि संरक्षित क्षेत्रे राक्षस पर्वत v údolí řeky जिझरी. टॅटो ओब्लास्ट जे\nपॅनोरमा राक्षस, राक्षस पर्वत, Paseky त्यांचा Jizerou\nब्लॉग, राक्षस पर्वत, पर्वत, व्हिडिओ\t 17.1.2018\nPaseky त्यांचा Jizerou पश्चिमेकडील लिबेरेक प्रदेशात, सेमिली जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेश आहे राक्षस पर्वत याजेराच्या खोऱ्याच्या उजव्या बाजूला असलेल्या याझाराच्या पर्वतांच्या सीमेवर. 252 रहिवासी येथे राहतात; कॉटेज संख्या आणि\nब्लॉग, राक्षस पर्वत, पर्वत, व्हिडिओ\t 12.1.2018\nEMBA स्पोल च्या रॉय जायंट पर्वत आणि जिझरा पर्वत दरम्यान सीमा वर एक चेक कंपनी आहे. पेसेकी नाद जैझरौ मधील पेस्ट्री शॉप इतिहासाची सुरूवात 1882 च्या वर्षापर्यंत, जेव्हा भाऊ होते\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 19 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214821-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/user/6180", "date_download": "2018-11-21T21:04:18Z", "digest": "sha1:RAMWPG2SURWQ2BKDFIKRS4FM3JHVREEV", "length": 2456, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "विकास पांढरे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nविकास पांढरे हे 'साप्ताहिक विवेक'मध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहेत. सोलापूर मधील तरुण भारत, दैनिक सुराज्य, दैनिक पुढारी या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले आहे. विकास हे मराठवाड्याचे रहिवासी आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214821-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://manogati.wordpress.com/tag/passion/", "date_download": "2018-11-21T20:08:39Z", "digest": "sha1:E2EVJWJWJDLJCZ2B3BBNLCLW3SMHDFBZ", "length": 58672, "nlines": 374, "source_domain": "manogati.wordpress.com", "title": "passion – मनोगती – On Mind's Trail", "raw_content": "\nमनआरोग्य क्षेत्रातील प्रभावी युती : ठाणे आणि पुणे\nपाश्चात्य संगीताबरोबर माझी साधी तोंडओळखही नव्हती इतकी वर्षे. माझा मुलगा कबीर गिटार शिकायला लागला आणि पाश्चात्य संगीत आमच्या घरात शिरले. कबीरला इंग्रजी चित्रपटांचीही आवड. त्यामुळे जॉन विलियम्स आणि हॅन्स झिमरच्या रचना कानात गुंजायला लागल्या. तो बीटल्स, एल्टन जॉनपासून रॉकपर्यंत सारेच ऐकतो. गाणे ऐकताना कॉम्पुटरच्या स्क्रीनवर गीताचे शब्द दिसायला लागतात ही सोय झाल्यापासून माझी आस्वादक्षमता वाढायला लागली…. काही दिवसांपूर्वी कबीरने मला स्टिंग ह्या गायकाची Empty Chair, अर्थात रिकामी खुर्ची ही रचना ऐकवली. फक्त गिटारच्या साथीने स्टिंग ही रचना गातो. २६ फेब्रुवारी २०१७ मध्ये ऑस्करच्या सोहळ्यात त्याने ही रचना सादर केली होती.\n‘गार्डन मॅथ्यु थॉमस समर’ असे पूर्ण नाव असलेला स्टिंग. तो गायक, गीतकार, संगीतकार आणि अभिनेता आहे. एक डझन ग्रॅमी अवॉर्ड्स मिळवणारा हा कलाकार मानवी हक्कांसंदर्भात जागृत आहे. म्हणूनच की काय, ‘जिम : जेम्स फॉली स्टोरी’ ह्या चित्रपटासाठी संगीतरचना करण्याची संधी त्याच्यासमोर आली. ही अमेरिकन डॉक्युमेंटरी ​आहे एका छायाचित्रपत्रकाराची. जेम्स फॉली हा फोटो जर्नालिस्ट. सिरीयामध्ये आयसिसने त्याला पकडले २०१२ साली…. Thanks Giving Day ह्या सणाच्या दिवशी. दोन वर्षे ‘बेपत्ता’ असलेल्या जेम्सचा शिरच्छेद करण्याचे दृश्य २०१४ सालच्या ऑगस्ट महिन्यामध्ये आयसिसने प्रसृत केले. इराकवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांची प्रतिक्रिया म्हणून … ही कहाणी सांगणारी डॉक्युमेंटरी स्टिंगने पाहिली तेव्हा तो म्हणाला, ” मी नाही गीत बनवू शकणार ह्या चित्रपटासाठी …. जबरदस्त इंटेन्स आहे हा चित्रपट…. “\n​जॉन विल्यम्स ह्या संगीतकाराला स्पिलबर्गने ‘शिंडलर्स लिस्ट’ हा चित्रपट दाखवला तेव्हा त्याची प्रतिक्रिया अशीच काहीशी झाली. “दुसऱ्या कुणा संगीतकाराला का नाही देत ही जबाबदारी”​ त्याने स्पिलबर्गला विचारले. “काही नावे आली होती डोळ्यासमोर … पण त्यातला जिवंत असलेला तू एकटाच आहेस” स्पिलबर्ग म्हणाला. आणि मग विल्यम्सने संगीतातले एक खणखणीत नाणे दिले.\nचित्रपट पाहून स्टिंग त्या चित्रपटाने प्रथम भारावला. पण त्यानंतर त्याने स्वतःला, पळवून नेलेल्या जिमच्या, त्याच्या कुटुंबाच्या भावस्थितीत उतरवले. खरे तर त्याच्या Creativityचे रहस्यच ते. स्टिंग लहान असताना त्याच्या घरासमोरून जाणारा रस्ता शिपयार्डकडे जायचा. रस्त्यात उभे राहिले तर समोर अजस्रकाय बोटी दिसायच्या. रोज सकाळी शेकडो लोक ह्या रस्त्यावरून जायचे. संध्याकाळी परत यायचे. सुरुवातीला स्टिंग त्यांचे तटस्थ निरीक्षण करायचा. त्यानंतर तो त्यांच्या भावस्थितीत उतरून त्या चेहऱ्यामागच्या कहाण्या शोधायला लागला. त्यातून त्याला स्वतःमधला कवी- गायक सापडला. वयाच्या आठव्या – नवव्या वर्षी त्याच्या हातात एक जुनी गिटार आली आणि त्याचा प्रवास सुरू झाला. Empty Chair हे गाणे असे आहे … थँक्स गिव्हिंग डे च्या सायंकाळी बेपत्ता झालेला जिम कल्पना करतो की त्याचे सारे कुटुंब जेवणासाठी एकत्र बसले आहे. त्याच्या बायकोने टेबलाजवळची खुर्ची रिकामी ठेवली आहे….\nमिटलेले डोळे तरी आत्मदृष्टी जागी,\nनटलेली पंगत, तू राखलेली माझी जागा, अगदी नेहमीच्या जागी.\nहजारो – मैलांचे अडसर, तुझ्यामाझ्यामधले\nमनात तरीही विश्वास, ऐकशील माझी प्रार्थना विराणी.\nसमुद्र, डोंगर, जंगल, कड्याकपारी\nतरीही कसा नाही ठाऊक, मी असें तुझ्याशेजारी \nखडबडीत दगडी जमिनीवर टेकलेलं माझं डोकं\nभोवताली तुरुंगाच्या कडेकोट, थंडगार, अमानुष भिंती\nकाळ्याकुट्ट अंधारातही दिसतोय एक प्रकाशझोत\nकिरणांमध्ये दिसतो त्याच्या, सुटकेच्या दिवसाचा पोत\nआज जागा रिकामी म्हणून मन नको करूस ग आजारी\nकारण कसा नाही ठाऊक, पण मी असेन तुझ्याशेजारी\nकधी असत�� माझं मन, ताकदवान आणि ठाम\nकधी त्याच्या भरकटण्याला नसतोच लगाम\nतुटलेल्या दिवसांमध्ये, लुळीपांगळी वाचा\nघुमणाऱ्या विचारांना मी नाही आणत माघारी\nतरीही कसा नाही ठाऊक, एक दिवस नक्की मी असेन तुझ्याशेजारी\nकुडकुडणाऱ्या थंडीमध्ये, काटकुळी झाडे धारदार\nतुझी नजर चिरत जाईल खिडकीबाहेरचा अंधार\nकळतंय ग मला, जेवायच्या वेळी नेहमी मलाच व्हायचा उशीर\nपण तरीही ठेवशील राखून माझी एक खुर्ची रिकामी\nकारण कसा नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nखरंच मलाही नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nमी गाणे ऐकले. कबीरने शोधून काढलेल्या गाण्याच्या ओळी माझ्या हस्ताक्षरात लिहिताना पुनःपुन्हा गाणे ऐकले आणि हे मराठी रूपांतर तयार केले…. ते करताना Thanks Giving Prayer ची ‘प्रार्थना विराणी’ झाली. ‘ जागी ‘ हा शब्द ​’ जागृत ‘ आणि ‘ स्थळ ‘ अशा दोन्ही अर्थाने आला … शेवटच्या कडव्यामध्ये ‘ नजर चिरत जाणारा अंधार ‘ आपसूकच लिहिला गेला ……..\nम्हणजे स्टिंगची आस्था … त्याची दुसऱ्याच्या भावस्थितीमध्ये उतरण्याची करामत गाणे ऐकवताना माझ्यामध्ये सोडून गेला होता का काय तो …. विरहाची वेदना … जवळच्या नात्यांपासूनचे तुटलेपण … दहशतवादाच्या छायेतले निष्फळ आशेचे रसरशीत कोंब.\nआता तुम्ही असं करा.. यू- ट्यूबवर जाऊन ह्या गाण्याची व्हिडिओ पहा https://www.youtube.com/watch\nइंग्रजी आणि मराठी शब्द पुन्हा एकदा पण सलगपणे वाचा … स्वतःचा अनुभव स्वतःच डिझाईन करा.\nमिटलेले डोळे तरी आत्मदृष्टी जागी,\nनटलेली पंगत, तू राखलेली माझी जागा, अगदी नेहमीच्या जागी\nहजारो – मैलांचे अडसर, तुझ्यामाझ्यामधले\nमनात तरीही विश्वास, ऐकशील माझी प्रार्थना विराणी.\nसमुद्र, डोंगर, जंगल, कड्याकपारी\nतरीही कसा नाही ठाऊक, मी असें तुझ्याशेजारी \nखडबडीत दगडी जमिनीवर टेकलेलं माझं डोकं\nभोवताली तुरुंगाच्या कडेकोट, थंडगार, अमानुष भिंती\nकाळ्याकुट्ट अंधारातही दिसतोय एक प्रकाशझोत\nकिरणांमध्ये दिसतो त्याच्या, सुटकेच्या दिवसाचा पोत\nआज जागा रिकामी म्हणून मन नको करूस ग आजारी\nकारण कसा नाही ठाऊक, पण मी असेन तुझ्याशेजारी\nकधी असतं माझं मन, ताकदवान आणि ठाम\nकधी त्याच्या भरकटण्याला नसतोच लगाम\nतुटलेल्या दिवसांमध्ये, लुळीपांगळी वाचा\nघुमणाऱ्या विचारांना मी नाही आणत माघारी\nतरीही कसा नाही ठाऊक, एक दिवस नक्की मी असेन तुझ्याशेजारी\nकुडकुडणाऱ्या थंडीमध्ये, काटकुळी झाडे धा��दार\nतुझी नजर चिरत जाईल खिडकीबाहेरचा अंधार\nकळतंय ग मला, जेवायच्या वेळी नेहमी मलाच व्हायचा उशीर\nपण तरीही ठेवशील राखून माझी एक खुर्ची रिकामी\nकारण कसा नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nखरंच मलाही नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nही ‘ रिकामी खुर्ची ‘ तुमच्या माझ्या मनातल्या अनेक जागा आस्थेने आणि सह -अनुभूतीने भरून टाकेल एवढे नक्की \nअचानक आलेल्या आगंतुक कविता\n‘अचानक आलेल्या आगंतुक कविता’ ही गेल्या महिनाभरातली प्रोसेस आहे. त्या त्या क्षणाच्या मूडमधून आलेले शब्द आहेत ते. कविता माणसाला स्वतःच्या सगळ्या भावनांना आपले म्हणायला शिकवते. अगदी काळ्याकुट्ट नकारात्मक भावनांना स्वीकारताना त्यांच्यापासून किंचित विलग होऊन तीच वेदना नेमक्या शब्दात मांडायला शिकवते. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसासमोर अनेकांच्या अनेक भावना उत्कटपणे मांडल्या जातात. कधी कधी मीही त्या भावविश्वाचा भाग बनतो आणि जणु त्या भावना अनुभवतो…. त्यातल्या काही, शब्दांमधून आलेल्या…..\nतिला ‘सी ऑफ’ करायला प्लॅटफॉर्मवर आलेला तो\nउद्या सकाळपर्यंतच्या ​अनंतकाळची विरहिणी ती.\nस्टेशनवरच्या बिनचेहऱ्याच्या डेस्परेट कोलाहलात,\nदोघांच्या चेहऱ्यावरचे ओघळतं कोवळेपण \nकिती छान ना …\nसराईत धूळफेकीच्या, कचकड्याच्या जगण्यात\nनिरागस कोंबांचं अस्तित्व चक्क टिकून \nनाही मिळत तर जावं झुलत\nआपल्याच मस्तीत गावं भटकत\nबंद दारापुढे बापुडवाण्या चेहऱ्याने बसायची,\nकिंवा धडका मारून स्वतःचेच डोकं फोडून घ्यायची;\nकुणी सक्ती नाही केलेली.\nनाही मिळत तरी जावं फुलत\nएकाच झाडाच्या आतलं जंगल न शोधता\nदाट जंगलातलं नवं झाड शोधत.\nनाही मिळत तरीही जावं खुलत\nफ्रुस्ट्रेशनवर मस्तपैकी कविता करत\nडोके फुटण्यापेक्षा कितीतरी बरं\nआतल्या आत रहावं जळत.\nजोपर्यंत जमत नाही म्हणायला\nनाही मिळत तर गेलात उडत \n3​. तुझा डिपी माझे मन\nनवा डिपी चढला तुझा\nतेव्हापासून मनातून उतरतच नाहीये तो…..\nनव्हाळी ल्यालेली एक किशोरी\nपहाते आहे उद्याच्या पहाटलेल्या तारूण्याकडे\nमीलनोत्सुक तरुणी व्याकुळली विरहात\nअन रमली शृंगाराच्या स्वप्नांमध्ये\nभविष्याचा वेग घेणारी प्रौढा….\nमाझ्या मनावर पाखर घालणारी\nमाझी ढगात हरवलेली आई\nतुझ्यात आहेत ह्या साऱ्याच विरघळलेल्या\nअर्ध्यामध्ये टाकून तुला, जर जावे ला���ले मला,\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nआठवणींच्या रांगोळ्यांची रेखून ठेवीन मी टिंबे.\nनक्षीदार रेघांना मग घेशील लयदार गिरवायला.\nअर्धवट जमलेल्या सगळ्या चाली,\nकरशील पूर्ण, तुझ्यातुझ्या सुरावटीत\nसमजा आलीच माझी आठवण\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nपण मी काही हट्टी बाळ नाही.\nझाली आहे जागी, करतेय् माझे लाड;\nझोपून गेलाय् का गाढ \n६. अर्थासाठी थरथरणाऱ्या हातात\nओसंडून वहाणारी समृद्ध घागर\nतर किती बहार होईल…..\n७. हवेचा हलका झोका,\nजाणवलं…. ते बरंच झालं.\nनाहीतर पसरवतच होतो मूठभर माती\nत्यावर शेवटचा गुलाब ठेवण्यासाठी.\nक्षमता…. कळूनही न वळणाऱ्या\nआणि बुद्धी…. हवी तेव्हा हरवणारी.\n“बंद कर चॅप्टर आणि निघ पुढच्या प्रवासाला…”\nटकटकच्या लयीत तो म्हणाला.\nकाहीसा खडसावून, भरड आवाजात.\n“कळतंय रे…. पण अडचण आहे;\nचॅप्टर बंद करताना, पुस्तकच बंद होतं आहे.\n“मग रहा तसाच… “तो पुढे सरकला.\nआता ठेवूया चॅप्टर आणि पुस्तकही उघडे\nझाकून टाकली की सारं कसं…..\nकाल आबांना भेटून आलो. आबा म्हणजे डॉ. विजय आजगावकर. मुंबईमध्ये गेली अनेक दशके कार्यरत असे रसिक वाचक. मी एम.बी.बी.एस.ला होतो तेव्हापासूनचा त्यांचा आणि माझा स्नेहबंध. अक्षर या वार्षिकाच्या २०१४ च्या दिवाळी अंकामध्ये मी त्यांचे शब्दचित्र रेखाटले होते. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम करणारे आबा… माझ्या वडीलांच्या जागी मी ज्यांना पहात आलो असे माझे आबा… तीन महिन्यापूर्वीच आमची भेट झाली तेव्हा ते उत्साहीत होते. ज्या बालमधुमेही मुलांसोबत पस्तीस वर्षांपूर्वी आम्ही आधारगट सुरु केला त्या पहिल्या बॅचेसमधील जवळजवळ वीस मुलेमुली ह्या रियुनियनला आली होती. त्यांच्या सहचर, मुलांना घेऊन. आम्ही खूप गप्पा केल्या. फोटो काढले.प्रसन्न आबांना पाहून आम्ही सर्व सुखावलो.\nपण त्यावेळीसुद्धा पोटातला कॅन्सर आपले प्रताप दाखवायला लागला होता. तरीही आबा आठवड्यातून तीन सकाळी क्लिनीकला जाऊन चार तास करून यायचे. काही काळापूर्वी वाहिनी गेल्यापासून आबा दुःखी होते. पण त्या दुःखाचा बाऊ न करता त्यांचे वाचन, लिखाण आणि प्रवासही सुरु होता.\nम्हणूनच दहा-बारा दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला तेव्हा त्यातला स्वर मला कापला आणि दुःखी वाटला. “लवकरात लवकर मला भेटायाला येऊन जा…माझी संपत्ती वाटायची आहे… सगळ्या वारसांमध्ये” संपत्ती म्हणजे पुस्तके. आबांचा वारस होणे अहोभागह्याचे. व्रतस्थ वैद्यकजीवन जगलेला ऋषीच हा. मधल्या सहा दिवसांमध्ये त्यांची केमोथेरपी सुरु झाली. दोन दिवसांचे हॉस्पीटलायझेशन झाले.\nकालच्या रविवारी मी, माझी पत्नी सविता आणि मुलगा कबीर असे तिघे त्यांना भेटायला गेलो. आबा खोलीत आले तेव्हाच थकलेले दिसले. हातात एक डायरी. अंगात खादीची बंडी. अगदी माझे वडील घालायचे तशी. मी त्यांच्या शेजारी बसलो. अगदी चिकटूनच म्हणा ना आणि का कोण जाणे… मी माझ्या आयुष्यातला पहिला सेल्फी आबांसोबत काढला.\nआबांच्या डायरीमध्ये पुस्तकांची यादी होती. काही पुस्तकांसमोर ‘वारसांची’ नावे लिहिली होती. मी माझी पसंती संगत गेलो आणि तितक्या वेळा आता माझे नाव त्या यादीमध्ये लिहित होते. “आता मी तुझी पुस्तके छान पॅक करुन ठेवतो. तुला कळवतो. मग तू पाठव कुणाला तरी आणायला.” ते म्हणाले क्षणभराच्या शांततेनंतर म्हणाले, “माझी पुस्तके माझ्यानंतर रस्त्यावर यायला नकोत रे मला… त्यांना योग्य घरे मिळू देत.”\nपुस्तकांच्या यादीसोबतच त्यांनी कपड्यांची यादी केली होती. त्यांना मी अंशू गुप्ताच्या ‘गूंज’चे नाव सुचवले. आबा तसे व्यवस्थित टेक्नोसॅव्ही असल्याने एव्हाना त्यांची साईट शोधून संवाद सुरूही झाला असेल. अशाप्रकारे एका डायरीचे काम संपल्यावर त्यांनी दुसरी डायरी काढली. त्यात त्यांनी लिहिलेल्या कविता होत्या. काही कविता त्यांनी मेलवर शेअर केल्या होत्या. ” मी वाचतो ना आबा ….”, मी म्हणालो. “नाही … ऐक…. कवीच्या तोंडून परत ऐकायला नाही मिळणार तुला…”, ते म्हणाले. मी चमकलो. हा आबांचा मिश्कीलपणा म्हणायचा कि भविष्याची चाहूल \nते अगदी हलक्या स्वरांमध्ये मला कविता वाचून दाखवत होते. पानाच्या कोपऱ्यामध्ये तारीख आणि वेळ लिहिलेली असायची बहुधा मध्यरात्रीची किंवा पहाटेची. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतच्याच कविता होत्या… विविध भावस्थिती रेखाटणाऱ्या. अफाट ज्ञानसागरातील शिंपले वेचायला आता वेळ उरला नाही अशी रुखरुख त्यात होती. राहिलेले क्षण मनस्वीपणे जगण्याची उर्मी व्यक्त होत होती. मी सामान्य आयुष्य जगलो कारण अनेकांच्या सुखदुःखाचा मी केवळ साक्षीदार होतो, ते दुःख मिटवू शकलो नाही ह्याची खंत होती. कधी मृत्यूला मित्र म्हणूनची हाक होती तर कधी अर्थपूर्ण क्षण जगण्याची आंस होती.\n“आता मी वाचतो आबा पुढच्या कविता”, असे म्हणत मी ती वही माझ्या हातात घेतली. कारण आबांच्या आवाजातल्या कविता ऐकताना मी जास्तच हळवा व्हायला लागलो होतो. मी माझ्या दांच्या कुशीत बसल्यासारख्या आबांना चिकटून होतो. तिथेच बसून चहा घेतला. कबीरच्या जन्मापासून तो आबांचा लाडका. ‘कबीरराजे’ हे त्यांचे खास नाव. “हे औषध आणत जा रे भेटायला वारंवार”, ते कबीरकडे बोट दाखवत मला म्हणाले. ” आबा तुम्हाला भेटायला तो नेहमी तयार असतो”, सविता म्हणाली. “आबा जून महिन्यातल्या माझ्या संत कबीरावरच्या कार्यक्रमाला तुम्ही नक्की येणार… पहा.”, मी आशेचे वातावरण निर्माण करण्यासाठी म्हणालो. आबा फक्त हसले. मग मला मेडीकलच्या भाषेमध्ये त्यांनी स्वतःच्या पोटातला कॅन्सर समजाऊन सांगितला. त्यावर आता खूप Aggressive उपचार करायला त्यांचा ठाम नकार का आहे ते सांगितले. आणि आश्चर्यकारकपणे त्यांनी मला खूप पूर्वी माझ्या बोलण्यात-लिहिण्यात आलेला एक संदर्भ दिला. त्यांच्यापुढे असलेला आणि त्यांनी नाकारलेला पर्याय आहे ‘कोलेस्टॅामीचा’. म्हणजे मल (आणि आबांच्या संदर्भात मूत्रदेखील) पोटावरच्या पिशवीत साठवायचे.आजाराकडे पाहण्याचा रुग्णाचा दृष्टिकोन सकारात्मक असला तर या ऑपरेशनकडेसुद्धा तो ‘सोय’ म्हणून कसा पहातो त्याची उदाहरणे मी द्यायचो. उदाहरणार्थ ‘प्रवासात घाईची लागण्यापासूनच मुक्तता’ किंवा ‘चित्रपट, नाटक, मॅच बघताना अजिबात न उठण्याची चैन’ …. आबांच्या हे सारे लक्षात होते. ते मला म्हणाले …. “पैलतीर दिसायला लागलाय तर त्याला टाळायचे कशाला आता.”\n“आबा…तुम्ही दमलात बोलून. चला आराम करा”, मी म्हणालो. “काही खायची इच्छा नाही रे. बळेच खातो. शिक्षा असल्यासारखा. पाणी पितो. प्रोटीनशेक घेतो.” आबा म्हणाले. संथपणे त्यांच्या खोलीकडे गेले. शरपंजरी भीष्मांनाही हा पैलतीर असाच दिसला असेल का शर म्हणजे बाण कि शर म्हणजे गवताची एक जात यावर महाभारताच्या अर्थामध्ये विवाद आहे. पण भीष्मांच्या त्या टप्प्यावर बाण काय आणि गवत काय … सुखदुःखाची सीमारेषा ओलांडल्यावर फक्त एकचित्र होऊन वाट पहायची.\nमहाभारतात भीष्मांच्या अर्जुन, कृष्णभेटीचे संदर्भ आहेत. ते मला आबांचे घर सोडताना आठवत होते. ह्या घरी पहिल्यांदा आलो तेव्हा वैद्यकीय विद्यार्थी होतो. त्यानंतर माझ्या जगण्यातला प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी इथे आलो. ह्या घरातल्या प्रत्येक कडुगोड क्षणीही इथे आलो.\nआबा राह���ात दुसऱ्या मजल्यावर. खालच्या दोन मजल्यांवर बँकेची शाखा आहे. तिथे जोरदार नूतनीकरण सुरु होते. काही दिवसात ती बँक कात टाकण्याच्या तयारीत आहे….\nआणि आबा सुद्धा….मनातला हुंदका किती काळ विरलाच नाही.\nता.क. हा मजकूर लिहिला त्यानंतर मधल्या काळामध्ये आबांचा वाढदिवस झाला. केमोथेरपीचे अजून एक सायकल झाले. त्यांच्या वाढदिवसाला मी फोन केला तेव्हा आवाज फ्रेश वाटला. भूक वाढली आहे. असे म्हणाले. माझा अस्वस्थपणा तात्पुरता तरी कमी झाला आहे.\nशुभंकर : पापण्यांमागचे पाणी आणि आभाळाएवढं मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214822-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/articlelist/2499221.cms?curpg=3", "date_download": "2018-11-21T21:28:07Z", "digest": "sha1:VAQEXM6NC72LBKUPM4DEBJF3MV2LZU4I", "length": 10717, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 3- Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\nचार कॅमेरे असणारा जगातील पहिला मोबाइल आला\nफोनमध्ये कॅमेरा आल्यानंतर फोटोग्राफीचे विश्व पूर्णपणे बदलले आहे. व्हीजीए कॅमेऱ्यापासून सुरुवात झालेल्या प्रवासाने मोठा पल्ला गाठला आहे. प्रथम सिंगल रेअर कॅमेरा, नंतर ड्यू्ल रेअर कॅमेरा, ट्रिपल रेअर क...\nव्हॉट्सअॅपमध्ये येत आहेत दोन नवी फीचर्सUpdated: Nov 14, 2018, 03.26PM IST\nफुकटात बदला 'आयफोन एक्स'चा डिस्प्लेUpdated: Nov 12, 2018, 05.11PM IST\nव्हॉट्स अॅपमध्ये असे बनवा स्टीकरUpdated: Nov 9, 2018, 03.57PM IST\nमध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केला मांसाहार\nसोशल मीडियातील फेक न्यूजचा फटका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही बसला आहे. चौहान यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात ते मांसाहार करताना दिसत आहेत. विधानसभा निव...\nमहिला काँंग्रेस नेत्याच्या सेक्स रॅकेट मागचं सत्...Updated: Nov 19, 2018, 03.23PM IST\nव्हायरल सत्य: करिना गरोदर आहे का\nviral सत्य असत्य: कन्हैय्याकुमारने मुस्लिम धर्माच...Updated: Nov 9, 2018, 12.14PM IST\nमोदींनी 'राहुल पप्पू' असल्याचं वदवून घेतलं\nमेसेंजरपाठोपाठ फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन\nआज सकाळी फेसबुक मेसेंजर क्रॅश झाल्यानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामही डाऊन झालं आहे. त्यामुळे जगभरातील यूजर्सना फेसबुक आणि इन्स्टाग्राम ओपन करण्यात अडचणी येत असल्याने त्यांनी ट्विटरवरून तक्रारींचा पाऊस ...\n६९% पाकिस्तानी म्हणतात, इंटरनेट माहीत नाही\nहॅक केलेला फेसबु��� डेटा विकला जातोय: रिपोर्टUpdated: Nov 3, 2018, 11.34AM IST\nअॅपलचा सर्वांत स्लीम आयपॅड प्रो लाँचUpdated: Oct 30, 2018, 10.13PM IST\nअलीकडे बऱ्यापैकी व्हायरल झालेल्या गोष्टींमधली एक गोष्ट म्हणजे किकी चॅलेंज. या चॅलेंजचं खूळ डोक्यात घेऊन अनेकांनी जिवही धोक्यात टाकल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत. पण हेच चॅलेंज जर तुमच्याऐवजी एखाद्य...\nविज्ञानवाटा: परागनिर्मितीतून पोषक परागनिर्मितीUpdated: Nov 17, 2018, 04.00AM IST\nभाजपकडून काँग्रेसविरोधात एक व्हिडिओ प्रसारीत\nरणवीर-दीपिकाच्या लग्नमंडपाची काही दृश्यं\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची स...\nकुत्र्याने लघुशंका केली, महिलेला मारहाण झाली\n...म्हणून सोनमनं 'करवाचौथ' केलं नाही\nव्हायरल सत्य: करिना गरोदर आहे का\n६९% पाकिस्तानी म्हणतात, इंटरनेट माहीत नाही\nअॅपलचा सर्वांत स्लीम आयपॅड प्रो लाँच\nव्हॉट्सअॅपमध्ये येत आहेत दोन नवी फीचर्स\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214822-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-demand-frp-paid-lump-sum-parbhani-maharashtra-11922", "date_download": "2018-11-21T20:51:46Z", "digest": "sha1:DFEXXQILCR5DYY2MR6HBLL3XY4LTCVEE", "length": 15420, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, demand for frp paid a lump sum, parbhani, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘एफआरपी’ एकरकमी देणे बंधनकारक करण्याची मागणी\n‘एफआरपी’ एकरकमी देणे बंधनकारक करण्याची मागणी\nशुक्रवार, 7 सप्टेंबर 2018\nपरभणी : उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम एकरकमी देणे साखर कारखान्यांना बंधनकारक करावे. साखर निर्यात करण्याची मुभा द्यावी. निर्यातीवर अनुदान तसेच साखरेच्या साठ्यावर ९० टक्के बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेतर्फे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे.\nपरभणी : उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम एकरकमी देणे साखर कारखान्यांना बंधनकारक करावे. स���खर निर्यात करण्याची मुभा द्यावी. निर्यातीवर अनुदान तसेच साखरेच्या साठ्यावर ९० टक्के बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेतर्फे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे.\nसाखर कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाचे पेमेंट शेतकऱ्यांना १५ दिवसांच्या आत एकरकमी एफआरपीप्रमाणे देणे बंधनकारक असताना बहुतांश साखर कारखानदारांकडे अजूनही एफआरपी थकीत आहे. सायखेडा (ता. सोनपेठ, जि. परभणी) येथील महाराष्ट्र शेतकरी शुगर या कारखान्याकडे २०१४-१५ मधील ऊस पेमेंट बाकी आहे. बीड जिल्ह्यातील एस.एन.एल. शुगर लि. युनिटच्या पवारवाडी (ता. माजलगाव) येथील जय महेश या कारखान्याकडे जवळपास ४ हजार शेतकऱ्यांचे ऊसबिल थकीत आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशीच स्थिती आहे. मराठवाड्यातील बळिराजा साखर कारखान्याने २ हजार २५० रुपये प्रतिटन प्रमाणे ऊसबिल काढले आहे. बाकी सर्वांनी १५०० रुपयांपासून २ हजार ५० रुपयांपर्यंतच बिले काढली आहे. एफआरपी एकरकमी देण्याची तरतूद कायद्यात असताना शेतकऱ्यांची अशा प्रकारे पिळवणूक होत आहे.\nराज्यातील साखर कारखानदार एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा कायदा करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. या कायद्यातील तरतूद जाचक दिसते त्यास शेतकरी तसेच किसान सभेची संमती नाही. ऊस उत्पादकांची पिळवणूक थांबवून किमान प्रतिटन ३५०० रुपये दर मिळाला पाहिजे ही मागणी शेतकऱ्यांतर्फे अखिल भारतीय किसान सभेचे विलास बाबर, राजेभाऊ राठोड, पंडितराव गोरे, शिवराम शेळकेल आदींनी केंद्रिय कृषिमंत्र्यांकडे केली आहे.\nएफआरपी साखर साखर निर्यात कर्ज राधामोहन सिंह ऊस महाराष्ट्र बीड\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागा��� पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214822-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/saibaba-english-medium-school-421374-2/", "date_download": "2018-11-21T20:16:28Z", "digest": "sha1:SZNMJIX6PACTPKAAHSW6IKT7FPOYVMG5", "length": 9195, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बुध्दिबळ स्पर्धेसाठी साईबाबा इंग्लिश मीडियम खेळाडूंची निवड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबुध्दिबळ स्पर्धेसाठी साईबाबा इंग्लिश मीडियम खेळाडूंची निवड\nशिर्डी – साईबाबा संस्थान संचलित साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांची पुणे विभागीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. सानिया पठाण, व्टिंकल लोढा अशी विद्यार्थ्यांची नावे आहे. या विद्यार्थ्यांचा साईसंस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करुन गौरविण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्राचार्य असिफ तांबोळी, क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र कोहकडे, नवनाथ कोते उपस्थित होते.\nजिल्हा क्रीडा कार्यालय व सारडा महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने नुकतेच जिल्हास्तरीय शालेय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धा 17 व 19 वर्षे वयोगट मुले – मुली गटात झाल्या. या स्पर्धेत 450 खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी सानिया पठाण (9 वी) व व्टिंकल लोढा (10 वी) यांनी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावली. या खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे.\nयशाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, प्रशासकीय अधिकारी अशोक औटी, सुर्यभान गमे, दिलीप उगले, प्राचार्य आसिफ तांबोळी, मुख्याध्यापिका शिल्पा पुजारी यांनी अभिनंदन केले .\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशहरातील निराधारांना आता घरपोच आहार\nNext article….आणि गेल थिरकला झिंगाट वर\nसह्याद्रीचे पाणी पुर्वेस वळविण्यासाठी बेमुदत उपोषण\n50 टक्क्यांपेक्षा कमी वसुलीच्या गावांचे नळ कनेक्‍शन कट करा\nदहिगाव, बेलापूर महसूली मंडळात दुष्काळ जाहीर\nवरखेड येथे अवैध दारू विक्रीवर कारवाई\nशेवगावात जुगार अड्ड्यावर छापा\nशासनकडून शेतकऱ्यांची होतेय गळचेपी – गडाख\nनगरकर बोलू लागले…रस्त्यांचा प्रश्‍न मोठा गंभीर\nमोकाट जनावरांना आळा घालावा परिसरामध्ये रस्त्याची कामे झालेली आहेत. त्याचबरोबर पाणी पुरवठा वेळेवर होतो. रस्तेदेखील या भागामध्ये सुस्थितीत आहेत. परिसरामध्ये केवळ मोकाट जनावरांचा काही प्रमाणात...\nनगरकर बोलू लागले… रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nVideo : गोळीबारातील आरोपी पकडण्यास गेलेल्या पोलीस निरीक्षकावरच गोळीबार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214822-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-Collector-Office-Clerk-arrested-in-bribe-case/", "date_download": "2018-11-21T19:58:48Z", "digest": "sha1:MF4LKOQO4XISENG4GWCQRGZ2MGEKJMQO", "length": 5955, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक लाचप्रकरणी जाळ्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक लाचप्रकरणी जाळ्यात\nजिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक लाचप्रकरणी जाळ्यात\nआपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून नेमणुकीस असणारे दिनकर कांबळे यांचा दोन महिन्यांचा थकीत पगार काढण्यासाठी बक्षीस म्हणून पाच हजार रुपयांची लाच मागणारा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. अमर आनंदा सुतार (वय 40, रा. शिरगाव, राधानगरी) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे. यापूर्वी त्याने 10 हजार रुपये स्वीकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.\nदिनकर कांबळे हे यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे नेमणुकीस होते. त्यांचा फेबु्रवारी व मार्च या दोन महिन्यांचा पगार थकीत होता. तो पगार काढण्यासाठी ते लिपिक अमर सुतारला भेटले. यावेळी अमर सुतारने 15 हजार रुपयांची मागणी केली. कांबळे यांनी सुतारला 10 हजार रुपये दिले; पण यानंतरही पगार होण्यास विलंब होत असल्याने त्यांनी सुतारकडे विचारणा केली. यावेळी सुतारने आणखी पाच हजार रुपये बक्षिसापोटी द्यावे लागतील, असे बजावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.\nलाचेची रक्‍कम द्यायची नसल्याने कांबळेंनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. जिल्हाधिकारी कार्यालयात यापूर्वी लावलेल्या सापळ्यावेळी सुतारने रक्‍कम स्वीकारली नाही. मात्र, त्याने मागणी केल्याचे तपासात सिद्ध झाल्याने गुरुवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.\nउपअधीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीण पाटील, शामसुंदर बुचडे, शरद पोरे, संदीप पावलेकर, नवनाथ कदम, रुपेश माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.\nघरझडती रात्री उशिरापर्यंत सहायक फौजदार मनोहर खणगावकर यांच्या पथकाकडून शिरगाव येथील सुतारच्या घराची झडती सुरू होती. पथकात कृष्णात पाटील, संग्राम पाटील, छाया पाटोळे यांचा सहभाग होता.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214822-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/150-gram-panchayat-of-Konkan-Elections-Announced/", "date_download": "2018-11-21T20:16:27Z", "digest": "sha1:4LYFJWULDJLKWSENECU2PIY5QEGPQXS3", "length": 2943, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोकणातील 150 ग्रा.पं. निवडणुका जाहीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोकणातील 150 ग्रा.पं. निवडणुका जाहीर\nकोकणातील 150 ग्रा.पं. निवडणुका जाहीर\nकोकणातील 150 ग्रामपंचायतींसाठी येत्या दि. 26 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. दि. 27 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी आचारसंहिता जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी दि. 5 ते 11 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. दि. 12 रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. दि. 15 सप्टेंबर हा अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्याचदिवशी चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 26 रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. दि. 27 सप्टेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214822-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Arrest-for-Sambhaji-bhide/", "date_download": "2018-11-21T21:03:23Z", "digest": "sha1:GOZWMCV2NGZGB4GPD56DVUZODPEWQTYI", "length": 7613, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आक्रोश मोर्चाने शहर दणाणले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › आक्रोश मोर्चाने शहर दणाणले\nआक्रोश मोर्चाने शहर दणाणले\nफुले, शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठेंच्या पुरोगामी महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटनांची मालिका सुरू झाली आहे. राज्यासह देशभरात बौध्द, मुस्लिम, मातंग, चर्मकार समाजबांधवांवर अमानुष हल्ले, नग्न करून गावभर धिंड, सामूहिक बहिष्कार हे प्रकार वाढले आहेत. समाजामध्ये भयभीत वातावरण निर्माण करणारा भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, यांसह संविधानिक हक्कासाठी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संभाजी भिडे यांना पाठीशी घालणार्‍यांना धडा शिकवू, असा इशारा यावेळी पप्पू कागदे यांनी दिला.\nसंविधानिक हक्क आणि अन्याय-अत्यचाराला वाचा फोडण्यासाठी रिपाइंकडून शुक्रवारी (दि.29) बीडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चामध्ये जिल्ह्यातील बौध्द, मुस्लिम, मातंग, चर्मकार समाज बांधवांसह बहुजन समाज हजारोंच्या संख्येने सामील झाला होता. यावेळी पप्पू कागदे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, की शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भीमा-कोरेगाव येथे शौर्य स्तंभावर गेलेल्या समाजबांधवांसह स्त्रिया व लहान मुलांवर दगडफेक करून दंगल घडवून आणण्यात आली. हे करणार्‍या संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल होऊनसुध्दा आजपर्यंत अटक करण्यात आली नाही. यावेळी राजू जोगदंड, मिलिंद आव्हाड, मझर खान, धम्मानंद मुंडे, भास्कर रोडे, अशोक साळवे, किशोर कांडेकर, अविनाश जावळे, नरेंद्र जावळे, किसन तांगडे, दशरथ सोनवणे, दिपक कांबळे, महादेव उजगरे, अरुण भालेराव, अरुण निकाळजे, महेंद्र निकाळजे, लक्ष्मण सिरसाट, सचिन कागदे, रोहिदास बनसोडे, शिवाजी बामणे आदी उपस्थित होते.\nसरकारचे दुटप्पी धोरण असल्याचा आरोप\nज्यांनी एल्गार परिषदेचे आयोजन केले होते, त्यांना देशद्रोह्यांप्रमाणे अटक केली जाते, परंतु भीमा कोरेगाव दंगलीचा सूत्रधार ज्याचे नाव एफआयआरमध्ये असतानाही, पुरावे नसल्याचे कारण पुढे करून संभाजी भिडेला अटक केली जात नाही. यावरून सरकारचे दुटप्पी धोरण दिसून येत आहे. आज आम्ही इतिहासातील सर्वांत वाईट दिवसांतून जात आहोत. एकीकडे अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करून दलितांवर खुलेआम अत्याचार करण्याचा जणू परवानाच दिला जात असल्याचेही पप्पू कागदे म्हणाले.\nमोर्चेकर्‍यांनी केल्या या मागण्या\nअ‍ॅट्रॉसिटी कायद्यात कसलाच फेरबदल करण्यात येऊ नये, कसत असलेल्या गायरान जमिनी नावे करण्याच्या विरोधात काढण्यात आलेला शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, एल्गार परिषदेच्या आयोजकांवरील नक्षलवादी गुन्हे मागे घ्या, रमाई घरकूल योजनेसाठी ग्रामपंचायत ठरावी अट रद्द करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214822-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/truck-accident-in-ragad-wrad-ghat/", "date_download": "2018-11-21T20:02:44Z", "digest": "sha1:SABSL3D44NRLBPOMZCYOM7Z2CIR5VCCC", "length": 4621, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रायगड : वरध घाटात चौदा चाकी गाडीला अपघात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगड : वरध घाटात चौदा चाकी गाडीला अपघात\nरायगड : वरध घाटात चौदा चाकी गाडीला अपघात\nशनिवारी महाबळेश्वर मार्गावरील अंबेनळी घाटात झालेला अपघात ताजा असतानाच आज वरध घाटामध्येही चौदा चाकी गाडी एका वळणावर अडकल्याने या मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी ठप्प झाली होती. पावसाळ्यापूर्वी स्थानिक प्रशासनाने या मार्गावरील शिवशाही गाडीची लांबी लक्षात घेऊन या मार्गावरीलही सेवा रद्द केली आहे. असे असताना देखील पुणे मार्गावरून मोठ्या वाहनांचा प्रवास अजूनही चालू असलयाचे आज पुन्हा उघड झाले आहे. या विरोधात पोलिस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.\nदरम्‍यान, महाबळेश्वर मार्गावरील अपघातग्रस्त ठिकाणी तात्पुरते बांबूचे संरक्षक रोलिंग लावण्यात आले आहेत. या ठिकाणी खड्डे मारण्यात आले होते त्याची माती रस्त्यावर आल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाता नंतर या ठिकाणी तातडीने बांबूचे कळक बसविण्यात आले आहेत. अपघाता नंतर या अपघाताची चौकशी करण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने त्रिसद्यस्य समितीची नेमणूक केली आहे. या समितीत कृषी विद्यालयाचे डीन व विद्यापिठातील दोन उच्च अधिकारी असणार आहेत. अपघात कसा झाला याची पूर्ण चौकशी करून, गाडीची पूर्ण माहीती घेण्यात येणार ��सल्‍याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214822-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/karad-Srinivas-Patil-People-s-Governor-/", "date_download": "2018-11-21T20:48:25Z", "digest": "sha1:GC6AUAQKETAKRVD4KCC46CFDVRYSZLA3", "length": 8045, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " श्रीनिवास पाटील ठरले ‘पीपल्स गव्हर्नर’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › श्रीनिवास पाटील ठरले ‘पीपल्स गव्हर्नर’\nश्रीनिवास पाटील ठरले ‘पीपल्स गव्हर्नर’\nसिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे पीपल्स गव्हर्नर ठरले असून त्यांच्या प्रभावी कार्याचा गौरव सिक्कीम सरकारच्या वतीने करण्यात आला. ‘सिक्कीम अ‍ॅण्ड पिपल्स गव्हर्नर’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा प्रवास उलगडला असून या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच सिक्कीम येथे झाले.\nराज्यपाल श्रीनिवास पाटील हे मिळेल त्या संधीचे सोने करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. जिल्हाधिकारी व कराड लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून त्यांची कारकीर्द विशेष लोकप्रिय ठरली. सिक्कीम राज्याच्या राज्यपाल पदावर वर्णी लागल्यावर त्यांनी सिक्कीम मध्येही आपल्या कार्याच्या माध्यमातून लोकप्रियता टिकवली.\nराज्यपाल पाटील यांनी 20 जुलै 2013 रोजी सिक्कीमचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. पाच वर्षात त्यांनी तेथील जनसामान्यांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केले. राज्यपाल म्हणून कार्यभार संभाळताना सिक्कीम सरकारला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले, कायद्यांना मंजुरी दिली. सिक्कीमच्या जनतेसाठी व महाराष्ट्र, देशातील पर्यटकांसाठी राजभवनाचे दरवाजे खुले केले. श्रीनिवास पाटील हे सर्वसामान्य माणसात मिसळणारे, सिक्कीम राज्याच्या कानाकोप-यात जाऊन दौरा करणारे, तेथील दुर्गम व बर्फाळ भागात सुध्दा पोहचणारे असे राज्यपाल ठरले. विशेषतः सिक्कीमच्या युवा पिढीला प्रबोधन करत देशाच्या विकासाच्या प्रवाह��त आणण्यासाठी मार्गदर्शन केले. राजभवनातील कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी त्यांनी वेगळी तरतूद केली. राज्यपाल म्हणून त्यांना व्हीव्हीआयपी, झेड दर्जाची सुरक्षा असताना शासकीय पैशाची बचत व्हावी या हेतूने विमानाने ईकॉनॉमिक क्लासने प्रवास करणारे राज्यपाल म्हणूनही त्यांनी लक्ष वेधले. तसेच त्यांना विद्यापीठाकडून त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय, राजकीय व सामाजिक सेवेच्या सन्मानार्थ डॉक्टरेट’ ही पदवी बहाल करण्यात आली आहे. राज्यातील जनतेपर्यंत पोहोचणारा जनसामान्यांचा गव्हर्नर म्हणून त्यांनी सिक्कीममधील सामान्य जनमाणसात लोकप्रियता मिळवली आहे. दरम्यान सिक्कीमला देशातील मान्यवर नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व पर्यटकांना भेट दिली आहे.\nराज्यपाल म्हणून श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या कार्याचा आढावा सिक्कीम राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाने या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन रजनीदेवी पाटील व टिमा माया चांमलिंग यांच्या हस्ते गंगटोक येथील राजभवनात करण्यात आले.\nकार्यक्रमास सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग, सभापती के. एन. राय, मानवी संसाधन विकास मंत्री आर. बी. सुब्बा, ग्रामविकास मंत्री एस. बी. सुबेदी, कृषिमंत्री सोमनाथ पौंड्याल, आरोग्य मंत्री अर्जुन घतानी, सारंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पुस्तकात मुख्यमंत्री चामलिंग यांनी राज्यपाल पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214822-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2018-11-21T19:50:53Z", "digest": "sha1:65KMWHTPCK7JYNTQALTPHGXLDYVYF4HM", "length": 8044, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक - विकिपीडिया", "raw_content": "रशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक\n← इ.स. १९१७ – इ.स. १९९१ →\nराजधानी सेंट पीटर्सबर्ग (इ.स. १९१��� ते इ.स. १९१८)\nमॉस्को (मार्च १९१८ पासून)[१]\nअधिकृत भाषा रशियन (इ.स. १९३७ पासून[२])\nक्षेत्रफळ १,७०,७५,२०० चौरस किमी\nरशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक किंवा सोव्हियेत रशिया (अन्य मराठी नामभेद: रशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय गणराज्य ; रशियन: Российская Советская Федеративная Социалистическая Республика) हे भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या १५ प्रजासत्ताकांपैकी आकाराने, लोकसंख्येने व अर्थव्यवस्थेनुसार सर्वात मोठे प्रजासत्ताक होते.\n७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ऑक्टोबर क्रांतीमधून रशियन साम्राज्याचा पाडाव व सोव्हियेत संघाचा उदय झाला. सोव्हियेत रशिया हे ह्या साम्यवादी संघातील सर्वांत बलाढ्य प्रजासत्ताक होते.\n२५ डिसेंबर, इ.स. १९९१ रोजी सोव्हियेत संघाचे विघटन झाले व सोव्हियेत रशियाचे रशिया ह्या स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर झाले.\n↑ \"लेनिन्स मायग्रेशन अ क्वीअर सीन\" (इंग्लिश मजकूर). न्यू यॉर्क टाइम्स. १६ मार्च, इ.स. १९१८.\n↑ \"इ.स. १९३७च्या राज्यघटनेतील ११४वे कलम\" (रशियन मजकूर). रशियन विकिस्रोत. , \"इ.स. १९७८च्या राज्यघटनेतील ११७वे कलम\" (रशियन मजकूर). रशियन विकिस्रोत.\nआर्मेनियन एस.एस.आर · अझरबैजान एस.एस.आर · बेलारूशियन एस.एस.आर. · एस्टोनियन एस.एस.आर · जॉर्जियन एस.एस.आर · कझाक एस.एस.आर. · किर्गिझ एस.एस.आर · लात्व्हियन एस.एस.आर · लिथुएनियन एस.एस.आर · मोल्दोव्हियन एस.एस.आर · रशियन एस.एफ.एस.आर. · ताजिक एस.एस.आर. · तुर्कमेन एस.एस.आर. · युक्रेनियन एस.एस.आर · उझबेक एस.एस.आर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१८ रोजी ११:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214822-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/hollywood/daniel-craig-once-again-james-bonds-role/", "date_download": "2018-11-21T21:11:17Z", "digest": "sha1:FIO3QOFZNCHNH5O7ADDUAEM56LAW64E7", "length": 29675, "nlines": 386, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Daniel Craig Once Again In James Bond'S Role | जेम्स बॉन्डच्या भूमिकेत पुन्हा एकदा डॅनिएल क्रेगच | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 व���ील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nजेम्स बॉन्डच्या भूमिकेत पुन्हा एकदा डॅनिएल क्रेगच\nजेम्स बॉन्डच्या भूमिकेत पुन्हा एकदा डॅनिएल क्रेगच | Lokmat.com\nजेम्स बॉन्डच्या भूमिकेत पुन्हा एकदा ड���निएल क्रेगच\n१९६२ पासून जगभरातील सिनेरसिकांचा लाडका हिरो जेम्स बॉन्ड हा सिक्रेट एजेंट पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे.\nजेम्स बॉन्डच्या भूमिकेत पुन्हा एकदा डॅनिएल क्रेगच\nठळक मुद्देजेम्स बॉन्ड हा सिक्रेट एजेंट पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांसमोर डॅनिएल क्रेगने आतापर्यंत साकारला पाच वेळा बॉन्ड\n१९६२ पासून जगभरातील सिनेरसिकांचा लाडका हिरो जेम्स बॉन्ड हा सिक्रेट एजेंट पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. पडद्यावर आपल्यासमोरील सर्व समस्यांवर मात करणाऱ्या या बॉन्डला मात्र पडद्यावर येण्यापूर्वीच अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. जेम्स बॉन्डच्या आगामी सिनेमाची तयारी गेल्या वर्षापासूनच सुरू झाली होती. बॉन्ड म्हणून डॅनिएल क्रेग पुन्हा सिद्ध झाला होता, पण तेवढ्यात या सिनेमाचे नियोजित दिग्दर्शक डॅनी बोएल यांनी सिनेमा दिग्दर्शित करण्यास नकार दिला आणि प्रोजेक्‍टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर बॉन्डच्या रोलमधून डॅनिएल क्रेगच्या ऐवजी इदरिस एल्बा या अश्‍वेत नायकाला घेतले जाण्याचीही चर्चा सुरू होती. असे झाले असते तर बॉन्ड साकारणारा इदरिस हा पहिला अश्‍वेत हिरो ठरला असता.मात्र, स्वतः इदरिस एल्बानेच ही अफवा खोडून काढली आहे.\nडॅनिएल क्रेगने आतापर्यंत पाच वेळा बॉन्ड साकारला आहे. त्याला या सिनेमासाठी ५० दशलक्ष पौंड म्हणजे ४५० कोटी रुपये इतके भरभक्कम मानधन दिले गेले आहे. त्यामुळे त्याला वगळून आपल्याला बॉन्ड साकारायला दिले जाऊ शकणार नाही, असे तो म्हणाला. 'यार्दी इन लंडन' या आपल्या सिनेमाच्या प्रीमिअर प्रसंगी त्याने आपल्याबाबतची शक्‍यताच फेटाळली. बॉन्डचा रोल आतापर्यंत सहा कलाकारांनी साकारला आहे. त्यापैकी रॉजर मूर यांनी सर्वाधिक सात वेळा बॉन्ड साकारला आहे.\n'बॉन्ड २५' असे नवीन सिनेमाचे नाव आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये या सिनेमाचे शुटिंग सुरू होणार आणि पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये सिनेमा रिलीज करायचा असे नियोजन होते. मात्र आता डायरेक्‍टरच प्रोजेक्‍ट सोडून गेल्यामुळे पुढचा प्रवासच अवघड बनला आहे. अर्थात नवीन डायरेक्‍टरकडे ही जबाबदारी सोपवली जाईल आणि नियोजित वेळापत्रकाप्रमाणे बॉन्ड रिलीज होईल. डॅलिएल क्रेगचा नवीन हिरोईनबरोबरचा रोमान्स, कारचा पाठलाग, घडाळ्यामधील कॅमेरे, उपग्रहांद्वारे हेरगिरी ���णि चित्तथरारक स्टंटचा आस्वाद प्रेक्षकांना अगदी पुरेपूर मिळणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपॉप गायक जस्टिनशी लग्न झाल्यावर हेलीने बदलले नाव; हा घ्या पुरावा\n‘झिरो’साठी ‘अ‍ॅक्वॉमॅन’ने बदलली रिलीज डेट\nमृत्यूपूर्वी आणखी एक सुपरहिरो देऊन गेले Stan Lee\nमोगलीचे हॉलिवूड व्हर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nस्पायडर मॅन ते हल्क स्टेन लीच्या ‘या’ सुपरहिरोंना विसरणे अशक्य\n‘गेम आॅफ थ्रोन्स’चा प्रीक्वल येणार नाओमी वाट्स साकारणार मुख्य भूमिका\nMirzapur Review: गॅंगवॉर, राजकारणाचं रक्तबंबाळ तांडव 'मिर्झापूर'\nPihu Movie Review : प्रत्येक आई-वडिलांचे डोळे उघडणारी ‘पीहू’ची कहाणी16 November 2018\nMohalla Assi Review: डोक्यात झिणझिण्या आणणारा ‘मोहल्ला अस्सी’16 November 2018\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214823-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/articlelist/26116172.cms?curpg=14", "date_download": "2018-11-21T21:22:33Z", "digest": "sha1:DZWJBZRIFM5TEY4ZYA2B5T7ORWASMV5H", "length": 8452, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 14- Ahmednagar News in Marathi: Latest Ahmednagar News, Read Ahmednagar News in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\nचारा टंचाईमुळे चारशे मेंढपाळांचे स्थलांतर\nमनसेचे शहराध्यक्ष राशिनकरवर मारहाणीचा गुन्हाUpdated: Nov 12, 2018, 04.00AM IST\nखूनातील पाच आरोपींना शिर्डीत अटकUpdated: Nov 12, 2018, 04.00AM IST\nपोलिसांच्या वारसांना आर्थिक मदतUpdated: Nov 12, 2018, 04.00AM IST\nसराकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम सुविधाUpdated: Nov 12, 2018, 04.00AM IST\nपंचायत समित्यांना सोलरची वीजUpdated: Nov 12, 2018, 04.00AM IST\nजखमी जवानांचे ग्रामस्थांनी केले स्वागतUpdated: Nov 12, 2018, 04.00AM IST\nकुकडीच्या आवर्तनामुळे लाभक्षेत्रामध्ये दिलासा Updated: Nov 12, 2018, 04.00AM IST\nशिवचातुर्य मोहिमेचे शिवप्रेमींकडून स्वागतUpdated: Nov 12, 2018, 04.00AM IST\nअर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरूवातUpdated: Nov 12, 2018, 04.00AM IST\nपरतीच्या प्रवासाने वाहतूक कोंडीUpdated: Nov 12, 2018, 04.00AM IST\nशिफारस पत्रासाठी अर्ज येण्यास सुरुवातUpdated: Nov 12, 2018, 04.00AM IST\nपिकविमा घोटाळा राफेल पेक्षाही मोठाUpdated: Nov 12, 2018, 04.00AM IST\n‘जायकवाडी’चा कोटा निळवंडे करणार पूर्णUpdated: Nov 12, 2018, 04.00AM IST\nनिसर्गप्रेमीं���ी मांडला नायलॉन मांजाचा त्रासUpdated: Nov 12, 2018, 04.00AM IST\n‘छोटा खंड्या’ ठरला ‘अहमदनगर शहराचा पक्षी’Updated: Nov 12, 2018, 04.00AM IST\n‘नगर निवास’ची बाग विद्यार्थ्यांना खुलीUpdated: Nov 12, 2018, 04.00AM IST\nवजन कमी करण्यासाठी ७ डाएट\nव्हायरल: महिला पोलिसांचा 'नृत्याविष्काराचा' व...\nतनुश्री दत्ताला 'या' अभिनेत्रीचाही पाठिंबा\nसुनो जिंदगी: दोषारोप नको, स्वत:च व्यवस्था बना...\nशबरीमाला : तृप्ती देसाई यांच्याविरोधात कोची व...\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये...\nआंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट: बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिकेला अट...\nमराठी मालिकांचा 'का रे दुरावा\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214823-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/the-gang-of-dacoits-stays-in-nevasa/articleshow/64966020.cms", "date_download": "2018-11-21T21:19:12Z", "digest": "sha1:W5Y3KUCVKX2FMGYA7ZP2SHOM2KCB2THU", "length": 11007, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: the gang of dacoits stays in nevasa - दरोड्याच्या तयारीतील टोळी नेवाशात अटकेत | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\nदरोड्याच्या तयारीतील टोळी नेवाशात अटकेत\nम टा वृत्तसेवा, नेवासेतालुक्यातील खडका फाटा ते सलबतपूर रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या श्रीरामपूरच्या टोळीला पोलिसांनी पकडले...\nम. टा. वृत्तसेवा, नेवासे\nतालुक्यातील खडका फाटा ते सलबतपूर रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या श्रीरामपूरच्या टोळीला पोलिसांनी पकडले. या कारवाईत पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून कारसह एकूण १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nखडका फाटा ते सलबतपूर रस्त्यावर एक गाडी व काही व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याची गुप्त माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांना मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली नेवासे पोलिसांनी खासगी वाहनाने जाऊन सलबतपूर रस्त्यावर सापळा लावला. सलबतपूर रस्त्यावरील आडव्या चारीनजीक एक कार दिसून आली. त्या कारशेजारी पाच व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असतानाच पोलिसांनी त्यांना पकडले. पकडलेल्यांमध्ये सुजित भिकन देवकुळे (वय २६, रा. हरेगाव रोड, श्रीरामपूर), संदीप एकनाथ ढगे (वय २६, रा. खोकर, श्रीरामपूर), रोहन विलास शिंदे (वय २५, रा. पंचशीलनगर, चाळीसगाव, जि. जळगाव), अभिजीत मधुकर जोंधळे (वय २५, रा. संगमनेर रोड, श्रीरामपूर), दीपक बाबासाहेब शेटे (वय २३, रा. संजयनगर, श्रीरामपूर) या पाच जणांचा समावेश आहे.\nमिळवा अहमदनगर बातम्या(ahmednagar news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nahmednagar news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nजम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त; मेहबूबांना झटका\n#MeToo: बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी निर्दोष\nमुस्लिमांच्या मतांवरून कमलनाथ यांचा आणखी एक व्हिडिओ समोर\nअमृतसर हल्ला, एकाला अटक\nशबरीमला वादः आरएसएस तालिबान आणि खलिस्तानसारखी\nसुनो जिंदगी: नेत्यांना प्रश्न विचारायलाच हवेत\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये...\nआंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट: बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिकेला अट...\nमराठी मालिकांचा 'का रे दुरावा\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदरोड्याच्या तयारीतील टोळी नेवाशात अटकेत...\n‘दूध कोंडी’: शेट्टींना गुजरात-कर्नाटकचा पाठिंबा...\nजात पंचायतीविरूद्ध तक्रार; कुटुंबावर हल्ला...\nकोपर्डी येथील ना शाळा, आरोग्य केंद्राचे कामही अपुरे...\nतंबाखू खाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला शिक्षा...\nजिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला संपाची नोटीस...\nशिक्षक बँकेला तोटा झाल्याचा दावा...\nरंगलेल्या भिंती पोलिसाने केल्या साफ...\nसीआयडीच्या तपासी अधिकाऱ्याला नोटीस...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214823-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-11-21T20:27:50Z", "digest": "sha1:B5LHDM4K5CAXQBK5LA6RCBMUGIPJMMUV", "length": 28204, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (106) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर��षभरातील पर्याय (23) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (217) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (171) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (168) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (113) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (34) Apply काही सुखद filter\nमनोरंजन (8) Apply मनोरंजन filter\nमुक्तपीठ (7) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (6) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nक्रीडा (5) Apply क्रीडा filter\nपैलतीर (5) Apply पैलतीर filter\nफॅमिली डॉक्टर (4) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमहाराष्ट्र (481) Apply महाराष्ट्र filter\nमाहिती तंत्रज्ञान (319) Apply माहिती तंत्रज्ञान filter\nव्यवसाय (240) Apply व्यवसाय filter\nप्रशासन (208) Apply प्रशासन filter\nपर्यावरण (154) Apply पर्यावरण filter\nगुंतवणूक (139) Apply गुंतवणूक filter\nउत्पन्न (132) Apply उत्पन्न filter\nमुख्यमंत्री (126) Apply मुख्यमंत्री filter\nनरेंद्र मोदी (125) Apply नरेंद्र मोदी filter\nपुरस्कार (117) Apply पुरस्कार filter\nसप्तरंग (114) Apply सप्तरंग filter\nसाहित्य (113) Apply साहित्य filter\nअभियांत्रिकी (111) Apply अभियांत्रिकी filter\nमहापालिका (107) Apply महापालिका filter\nव्यापार (102) Apply व्यापार filter\nपुढाकार (101) Apply पुढाकार filter\nराजकारण (100) Apply राजकारण filter\nपायाभूत सुविधा (96) Apply पायाभूत सुविधा filter\nप्रदर्शन (95) Apply प्रदर्शन filter\nदेवेंद्र फडणवीस (92) Apply देवेंद्र फडणवीस filter\n#specialtyofvillage हत्तरवाडला एक गाव - एक तुलसी विवाह\nखेडेगावात सार्वजनिक सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावात एकी नांदावी, हा त्यामागील मूळ उद्देश; पण अलीकडे गावागावात त्यातून स्पर्धा वाढीस लागल्याचे चित्र आहे. त्याचा विपरीत परिणाम गावातील ऐक्‍यावर होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘एक गाव - एक तुलसी विवाह’ ही संकल्पनाच सुखद धक्का देणारी आहे....\nआयर्लंडमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी\nपुणे : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना महागड्या शिक्षणाअभावी अमेरिका, युरोपमध्ये जाणं शक्‍य होत नसेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आयर्लंडमध्ये शिक्षणाचा पर्याय खुला आहे. अभियांत्रिकी, विज्ञान विषयातील शिक्षणासाठी, तसेच नोकरीसाठी आयर्लंडमधील दालने खुली आहेत,'' असे \"...\nपिण्याचे पाणी वाढणार का\nपिण्याच्या पाण्याचा कोटा वाढणार...एसआरएची नियमावली, पोलिसांची घरे, हिंजवडीतील वाहतूक कोंडी, पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन, असे आणि आणखी काही विषय विधिमंडळाच्या सोमवारपासून (ता. १९) सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तरी सुटणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पुण्याचे नेमके कोणते...\nरथचक्र उद्धरू दे... (प्रवीण टोकेकर)\n\"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला \"बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त......\nअतिसूक्ष्म विज्ञानाची गरुडझेप (डॉ. संजय ढोले)\nनॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते अवकाशशास्त्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये नॅनो टेक्‍नॉलॉजीचा विस्तार वाढत आहे. कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक गोष्टी भविष्यात या...\nडिजिटल स्वाक्षरी (ऍड. सुकृत देव)\nगुंतवणुकीशी आणि आर्थिक बाबींशी संबंधित व्यवहारांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) हा त्याचा एक भाग. ही डिजिटल स्वाक्षरी म्हणजे नक्की काय असते, ती कशा प्रकारे केली जाते, तिचा उपयोग कुठं होतो आदी गोष्टींवर एक नजर. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (...\nपुण्याला शाश्वत विकासाचे देशातील क्रमांक एकचे शहर बनवू : मुख्यमंत्री\nपुणे : देशातील शाश्वत विकासाचे क्रमांक एकचे शहर बनण्याची पुण्याची क्षमता आहे. गेल्या चार वर्षांत त्या दिशेने आम्ही काम करीत आहोत. पुण्याच्या सर्वांगीण विकास करून पुण्याला देशातील क्रमांक एकचे शहर बनवू असा, निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) केला. खासदार अनिल शिरोळे यांच्या...\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत अमलात अाणलेले महाडीबीटी हे पाेर्टल फेल झाले अाहे. यामुळे शिष्यवृत्ती अाणि फ्रिशीपची सर्व कामे मनुष्यबळाद्वारे हाेत असल्याने २०१८-१९ ची...\n...तर आमचे नागरिकत्व रद्द करा\nताम्हीणी घाट...शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उंच-उंच दऱ्या, कड्या-कपारी, घनदाट जंगल, पांढरेशुभ्र धबधबे, सगळीकडे हिरवळ, नागमोडी वळणे उभी राहतात. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील प��्यटनासाठीचा प्रसिद्ध घाट. पौड, मुळशी, ताम्हीणी मार्गे हा रस्ता असाच कोकणात उतरतो. या भागाला...\nइतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श घ्यावा : कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह\nमोहोळ : मोहोळ येथील रोपवाटिकेचे काम अत्यंत उत्कृष्ट असुन नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कलमांचा जिल्ह्यातील इतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. मोहोळ येथील शासकीय रोपवाटिकेला प्रतापसिह यांनी नुकतीच भेट दिली....\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये आज ३६५ अंशांचे चढ-उतार झाले. अखेर तो किरकोळ २ अंशांच्या घसरणीसह ३५ हजार १४१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत ६...\nसेवा क्षेत्रांत रोजगारनिर्मितीचे भांडार\nमुंबई - कारखाना उत्पादन क्षेत्रात रोजगारनिर्मिती खुंटली असली, तरी सेवा क्षेत्रांमधील रोजगाराचे भांडार सरकारसाठी दिलासादायक ठरणार आहे. येत्या वर्षभरात किरकोळ व्यापार (रिटेल), ग्राहकोपयोगी वस्तू, गृहनिर्माण, आरोग्य सेवा आणि औषध निर्माण, सौंदर्यप्रसाधने, बॅंकिंग आणि विमा उद्योग, ऑटोमोबाईल, वाहतूक,...\nराज्याच्या \"ई-बालभारती'चा प्रकल्प देशभरात राबविणार\nराज्याच्या \"ई-बालभारती'चा प्रकल्प देशभरात राबविणार नागपूर : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाद्वारे दीड वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेला \"ई-बालभारती' प्रकल्प आता संपूर्ण देशात राबविण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला आहे. मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या राष्ट्रीय शिक्षण संशोधन व...\nनाशिकला होणार कांदा क्लस्टर\nनाशिक - कांदा, बटाटा आणि टोमॅटो या तीन पिकांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात कांद्याचे क्लस्टर साकारले जाणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून, शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना त्याद्वारे...\nपुणे - बदला घेण्याच्या प्रवृत्तीतून महिलांवर होणारे सायबर अत्याचार, तसेच ऑनलाइन बदनामीच्या गुन्ह्यांची संख्या ���िवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारांतून अनेक पीडित महिला आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. दर १० महिलांपैकी एक महिला अशा गुन्ह्यांना सामोरे जात आहे, असे चित्र सायबर अँड लॉ फाउंडेशन या संस्थेच्या...\nदहा-पंधरा वर्षांपूर्वी आपल्या कल्पनाविश्वातही नसलेल्या गोष्टी आणि सेवा आज अस्तित्वात आल्या आहेत आणि त्यांच्याशिवाय आपलं दैनंदिन जीवन पुढं सरकेनासं झालं आहे. स्मार्ट फोन, फेसबुक, व्हॉट्‌सॲप, नेटफ्लिक्‍स, उबेर, ओला, स्विगी, झोमॅटो, अमेझॉन, फ्लिपकार्ट...ही यादी मोठी आहे. ही सगळी प्रॉडक्‍ट्‌स आणि ॲप्स...\nशेतकऱ्यांना मालकाचे स्थान मिळावे - राजू शेट्टी\nगोंदवले - ‘‘शेतीप्रधान भारताचा खरा मालक शेतकरी आहे. त्याला पुन्हा मालकाचे स्थान प्राप्त करून देण्याचे मोठे आव्हान शेती व्यवस्थेपुढे आहे,’’ असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. किरकसाल (ता. माण) येथे दीपावलीनिमित्त आयोजित विचारांचा दीपोत्सव कार्यक्रमात ‘बदलत्या काळातील शेती व शेतकरी’ या...\n'सकाळ'चे दिवाळी अंक आता ऑडिओमध्येही\nपुणे : काळानुरूप तंत्रज्ञान बदलतंय आणि त्यानुसार वाचकाच्या सवयीही.. त्यामुळेच \"सकाळ माध्यम समूहा'ने यंदा दिवाळी अंकांमधील निवडक मजकुराचा \"ऑडिओ दिवाळी अंक' प्रकाशित केला आहे. \"सकाळ' आणि \"स्टोरीटेल' यांनी मिळून हा ऑडिओ दिवाळी अंक सजविला आहे. \"शब्ददीप', \"तनिष्का', \"सकाळ साप्ताहिक', \"...\nभविष्यात पुणे रेल्वेचे हब : संभाजी पाटील-निलंगेकर\nपुणे : 'जर्मनीसह विविध देशांतील कंपन्या पुण्यात असून, कुशल मनुष्यबळ येथे उपलब्ध आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता या शहरात असून, औद्योगिक क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे भविष्यात पुणे हे रेल्वे इंडस्ट्रीजचे हब होऊ शकेल,'' असे मत कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-...\nकॉर्पोरेट क्षेत्रातल्या सामर्थ्यशाली स्त्रियांची संघर्षगाथा\nजगभर महिलांना विविध हक्क आणि अधिकारप्राप्त करून घेण्यासाठी अगदी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत झगडावं लागलं. असं असलं, तरी अनेक स्त्रियांनी गेल्या काही दशकांत अनेक क्षेत्रांत प्रचंड भरारी घेतली आहे. काही आपल्या देशाच्या सर्वोच्च स्थानी आरूढ झाल्या आहेत आणि आजही वैद्यक, यांत्रिकी, व्यापार, उद्योग आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा ���भियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214823-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=----%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4", "date_download": "2018-11-21T20:19:14Z", "digest": "sha1:BGULCYJ625APAPVN55SHACQWVKSEZD6Q", "length": 28360, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (76) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (28) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (87) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (27) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (18) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (7) Apply संपादकिय filter\nसिटिझन जर्नालिझम (6) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nगणेश फेस्टिवल (3) Apply गणेश फेस्टिवल filter\nअर्थविश्व (2) Apply अर्थविश्व filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nग्रामपंचायत (1767) Apply ग्रामपंचायत filter\nजिल्हा परिषद (475) Apply जिल्हा परिषद filter\nप्रशासन (332) Apply प्रशासन filter\nनिवडणूक (327) Apply निवडणूक filter\nमहाराष्ट्र (268) Apply महाराष्ट्र filter\nपंचायत समिती (183) Apply पंचायत समिती filter\nग्रामविकास (147) Apply ग्रामविकास filter\nराजकारण (134) Apply राजकारण filter\nकाँग्रेस (123) Apply काँग्रेस filter\nतहसीलदार (113) Apply तहसीलदार filter\nपुढाकार (102) Apply पुढाकार filter\nमुख्यमंत्री (96) Apply मुख्यमंत्री filter\nव्यवसाय (95) Apply व्यवसाय filter\nनिजामपूर (90) Apply निजामपूर filter\nमहामार्ग (81) Apply महामार्ग filter\nसोलापूर (78) Apply सोलापूर filter\nराष्ट्रवाद (76) Apply राष्ट्रवाद filter\nसुधागडमध्ये मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत\nपाली - सुधागड तालुक्यातील पाली व जांभुळपाडा परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. तालुक्यातील वर्‍हाड व जांभुळपाड्यासह पालीतील १५ जणांना महिनाभरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावले आहे. त्यामुळे नागरीकांत प्रचंड घबराट पसरली आहे. श्वान दंश झालेल्या जखमींवर पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात...\nदोन सरपंचांसह पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र\nलातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांतील मागसवर्गीयांसाठी राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. सरकारच्या या नियमावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर जिल्ह्यात असे ग्रामपंचायत सदस्त्र अपात्र होण्यास सुरवात झाली आहे....\nफोंडा - निपाणी राज्यमार्गावर कुरुकलीत रास्ता रोको\nमुरगूड - लिंगनूरपासून मुदाळ तिट्ट्यापर्यंतच्या रस्त्यावर मोठे - मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस धोकादायक झाला आहे. हा मार्ग तातडीने दुरूस्त करावा या मागणीसाठी आज (ता.20) कुरुकली (ता. कागल ) येथे फोंडा - निपाणी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज मुरगुडचा आठवडी बाजार...\nगावकऱ्यांतर्फे निवृत्त लष्करी जवानाचा भव्य सेवापूर्ती गौरव सोहळा\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील रूणमळी (ता.साक्री) येथील रहिवासी व लष्करातील जवान संदीप दादाजी पवार नुकतेच अठरा वर्षांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेनंतर निवृत्त झाले. त्यानिमित्ताने रविवारी(ता.18) सायंकाळी गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढली. ग्रामपंचायत चौकात झालेल्या भव्य सेवापूर्ती गौरव...\nमोखाड्यातील सर्व पक्षीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nमोखाडा : दुष्काळी तालुक्यात मोखाड्याचा समावेश करावा, नगरपंचायतील गावपाड्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत करा, आमले गावाला महावितरणची वीज जोडणी तात्काळ व्हावी, तसेच नाशेरा येथील ट्रस्टची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना द्या, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षाकडून मोखाडा व...\nपाणी, चारा याबाबत दक्ष राहा\nपुणे - जिल्ह्यातील नागरिकांना टंचाईच्या झळा जाणवणार नाहीत, यासाठी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. टंचाई काळात जे अधिकारी दुर्लक्ष करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी दिला. पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांना चारा याबाबत समन्वयाने काम...\nअसेल दृष्टी तर दिसेल सृष्टी : पराग माळी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील खुडाणे (ता.साक्री) येथील संत सावता महाराज मंदिरात समता मेमोरियल फाउंडेशन (मुंबई), संत श्री. रणछोडदास आय हॉस्पिटल, वासदा (गुजरात) व खुडाणे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 100 गरजू रुग्णांची नुकतीच मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी 25...\nदिव्यागांनी मिळवला विकास निधीत वाटा\nलातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या विकास निधी���ैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे सरकारचे आदेश आहे. मात्र, या आदेशाची कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्था अंमलबजावणी करत नसल्याने दिव्यांगांना निधीत कधीत वाटा मिळत नाही. येथील दिव्यांगांनी मात्र, एकत्र येऊन निधीसाठी सहा महिन्यापासून...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच सरपंच आणि उपसरपंच पदावर महिलांची वर्णी लागल्यामुळे येथे खऱ्या अर्थाने महिलाराज सुरू झाले आहे. भिगवण ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयदीप जाधव यांनी कालावधी पूर्ण...\nटक्केवारीचे माझ्यावरील आरोप हास्यापद - मंगेश लोके\nवैभववाडी - ज्या पक्षाचे राजकारण टक्केवारीवर चालते त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर टक्केवारीचा आरोप करणे हास्यापद आहे, अशी टिका तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी व्यक्त केले. स्वाभिमानचे तालुका सरचिटणीस बाळा हरयाण आणि जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे यांनी शिवसेनेवर केलेल्या टिकेच्या पार्श्वभुमीवर...\nमातोश्रीची शाबासकी मिळविण्यासाठी राणेंवर टिका - भालचंद्र साठे\nवैभववाडी - मातोश्रीची शाबासकी मिळविण्यासाठी खासदार नारायण राणेंवर टिका करणारे आमदार वैभव नाईक हे फक्त कुडाळचे जिल्हाप्रमुख आहेत, अशी टिका स्वाभिमानचे जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे यांनी येथे केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणेंवर टिका केली...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना गावबंदीचा ठराव आज विशेष ग्रामसभेत मंजूर केला. सरपंच दशरथ अहिरे अध्यक्षस्थानी होते. मात्र ठरावाला माजी उपसरपंच विक्रम तायडे यांनी विरोध...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक हरमनसिंग सेखो व त्याच्या साथीदारांनी ह���्ला केल्याची गंभीर घटना आज घडली. या घटनेमुळे ग्रामस्थ व ग्रामसेवक संघटनेमध्ये संतापाची लाट आहे. याप्रकरणी तक्रार...\nपानशिल ते बारवाईपुला रस्ता धोकादायक\nरसायनी (रायगड) - वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दितील पानशिल ते बारवाईपुला पर्यंतचा रस्त्याच्याकडेला वाढलेले गवत आणि झुडपांनमुळे रस्ता धोकादायक बनला आहे. वळण घेताना किंवा कडेचा अंदाज न आल्यामुळे वहान फसुन अपघाताची भिती नागरिक व्यक्त करत आहे. वासांबे मोहोपाड्याहुन पानशिल मार्गे पनवेलकडे ...\n#specialtyofvillage जुवेचं जगणं पाण्याच्‍या वेढ्यात\nराजापूर तालुक्‍यात चारी बाजूंनी निळ्याशार पाण्याने वेढलेले गाव म्हणजे जुवे. पारंपरिक छबिना (होडी) वगळता दळणवळणाची कोणतीही साधने नसलेल्या जुवे गावाची बेट म्हणून स्वतंत्र ओळख स्वातंत्र्यानंतर ७१ वर्षे होऊनही कायम आहे. जलदेवतेने जणू कवेत घेतलेल्या या गावाकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. ब्रिटिशकाळामध्ये...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशाचे महत्त्व कायम आहे. आपल्या संस्कृतीचे जतन करून तमाशा कलावंताच्या आयुष्याच्या शेवटी हलाखीचे जीवन जगावे लागते. यासाठी...\n#draughtmaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nपुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील बिदाल या गावाने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. मात्र मागील वर्षांपासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी...\nसंगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक\nमुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती ही संगणक परिचालकांची प्रमुख मागणी आहे. वेळेवर पगार होत नसल्यामुळे राज्यभरातील संगणक परिचालक कर्जबाजारी झाले आहेत. हिवाळी अधिवेशनावर...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी राज्यातील विविध शहरे व गावांमध्ये 31 डिसेंबर 2018 पर्यंत जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन कराव्यात, असे निर्देश वनसचिव विकास खारगे यांनी दिले आहेत....\nशिवसेनेचे वैभववाडीतील रावराणे स्वाभिमानमध्ये\nवैभववाडी - शिवसेनेचे कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख जयेंद्र रावराणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. याशिवाय तालुक्‍यातील मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमान पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटागंणात झालेल्या सभेत श्री. रावराणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214823-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.odnoklassniki.pm/?lg=mr", "date_download": "2018-11-21T20:21:03Z", "digest": "sha1:TIN74HJ4P5ZNTZ26QTOTIJN66FEUHDKW", "length": 6613, "nlines": 100, "source_domain": "www.odnoklassniki.pm", "title": "Odnoklassniki", "raw_content": "\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214823-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://manogati.wordpress.com/2016/09/", "date_download": "2018-11-21T19:48:54Z", "digest": "sha1:75Q4DOMS7R62E4YJC46H6DVZJUH5UBEF", "length": 19177, "nlines": 79, "source_domain": "manogati.wordpress.com", "title": "September 2016 – मनोगती – On Mind's Trail", "raw_content": "\nमनआरोग्य क्षेत्रातील प्रभावी युती : ठाणे आणि पुणे\nमला पक्क आठवतं आहे, १९७८ सालचा फेब्रुवारी महिन्यातला शनिवार.. पहाटेची वेळ. वर्धा रेल्वे स्टेशनच्या बाहेर जुन्या मॉडेलची एक टॅक्सी उभी होती. आम्ही चार प्रवासी त्यात बसलो. थंडी चांगलीच कडकडीत होती. टॅक्सी पवनार आश्रमाच्या दिशेने निघाली… आपण विनोबांचे दर्शन घेऊया ही कल्पना माझ्याबरोबर असलेल्या दोन ज्येष्ठ डॉक्टरांची. हे दोघे जळगावचे. डॉ. राम आपटे आणि डॉ. सदाशिव आठवले… माझे जन्मगाव जळगाव. हे दोघेही मला बालपणापासून ओळखणारे…\nआम्ही वर्धा स्टेशनवर उतरलो होतो ते वरोऱ्याच्या आनंदवनामध्ये जाण्यासाठी. फेब्रुवारीतल्या शनिवार-रविवारी तिथे मेळावा भरायचा. मी आणि माझा मित्र अरुण घाडीगावकर मुंबईहून निघालो होतो. दोन्ही डॉक्टरकाका जळगावला चढले होते. वर्ध्याहून वरोऱ्याकडे जाणारी एक छोटी ट्रेन सकाळी निघायची. मधल्या दोन-आडीच तासात करायचे काय तर पवनारला भेट.. त्यावेळी इंदिरा गांधींची आणीबाणी उठून जनता सरकार राज्यावर आले होते. त्याकाळात विनोबांवर अनेक दूषणांची खैरात व्हायची. ‘सरकारी संत’ म्हणून त्यांना हिणवलं जायचं. ‘अनुशासन पर्व’ ह्या त्यांनी लिहिलेल्या शब्दाभोवती तत्कालीन इंदिरा सरकारने एक जबरदस्त जाहिरात कॅम्पेन तयार केलं होतं. अर्थात विरोधी लोकमताचे चटके विनोबांना नवलाईचे नव्हते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्येही त्यांच्या भूमिकेमुळे आचार्य अत्र्यांनी त्यांच्यावर ‘विनोबा कि वानरोबा’ अशा शीर्षकाचा जळवळीत अग्रलेख लिहिला होता. ही माहिती मला राम आपटेकाकांनी दिली.. मला आणीबाणी अनुभवायला मिळाली होती.. मी एम.बी.बी.एस.चा विद्यार्थी होतो. आणीबाणीच्या काळातली भूमिगत अनियतकालिके वाचणारा होतो. त्यामुळे विनोबांबद्दलचे कुतुहल नकारात्मकच होतं.\nगर्द अंधारामध्ये आम्ही आश्रमात प्रवेशलो. शांतता होती. विनोबांचे मौन सुरु होते. आम्ही त्यांच्या रहात्या खोलीबाहेर अगदी दबा धरल्यासारखे बसून राहिलो. प्रकाश यथातथाच होता. गर्द रंगाची कानटोपी घातलेले कृश पण काटक विनोबा बाहेर आले. ते स्वतःच्या तंद्रीत होते. आठवलेकाका थोडे खाकारले. विनोबांनी आमच्याकडे पहिले. आम्ही जवळ जाऊन त्यांना उभ्यानेच नमस्कार केला. त्यांनी आमच्याकडे पहात आशीर्वादासारखा हात उंचावला.. क्षणभरात ते वळले आणि जणू अंधारात विलीन झाले…\nती ओझरती गूढ भेट मात्र सतत स्मरणात राहिली… तिला उजाळा मिळाला तब्बल बावीस वर्षांनी.. झालं असं की मानसिक आरोग्यविषयक कार्यक्रम घेताना, ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ ह्या गीताश्लोकाबद्दल प्रश्न विचारले जायचे.. ”फळाची आशा न धरता आपण आपलं कर्म करतच राहायचं… हाच कर्मयोग ना” अशा विचारणा व्हायला लागल्या. त्यातला निराशावादी, दैववादी सूर मला खटकायचा.. आहे काय हा कर्मयोग म्हणून मी गीतेचा अभ्यास करायचे ठरवले. संस्कृतबरोबरची साथ शाळेतल्या अकरावीतच सुटली होती. म्हणून मराठीतली ‘गीताई’ आणि ‘गीताप्रवचने’ हातात घेतली.. आणि त्या दिवसापासून गेली सोळा वर्षे विनोबा भेटल्याशिवायचा दिवस गेलेला नाही.\nमाझ���या संग्रहातील विनोबांनी लिहिलेल्या आणि त्यांच्या अनुषंगाने लिहिलेल्या एकूण पुस्तकांची संख्या सत्तराच्या वर गेली. माझ्या लिखाणामध्ये आणि बोलण्यामध्ये त्यांचे संदर्भ सतत यायला लागले… त्यांची भाषा, त्यांचे ज्ञान, त्यातला सोपेपणा, विज्ञाननिष्ठा आणि विवेकनिष्ठा ह्यांनी मी त्यांच्या पुरता प्रेमात पडलो.\nआणि मग माझ्या काही जवळच्या मित्रांपैकी जे विनोबाप्रेमी, त्यांच्या सोबत संवादाचे एक नवे दालन उघडले… त्यात खास स्थान आहे ते अभयदादाला (डॉ. अभय बंग) आणि विवेकला (विवेक सावंत). मिलींद बोकील (लेखक) आणि हेमंतमोनेसर (खगोलतज्ञ) हे माझे जुने मित्र.. दोघेही विनोबा अभ्यासक. नागपूरचे पराग चोळकर, गागोद्याचे विनय दिवाण ह्या अभ्यासकांबरोबर स्नेह जडला. आणि अनेक वर्षे विनोबांसहित चालल्यावर एक कल्पना मनात रुजली… विनोबांचे आजच्या काळातले महत्त्व अधोरेखित करणारा अभ्यास करायला हवा. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक महान व्यक्तिमत्त्वांभोवती निंदानालस्तीची राळ उडवायचीही एक परंपरा आहेच. आपापल्या विचारधारेप्रमाणे ह्या व्यक्तिमत्त्वांना ‘वापरण्याची’ तर वहिवाटच बनली आहे.\nसहा-सात महिन्यांपूर्वी नव्याने अभ्यास सुरु केला. मानसशास्त्रामध्ये ‘स्व’ म्हणजे SELF ह्या संकल्पनेला मूलभूत मानले आहे. ‘स्व’चा स्वीकार अर्थात् निरोगी, विनाअट आत्मस्वीकार हे मानसिक आरोग्याचे पायाभूत तत्व आहे, तर ह्या संकल्पनेच्या अनुषंगाने विनोबांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे आयुष्य, त्यातील घटना ह्यांचा आढावा का घेऊ नये दिशा मिळाली तशी वाचनाला गती मिळाली. टिपणे काढू लागलो. जवळ-जवळ पंचेचाळीस पुस्तके नव्याने पालथी घातली.. आणि अवाक् झालो.\nनिरोगी आत्मस्वीकाराच्या पातळीच्याही पुढे जाऊन विनोबांनी ह्या ‘स्व’ चा विस्तार कसा केला हे लक्षात यायला लागले. आणि त्यापुढे जाऊन ह्या ‘स्व’ जाणीवेचे पूर्ण विसर्जन करण्याचा आणि जगण्याच्या प्रत्येक क्षणाला आकाशाची व्यापकता देण्याचा त्यांचा प्रवास जाणवायला लागला. भूदानाचा यज्ञ म्हणजे जणू ‘स्व’चा विस्तार करण्यासाठीचा प्रयोगमंच. वेदान्त तत्त्वज्ञानात सांगितलेल्या संकल्पना विनोबा कसे जगत होते ते कळत गेले. एका उच्च पातळीवरची विवेकनिष्ठा (Rationality) आणि अथांग आस्था (Empathy) ह्याचे अर्थ उलगडत गेले.\nआणि पॉवरपॉइंटच्या सहाय्याने जवळजवळ पाच तास सलग बोलता येईल एवढे साहित्य जमा झाले. त्याचे संकलन करून तीन तासाचा ऐवज नव्याने जोडला. त्यामध्ये छायाचित्रे बसवली. सुहास बहुलकर ह्या कलाकार मित्राने विनोबांच्या तैलचित्राची सॉफ्टकॉपी पाठवली. दीनानाथ दलालांनी काढलेल्या गांधी-विनोबांच्या पेंटींग्जच्या डिजीटल प्रती मिळवल्या आणि माझे प्रेझेंटेशन, आशयाने आणि रूपाने फुलायला लागले.\nआता ओढ लागली होती सादरीकरणाची. ती संधी दिली नाशिकच्या मनोवेध संस्थेने. ओळीने तीन दिवस मी अनुक्रमे विवेकानंद, शिवाजी महाराज आणि विनोबांबद्दल बोलणार होतो. विनोबांच्या सादरीकरणाचे नाव ठेवले ‘स्व’चे विसर्जन. पहिलाच प्रयोग… पूर्ण भरलेले साईखेडकर नाट्यमंदीर… हळूहळू कार्यक्रम रंगायला लागला.. तीन तासानंतर नाट्यगृहाने विनोबांना Standing Ovation दिली. मी त्याला निमित्तमात्र झालो एवढेच.\nपरवाच्या अकरा सप्टेंबरला विनोबांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने ठाण्याला हाच कार्यक्रम ठेवला होता ‘वुई नीड यू’ या संस्थेने. रविवारची संध्याकाळ. गणपतीचे दिवस… कार्यक्रमासाठीचा हॉल भरला… खुर्च्या भरल्या… जमीन भरली.. दरवाजाबाहेर गर्दी… सगळेजण शांतपणे ऐकत उभे.\nमध्यन्तरामध्ये त्याच इमारतीमधले मोठे सभागृह उघडून शेकडो लोक शिस्तबद्धपणे पुन्हा एकदा बसले. एवढ्यात रस्त्यावर मिरवणुकीतल्या ताशाचा कडेलोट कल्लोळ सुरु झाला. पूर्ण तासभर त्या पार्श्वभूमीवर मी आणि श्रोत्यांनी एकतानपणे विनोबांचे विचार अनुभवले.. कार्यक्रम संपल्यावर लोक गहिवरून भेटत होते. बोलत होते. त्यात तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात होते हे महत्त्वाचे.\nमानसिक आरोग्य आणि महनीय व्यक्तिमत्त्वे ह्यांची सांगड घालण्याच्या माझ्या प्रयत्नांमधला हा माझा सातवा अभ्यास… प्रत्येक अभ्यास मला अधिक श्रीमंत करून जातो. विनोबांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा असा अभ्यास कुणी केल्याचे माहितीत नाही. पण ह्यात माझे श्रेय नगण्यच. खुद्द विनोबाच म्हणायचे कि, ‘ माझ्याकडे स्वतःचे काही नाही. मी एक फुटकळ विक्रेता आहे.’ त्या न्यायाने मी तर स्वःताला टोपली डोईवर घेऊन जाणारा फेरीवाला म्हणायला हवे.. परंतु अशा अभ्यासाचा आनंद काही वेगळाच असतो..\nठाण्याचा कार्यक्रम संपला आणि दुसऱ्या दिवसापासून फोन सुरु झाले. थेट सेवाग्राम आश्रमापासून ते गागोद्याला असलेल्या विनोबा जन्मस्थान प्रतिष्ठानपर्यंत… कार्यक्रम करण्याची आमंत्रणे, श्रोत्यांचे फोन, एस.एम.एस. आणि मेल्स..\nअडतीस वर्षांपूर्वी घडलेल्या त्या प्रातःकालीन दर्शनानंतरचे विनोबांचे हे दर्शन किती प्रभावी आणि यथार्थ होते..\nता.क. ‘विनोबा – स्व चे विसर्जन‘ (हा कार्यक्रम आता दिनांक १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पुण्याला आयोजित केला जाणार आहे.)\nनिरूपण: डॉ. आनंद नाडकर्णी\nशुभंकर : पापण्यांमागचे पाणी आणि आभाळाएवढं मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214823-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/food-donors-mumbai-35921", "date_download": "2018-11-21T20:48:36Z", "digest": "sha1:AKTURMEWDMHKY2RCLLOUBCEM7B5LYNAE", "length": 15929, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "food donors mumbai अन्नदात्या, आम्ही तुझ्यासोबतच आहोत! | eSakal", "raw_content": "\nअन्नदात्या, आम्ही तुझ्यासोबतच आहोत\nसोमवार, 20 मार्च 2017\nमुंबई - कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे परिस्थितीला शरण जाऊन आत्महत्येसारखे पाऊल उचलणाऱ्या, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांपुढील समस्यांना वाचा फोडण्यासाठी मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी रविवारी (ता.19) अन्नत्याग आंदोलन झाले. आपल्या अन्नदात्याबद्दल सहवेदना दर्शवण्याबाबत \"सकाळ'ने केलेल्या आवाहनाच्या पार्श्‍वभूमीवर समाजातील सर्वच स्तरांतील नागरिक आपापल्या परिसरात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.\nमुंबई - कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे परिस्थितीला शरण जाऊन आत्महत्येसारखे पाऊल उचलणाऱ्या, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांपुढील समस्यांना वाचा फोडण्यासाठी मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी रविवारी (ता.19) अन्नत्याग आंदोलन झाले. आपल्या अन्नदात्याबद्दल सहवेदना दर्शवण्याबाबत \"सकाळ'ने केलेल्या आवाहनाच्या पार्श्‍वभूमीवर समाजातील सर्वच स्तरांतील नागरिक आपापल्या परिसरात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.\nयवतमाळ जिल्ह्यातील चीलगव्हाण गावातील साहेबराव करपे-पाटील या शेतकऱ्याने 19 मार्च 1986 रोजी कुटुंबासह आत्महत्या केली होती. \"देशातील पहिली शेतकरी आत्महत्या' अशी या घटनेची नोंद झाली. 31 वर्षांनंतरही शेतकऱ्यांपुढील समस्या कायमच आहेत. उलट दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीर होणाऱ्या पॅकेजेसचा निधी मधल्यामध्येच झिरपत असल्याने प्रत्यक्ष बळीराजाला त्याचा फायदाच होत नाही. अनेक चांगल्या योजनाही सरकारी बाबूंकडून लालफितीत अडकल्या आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी राजकीय व्यक्त��ंकडून त्याचे राजकारणच होत आहे. विरोधी पक्षांतील नेते बळीराजाशी असलेली त्यांची \"तळमळ' दाखविण्यासाठी सरकारच्या विरोधात गरळ ओकत असले तरी; शेतकरी आत्महत्यांचा साधा इतिहासही या राजकारण्यांना माहीत नाही, हे एक जळजळीत वास्तव आहे.\nया पार्श्‍वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांच्या नेतृत्वाखाली चीलगव्हाणच्या ग्रामस्थांनी रविवारी (ता.19) महागाव येथे अन्नत्याग आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. अन्नदात्यांच्या मरणयातना सर्वांसमोर याव्यात, ती परिस्थिती बदलणे संबंधित यंत्रणांना भाग पडावे, या उद्देशाने सर्वसामान्य नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन \"सकाळ'ने केले होते. सेलिब्रेटींपासून सर्वच स्तरांतील व्यक्तींनी \"सकाळ'च्या या भूमिकेचे उत्स्फूर्त स्वागत केले होते. रविवारी राज्यातील विविध भागांतील हजारो नागरिकांनी आपापल्या परिसरात या आंदोलनात सहभाग घेत आम्ही बळीराजाच्या पाठीशी आहोत, असा दिलासा देण्याचा प्रयत्न केला.\nमुंबई शहर-उपनगर, ठाणे, पालघर, तसेच रायगड जिल्ह्यांतील शेकडो नागरिकांनी रविवारी अन्नदात्याबाबत सहवेदना दर्शवली. नरिमन पॉइंट येथील मनोरा आमदार निवास परिसरात झालेल्या अन्नत्याग उपोषणात अनेक जण सहभागी झाले होते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना या वेळी आदरांजली वाहण्यात आली.\nराज्यात वर्षानुवर्षे शेतकरी आत्महत्या करत आहेत. अनेक सरकारे आली-गेली. मात्र बळीराजापुढील समस्या कायमच आहेत. या पार्श्‍वभूमीवर अन्नदात्याच्या वेदनेशी नाते जोडण्यासाठी, आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहोत, हा दिलासा देण्यासाठी आम्ही या आंदोलनात सहभागी झालो होतो.\n- अनिल गावंडे, मुंबईत झालेल्या आंदोलनाचे निमंत्रक.\nभाजपने शब्द न पाळल्याने नारायण राणेंची 'राष्ट्रवादी'शी जवळीक\nमुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपशी \"राजकीय सोयरिक' करणारे नारायण राणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक करतील, असे सूचित केले जात आहे. भाजपच्या...\nमेहबूबांचे सत्तास्वप्न भंगले; राज्यपालांकडून विधानसभा बरखास्त\nश्रीनगर : माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी आज कॉंग्रेस आणि \"नॅशनल कॉन्फरन्स' या दोन्ही...\nपुणे : मार्केटयार्ड येथील अलीकडच्या चौकातील पदपथावर इलेक्ट्रिक तार व खांब पद��थावर पडलेल्या आहेत. तसेच उडाणपुलाचे कामही चालु असून त्यामुळे...\nलक्ष्मी रस्त्यावर पदपथावर विक्री\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर पदपथावर अनेक विक्रेते विजय टॅाकीजपर्यंत विक्री करत असतात. त्यावर कोणी कारवाई करत नाही. पूर्ण पदपथ त्यांनी व्यापला आहे....\nपशुपक्षी प्राण्यांचा अन्नदाता स्कुटर चाचा\nपुणे : लष्कर भाग येथील 'सेंट जॉन्स सेकंडरी हायस्कुल' शेजारील नाल्याजवळ एक स्कुटर चाचा रोज दुपारी पशुपक्षी प्राणी यांना मटण खायला देतात. पशुपक्षांना...\nक्रेडिट कार्ड वापरताना... (व्हिडिओ)\nक्रेडिट कार्डचे फायदे आणि वापरताना घ्यावयाची काळजी * आर्थिक शिस्त पाळून क्रेडिट कार्डचा वापर केल्यास २० ते ५० दिवसांसाठी बिनव्याजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214823-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-sangli-dist-sangli-agrowon-maharashtra-3754?tid=163", "date_download": "2018-11-21T20:53:26Z", "digest": "sha1:CE6SUAGKJDWJOXRBKOZFQ7MOUXNYTFCZ", "length": 25792, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, sangli dist. sangli, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपूरक व्यवसायातून महिलांनी साधली आर्थिक प्रगती\nपूरक व्यवसायातून महिलांनी साधली आर्थिक प्रगती\nपूरक व्यवसायातून महिलांनी साधली आर्थिक प्रगती\nरविवार, 10 डिसेंबर 2017\nकेवळ एकच उद्योग न करता वेगवेगळे उद्योग केले तर व्यवसायात अधिक वाढ होते. हे लक्षात घेऊन सांगली शहरातील प्रयोगशील महिलांनी कल्याणी महिला बचत गट स्थापन केला. गेली तेरा वर्षे या बचत गटाचा शेळी पालन ते प्रक्रिया, दुकान आणि शेतीपूरक व्यवसाय असा प्रवास सुरू आहे. विविध पूरक उद्योगांच्या उभारणीतून या महिलांनी आर्थिक स्थित�� भक्कम केली आहे.\nकेवळ एकच उद्योग न करता वेगवेगळे उद्योग केले तर व्यवसायात अधिक वाढ होते. हे लक्षात घेऊन सांगली शहरातील प्रयोगशील महिलांनी कल्याणी महिला बचत गट स्थापन केला. गेली तेरा वर्षे या बचत गटाचा शेळी पालन ते प्रक्रिया, दुकान आणि शेतीपूरक व्यवसाय असा प्रवास सुरू आहे. विविध पूरक उद्योगांच्या उभारणीतून या महिलांनी आर्थिक स्थिती भक्कम केली आहे.\nसांगली कर्नाळ रस्त्यावर काकानगर आहे. याच भागात सौ. मनीषा चौगुले रहातात. महिलांनी एकत्र येऊन उद्योग करावा अशी पहिल्यापासून त्यांची इच्छा होती. त्यानुसार परिसरातील महिलांशी त्यांनी चर्चा सुरू केली. पण भागभांडवल कसे उभे करायचे असा प्रश्‍न सातत्याने येत होता. त्यांनी सुरवातीला भागभांडवलाचा विचार थोडासा बाजूला ठेवला. सर्वप्रथम महिलांना एकत्रकरून पूरक उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित करणे त्यांना आवश्‍यक वाटले. प्रत्येक महिलेला वेळेप्रमाणे उद्योग आणि बचत गटाबाबत माहिती देण्यास त्यांनी सुरवात केली. त्यामुळे परिसरातील महिलांना बचत गटाचे फायदे समजले.\nएका विचारांती दहा समविचारी महिलांनी बचत गट तयार केला. २००५ मध्ये महिला बचत गटाला कल्याणी हे नाव दिले आणि सुरवात झाली बचत गटाच्या वाटचालीची.\nसांगली कुपवाड मिरज महानगरपालिका क्षेत्रात हा भाग येत असल्याने महिलांनी महानगरपालिकेतील दिनदयाळ अंतोदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिरीष काळे, व्यवस्थापक सौ. ज्योती सरवदे, समूह संघटक सौ. वंदना सव्वाखंडे यांची भेट घेतली. गटातील महिलांना पूरक उद्योग सुरू करण्यासाठी काय करावे लागेल, याची माहिती घेतली. चर्चेतून कोण कोणते उद्योग करता येईल याचा सल्ला त्यांना तज्ज्ञांच्याकडून मिळाला.\nजमा झाले भागभांडवल :\nसन २००५ मध्ये कल्याणी बचत गटाची नोंदणी करण्यात आली. या गटामध्ये सौ. मनीषा चौगुले अध्यक्षा तर नंदा सरगर सचिव आहेत. सौ. जयश्री कोरे, सौ. मंगल सरगर, सौ. वनिता सूर्यवंशी, श्रीमती सुजाता सूर्यवंशी, सौ. माया जाधव, सौ. सुवर्णा कोरे, श्रीमती शैनाज बागवान, सौ. शहिदा सनदी सहभागी आहेत. या गटातील महिलांनी आपल्या आवडीच्या उद्योगांची निवड करून बचत गटाच्या उपक्रमाला सुरवात केली. सुरवातीला उद्योगासाठी भांडवल उभे करणे आवश्यक होते. त्यासाठी प्रति महिला प्रति मह��ला ५० रुपये त्यानंतर प्रति महिला १०० रुपये याप्रमाणे तीन वर्षांत ६४ हजार रुपये भागभांडवल जमा झाले. हे भांडवल उद्योग उभारणीसाठी उपयुक्त ठरले. सन २०१६ पासून प्रति महिला २०० रुपये प्रमाणे २४ हजार रुपये बचत गटातील उद्योगाला भागभांडवल गोळा केले आहे.\nबचत गटाचा प्रवास :\nसन २००८ मध्ये गटातील महिलांनी समूह पध्दतीने शेळीपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गटाने देना बॅंकेतून दोन लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. प्रत्येक महिलेच्या वाट्याला तीन शेळी आल्या. महिलांनी घराजवळच शेळी पालन व्यवसाय सुरू केला. शेळी, बोकडांच्या विक्रीसाठी मिरज येथील जनावरांच्या बाजाराचा आधार घेतला.\nशेळी विक्रीतून पैसेही चांगले मिळाले. प्रत्येक महिलेला तीन वर्षांत ९० हजार रुपये मिळाले. त्यातून आत्मविश्‍वास वाढला. मिळालेली रक्कम बचत गटासाठी ठेवली. याच दरम्यान समूह पद्धतीने उद्योग न करता विविध उद्योग करण्याची कल्पना डोक्‍यात आली. प्रत्येक महिलांच्या आवडीनुसार व्यवसायाची उभारणी केली तर नक्कीच फायदा होईल, असे लक्षात आले. त्यानुसार बचत गटाची बैठक झाली. या बैठकीला दिनदयाळ अंतोदय राष्ट्रीय उपजीविका योजनेच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले. त्यांच्यासमोर गटातील महिलांनी संकल्पना मांडली. महिलांना कोणते व्यवसाय करणे सोपे जाईल याबाबत चर्चा झाली.\nबचत गट ठरला फायद्याचा :\nबचत गटाच्या प्रगतीबाबत सचिव नंदा सरगर म्हणाल्या की, बचत गटातील महिलांनी वेगवेगळे उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे आर्थिक प्रगती होत आहे. महिला प्रामाणिकपणे काम करत आहेत.\nयाचा फायदा गटाला होतो. प्रत्येक विभागातील मिळणारी रक्कम पहिल्यांदा कर्जाच्या हप्त्याची रक्कम म्हणून दिली जाते. त्यानंतर उर्वरित रक्कम प्रत्येकाला समान दिली जाते. बचत गटामुळे\nआर्थिक स्थिरता आली. नवनवीन पूरक व्यवसायाला चालना मिळाली आहे.\nअसे आहेत व्यवसाय :\nअगरबत्ती निर्मिती व्यवसाय :\nअगरबत्ती निर्मितीबाबत सौ. मनीषा चौगुले म्हणाल्या की, अगरबत्ती करण्याचे यंत्र मी मैत्रिणीकडे पाहिले होते. ते पाहिल्यानंतर मी अगरबत्ती निर्मिती व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यानुसार मी प्रशिक्षण घेतले. या उद्योगासाठी लागणारे यंत्र एक लाख २५ हजार रुपयांना विकत घेतले. मोगरा, गुलाब, चाफा, रातराणी या सुवासाच्या अगरबत्या मी तयार करते. य�� उद्योगामध्ये शहिदा सनदी, शैजान बागवान यांची मदत मिळते. प्रति तासाला ५ ते ७ किलो अगरबत्ती तयार होते.\nआजमितीस प्रतिदिनी १५० ते २०० किलोची मागणी असते. त्यानुसार त्याचे उत्पादन केले जाते. साधी अगरबत्तीची विक्री ७० रुपये प्रति किलो या दराने केली जाते. तर सुगंधी अगरबत्ती प्रति किलो २८० रुपये या दराने विक्री होते. आम्ही तिघीही परिसरातील दुकानामध्ये अगरबत्ती विक्री करतो. दर महिन्याला अगरबत्ती उद्योगातून वीस हजारांची उलाढाल होते.\nसाडी विक्री, किराणामालच्या दुकानाची सुरवात :\nसौ. नंदा सरगर, श्रीमती सुजाता सूर्यवंशी, सौ. वनिता सूर्यवंशी या तिघींनी साडी विक्री दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला घरीच हे दुकान थाटले. पण कमी अधिक विक्री होत असल्याने माधवनगर येथे दुकान सुरू करण्याचे ठरले. यासाठी बॅंकेतून ५ लाखांचे खर्च घेतले. भाडेतत्त्वावर गाळा घेऊन कपड्याचे दुकान माधवनगर सुरू झाले. दुकानासाठी कोल्हापूर येथून साड्यांची खरेदी केली जाते. दररोज सुमारे १ हजार ५०० ते २००० रुपये अशी उलाढाल होते. यातून सर्व खर्च वजा जाता महिन्याला चार ते पाच हजार रुपये निव्वळ नफा राहतो. सौ. माया जाधव, सुवर्णा कोरे यांनी किराणामालाचे दुकान सुरू केले आहे.\nदुग्ध व्यवसायास प्रारंभ :\nगटातील सदस्या सौ. जयश्री कोरे, सौ. मंगल सरगर यांना शेतीची आवड आहे. त्यांची शेतीदेखील आहे. त्यामुळे त्यांनी म्हैसपालन व्यवसाय करण्याचे निवडले. बचत गटाच्या माध्यमातून दोघींनी चार म्हशी घेतल्या. सध्या तीन दुधामध्ये आहेत. तीन म्हशींचे दोन वेळचे ३६ लिटर दूध मिळते. ग्राहक दूध खरेदीसाठी घरीच येतात. त्यामुळे विक्रीची अडचण नाही. प्रति लिटर ५० रुपये या दराने दूध विक्री केली जाते.\nसंपर्क : सौ. मनीषा चौगुले, ७०३८०८३३३७\nगटातील महिलांचे किराणा मालाचे दुकान\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्���त्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nवसुंधरा करताहेत स्वच्छता अन्...\"क्‍लीन टू ग्रीन\" हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून...\nपीक नियोजन, पशुपालनातून शेती केली...चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील रूपाली नितीन...\nहाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...\nमहिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...\nप्रतिकूल परिस्थितीत सावरले शेतीनेकष्ट व चिकाटीला प्रामाणिकपणाची साथ असेल तर कठीण...\nप्लॅस्टिक बाटलीचा वापर टाळा सद्यस्थितीत प्लॅस्टिकच्या बाटलीचा उपयोग...\nप्रक्रिया उद्योगातून मिळविले आर्थिक...जळगाव शहरातील माधुरी अनिल निळे यांनी जिजाई...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nथेट भाजीपाला विक्रीने शेतीला दिली नवी...बोरामणी (जि. सोलापूर) येथील सौ. अनिता सिद्धेश्‍वर...\nशिवण काम, कंपोस्ट खत निर्मितीतून...सांगली शहरातील नवचैतन्य महिला बचत गटाने...\nमहिला बचत गटांमुळे सावरले संसारमजुरी करून संसार बळकट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या...\nआरोग्यासाठी जवस फायदेशीरयंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nहातसडी तांदळाची थेट ग्राहकांना विक्रीतिकोणा (ता. मावळ, जि. पुणे) गावातील शांताबाई...\nशेतीला दिली नवतंत्रज्ञान, पशुपालनाची जोडबुर्ली (ता. पलूस, जि. सांगली) येथील महिला शेतकरी...\nडाळप्रक्रिया उद्योगातून मिळविली आर्थिक...पूर्णा (जि. परभणी) येथील सपना रामेश्वर भाले विना...\nजमिनीची सुपीकता जपत वाढविले पीक उत्पादनकुडजे (ता. हवेली, जि. पुणे) येथील शुभांगी विनायक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214823-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.neu-presse.de/hi/kostenlose-broschuere-bequem-reisen-in-der-schweiz-unterwegs-im-land-der-hohen-berge/", "date_download": "2018-11-21T21:10:41Z", "digest": "sha1:ACK6VHHEQNCNFS2UEDIKIWPODG5GPHXG", "length": 7893, "nlines": 98, "source_domain": "www.neu-presse.de", "title": "Kostenlose Broschüre \"Bequem reisen in der Schweiz\" / Unterwegs im Land der hohen Berge - नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति", "raw_content": "नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति\nजर्मनी और दुनिया से नवीनतम समाचार\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\n2016 2017 कृषि व्यापार वकील वकीलों \" काम कर नियोक्ता कर्मचारी ऑटो बर्लिन ब्लूटूथ बादल कोचिंग डाटा रिकवरी डिजिटलीकरण Erlangen का आनंद स्वास्थ्य हनोवर Hartzkom HL-स्टूडियो संपत्ति आईटी सेवा बच्चे विपणन मेसट Pazarci कर्मचारी समाचार पीआईएम Rechtsanwaelte वकील यात्रा एसएपी फास्ट फूड स्विट्जरलैंड सुरक्षा सॉफ्टवेयर नौकरी का प्रस्ताव प्रौद्योगिकी वातावरण कंपनी छुट्टी यु एस बी उपभोक्ता क्रिसमस उपहार\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nArchivmeldungen महीना चुनिए नवंबर 2018 अक्टूबर 2018 सितंबर 2018 अगस्त 2018 जुलाई 2018 जून 2018 मई 2018 April 2018 मार्च 2018 फरवरी 2018 जनवरी 2018 दिसंबर 2017 नवंबर 2017 अक्टूबर 2017 सितंबर 2017 अगस्त 2017 जुलाई 2017 जून 2017 मई 2017\nइलेक्ट्रिक कार चार्ज कुंजी\nविदेशी भाषाओं को जानने\nरंग भरने वाली किताबें\nक्रिप्टो मुद्राओं के कार्य\nकॉपीराइट © 2018 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु\nइस साइट में कुकीज़ का उपयोग करता, सबसे अच्छा संभव कार्यक्षमता के लिए प्रदान करने के लिए. और अधिक पढ़ें कुकीज़ के उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214823-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/kts-2017-18-final-exam/", "date_download": "2018-11-21T19:41:02Z", "digest": "sha1:YZ66RYPGDC2BEUK5AUZVEJLUCIZLJFAJ", "length": 15691, "nlines": 132, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "कोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१७-१८ प्रज्ञावान विद्यार्थी हृषीकेश रपसे; प्रज्ञावान विद्यार्थिनी सानिका सोनवडेकर तर मागासवर्गीय प्रज्ञावान विद्यार्थीनी ऋतिका उबळेकर | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nकोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१७-१८ प्रज्ञावान विद्यार्थी हृषीकेश रपसे; प्रज्ञावान विद्यार्थिनी सानिका सोनवडेकर तर मागासवर्गीय प्रज्ञावान विद्यार्थीनी ऋतिका उबळेकर\nकोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१७-१८ प्रज्ञावान विद्यार्थी हृषीकेश रपसे; प्रज्ञावान विद्यार्थिनी सानिका सोनवडेकर तर मागासवर्गीय प्रज्ञावान विद्यार्थीनी ऋतिका उबळेकर\n‘विद्यार्थ्यांनी जीवनात कोणत्याही प्रकारच्या अपयशाने खचून न जाता उच्च ध्येय समोर ठेऊन ते प्रत्यक्��ात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. सुरुवातीपासून कोणताही अभ्यास मन लाऊन केल्यास ध्येय प्राप्ती होणे सुलभ आहे’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे निवासी जिल्हाधिकारी श्री. अभिजित घोरपडे यांनी केले. कोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या प्रज्ञावान विद्यार्थांना संबोधित करताना ते बोलत होते. विस्तीर्ण सागरी किनारा लाभलेल्या कोकणाला याठिकाणी निर्माण होणारे अधिकारी खऱ्या अर्थाने गरजेचे आहेत. वीस वर्षांपूर्वी या परीक्षेच्या बीजाची पेरणी करताना तत्कालीन बुजुर्गांचेही हेच स्वप्न होते; आपण सर्व विद्यार्थी कोकणाचे निश्चितच उज्ज्वल असे भवितव्य आहात, याची मला खात्री आहे. अपयश आल्यास त्याचा विचार करून त्यावर मात करायला शिका. भविष्यकाळ घडवायचा असेल तर वर्तमान काळात कष्ट करा आणि जीवनातील सर्व अडचणींना सामोरे जा असा सल्ला दिला.\nरत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरता विद्यमानवर्षी घेण्यात आलेल्या कोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१७-१८ मधील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ रविवार दि. २५ फेब्रुवारी २०१८ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झाला. या गुणगौरव समारंभाकरीता व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरीचे निवासी जिल्हाधिकारी मा. श्री. अभिजित घोरपडे; रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन; गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर; कोकण प्रज्ञा शोध परीक्षेचे समन्वयक प्रा. दिलीप शिंगाडे, प्रा. महेश नाईक, प्रा. श्रीकांत दुदगीकर आदि मान्यवर उपस्थित होते.\nकोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या सन २०१७-१८ करिता प्रज्ञावान विद्यार्थी म्हणून हृषीकेश अनिल रपसे (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख); प्रज्ञावान विद्यार्थिनी म्हणून सानिका मंगेश सोनवडेकर (कै.सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय, साडवली, देवरुख) आणि मागासवर्गीय प्रज्ञावान विद्यार्थीनी म्हणून हृतिका रमेश उबळेकर (अलोरे हायस्कूल, अलोरे) हे विद्यार्थी पारितोषिकाचे मानकरी ठरले; उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.\nउपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. दिलीप शिंगाडे यांनी केले. यानंतर प्रमुख पाहुणे निव���सी जिल्हाधिकारी श्री. अभिजित घोरपडे यांचा सत्कार श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते संपन्न झाला. यानंतर प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कोकण प्रज्ञा शोध परीक्षेविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली.\nयानंतर ‘उत्कृष्ट तालुका समन्वयक पुरस्कार’ सौ. मनीषा अनिल सावंत (श्री देव गोपालकृष्ण विद्यामंदिर, गुहागर) यांना तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. विद्याधर त्रिंबक केळकर (रसायनशास्त्र विभाग) यांना उत्कृष्ट शिक्षक कार्यकर्ता आणि श्री. संदेश सीताराम रावणांग यांना उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी म्हणून मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू प्रदान करून गौरविण्यात आले. कोकण प्रज्ञा शोध परीक्षेकरिता विशेष उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल श्री. महेश कदम, श्री. रमाकांत सावंत, श्री. सुर्यकांत जड्ये आणि श्री. राजेंद्र जाधव यांना गौरवीण्यात आले.\nकार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी कोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या उपयुक्ततेची आणि कोकणातील विस्तारासाठी कै. अरुअप्पा जोशी यांनी किती परिश्रम घेतले याची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांनी मला काय हवंय, मी काय करू शकतो आणि मला कोणते प्रयत्न करायला हवेत यांची विचारपूर्वक मांडणी केली तर यश तुमच्यापासून दूर जाणार नाही याची गोष्ट सांगितली. सकारात्मक दृष्टीकोन, समभाव दृष्टी, जिद्द आणि आत्मविश्वास तुम्हाला जीवनात यशस्वी बनवेल असे विद्यार्थांना आवाहन केले. कोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या विस्ताराकरिता आपण अधिक महत्व देवू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव कानिटकर यांनी, बक्षीस वितरण समारंभाचे निवेदन प्रा. श्रीकांत दूदगीकर यांनी तर अभारप्रदर्शन प्रा. प्रभात कोकजे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाला प्रज्ञावान विद्यार्थी, त्यांचे पालक, तीन जिल्ह्यांचे कोकण प्रज्ञा शोध परीक्षा तालुका समन्वयक, शहरातील नागरिक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.\nकोकण प्रज्ञा शोध परीक्षा अंतिम निवड परीक्षेनिमित्त सकाळच्या सत्रात गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांकरता ‘पालक सभेचे’ आयोजन करण्यात आले होते. य�� सभेत पालकांना वित्त व लेखा अधिकारी श्री. प्रशांत जगताप यांनी मार्गदर्शन केले. गुणवान विद्यार्थी आणि पालक यांच्याविषयी त्यांनी सविस्तर भाष्य केले. आपल्या मार्गदर्शनानंतर त्यांनी पालकांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमाला उत्साहात संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयामद्धे राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त डॉ. शशिकांत मेनन यांचे दि. २८ फेब्रुवारी रोजी व्याख्यान\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/8/21/rajuchi-aai.aspx", "date_download": "2018-11-21T19:52:16Z", "digest": "sha1:P2H2TKI3DJTP74R45P3PTBFBMODAK7GP", "length": 14458, "nlines": 54, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "राजूची आई", "raw_content": "\nराजू शाळेतून घरी आला, तेव्हा त्याची आई आणि शेजारची मेघाकाकू दोघी गप्पा मारत बाल्कनीमध्ये उभ्या होत्या. ‘आई’ राजूने मोठ्यांदा आईला हाक मारली. आईचे लक्ष नव्हते. ती बोलण्यात गर्क होती. राजूला खूप राग आला. त्याने बूट, मोजे, दप्तर, डबा, वॉटरबॅग सगळे इकडेतिकडे फेकून दिले आणि जोरात टी.व्ही. लावला. टी.व्ही.चा कर्कश आवाज ऐकून आई लगबगीने आत आली. बघते तर काय राजूच्या गालावर टम्म फुगलेल्या रुसव्याच्या पुर्‍या व आजूबाजूला अस्ताव्यस्त पसारा. बाप रे’ राजूने मोठ्यांदा आईला हाक मारली. आईचे लक्ष नव्हते. ती बोलण्यात गर्क होती. राजूला खूप राग आला. त्याने बूट, मोजे, दप्तर, डबा, वॉटरबॅग सगळे इकडेतिकडे फेकून दिले आणि जोरात टी.व्ही. लावला. टी.व्ही.चा कर्कश आवाज ऐकून आई लगबगीने आत आली. बघते तर काय राजूच्या गालावर टम्म फुगलेल्या रुसव्याच्या पुर्‍या व आजूबाजूला अस्ताव्यस्त पसारा. बाप रे एवढा घुस्सा ‘राजू, अरे इतकं रागवायला झालं तरी काय’ आईने आश्चर्याने विचारले. राजू आपला गप्प. आईनेसुद्धा न बोलता घर आवरायला घेतले. राजूचे दप्तर उचलले तर त्यातून टपकन काहीतरी पडले. काय’ आईने आश्चर्याने विचारले. राजू आपला गप्प. आईनेसुद्धा न बोलता घर आवरायला घेतले. राजूचे दप्तर उचलले तर त्यातून टपकन काहीतरी पडले. काय चक्क बक्षीस हो. ‘मातृदिन’ या विषयावर सुरेख भाषण केल्याबद्दल चिनूला पहिले बक्षीस मिळाले होते.\nराजू तसा हुशार, शिवाय बोलणे अगदी गोड. त्यामुळे त्याचे भाषण नेहमी सर्वांना आवडते. त्या दिवशीसुद्धा त्याने आईच्या मुलांच्या गोष्टी शाळेत सांगितल्या. महाकाय असणार्‍या पृथ्वीच्या एका छोट्या भागात आपण राहतो त्याचे नाव भारत. आपल्या देशाला भारत हे नाव कशावरून पडले भरत नावाच्या शूर पराक्रमी पुत्रामुळे. आपल्या मातृभूमीला जसे स्वतःच्या गौरवशाली मुलाचे नाव लावायला आवडते, तसेच भारतामधल्या काही मुलांना आपल्या आईचे नाव लेवून मोठे व्हावेसे वाटते, असे इतिहास सांगतो. महाभारतकाळी अशी पद्धत होती. महापराक्रमी अर्जुनाचे एक नाव ‘पार्थ’ असे होते. त्याच्या आईचे म्हणजे कुंतीचे नाव पृथा होते त्यावरून पार्थ. तसेच कर्णाला ‘राधेय’ म्हणत. त्याच्या आईचे नाव राधा होते.\nअलीकडच्या काळात विनोबा म्हणत, मी माझ्या आईचा मुलगा आहे. आईने केलेल्या संस्कारांमुळे मी संपूर्ण समाजाला ‘आई’ मानले आणि तिच्या स्वास्थ्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न केले, म्हणजे संस्कार, प्रेम, दया, शिक्षण, आरोग्य आणि सर्व जगाचे कल्याण व्हावे, ही भावना म्हणजे आई. एखाद्या स्त्रीला बाळ झाले म्हणजेच ती आई झाली असे नाही, तर कोणत्याही व्यक्तीमध्ये स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी यांच्यात हे गुण प्रकट झाले म्हणजे सगळे ‘आई’ होतात. राजूचे भाषण सर्वांना खूप आवडले. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. राजूच्या बाईंनी त्याचे खास कौतुक केले. हे सगळे आईला कधी सांगतो असे राजूला झाले होते आणि आई गप्पांमध्ये रमलेली होती. त्यामुळे राजू चिडला. राजूचा राग बघून आईला हसू आले. ‘हसतेस का गं तुझं मुळी माझ्यावर प्रेमच नाही. माझ्या बक्षिसाचे तुला कौतुक नाही.’ राजू नेहमीप्रमाणे आईला बोलत होता. आई उठली तिने राजूला घट्ट मिठी मारली. त्याच्या केसातून हात फिरवत त्याचा एक पापा घेतला. राजूचा राग कुठल्या कुठे पळाला, तरी तो खोटे खोटे म्हणाला, ‘ए आई, आता मी मोठा झालो आहे. कोणी बघितलं तर तुझं मुळी माझ्यावर प्रेमच नाही. माझ्या बक्षिसाचे तुला कौतुक नाही.’ राजू नेहमीप्रमाणे आईला बोलत होता. आई उठली तिने राजूला घट्ट मिठी मारली. त्याच्या केसातून हात फिरवत त्याचा एक पापा घेतला. राजूचा राग कुठल्या कुठे पळाला, तरी तो खोटे खोटे म्हणाला, ‘ए आई, आता मी मोठा झालो आहे. कोणी बघितलं तर’ ‘असू दे रे राजू. आईसाठी तिचा मुलगा मोठ्ठा होऊनही छोटाच असतो,’ आई म्हणाली. ‘तू जेवून घे. मग तुला मला काही सांगायचं आहे.’ आईचा चेहरा जरा गंभीर झाला.\nत्या दिवशी अंगावरती धावत आल्यासारखा मोठ्या थेंबांचा सतत पाऊस पडत होता. सगळीकडे पाणी साचून जागोजागी तळे साचले होते. राजूच्या घरात मागच्या बाजूला असलेला नाला भरून वाहत होता. त्या पाण्याच्या आवाजाने भीती वाटत होती. नाल्यालगत गरीबांची छोटी-मोठी घरे होती. कष्ट करून जमवलेला संसार होता. रात्री त्या घरांमध्ये पाणी शिरले आणि घरामधल्या सगळ्या वस्तू वाहून गेल्या. तिथले लोक घाबरले. लहान मुले, म्हातारी माणसे यांना कुठे न्यायचे हा प्रश्न पडला. राजूच्या घरी काम करणार्‍या सखूबाई तिथेच राहत होत्या. त्या रडत रडत राजूच्या आईकडे आल्या. ओले कपडे, सुजलेले डोळे सगळे काही पाण्यात वाहून गेल्यामुळे चिंता आणि भुकेली मुलेबाळे. सखूबाईंना काही सूचत नव्हते. आईने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. लगेच कॉलनीमधल्या बायकांना बोलावले. सर्वांनी मिळून विचारपूर्वक निर्णय घेतला. सखूबाई आणि तिच्या आसपास राहणार्‍या लोकांना सोसायटीतील हॉलमध्ये आसरा दिला. लहान मुलांना दूध, फळे, औषधे, सर्वांसाठी चहा, जेवण याची व्यवस्था केली. कॉलनीतल्या सगळ्या काकूंची मिटींग झाली. त्यांनी ठरवले की, जोपर्यंत या लोकांना गरज आहे, तोपर्यंत त्यांना मदत करायची. राजूची आई लिडर होती. ती योजना करून पूर्णत्वाला नेत होती. राजू शाळेतून आला तेव्हा ती शेजारच्या मेघाकाकूंशी हेच महत्त्वाचे बोलत होती. राजूच्या घरात कपडे, चादरी, भांडी असे बरेच सामान गोळा झाले होते. आईने त्यांची लिस्ट करून ते व्यवस्थित लावले. राजूच्या घरी मोठ्या भांड्यात पुलाव शिजत होता. मेघाकाकू तिच्याकडे पुर्‍या करत होती. सर्वत्र गडबड, धांदल होती. प्रेमाने, आवडीने लोक मदत करत होते.\nराजूने हे ऐकल्यावर त्याला वाईट वाटले. आपण उगीच आईवर चिडलो. आपण सेल्फीश आहोत की काय, असेही वाटले. त्याचा गळा दाटून आला. आईने हे लगेच ओळखले. ती त्याच्याजवळ येत म्हणाली, ‘राजू, चल ऊठ, तुझ्या मित्रांना गोळा कर. जुन्या-नव्या वह्या, पेन्सिली, पेन, दप्तर कॉलनीमध्ये पुरवायची जबाबदारी तुमची मित्रमंडळींची. नीट काम करा आणि शाबासकी मिळवा. जा पटकन.’ राजू तत्काळ बाहेर पडला.\nसोसायटीच्या हॉलमध्ये सर्वस्व हरवलेली ती माणसे बसली होती. त्यांच्या एका डोळ्यात रडू आणि एका डोळ्यात हसू होते. त्यांना समाजातल्या लोकांनी त्यांच्या संकटकाळी देवासारखी मदत केली होती. धीर दिला होता. या बळावर ते पुन्हा उभे राहण्याची मनापासून तयारी करत होते.\nराजूच्या हातात त्याच्या वाढदिवसाला बाबांनी गिफ्ट दिलेली रिमोटची लाल दिव्याची गाडी होती. ती गाडी तो सखूबाईंच्या मुलाला - विलासला खेळायला देणार होता. राजूची ही कृती बघून आईचे डोळे भरून आले. आईला वाटले, आई ह्या शब्दाचा खरा अर्थ ‘करुणा’ आहे. दुसर्‍यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी धावून जाणे म्हणजे मातृत्व. नुसते भाषण करण्यापेक्षा राजूला त्याचा खरा अर्थ कळला हे महत्त्वाचे आहे. राजूवरचे संस्कार त्याला पुढच्या आयुष्यात उपयोगी पडतील, याची आईला खात्री होती. रात्री राजूने आईला नमस्कार केला; म्हणाला, ‘आई आजचा ‘मातृदिन’ माझ्या सदैव स्मरणात राहील.’\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/television/actress-who-going-date-zbixing-going-date/", "date_download": "2018-11-21T21:10:37Z", "digest": "sha1:J26OHFIXLQDEYCOS6XL55S3ALNOROZZV", "length": 28727, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Actress, Who Is Going To Date With Zbixing, Is Going To Date | झेबीसिंगबरोबर डेटवर जायचेय 'या' अभिनेत्रीला | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वे��्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांक��ून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nझेबीसिंगबरोबर डेटवर जायचेय 'या' अभिनेत्रीला\nझेबीसिंगबरोबर डेटवर जायचेय 'या' अभिनेत्रीला | Lokmat.com\nझेबीसिंगबरोबर डेटवर जायचेय 'या' अभिनेत्रीला\nआपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने लक्षावधी प्रेक्षकांची हृदये काबीज केलेल्या झेबीसिंगचे व्यक्तिमत्त्व आता केवळ त्याच्या प्रेक्षकांपुरते मर्यादित राहिले नसून ते त्यांच्या पलीकडील लोकांनाही भावताना दिसतेय.\nझेबीसिंगबरोबर डेटवर जायचेय 'या' अभिनेत्रीला\nआपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने लक्षावधी प्रेक्षकांची हृदये काबीज केलेल्या झेबीसिंगचे व्यक्तिमत्त्व आता केवळ त्याच्या प्रेक्षकांपुरते मर्यादित राहिले नसून ते त्यांच्या पलीकडील लोकांनाही भावते आहे, असे दिसते. ‘स्टार भारत’वरील ‘पापा बाय चान्स’ या नव्या मालिकेत युवानची भूमिका रंगविणाऱ्या झेबीसिंगकडे याच वाहिनीवरील ‘निम्की मुखिया’ मालिकेत निम्कीची भूमिका रंगविणारी अभ���नेत्री भूमिका गुरुंगही आकर्षित झाली आहे, असे दिसते. तिने म्हटले आहे की देवाने तिची एक इच्छा पूर्ण करम्याचे ठरविले, तर तिला झेबीसिंगबरोबर तिच्या आवडत्या रेस्तराँमध्ये जेवायला जायला आवडेल.\nआपली ही इच्छा व्यक्त करताना भूमिका गुरुंग म्हणाली, “पापा बाय चान्स ही मालिका प्रसारित होऊ लागली, तेव्हापासून मी तिचा प्रत्येक भाग बघितला आहे. त्यातील युवानची व्यक्तिरेखा मला अतिशय आवडली असून ती साकार करणाऱ्या झेबीसिंगच्या व्यक्तिमत्त्वाने मी भारावून गेले आहे. त्याचं एक वेगळंच आकर्षण वाटतं आणि पडद्यावर तो ज्या सहजतेने वावरतो, ते पाहणं खूपच आनंददायक आहे. संधी मिळाली, तर मला युवानसारख्या व्यक्तीबरोबर डेटवर जायला नक्कीच आवडेल\nपापा बाय चान्समधील बिनधास्त दिल्ली बॉय युवानची ओळख करून देताना रफ्तार रॅपिंग करेल. वाहिनीने एखाद्या व्यक्तिरेखेची ओळख अशा पद्धतीने फारच कमी वेळा केली असेल. वाहिनीने शोधून काढलेला झेबी सिंग हा युवानच्या व्यक्तिरेखेसाठी अगदी अनुरूप असून युवानला वर्तमानात जगायला आवडते आणि नातेसंबंधांमध्ये फार न गुरफटणे हा त्याचा मंत्र आहे देखणा मॉडेल झेबी पापा बाय चान्समधून अभिनयामध्ये पदार्पण करत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nराणा जिंकणार का मॅटवरील कुस्ती\nश्रुती-कार्तिक या तारखेला अडकणार लग्नबंधनात\n‘काळभैरव रहस्य-2’मालिकेतील ही अभिनेत्री स्वतःला समजते करीना \n'अग्निफेरा' मालिकेत पाहायला मिळणार एका लग्नाची अजब गोष्ट\nहिना खान पडली ह्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात\nआश्का गोराडियाने मालदीविध्ये असा सेलिब्रेट केला लग्नाचा पहिला वाढदिवस, Romantic Photo सोशल मीडियावर Viral\nMirzapur Review: गॅंगवॉर, राजकारणाचं रक्तबंबाळ तांडव 'मिर्झापूर'\nPihu Movie Review : प्रत्येक आई-वडिलांचे डोळे उघडणारी ‘पीहू’ची कहाणी16 November 2018\nMohalla Assi Review: डोक्यात झिणझिण्या आणणारा ‘मोहल्ला अस्सी’16 November 2018\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/program/he-pahach/special-show-on-maratha-victory-at-umbarkhind-281336.html", "date_download": "2018-11-21T20:21:17Z", "digest": "sha1:ATGDU4X6QHPVHHR6YYJ33OSPZZZKVF52", "length": 1639, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा स्पेशल शो - 'विजय उंबरखिंडीचा'–News18 Lokmat", "raw_content": "\nमराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा स्पेशल शो - 'विजय उंबरखिंडीचा'\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/maratha-reservation-report-to-the-commission-to-the-government-till-15-november-299208.html", "date_download": "2018-11-21T19:54:54Z", "digest": "sha1:GGU4ZUEUSR7AMAL2HYT32HVOB2QVCNZH", "length": 18451, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत सरकारकडे !", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत त��� तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nमराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत सरकारकडे \nमुंबई, 07 आॅगस्ट : मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान १५ नोव्हेंबरपर्यंत मागासवर्गीय आयोग आपला अहवाल राज्य सरकारला देणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलीये. तसंच मराठा आरक्षणासाठी 5 संस्थांना काम देण्यात आलं असून लवकरात लवकर काम करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे. सुनावणी अजूनही सुरू आहे.\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यभरात उमटलेल्या हिंसक आंदोलनांची दखल घेत मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणा संदर्भात सुनावणी सुरू आहे. यावेळी 5 संस्थांकडून मागासवर्गीय आयोगाला माहिती मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारनं कोर्टाला दिली आहे. हा आयोग वेगवेगळ्या विभागांकडून माहिती घेतंय. गावांमध्ये मराठा समाज किती मागास आहे, एमपीएससीमध्ये किती मराठा व्यक्ती निवडल्या गेल्यात याची माहिती घेतल्या जात आहे आहे. राज्यभर जनसुनावणीही घेतली जातेय अशी माहिती सरकारने कोर्टात दिली. तसंच अायोगाला २ लाख सूचना मिळाल्या आहेत तशी माहितीची नोंदणी आणि वर्गीकरण याचं काम सुरू आहे. या पॅनलचं काम संपून तो आयोगाला ५ सप्टेंबरपर्यंत अहवाल देतील.\nमागासवर्ग��य आयोग स्वतंत्रपणे काम करत आहे, त्यांची भूमिका तेच सांगू शकतील. १५ नोव्हेंबरपर्यंत मागासवर्गीय आयोग आपला अहवाल राज्य सरकारला देणार अशी माहितीही सरकारने दिली.\nसप्टेंबरच्या दुस-या आठवड्यात आम्ही सुनावणी घेऊन काय प्रगती झाली आहे ते आम्ही पाहू पण मराठा आरक्षणाची सुनावणी कोर्टात सुरू असताना, आंदोलकांनी हिंसेचा मार्ग पत्करु नये. आम्हाला या आंदोलनादरम्यान होत असलेल्या आत्महत्यांची चिंता वाटतेय. आंदोलनापेक्षाही माणसांचा जीव महत्त्वाचा आहे असंही हायकोर्टाने नमूद केलंय.\nयाचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यभरातील आंदोलनांची बाब कोर्टाच्या नजरेस आणून दिली आहे तसंच आत्तापर्यंत सात तरूणांनी आत्महत्या केल्याची माहिती पाटील यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिली होती. त्यामुळे याचिकेवरील सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी घ्यायचं ठरवलंय. हायकोर्टाने राज्य सरकारला ३१ जुलैपर्यंत राज्य मागासप्रवर्ग आयोगानं केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत.\nमराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आत घ्यावा जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात डिसेंबर २०१७ मध्ये दाखल करण्यात आलीय. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी सुरू आहे.\nमराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक महिन्यांपासून मागास प्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित अाहे. याबाबत अद्याप कुठलंही ठोस काम दिसत नसल्याने आयोगाने आणि राज्य सरकारने तात्काळ आणि वेळमर्यादेच्या आत पडताळणी करून मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने लावावा, त्याकरिता वेळ मर्यादा ही उच्च न्यायालयाने निश्चित करावी जेणेकरून येत्या शैक्षणिक वर्षात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल अशी प्रमुख मागणी या याचिकेत करण्यात आलीय.\nविशेष म्हणजे मागील रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय सह्याद्री वाहिनीवरुन थेट जनतेशी संवाद साधला. मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कारवाई नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करणार, सर्वांचे हित जपूनच मेगाभरती करणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच लोकशा��ीने अनेक मार्ग आंदोलनासाठी दिले आहेत. त्यात हिंसेला स्थान नाही. हिंसेमुळे आंदोलन, विचार, संघर्ष बदनाम होतो. कोवळी तरूणाई आत्महत्या करते, यामुळे मनाला अतिशय वेदना होतात त्यामुळे आत्महत्या करू नका चर्चेला या मी तुमच्यासाठी एक पाऊल मागे घ्यायला तयार आहे असं आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8/all/", "date_download": "2018-11-21T20:42:54Z", "digest": "sha1:H2FJA3CBCW3TA4HYP6Z55ZOMX2BE65GB", "length": 11065, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाहरुख खान- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना ��ांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nयंदाच्या हॉकी वर्ल्ड कपसाठी एक गाणं तयार करण्यात आलं आहे. प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमानने हे गाणं केलं आहे. त्याचा टीझर नुकताच रिलिज करण्यात आला आहे. शाहरुख आणि स्वतः रेहमान यांचं या गाण्यात दर्शन होणार आहे.. पाहा एक झलक.\nदीपिका-रणवीरच्या लग्नाचा नवा Photo झाला व्हायरल\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nइंतजार संपला, लवकरच मिळणार दीपवीरच्या फॅन्सना लग्नाची भेट\nदीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\n'कुछ कुछ होता है'च्या सिक्वलबद्दल करण जोहरनं केला महत्त्वाचा खुलासा\nशाहरुख खान दिवाळीत कुणाला करतोय मिस\nपंकज उधास यांनी सांगितलं शाहरुखचं गुपित\nPHOTOS : शाहरुख-अबरामने फोडली हंडी\nPHOTO : सनी लिओनने केरळला पाठवले धान्य, तर प्रभासने दिली 1 कोटींची मदत\nये दोस्ती हम नहीं...बाॅलिवूडकरांचा याराना\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.beblia.com/pages/verseOfDay.aspx?Language=Marathi", "date_download": "2018-11-21T20:25:29Z", "digest": "sha1:KTA6MOM6WPL5LSWNFAYJTXKMUVC7LNHH", "length": 5100, "nlines": 54, "source_domain": "www.beblia.com", "title": "दिवसाचे पद्य - Beblia आजचे शब्द : पवित्र बायबल [मराठी बायबल 1826]", "raw_content": "पोलिश १९७५ पोलिश १९१०\nसर्बियन १८६५ सर्बियन लॅटिन १८६५\nबल्गेरियन १९४० बल्गेरियन १९१४\nझेक २००९ झेक Ekumenicky चेक १६१३ चेक १९९८\nअझरबैजान १८७८ अझरबैजान दक्षिण\nस्लोव्हेनियन २००८ स्लोव्हेनियन १८८२\nलाटवियन LJD लाट्वियन Gluck\nहंगेरियन १९७५ हंगेरियन Karoli १५८९\nफिनिश १९३३ फिन्निश १७७६ फिन्निश १९९२\nनार्वेजियन १९३० नॉर्वेजियन १९२१\nस्वीडिश Folk १९९८ स्वीडिश १९१७ स्वीडिश १८७३\nग्रीक १७७० ग्रीक GNT १९०४ ग्रीक आधुनिक १९०४ ग्रीक १९९४\nजर्मन १९५१ जर्मन एल्बर १९०५ जर्मन ल्यूथर १९१२ जर्मन १५४५\nडच १६३७ डच १९३९ डच २००७\nडॅनिश १९३१ डॅनिश १८१९\nफ्रेंच १९१० फ्रेंच डार्बी फ्रेंच जेरुसलेम फ्रेंच व्हिगोरेक्स बास्क\nइटालियन CEI १९७१ इटालियन La Nuova Diodati इटालियन Riveduta\nस्पॅनिश १९८९ स्पॅनिश १९०९ स्पॅनिश १५६९\nपोर्तुगीज १९९३ पोर्तुगीज आल्मेडा १६२८ पोर्तुगीज आल्मेडा १७५३ पोर्तुगीज CAP पोर्तुगीज VFL\nपापुआ न्यू गिनी १९९७ पपुआ न्यू गिनी टोक पिसिन\nतुर्की HADI २०१७ तुर्कीश १९८९\nहिंदी HHBD हिंदी २०१० गुजराती कन्नड मल्याळम मराठी ऑडिआ तामिळ तेलगू\nनेपाळी १९१४ नेपाळी तमांग २०११\nफिलीपिन्स १९०५ सिबूआनो टागालॉग\nख्मेर १९५४ ख्मेर २०१२\nआफ्रिकान्स झॉसा झुलु सोथो\nअम्हारिक १९६२ अम्हारिक DAWRO अम्हारिक GOFA अम्हारिक GAMO अम्हारिक तिग्रीन्या वोलयटा\nबंगाली २००१ बंगाली २०१७\nउ��्दू २००० उर्दू २०१७ पंजाबी\nअरेबिक NAV अरेबिक SVD\nफारसी १८९५ फारसी डारी २००७\nइंडोनेशियन १९७४ इंडोनेशियन BIS इंडोनेशियन TL इंडोनेशियन VMD\nव्हिएतनामी ERV २०११ व्हिएतनामी NVB २००२ व्हिएतनामी १९२६\nचीनी सरलीकृत १९१९ पारंपारिक चीनी १९१९ चीनी सरलीकृत नवीन २००५ चीनी पारंपारिक नवीन २००५ चीनी पारंपारिक ERV २००६\nजपानी १९५४ जपानी १९६५\nकोरियन १९६१ कोरियन KLB कोरियन TKV कोरियन AEB\nइंग्रजी ESV इंग्रजी NASB इंग्रजी NIV इंग्रजी NLT इंग्रजी Amplified इंग्रजी डार्बी इंग्रजी ASV इंग्रजी NKJ इंग्रजी KJ\nअॅरेमिक लॅटिन ४०५ एस्पेरांतो कॉप्टिक कॉप्टिक साहिदीक\nतुझ्या प्रेमाने आम्हांला रोज सकाळी न्हाऊ घाल. आम्हाला सुखी होऊ दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-pune-expressway-toll-to-continue-for-another-12-years-304837.html", "date_download": "2018-11-21T20:18:24Z", "digest": "sha1:6ZEFC7X5OTVSFYLI7FV6NTODOK6XPKLX", "length": 12724, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील टोलबंदी कायम", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nमुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील टोलबंदी कायम\nलहान वाहनांनादेखील टोलमधून सुटका मिळणार नाही\nमुंबई, १२ सप्टेंबर- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोल सुरुच राहणार. या महामार्गावरील टोलवसुली पूर्णपणे बंद करायची नाही किंवा हलक्या वाहनांना त्यात सूट द्यायची नाही, असा अंतिम निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमित मलिक अहवाल व अन्य तपशिलाचा विचार करून घेतला आहे. पुढील १२ वर्ष तरी एक्स्प्रेस वेवरील टोल बंद होणार नसल्याचे या अहवालात स्पष्ट केले आहे.\nमुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून प्रवास करताना टोलसाठी तुमचा खिसा रिकामा होणं अटळ आहे. कारण मुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील टोलबंदी कायम राहणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीनं उच्च न्यायालयात स्पष्ट केलं. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं सुमित मलिक अहवालाचा दाखला देत मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलबंदी कायमची बंद करणं अशक्य असल्याचं सांगितलं. तसं प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलंय.\nलहान वाहनांनादेखील टोलमधून सुटका मिळणार नाहीय. दरम्यान मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरची टोलबंदी शक्य आहे ��ी नाही या प्रश्नावर उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेच्या निमित्तानं खलबतं झाली. मात्र प्रवाशांना दिलासा देण्यात सरकारला यश आलेलं दिसत नाही.\nलालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/railway-coaches-to-come-in-new-avtar-289889.html", "date_download": "2018-11-21T19:58:13Z", "digest": "sha1:VAC6SWJSCDPFNR5ES3Z4I5H2YMNZL3JH", "length": 12848, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भविष्यात 'असे' असतील रेल्वेचे डबे", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच���या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nभविष्यात 'असे' असतील रेल्वेचे डबे\nहे सगळे डिटेल्स डब्यात दिसणार आहेत. तसंच, चाकांची अवस्था, तसंच रुळाला तडे गेले असतील त्याची माहिती रेल्वेच्या कंट्रोल रुमला लगेच मिळू शकणार आहे.\n13 मे: भविष्यात रेल्वेचे डबे कसे दिसतील, याची झलक रेल्वेने नुकतीच दाखवलीय. रेल्वेच्या नव्या डब्यांचा फोटो भारतीय रेल्वेनं प्रसिद्ध केलाय.\nयामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक खिडक्यांऐवजी एका बाजूला एकच सलग खिडकी असेल. त्याचबरोबर डब्याची सध्याची परिस्थिती, तापमान, स्वच्छता शेवटची कधी केली होती, टाकीत किती पाणी आहे. हे सगळे डिटेल्स डब्यात दिसणार आहेत. तसंच, चाकांची अवस्था, तसंच रुळाला तडे गेले असतील त्याची माहिती रेल्वेच्या कंट्रोल रुमला लगेच मिळू शकणार आहे. कारण डब्याखाली अनेक सेन्सर्स लावण्यात येणार आहेत. सुरक��षेसाठी आणखी एक फीचर यात देण्यात आलंय, ते म्हणजे विमानात असतो तसा ब्लॅकबॉक्स.\n- एकच सलग आणि मोठी खिडकी\n- ऑन बोर्ड कंडिशन मॉनिटरिंग सिस्टम\n- डब्याची संपूर्ण माहिती रेल्वेला सतत मिळत राहणार\n- डब्यात, डब्याखाली आणि चाकांवर सेन्सर बसवणार\n- हादरे, धक्के आणि तापमानाची नोंद होणार\n- सरासरीपेक्षा जास्त हादरे बसले तर डबा दुरुस्तीला पाठवणार\n- दुरुस्तीचं वेळापत्रकही सतत अपडेट करता येणार\n- एसी, पाणी, लाईटची अवस्था सगळ्यावर नजर ठेवणार\n- सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही\n- सीसीटीव्हीचं फुटेज वाय-फायनं कंट्रोल रुमला जाणार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n'कडकनाथ'शी झुंजण्यासाठी तयार झाली कोंबडीची ही नवी जात\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/nagpur-first-time-in-the-judiciary-judge-transgender-282007.html", "date_download": "2018-11-21T20:54:17Z", "digest": "sha1:BS57FRXYUF6MDT7L5MXYI2RQXR66V6RS", "length": 15661, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपूर जिल्हा न्यायालयात पहिल्यांदाच न्यायदानाचा अधिकार तृतीयपंथीला !", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nनागपूर जिल्हा न्यायालयात पहिल्यांदाच न्यायदानाचा अधिकार तृतीयपंथीला \nलोक न्यायालयात निवड झाल्यानंतर विद्या यांनी आधी न्यायाधीश आणि वकिलांच्या मार्गदर्शनाखाली खटल्यांचा अभ्यास केला आहे\n10 फेब्रुवारी : तडजोडीने सोडवण्यासारखे न्यायालयातील प्रलंबित खटले समोपचाराने सोडवण्यासाठी देशभरात आज राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. पण नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने एक पाऊल पुढे टाकत घटनेपुढे सर्व नागरिक समान आहेत हा संदेश देण्यासाठी तृतीयपंथी विद्या कांबळे यांची लोकन्यायालयाच्या पॅनलवर निवड केलीये. तृतीयपंथी व्यक्तीने न्यायदान करण्याची राज्यातील बहुदा ह पहिलीच घटना आहे.\nसमाजात वावरताना सतत अवहेलना आणि उपेक्षा सहन करणाऱ्या तृतीयपंथीयांना माणूस म्हणून सन्मान मिळावा यासाठी झटणाऱ्या स्वता तृतीयपंथी असलेल्या विद्या कांबळे या जिल्हा सत्र न्यायालयातील लोकन्यायालयात सुनावणी घेताहेत. या तीन सदस्यांच्या पॅनलमध्ये एक विद्यमान न्यायाधीश, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या रुपाने विद्या कांबळे यांचा समावेश करण्यात आला.\nआजचा दिवस ट्रान्सजेंडर कम्युनिटी साठी ऐतिहासिक आहे. मी त्यांची प्रतिनीधी आहे. प्राधिकरणाने मला संधी दिली मी आभारी आहे. स्त्री, पुरुष आणि तिसरे हे तृतीयपंथी पण आता माझ्यासोबत कुणी भेदभाव करत नाही. वेगळी ओळख मिळाली आहे अशी प्रतिक्रिया विद्या कांबळे यांनी दिली.\nनागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयातील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकन्यालयाच्या या पॅनलसमोर ठेवण्यात आले. शाळेत जातांना भरधाव वाहनाने धडक दिल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या विनिता लालवानी या इंजिनिअरींगच्या मुलीच्या पाच वर्षांपुर्वीची अपघात दाव्याची केस पँनलसमोर आली आणि 19 लाखांच्या नुकसानभरपाईसह निकालीही निघाली.\nलोक न्यायालयात निवड झाल्यानंतर विद्या यांनी आधी न्यायाधीश आणि वकिलांच्या मार्गदर्शनाखाली खटल्यांचा अभ्यास केला आहे. विद्या कांबळे यांच्या न्यायदानामुळे संपुर्ण तृतीयपंथीयांचा आत्मसन्मान वाढून समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.\nसरकारी कागदपत्रांमध्ये तो किंवा ती असाच उल्लेख होत असला तरी राज्यघटने पुढे सर्व नागरिक समान आहेत हे ध्यानात ठेवून न्यायदानाचे काम तृतीयपंथी विद्या कांबळे यांना सोपवण्यात आले. एकीकडे न्यायदान करून विद्या यांनी तृतीयपंथीयांचा सन्मान वाढवला तर अपघात पिडित मुलीला 19 लाखांची नुकसान भरपाईही मिळवून दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: nagpurnagpur Courtट्रान्सजेंडर कम्युनिटीतृतीयपंथीनागपूरनागपूर जिल्हा सत्र न्यायालयविद्या कांबळे\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/all/page-7/", "date_download": "2018-11-21T19:52:25Z", "digest": "sha1:3LQPJON74HKG44NOC6EWQLGCBAKNN55R", "length": 11287, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंद्रकांत पाटील- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nकोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड\nकोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या महेश सावंत यांची निवड झाली आहे.\nभाजपची माघार, पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीत विश्वजीत कदमांची बिनविरोध निवड\nमहाराष्ट्र May 14, 2018\nआता विद्यार्थ्यांनाही मिळणार विमा संरक्षण - विनोद तावडे\nऑनलाईन सातबारा योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांनी केली डिजीटल स्वाक्षरी\nमहाराष्ट्र Apr 16, 2018\n'भाजपमध्ये नेते विकत घेतले जातात', गजानन कीर्तिकरांचा आरोप\n' काँग्रेसला कामधाम नाहीत'\nमी खूप बलाढ्य नेता, विरोधकांनी 2024 ची तयारी करावी -चंद्रकांत पाटील\nछगन भुजबळांच्या शेजारची कोठडी खाली आहे,चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला इशारा\nमुंबईत अमित शहांचं जंगी स्वागत, विमानतळ ते वांद्रे काढली बाईक रॅली\nभाजपच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबापुरीत शक्तीप्रदर्शन\nभाजपचा उद्या स्थापना दिवस ; मुंबईत होणार शक्तीप्रदर्शन\nमहाराष्ट्र Mar 31, 2018\nजळगावात एकाच व्यासपीठावर खडसे-महाजनांमध्ये राजकीय टोलेबाजी\n3 लाख 17 हजार ४०० उंदीर नव्हे 'त्या' फक्त गोळ्या, सरकारकडून घोटाळ्यावर पडदा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ambenali-ghat/", "date_download": "2018-11-21T19:53:45Z", "digest": "sha1:CS46SIDE2CT6RKFIMOLTUO7Y55SWRHGU", "length": 11210, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ambenali Ghat- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nआंबेनळी घाटात पुन्हा अपघात, BMW कार कोसळली दरीत\nआंबेनळी घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. पोलादपूरहून माथेरानला जात असताना एक BMW कार दरीत कोसळली आहे.\n७७ दिवसांनंतरही २९ जणांना मृत्यूच्या घाटात नेणाऱ्या 'त्या' बसचालकाचा शोध लागण्याची शक्यता धूसर\nआंबेनळी घाटातून बस बाहेर काढल्यानंतरचा पहिला VIDEO\nमहाराष्ट्र Oct 6, 2018\nPHOTOS : 29 जणांचा मृत्यू झालेली बस काढली दरीतून बाहेर\nउरला फक्त सांगाडा,आंबेनळी घाटातून बस काढली बाहेर\nआज काढली जाणार आंबेनळी घाटातली ती अपघातग्रस्त बस\nआंबेनळी अपघात : स्टेअरिंगवरचे ठसे शोधण्यासाठी तब्बल 2 महिन्यांनी बाहेर काढणार बस\nआंबेनळी अपघात प्रकरण: बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांची अखेर बदली\nआंबेनळी बस अपघातापूर्वीचा VIDEO, बदलला होता ड्रायव्हर\nआंबेनळी बस अपघातापूर्वी दोनवेळा ड्रायव्हर बदलले, दापोली विद्यापीठाचा अहवाल\nआंबेनळी अपघात :प्रकाश सावंत देसाई सक्तीच्या रजेवर\nआंबेनळी अपघात : प्रकाश सावंतांना फाशी द्या,मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश\nआंबेनळी अपघात : मृतांच्या नातेवाईकांचा संयम सुटला, केली प्रकाश देसाईंच्या नार्को टेस्टची मागणी\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/supriya-sule-demanding-for-bharatratna-award-for-jyotiba-fule-and-savitribai-fule/", "date_download": "2018-11-21T20:15:27Z", "digest": "sha1:WNGVIIXIEFJUB3ZGMQO3HKFJ4TKWWPZR", "length": 12057, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फुले दाम्पत्याला भारतरत्न जाहीर केल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल- सुप्रिया सुळे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nफुले दाम्पत्याला भारतरत्न जाहीर केल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल- सुप्रिया सुळे\nटीम महाराष्ट्र देशा- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीबा फुले यांना भारतरत्न जाहिर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली आहे.फुले दांम्पत्याने आपले संपुर्ण आयुष्य समाजाच्या उत्थानासाठी खर्ची घातले.दलित, शोषित,स्त्री,शेतकरी यांच्या भल्यासाठी ते शेवटपर्यंत झुंजले.आजच्या एकसंध समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्यास सलाम करण्यासाठी,त्यांना भारतरत्न जाहीर व्हावा यासाठी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे असं देखील त्या म्हणाल्या आहेत .\nमहात्मा फुले हे एकोणिसाव्या शतकातील महान सुधारक होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी अभूतपूर्व लढा दिला. तर देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचण्यात सावित्रीबाई फुले यांचा मोठा वाटा होता. महिलांमध्ये जागृती, त्यांचे शिक्षण, जातीप्रथेचं निर्मूलन यासाठी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लाऊन काम केलं आहे. महात्मा फुले यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाचा प्रचार केला. त्यांनी शिक्षणाची पाळंमुळं रुजवली. या दांम्पत्याने देशाच्या सामाजिक अभिसरणात मोलाचे योगदान दिले असून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना भारतरत्न जाहीर केल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल असं मत व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळावे अशी मागणी केली आहे.\nक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीबा फुले यांना #भारतरत्न जाहिर करावा अशी मागणी संसदेत केली. या दांम्पत्याने देशाच्या सामाजिक अभिसरणात मोलाचे योगदान दिले असून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना भारतरत्न जाहीर केल���यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी २०१५ सालीच ही मागणी केली आहे. फुले दांम्पत्यास भारतरत्न जाहिर झाल्यास महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सामाजीक सुधारणांच्या चळवळींचा तो गौरव ठरेल.\nदरम्यान यापूर्वी राज्य सरकारने देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीबा फुले यांना भारतरत्न मिळावे यासाठी पत्र लिहले आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशी शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.महात्मा फुले हे एकोणिसाव्या शतकातील महान सुधारक होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी अभूतपूर्व लढा दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.तर देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचण्यात सावित्रीबाई फुले यांचा मोठा वाटा होता. महिलांमध्ये जागृती, त्यांचे शिक्षण, जातीप्रथेचं निर्मूलन यासाठी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लाऊन काम केलं आहे.त्यामुळे हे कार्य लक्षात घेऊन दोघांनाही ‘मरणोत्तर भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करावं अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार – आठवले\nटीम महाराष्ट्र देशा : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात रिपब्लिकन पक्षाने 13 उमेदवार उतरविले असून अन्य 217…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच���या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-pink-attack-on-bt-cops/", "date_download": "2018-11-21T20:15:52Z", "digest": "sha1:SKMBAHLT4VAE47PYGBDTM6OUSXP7G2TN", "length": 13783, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्रात ४० लाख हेक्टर मधील उभ्या कापसाच्या पिकात नापिकी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहाराष्ट्रात ४० लाख हेक्टर मधील उभ्या कापसाच्या पिकात नापिकी\nमहाराष्ट्र देशा – यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील परीसरात संपुर्ण कापुस पीक गुलाबी अळीने खल्लास केल्याच्या बातम्यासमोर समोर आल्यावर आता संपुर्ण विदर्भ मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमधील उभे कापसाचे अभूतपूर्व गुलाबी अळीच्या हल्ल्याने संपुर्ण नष्ट झाल्याने हे या दशकातील सर्वात मोठे आर्थिक संकट असुन महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्याकापसाच्या पिकांचे कमीतकमी रुपये १० हजार कोटीचे कमीतकमी नुकसान होत असुन यामुळे अळीच्या हल्ल्याने तूर व सोयाबीनचे पीक गारद झाल्याचा माहीती कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या मराठवाडा व विदर्भाच्या कापुस उत्पादक क्षेत्राचा दौरा करून सादर केलेल्या अहवालात दिली आहे .\nमागील वर्षी सोयाबीन व तुर या पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या विदर्भ व दशकातील शेतकऱ्यांना पडेल भावामुळे झालेल्या विक्रमी तोट्याचा सामना केल्यानंतर यावर्षी महाराष्ट्रात कापसाच्या विक्रमी सुमारे ४८ लाख हेक्टरमध्ये बी . टी . कापसाच्या कृषी विभागाच्या यावर्षी बी. टी . कापसाच्या प्रजातीवर मोठयाप्रमाणात गुलाबी अळीचा मारा होणार या सावधानतेचा इशाऱ्याला न जुमानता केलेली पेरणी आता थिप्स ,मिलीबग ,बॊडअळी , गुलाबी अळी यांच्या अनियंत्रित हल्ल्यामुळे धोक्यात येत असल्याची गंभीर चिंता तिवारी यांनी ऑगस्ट महिन्यातच सरक��रला दिली होती.\nजगात बोन्डअळीमुळे अख्खी कापसाची उभे पीक नष्ट होत असल्यामुळे व कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर सुरु झाल्याने अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीने;बोन्डअळीरक्षक बोल गार्डम्हणजे बी टी कापसाचे बियाणे १९९१ मध्ये आणले भारत सरकारने या बी टी बियाण्याला २००४ मध्ये सरसकट वापराची परवानगी मोनसँट्रो या कंपनीला प्रती ४५० ग्रॅमच्या संकरीत बियाणांच्या मुळकिंमतीच्या चौपट किंमत आकारून दिली सुरवातीला कीटक नाशकाच्या वापरात घट आली व भारतामध्ये कापसाचे उत्पादन विक्रमी झाले मात्र २००८ पासुन उत्पादन घट येण्यास सुरुवात झाली व २०११ नंतर या बी टी कापसावर थिप्स ,मिलीबग ,बॊडअळी , गुलाबी अळी यांचा हल्ला होत असल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली मात्र मागील दोन वर्षात गुजरात ,तेलंगणा ,पंजाब व मराठवाड्यात मोठयाप्रमाणात बॊडअळी , गुलाबी अळी यांचा हल्लामुळे नापिकीच्या घटना समोर आल्या आहेत यामुळेच महाराष्ट्राच्या कृषी विभागाने मागीलवर्षीच्या तक्रारीवरून राशी कंपनीच्या बी टी बियाण्यावर बंदी टाकली आहे मात्र यावर्षी संपुर्ण विदर्भ व मराठवाड्यात अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीचे ;बोन्डअळीरक्षक बोल गार्ड हे तंत्र अळीमध्ये यातील विषाणूवर निरोधकता आल्यामुळें पुर्णपणे अयशस्वी होत असल्यामुळे केंद्र सरकारने या संकटावर तोडगा काढावा व सरळ वाणाचे हायब्रीड कापसाचे बियाणे उपलब्ध करावे अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .\nकेंद्रातील कृषी मंत्रालय व भारतीय कृषी संशोधन संस्था या भारतातील १३० लाख हेक्टरमधील कापसाच्या पिकावरील संकटावर पुर्णपणे उदासीन असुन महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने या बी टि कापसाच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी लिहलेल्या पत्रात आपण शेतकऱ्यांना देशी सरळ वाणाचे बियाणे वापरण्यासाठी सांगा असा सल्ला देण्यात आला होता मात्र देशात १३० लाख हेक्टरसाठी कापसाचे बियाणे तर सोडा १३० हेक्टर वर पेरण्यासाठीही बियाणे नाहीत हे सत्य तिवारी यांनी मुख्यमंत्री समोर मांडले आहे . जर अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीचे "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड हे शोधतंत्र निकामी झाले आहे तर बी टी बियाणांची मुळ संकरीत बियाणाची २०० रुपये प्रती पाकीटाची किंमत लागू करण्याचा कृषी विभागाचा केंद्र सरकारला सादर केलेला प्रस्ताव तात्काळ लागु करावा व बी टी बियाणांच्या कंपन्याची दलाली करण्यावर कारवाईची मागणी किशोर तिवारी केली आहे\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nटीम महाराष्ट्र देशा- भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने नुकतीच आपली पत्नी रिवाबासोबत पंतप्रधान…\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%AD", "date_download": "2018-11-21T19:45:31Z", "digest": "sha1:T6OVJ3PWVT74JPGIVONSPSVQESF3I3NQ", "length": 12066, "nlines": 303, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९४७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे\nवर्षे: १९४४ - १९४५ - १९४६ - १९४७ - १९४८ - १९४९ - १९५०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी २१ - एडविन लँडने पोलेरॉईड कॅमेर्‍याचे प्रात्यक्षिक दाखवले.\nफेब्रुवारी २३ - आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था(ISO)ची स्थापना.\nफेब्रुवारी २८ - तैवानमध्ये आंदोलकांवर पोल���सांचा गोळीबार. शेकडो व्यक्ति ठार.\nएप्रिल २८ - पाच मदतनीसांसह थॉर हायरडाल पेरूच्या किनाऱ्यावरुन पॉलिनेशियाकडे कॉन-टिकी नावाच्या तराफ्यावर निघाला.\nमे ३ - जपानने नवीन संविधान अंगिकारले.\nजुलै १० - मोहम्मद अली झीणा पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.\nजुलै १९ - म्यानमारच्या सरकारचा योजित पंतप्रधान ऑँग सान व ६ मंत्र्यांची हत्या.\nजुलै २० - म्यानमारमध्ये ऑँग सानच्या खूना बद्दल भूतपूर्व पंतप्रधान उ सॉ व १९ इतरांना अटक.\nजुलै २० - भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे.\nजुलै २६ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने सी.आय.ए., संरक्षणखाते व राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना केली.\nऑगस्ट ७ - थॉर हायरडाल व त्याच्या चमूने बाल्सा लाकडाच्या तराफ्यातून १०१ दिवसात पॅसिफिक समुद्र पार केला.\nऑगस्ट ७ - मुंबई महापालिकेने बेस्ट कंपनी आपल्या अधिकारात घेतली.\nऑगस्ट १४ - अखंड भारतातून पाकिस्तानची निर्मिर्ती, पाकिस्तान दिन.\nऑगस्ट १५ - भारताचा स्वातंत्र्य दिन.\nऑगस्ट १५ - मोहम्मद अली झीणा पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.\nडिसेंबर २३ - बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.\nडिसेंबर ३० - रोमेनियाचा राजा मायकेलने राज्य सोडले.\nमार्च ११ - डॉमिनिक सँडा, फ्रेंच अभिनेत्री.\nमार्च ११ - जेफ्री हंट, ऑस्ट्रेलियन स्क्वॅश जगज्जेता.\nएप्रिल १८ - जेम्स वूड्स, अमेरिकन अभिनेता.\nमे १७ - जॉन ट्रायकोस, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\nजून ९ - किरण बेदी, भारतातील सर्वप्रथम स्त्री आय.पी.एस. अधिकारी.\nजून १९ - सलमान रश्दी, ब्रिटीश लेखक.\nजुलै १२ - पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nजुलै १५ - बकुळ ढोलकिया, आय.आय.एम अहमदाबादचे माजी संचालक\nजुलै २१ - चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nजुलै २४ - झहीर अब्बास, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट १५ - राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री.\nसप्टेंबर २१ - स्टीवन किंग, अमेरिकन लेखक.\nसप्टेंबर २५ - ब्रजकिशोर त्रिपाठी, भारतीय राजकारणी आणि लोकसभेचे सदस्य.\nसप्टेंबर २८ - शेख हसीना वाजेद, बांगलादेशची पंतप्रधान.\nएप्रिल २० - क्रिस्चियन दहावा, डेन्मार्कचा राजा.\nमे १७ - जॉर्ज विल्यम फोर्ब्स, न्यू झीलंडचा पंतप्रधान.\nजुलै १९ - ऑँग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.\nऑगस्�� १९ - मास्टर विनायक, मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते.\nऑक्टोबर ४ - मॅक्स प्लँक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.\nजानेवारी १८ - के.एल्. सैगल, पार्श्वगायक.\nइ.स.च्या १९४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जानेवारी २०१५ रोजी १९:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/uddhav-thackeray-against-yogi-adityanath-in-palghar-election-290639.html", "date_download": "2018-11-21T19:57:44Z", "digest": "sha1:OKKDOJ7CEYLLT447VEICQVHDXP3BHDUO", "length": 12479, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पालघरमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध योगी आदित्यनाथ", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nपालघरमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध योगी आदित्यनाथ\nपालघर लोकसभेसाठी भाजपकडून हिंदू कार्ड खेळलं जातंय. शिवसेनेच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने हिदुत्वचे फायर ब्रँडनेते योगी आदित्यानाथ यांना पाचारण केलं आहे.\nपालघर, 22 मे : पालघर लोकसभेसाठी भाजपकडून हिंदू कार्ड खेळलं जातंय. शिवसेनेच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने हिदुत्वचे फायर ब्रँडनेते योगी आदित्यानाथ यांना पाचारण केलं आहे. हे आदित्यनाथ कार्ड महाराष्ट्रमध्ये चाललं तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे आदित्यनाथ हेच मुख्य प्रचारक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nपालघरमध्ये शिवसेनेचं आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यालाच टक्कर देण्यासाठी भाजपने योगी आदित्यनाथ याना प्रचारात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. त्यामुळे भाजपची ही खेळी किती काम करते हे पाहणं महत्त्वाचं आहे.\nपालघरमध्ये ख्रिश्चन समाजाचं प्राबल्य आहे. त्याविरोधात हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठीही योगी आदित्यनाथांना बोलावलं गेल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे कर्नाटकाइतक्याच चुरशीच्या अशा या पालघर निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फ���ॅलो करा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-21T20:22:45Z", "digest": "sha1:5572QE5LYNSQIYVE2WC5ETBQYAYZNPD3", "length": 10701, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nअमेरिकेत पुलाव आणि दाल तडका हे अस्सल भारतीय पदार्थ आणि त्यांच्या रेसिपीज कीर्ती श्रीखंडे इंग्रजीमधून समजावून सांगतात.\nनिलेश साबळेचे 'श्रीयुत टिपरे' आणि श्रेयाची 'श्यामल' येतायत हसवायला\n'हा' अभिनेता आहे सई ताम्हणकरचा नवा बॉयफ्रेंड\nया आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : श्रेयस तळपदे म्हणतोय, विठ्ठला विठ्ठला\nVIDEO : रितेश देशमुखच्या 'माऊली'चं पहिलं गाणं लाँच\nब्लॉग स्पेस Nov 18, 2018\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nटीआरपीच्या युद्धात वाहिनी घेऊन आली महाएपिसोड्स\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nसिंबासाठी रणवीर सिंग नाही, 'हा' कलाकार होता पहिली पसंती\nब्लॉग स्पेस Nov 13, 2018\nराज भैय्या, स्वागत है\nनागराज मंजुळे आणि डाॅ. निलेश साबळेची रंगणार जुगलबंदी\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-11-21T20:50:02Z", "digest": "sha1:B7Y4TYNMT2KZGIZU5MQFQSWRFUNFIWGV", "length": 10660, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विजय गोखले- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेह���ाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nविक्रांत सरंजामेचा भाऊ नक्की आहे कोण\nया मालिकेतील सरंजामे कुटुंबातील जयदीप सरंजामे हा सदस्यही त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. हा जयदीप थोडा वेडाच आहे. त्याला कसलंच लाॅजिक कळत नाही.\nनीरव मोदीच्या मुसक्या आवळण्यासाठी तयार होतेय योजना\nसोची परिषदेला सुरूवात, रशिया भारताचा विश्वासू मित्र : पंतप्रधान मोदी\nपंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांच्या शिखर परिषदेतून काय मिळणार\nपंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांच्या भेटीचं काय आहे महत्व\nप्रेमावर आधारित 'सोबत' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज\nसीमेवर शांतता राखण्यास ‘ड्रॅगन’ तयार, सहकार्याच्या नव्या पर्वाला सुरुवात\nकशी होतेय अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणूक\nपुण्याचे विजय गोखले देशाच्या परराष्ट्र सचिव पदी नियुक्त\nदेशाच्या परराष्ट्र सचिवपदी पुण्याच्या विजय गोखले यांची नियुक्ती\nगौतम बंबवाले चीनमधील भारताचे नवे राजदूत\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/hindu/", "date_download": "2018-11-21T20:15:42Z", "digest": "sha1:F3MONLPARH42CVYHMUWJAOCAPGBAHUUE", "length": 11110, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Hindu- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nनाईट क्लबच्या वॉशरूममध्ये लावले देवी-देवतांचे फोटो, मुलीने अशी घेतली शाळा\n'#MyCultureIsNotYourBathroom' असं हॅशटॅग वापरत अंकिताने स��शल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.\nअयोध्या प्रश्नावरील हिंदू महासभेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली\nशबरीमला मंदिर : हिंदुत्ववादी संघटनांची आणखी एक नवी मागणी\nजेव्हा दिलीप कुमार यांच्यावर झाला होता पाकिस्तानी 'हेर' असल्याचा आरोप\nस्वातंत्र चळवळीत काँग्रेसचं मोठं योगदान, संघाला वर्चस्व निर्माण करायचं नाही - मोहन भागवत\nकुरुंदवाडच्या पाच मशिदीत गणरायाची स्थापना, 'पूजा' आणि 'इबादत' एकाच ठिकाणी\nPHOTOS पाकिस्तानातला बाप्पा; कराचीतही सुरू गणेशोत्सवाची लगबग\n'पद्मावत'च्या विरोधात बेळगावमध्ये स्फोट घडवण्याचा हिंदुत्ववाद्यांचा होता प्लॅन\nपुण्यात सनबर्न कॉन्सर्टमध्ये बॉम्बस्फोट घडवायचा हिंदुत्ववाद्यांचा होता कट\nवैभव राऊत आमचा साधक नाही, सनातनने आरोप फेटाळले\nनिर्घृण हत्या आणि तपास असा होता दाभोळकरांच्या हत्येनंतरचा घटनाक्रम\nदाभोळकरांसाठी वापरलेले पिस्तुल पोलिसांच्या ताब्यात\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/pansare/", "date_download": "2018-11-21T19:56:30Z", "digest": "sha1:CYRNYP3J4V2JM2CYP67SRJVCIMUJBEAL", "length": 11093, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pansare- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nपानसरे हत्या प्रकरण : महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची उलगडण्याची शक्यता\nगेल्या अनेक दिवसांपासून अमोल काळे याचा ताबा घेण्यासाठी महाराष्ट्र एसआयटी प्रयत्नशील होती.\nडॉ.दाभोलकर हत्या प्रकरण : हल्लेखोरांनी नष्ट केली चार पिस्तुलं, सीबीआयचा दावा\n'सुदर्शन चक्रा'ने लंकेश, कलबुर्गी, पानसरेंचा खून, अमोल काळेच होता मास्टर प्लॅनर\nनिर्घृण हत्या आणि तपास असा होता दाभोळकरांच्या हत्येनंतरचा घटनाक्रम\nदाभोळकरांसाठी वापरलेले पिस्तुल पोलिसांच्या ताब्यात\nदाभोलकर हत्या प्रकरण : औरंगाबादमध्येही जप्त झाल्या बंदुका आणि तलवारी\nExclusive: बेळगावमधल्या चिखले गावात केला होता पानसरे, दाभोलकरांवर गोळी चालवणाऱ्यांनी सराव\n'मिशन अॅन्टी हिंदू' देशातले 36 जण होते 'टार्गेट'वर\nधक्कादायक खुलासा : चारही विचारवंतांच्या हत्येचा कट रचणारे 'मास्टर माईंड' महाराष्ट्राचेच\nमारेकरी सापडले, सूत्रधाराचा शोध कधी लागणार\nएकाच साच्यातून चार रिव्हॉल्वर , चार जणांचा खून\nखरं बोलल्यामुळेच दाभोलकर,पानसरे आणि कलबुर्गींची हत्या - गुलजार\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214824-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-11-21T19:44:30Z", "digest": "sha1:XNXLKWJCMXIHTSY4MY5AEXALJVMME7RI", "length": 15359, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजधानीत उदयनराजेच नाही,तर कायदाही चालतो | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजधानीत उदयनराजेच नाही,तर कायदाही चालतो\nपेशवाईच्या काळात आनंदीबाई पेशवा यांनी ‘ध’ चा ‘मां’ करून जो गृहकलह माजवला त्यात नारायणरावांचा हकनाक बळी गेला. पेशवाईत साडेतीन शहाण्यांचे बारभाईचे कारस्थान सुद्धा चांगलेच गाजले होते.त्याचाच प्रत्यय पुन्हा येउ लगला आहे.काळ्या कोटवाल्यांनी थेट मुंबईवरून हाळी दिली मिळाले हो मंगळवार तळे मिळाले हो. ही सुवार्ता बुलेट ट्रेनच्या वेगाने साताऱ्यात पोहचली आणि सगळ्यांना हायसे वाटले. नगराध्यक्षांना सुध्दा दिवाळी साजरी करावीशी वाटली. आमचा थोरल्या महाराजावरचा विश्वास इतका गाढ की काही जणांनी व्हॉटस्‌ ऍपला मंगळवार तळ्याचे स्टेटस ठेवत महाराजांनी लोकसभेची लढाई जिंकल्याचा आव आणला. पण मंगळवार तळ्याच्या पाण्यात आंतरविरोधाचे रंग इतके बेमालूम मिसळलेत की विचारण्याची सोय नाही. पालिकेच्या विशेष सभेत ज्यांनी मंगळवार तळ्यासाठी एकमुखाने नारा दिला त्यांना कायद्यापुढे सपशेल तोंडघशी पडावे लागले.\nथोरल्या महाराजांनी मी तळे देतो असे दबंग स्टाईलने सांगत राजकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. पण मै खडा तो सरकारसे बडा असे म्हणणाऱ्या उदयनराजेंना’ तु खडा तो कानून भी बडा ‘ असा अनुभव नक्कीच आला असेल. काही वर्षापूर्वी थेट आयपीएस असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने कायद्याची जरब मोठी असतेच फक्त तो कायदा वाकवणाऱ्यांना त्याचा धाक बसवता आला पाहिजे. साताऱ्यात मंगळवार तळ्याच्या विसर्जनावरून पालिकेने स्वतःची पुरती अब्रू काढून घेतली. सातारा लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्‍यात जो निरोप जायचा तो गेलाच. उदयनराजेंच्या तोफांच्या दिशा फलटण वर रोखून आग ओकित असताना एखादा बॉम्ब कोरेगावात फुटावा या अनपेक्षित गनिमी काव्याने हुमगावकर घायाळ झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात मिळालेली राजकीय झप्पी काय होती याचेच आश्‍चर्य कोरेगावकरांना वाटले. सध्या उदयनराजेंचा सात्विक संताप होतोय तो साताऱ्यातच होणाऱ्या कोंडीचा. डॉल्बीचा प्रश्न प्रतिष्ठेचा करून उदयनराजेंनी थेट कायद्यालाच आव्हान दिले आहे. पण साताऱ्याचा बच्चन स्प्रिंग बॉल आहे. जास्त ताणायचे नाही कधी उसळेल याचा नेम नाही.\nसातारा पालिकेत काही नवकोट नारायण ओळीने ठाणं मांडून बसलेत. सातारकरांच्या श्री विसर्जनाचा काही नारायणांना फारच कळवळा आला आहे. कृत्रिम तळ्यांचे अर्थकारण इतके अगाध आहे की काहीतरी दिल्याशिवाय आम्ही काहीच करत नाही. पन्नास लाखाच्या तुलनेत श्री विसर्जनाच बजेट किमान तीस पस्तीस लाखापर्यंत खेचता येतय का याचा अंदाजही घेऊन झाला आहे. बर हा खेळ एकतर्फा नाही त्यात विरोधकांचे सुध्दा सामिलीकरणं आहे. विरोध करायचा पण किती यांची परिमाणे सुद्धा ठरली आहेत. इथचं जे टक्केवारीच राजकारण चालतय ना त्याचा सातारकरांना मोठा संताप आहे. बांधकाम विभागात एक महाशय टक्केवारी शिवाय बोलतच नाही. त्यांच जे काही असतं ते दोन टकक्‍यात त्यामुळेच कृत्रिम तळयाची चणचण काही रिकाम्या खिशांना जाणवायला लागली पण घशात तीर्थ पडावे आणि सुखाचा अनुभव व्हावा तसे काहीजण सुखेनैव तळ्याच्या काठाने बागडत असतात. काही जणांच्या काळ्या कोटात कायद्याची सोयीस्कर पुडी असते. परवा ती अशीच मुंबईवरून सोडण्यात आली पण सावकाशपणे मंगळवार तळ्याचा साप सोडायला पण ते विसरले नाहीत म्हणजेच खोटा कळवळा दाखवून राजकीय स्टंट करण्याचा हा प्रयत्न अत्यंत लाजिरवाणा म्हणावा लागेल. जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याने चापटल्यावर साताऱ्यातील बच्चन एअरलाईन्सची विमाने यथावकाश जमिनीवर आली. तेरा किलोमीटरवरच्या कण्हेर खिंडीचा नाद सोडला जाईल आणि पुन्हा फोकस आता गोडोली तळ्यावर असेल पण साताऱ्यात उदयनराजेंइतकाच कायदा सुध्दा चालतो हा मेसेज देण्यात प्रशासन सध्या यशस्वी झालं आहे.\nइथे राजकीय बंदुका ताणलेल्याच\nसातारच्या गादीचे दोन “वंशज’ सध्या रस्त्यावरचा राडा करीत आहेत. उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे यांच्यातील “राडा’ आता कौटुंबिक, व्यक्तिगत राहिला नसून समस्त सातारकर व मराठी माणसाला त्यामुळे वेदना होत आहेत. अजिंक्‍यतारा किल्लाही आता अश्रू ढाळीत असेल. सुरूची राडा प्रकरण हा मनोमिलनाच्या मधुर संबधात पडलेला तसा मिठाचा खडाच.इतिहास घडविणाऱ्या घरातील वंशजच जेव्हा आपल्या पूर्वजांचा इतिहास विसरतात तेव्हा काय होते या प्रश्नाचे साधे-सोपे उत्तर म्हणजे, “सातारच्या छत्रपतींच्या गादीचे वारसदार होय या प्रश्नाचे साधे-सोपे उत्तर म्हणजे, “सातारच्या छत्रपतींच्या गादीचे वारसदार होय’साताऱ्यातील दोन भोसल्यांत सध्या जे धुमशान सुरू आहे ते पाहता सगळेच मर्द मराठे अस्वस्थ असतील. “एक मराठा लाख मराठा’ ही घोषणा ज्यांच्या प्रेरणेतून देण्यात येत आहे त्या शिवरायांच्या दोन वंशजांनी साताऱ्यातच एकमेकांच्या छातीवर मरण्या-मारण्यासाठी बंदुका रोखल्या आहेत. हे पाहून शिवरायांचा ऐतिहासिक अजिंक्‍यताराही अश्रू ढाळत असेल. अजिंक्‍यताऱ्याने जे पाहिले, जे सहन केले, जे उपभोगले त्याला मराठ्यांच्या इतिहासात तोड नाही. शहाजीराजांपासून ते थेट शेवटच्या प्रतापसिंगांच्या करुण इतिहासाचा हा अजिंक्‍यतारा साक्षीदार आहे. अजिंक्‍यताऱ्याने आयुष्यभर जखमा आणि वेदनाच भोगल्या. आजही सातारच्या गादीच्या दोन वारसदारांतील शाब्दिक तलवारबाजी आणि राजकीय बंदुकबाजी बघून अजिंक्‍यतारा अश्रूच ढाळीत असेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपडक्‍या टोलनाक्‍यामुळे अपघाताचा धोका\nNext articleहनुमानगिरी महाराजांचे अध्यात्मिक व शैक्षणिक कार्य मोठे- ह.भ.प. गरवारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214825-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/icc-test-ranking-virat-kohli-on-top-pujara-on-six-place/", "date_download": "2018-11-21T20:34:26Z", "digest": "sha1:WGX7CYLLRDNSMXXUSKNROF46ID3BNIEN", "length": 7552, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयसीसी कसोटी क्रमवारी : ‘विराट कोहली’ अव्वल स्थानी कायम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआयसीसी कसोटी क्रमव���री : ‘विराट कोहली’ अव्वल स्थानी कायम\nपुजारा आणि शमी यांच्या क्रमावारीत सुधारणा\nनवी दिल्ली – भारतीय संघाचा कर्णधार ‘विराट कोहली’ आयसीसी फलंदाजांच्या ‘कसोटी’ क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. सोमवारी आयसीसीकडून जाहिर करण्यात आलेल्या ताज्या क्रमावारीत विराट 937 गुणांसह अव्वलस्थानी आहे.\nभारतीय संघ इंग्लंडविरूध्द चौथ्या कसोटी सामन्यात 60 धावांनी पराभूत झालाआहे. पाच सामन्याच्या मालिकेत इंग्लंड 3-1 ने विजयी आघाडी घेतली आहे. चौथ्या कसोटीत विराटने पहिल्या डावात 46 आणि दुसऱ्या डावात 58 धावा काढल्यानंतरही विराट अव्वलस्थानी कायम आहे. विराटने चार कसोटी सामन्यात आठ डावांमध्ये एकूण 544 धावा केल्या आहेत.\nपुजारा आणि शमी यांना फायदा\nकसोटी क्रमवारीत फलदांजीमध्ये भारताचा चेतेश्वर पुजारा हा सहाव्या स्थानावर कायम आहे. साऊथहॅम्पटन कसोटीमध्ये भारतासाठी 132 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या पूजारा याचे गुण 763 वरून 798 झाले आहेत. तर भारताचा वेगवान गोलदांज मोहम्मद शमी याने चौथ्या कसोटीमध्ये एकूण सहा बळी घेतले आहेत. या चांगल्या कामगिरीमुळे त्याला तीन स्थानाचा फायदा झाला असून तो 19 व्या स्थानावर पोहचला आहे.\nयाशिवाय ईशांत शर्मा एका स्थानावरून वर येत 25 व्या स्थानावर आला आहे.तर जसप्रीत बुमराह हा 37 व्या स्थानांवर आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleश्रीसमर्थमध्ये विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनी धरला फेर\nNext articleदगडवाडीत श्री नंदिकेश्‍वराची यात्रा उत्साहात\nविराट जरा धीराने घे…\n2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारत सर्वात जास्त पदक जिंकेल : क्रीडामंत्री राठोड\nख्रिस गेलचा टी-20 मध्ये नवा विक्रम\nबेट्‌सने टी-20 मध्ये केल्या तीन हजार धावा\nमेरी कोमचे पदक निश्‍चीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214825-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/atal-bihari-vajpayee/", "date_download": "2018-11-21T21:13:19Z", "digest": "sha1:O7GABVWQ5UW6AOAGRL3YFHYZZLG5FIQO", "length": 30967, "nlines": 420, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Atal Bihari Vajpayee's Death News & Funeral LIVE Updates In Marathi | अटलबिहारी वाजपेयी Latest Update & Highlights | Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nशेकडो ज्वलंत प्रश्न आणि बुद्धाचा उपदेश\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध���ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nअटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी ��ालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.\nIndira Gandhi Birth Anniversary - ...अन् इंदिरा गांधींना 'दुर्गा' हे विशेषण जोडलं गेलं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइंदिरा गांधी यांनी 1971 च्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील युद्धात अतुलनीय राजकीय कौशल्य आणि मुत्सद्दीपणा दाखविला होता. या युद्धात पाकिस्तानची धूळधाण झाली. ... Read More\nIndira GandhicongressAtal Bihari Vajpayeeइंदिरा गांधीकाँग्रेसअटलबिहारी वाजपेयी\nभाजपाच्या मुख्यमंत्र्याविरोधात अटलबिहारींची भाची निवडणूक मैदानात; काँग्रेसची खेळी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुख्यमंत्री रमण सिंह यांना राजनांदगांव मतदारसंघातून आव्हान देणार ... Read More\nChhattisgarhChhattisgarh Assembly Election 2018ElectionAtal Bihari VajpayeeBJPcongressछत्तीसगडछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018निवडणूकअटलबिहारी वाजपेयीभाजपाकाँग्रेस\nअटल ‘काव्यांजली’चा नागपूर भाजपाला विसर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम मासिक पुण्यस्मरणानिमित्त त्यांना ‘काव्यांजली’ देण्यासंदर्भात भाजपाच्या ‘हायकमांड’कडून आवाहन करण्यात आले होते. नागपुरात मात्र आयोजनाचा शहर भाजपाला विसर पडला. ... Read More\nAtal Bihari VajpayeeBJPअटलबिहारी वाजपेयीभाजपा\nविदर्भाची निर्मिती ही अटलजींना खरी श्रद्धांजली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे लहान राज्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या काळात काही राज्यांची निर्मिती झाली व वेगळ्या विदर्भाच्या स्थापनेबाबत ते सकारात्मकही होते. सध्या राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपा शासनाच्या काळात वेगळ्या ... Read More\nAtal Bihari VajpayeeVidarbhaअटलबिहारी वाजपेयीविदर्भ\nवाजपेयींच्या अस्थी विसर्जनावेळी बोटीतून बाहेर आलेला 'तो' हात कोणाचा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबोटीतून बाहेर आलेल्या 'त्या' हाताची सोशल मीडियावर चर्चा ... Read More\nAtal Bihari Vajpayeeprime ministerDeathdelhiअटलबिहारी वाजपेयीपंतप्रधानमृत्यूदिल्ली\nवाजपेयींच्या समाधीच्या रुपात भाजपाला मिळणार स्वत:च�� राजघाट; 26 जानेवारीला उद्घाटन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n15 सप्टेंबरपासून स्मारक उभारणीच्या कामाला सुरुवात होणार ... Read More\nAtal Bihari VajpayeeDeathBJPNarendra Modiprime ministerअटलबिहारी वाजपेयीमृत्यूभाजपानरेंद्र मोदीपंतप्रधान\nAsian Games 2018: नीरजने अटलबिहारी वाजपेयींना केले सुवर्णपदक समर्पित\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nAsian Games 2018 : नीरजने हे सुवर्णपदक भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी समर्पित केले आहे. सुवर्णपदक पटकावल्यावर आपली प्रतिक्रीया देताना नीरजने आपल्या भावना व्यक्त केल्या. ... Read More\nNeeraj ChopraAsian Games 2018Atal Bihari Vajpayeeनीरज चोप्राआशियाई क्रीडा स्पर्धाअटलबिहारी वाजपेयी\nवाजपेयींचे निधन नक्की 16 ऑगस्टलाच झालं का, संजय राऊतांना 'वेगळीच' शंका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या तारखेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ... Read More\nAtal Bihari VajpayeeSanjay RautNarendra Modiअटलबिहारी वाजपेयीसंजय राऊतनरेंद्र मोदी\nभाजपात ‘बुजुर्ग’ नेत्यांपेक्षा त्यांच्या अस्थींना महत्त्व, उद्धव ठाकरेंचा टोला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअटलबिहारी वाजपेयी अस्थिकलश यात्रेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ... Read More\nUddhav ThackerayAtal Bihari VajpayeeBJPउद्धव ठाकरेअटलबिहारी वाजपेयीभाजपा\nMann ki Baat : तिहेरी तलाकच्या मुद्यावर मुस्लिम महिलांना मिळणार न्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या रक्षबंधनाच्या शुभेच्छा... ... Read More\nMan ki BaatNarendra ModiAtal Bihari VajpayeeRaksha Bandhanमन की बातनरेंद्र मोदीअटलबिहारी वाजपेयीरक्षाबंधन\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा ला��ेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214825-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/robbery-on-government-safe/articleshow/64949989.cms", "date_download": "2018-11-21T21:26:41Z", "digest": "sha1:7GNE6IKDXR3AI3VGJ2DUZZE4VIQGG3EN", "length": 11930, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "govt's safe: robbery on government safe - सरकारी तिजोरीवर दरोडा | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\nसरकारकडून दूध ���त्पादकांना थेट अनुदान मिळावे, यासाठी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यासाठी येत्या १६ जुलैपासून मुंबईला जाणारे दूध रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nसरकारकडून दूध उत्पादकांना थेट अनुदान मिळावे, यासाठी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यासाठी येत्या १६ जुलैपासून मुंबईला जाणारे दूध रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याच्या तयारीसाठी ठिकठिकाणी बैठका सुरू आहेत. आंदोलनाच्या इशाऱ्याने जाग आलेल्या सरकारने विधिमंडळ अधिवेशनात मंगळवारी निर्णय घेतला, तोही थेट उत्पादकांना लाभ न देता संघांच्या बाजूचा. या निर्णयानुसार दूध आणि पावडर निर्यात करणाऱ्या संघांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला गेला. यामागे शेतकरी हितापेक्षा विशिष्ट दूधसंघांना बळ देण्याचे राजकारण स्पष्ट दिसते. त्यामुळे या निर्णयाला विरोधच झाला. हा निर्णय म्हणजे सरकारी तिजोरीवर संघांकडून दरोडा, अशी टीका होत आहे. अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरच जमा झाले पाहिजे, यावर स्वाभिमानी संघटनेसह बहुतांश शेतकरी संघटना ठाम आहेत. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढू शकते. जागतिक बाजारात दूध पावडरचे दर कोसळले. त्यामुळे निर्यातीवर मर्यादा आल्या. आजही देशात साडेतीन लाख टन पावडर शिल्लक आहे. निर्यात बंद झाल्याने दूधसंघांचे आर्थिक गणित बिघडले. यातून सावरण्यासाठी दूधखरेदी दरातही कपात करण्यात आली. सरकारने अनुदान द्यावे म्हणून प्रयत्न सुरू झाले. यानुसार दूध पावडर निर्यातीला ५० रुपये, तर निर्यातीसाठी दूधाला पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केली. या निर्णयाने सरकारी तिजोरीवर भार पडणार आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही. काही खासगी दूधसंघांना मात्र मलई मिळणार आहे. ज्या मागणीसाठी आंदोलन पुकारले त्याचीच पूर्तता होत नसल्याने खासदार राजू शेट्टी यांच्यासह बहुतांश सर्वच नेते तसेच सहकारी संघांनी निर्णयाला विरोध केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे भले होणार नसल्याने आंदोलन अटळ दिसते आहे. याची जबाबदारी आता कुणी घ्यायची\nमिळवा धावते जग बातम्या(Dhavte Jag News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nDhavte Jag News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्य���साठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:सरकारी तिजोरीवर दरोडा|धावते जग|दूध उत्पादक|robbery|govt's safe\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nजम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त; मेहबूबांना झटका\n#MeToo: बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी निर्दोष\nमुस्लिमांच्या मतांवरून कमलनाथ यांचा आणखी एक व्हिडिओ समोर\nअमृतसर हल्ला, एकाला अटक\nशबरीमला वादः आरएसएस तालिबान आणि खलिस्तानसारखी\nसुनो जिंदगी: नेत्यांना प्रश्न विचारायलाच हवेत\nधावते जग याा सुपरहिट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशांतता, तपास सुरू आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214825-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4946687822361330461&title=Mobikwik%20App%20available%20for%20instant%20loan&SectionId=4907615851820584522&SectionName=Local%20News", "date_download": "2018-11-21T19:39:31Z", "digest": "sha1:LCTONO5XZSXVTKAAPXLS2BWERY4SCAFQ", "length": 8152, "nlines": 118, "source_domain": "bytesofindia.com", "title": "मोबिक्विक ॲपवर तत्काळ कर्ज सेवा उपलब्ध", "raw_content": "\nमोबिक्विक ॲपवर तत्काळ कर्ज सेवा उपलब्ध\nनवी दिल्ली : मोबिक्विकने बजाज फिनसर्व्हसोबत भागीदारी करत, आपल्या अॅपवर किमान पाच हजार रुपयांचे कर्ज त्वरित उपलब्ध करण्याची सेवा दाखल केली आहे. मोबिक्विकचे हे अशाप्रकारचे पहिले पत वितरण उत्पादन असून, देशामधील लाखो नवीन कर्ज (एनटीसी) ग्राहक; तसेच लहान व्यवसायिकांना डोळ्यासमोर ठेवून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.बिलभरणा, कॅब बिल; तसेच ऑफलाईन आणि ऑनलाईन व्यापाऱ्यांना पेमेंट सारख्या विविध प्रकारच्या पेमेंटसाठी ही कर्ज सुविधा उपयुक्त ठरू शकते.\nयाबाबत बोलताना, मोबिक्विकच्या सह-संस्थापक आणि संचालक उपासना टाकू म्हणाल्या, ‘लहान रकमेसाठी त्वरित कर्ज सेवा देण्याच्या क्षेत्रात प्रचंड संधी आहे. या वर्षी स्मार्टफोन युजरचे प्रमाण अंदाजे १६ टक्क्यांनी, तर ऑनलाईन व्यवहारकर्त्यांची संख्या ३० टक्क्यांहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. आम्ही यापूर्वीच देशभरामध्ये लाखो ग्राहकांसाठी साडेतीन हजार कोटींची कर्जे मंजूर केली आहेत.\nत्या पुढे म्हणाल्या, ‘बजाज हा मोबिक्विकसाठी महत्त्वपूर्ण भागीदार आहे. मागच्या वर्षी मोबिक्विक आणि बजाज फिनसर्व्हने धोरणात्मक भागीदारीमध्ये प्रवेश केला होता. या भागीदारीअंतर्गत बजाज फायनान्स लिमिटेडद्वारे मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘बजाज फिनसर्व्ह वॉलेट’ मोबाईल ॲप सुरू केले होते. बजाज फिनसर्व्ह वॉलेट हे डिजिटल ईएमआय कार्डसोबत येते. त्यामुळे ग्राहकाला कार्ड सोबत ठेवणे गरजेचे नसते.’\nTags: नवी दिल्लीमोबिक्विक ॲपबजाज फिनसर्व्हउपासना टाकूबजाज फिनसर्व्ह वॉलेटPuneNew DelhiMobikwik AppBajaj FiservBajaj Finserv WalletUpasana Takuप्रेस रिलीज\n‘मोबिक्विक’तर्फे तीन व्यवसाय प्रमुखांची नियुक्ती ‘मोबिक्विक’ ‘बूस्ट’द्वारे ९० सेकंदांत त्वरित कर्ज ‘मोबिक्विक’ ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त नवी योजना ‘मोबिक्विक’च्या कर्ज व्यवसाय प्रमुखपदी विनायक एन. डॉ. वारीद अल्ताफ यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214825-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82.php", "date_download": "2018-11-21T20:22:34Z", "digest": "sha1:2AVQ5AEXA3BSC4S5G2T6DOIUJTITRJ55", "length": 87393, "nlines": 1213, "source_domain": "tarunbharat.org", "title": "यात कुठे आहे श्री गुरुजींना नाकारणे? | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देश���चे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचि���्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे ��दनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोह��मेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\n►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\n►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nनवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nमुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nHome » आसमंत, पुरवणी » यात कुठे आहे श्री गुरुजींना नाकारणे\nयात कुठे आहे श्री गुरुजींना नाकारणे\n॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य, सह सरकार्यवाह, रा.स्व.संघ |\n‘बंच ऑफ थॉट्स’मध्ये ‘अंतर्गत संकट’ नावाच्या प्रकरणात, ज्या तीन संकटांचा उल्लेख आहे, त्यातील जिहादी मुस्लिम कट्टरवादाच्या दहशतीने आज संपूर्ण जग त्रस्त आहे. या शक्ती भारतात ज्या फुटीरतावादी कारवाया करत आहेत, त्याने संपूर्ण देश चिंतित आहे. चर्चद्वारा फसवून-कपटाने होत असलेले कन्व्हर्जन, अनेक अराष्ट्रीय कारवायांना मिळणारे त्यांचे छुपे समर्थन आणि शहरी माओवाद किंवा नक्षलवादाच्या संकटांचे गांभीर्य, आताच्या काही घटनांमुळे सर्वांसमोर आले आहे. भारतात राहणार्‍या ख्रिश्‍चन किंवा मुसलमानांना सोबत घेऊन, भारताचे भविष्य घडविण्याच्या प्रयत्नांसोबतच, त्यांच्या आडून ज्या अतिरेकी, जिहादी, अराष्ट्रीय शक्ती भारताला विभाजित करण्याच्या कामी सक्रिय आहेत, त्यांच्यापासून सावध राहणेही आवश्यक आहे. श्री गुरुजींनी दिलेला हा इशारा आजही प्रासंगिक आणि सार्थक आहे.\nदिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची तीन दिवसांची व्याख्यानमाला- भविष्यातील भारत : संघाचा दृष्टिकोन, पूर्णपणे सफल राहिली. या व्याख्यानमालेत प्रतिपादित विषयांवर आजही चर्चा सुरू आहे. श्रोत्यांमध्ये अधिकतर नवीन लोक होते. त्यामुळे त्यांना संघाबद्दलची माहिती एकतर नव्हती किंवा फारच कमी होती किंवा भ्रामक होती. त्यामुळे अनेकांना हे चांगले तर वाटले, परंतु सोबतच आश्‍चर्यही वाटले की, खरेच संघात असे असते\nसंघाचे तसेच राष्ट्रीय विचारांचे जे विरोधक आहेत, त्यांची तर झोपच उडाली आहे. ज्या कपोलकल्पित गोष्टी आक्रमकपणे प्रचारित करीत आतापर्यंत वि��ोधक प्रचार करत होते, त्यांचा तो काल्पनिक आधारच कोलमडून पडला आहे. तरीही, मनाचा मोठेपणा, मोकळेपणा नसल्याने, तसेच संघाला जाणून घेण्याची प्रामाणिक इच्छा नसल्याने, त्यांचा तोच घासून गुळगुळीत झालेला तर्क आणि विरोध आजही सुरू आहे. या वामपंथी वृत्तीचा सामना करत करत, संघाचे काही समर्थक वा काही स्वयंसेवकही त्यांच्याप्रमाणेच विचार करू लागले आहेत, असाही एक आश्‍चर्यकारक अनुभव या काळात आला.\nएका गोष्टीवरून खूप आनंद किंवा आश्‍चर्य प्रकट होत आहे. सरसंघचालकांनी बंच ऑफ थॉट्स संबंधी जे स्पष्ट विचार प्रकट केलेत, त्याचा असा एक अर्थ लावला जाऊ लागला आहे की, संघाने श्री गुरुजी यांच्या या पुस्तकाला नाकारले आहे किंवा श्री गुरुजींनाच संघाने नाकारले आहे. परंतु, हे खरे नाही.\nबंच ऑफ थॉट्स हे, श्री गुरुजी सरसंघचालक झाल्यानंतर (१९४० साली) विविध विषयांवर त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांचे संकलन आहे. याची पहिली आवृत्ती १९६६ साली प्रकाशित झाली होती. यात संकलित झालेल्या अनेक विचारांची पृष्ठभूमी त्या काळातील संदर्भ आणि परिस्थिती होती. हा कालखंड भारताच्या आणि संघाच्या इतिहासाचा विशेष महत्त्वाचा कालखंड राहिला आहे. त्यामुळे त्या काळी प्रकट केलेल्या विचारांना, त्या काळातील घटनांच्या संदर्भात समजले पाहिजे.\nडॉ. हेडगेवार यांच्या मृत्यूनंतर ज्यावेळी श्री गुरुजींच्या खांद्यावर संघकार्याचा विस्तार व त्याला दिशा देण्याची महत् जबाबदारी आली, तेव्हा श्री गुरुजींचे वय केवळ ३४ वर्षांचे होते. संघकार्याला देशव्यापी करायचे होते. पाकिस्तानच्या मागणीने जोर पकडला होता. १९४२च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात ठिकठिकाणी स्वयंसेवक सहभागी झाले होते. अनेकांना सश्रम कारावास, तर कुठे मृत्युदंडाची शिक्षा मिळाली होती. पाकिस्तानची मागणी घेऊनच १९४६ ची निवडणूक झाली होती. मुस्लिमबहुल भागात हिंदूंवर हल्ले होत होते. ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’मुळे बंगालमध्ये हिदूंचा महाभीषण नरसंहार झाला होता. भारताला स्वातंत्र्य तर मिळाले, परंतु सोबतच दुर्दैवाने भारताची फाळणी झाली. नव्या पाकिस्तानात हिंदूंचा भीषण ‘कत्ल-ए-आम’ सुरू झाला. लाखोंच्या संख्येत आपल्याच देशात हिंदूंना निर्वासित होऊन यावे लागले. त्यांना मदत करण्यात संघाच्या स्वयंसेवकांनी आपले सर्वस्व पणाला लावले. या निर्वासितांना स्वयंसेवकांशिवाय दुसरा आधार नव्हता. महात्मा गांधींची हत्या झाल्यामुळे संपूर्ण देश स्तब्ध झाला होता. याचा खोटा आरोप रचून संघावर बंदी लावण्यात आली. ही स्वतंत्र भारताच्या द्वेषपूर्ण घाणेरड्या राजकारणाची सुरुवात होती. सरकार आरोप देखील सिद्ध करू शकत नव्हते. चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्यामुळे स्वयंसेवकांनी या अन्यायाविरुद्ध अभूतपूर्व असा शांतिपूर्ण सत्याग्रह केला. शेवटी बंदी उठवावी लागली. कम्युनिस्ट आंदोलनाचा प्रभाव वाढत चालला होता. त्याच्या माध्यमातून देशात विघटनकारी शक्ती सक्रिय झाल्या होत्या. १९६२ चे चिनी आक्रमण आणि भारतीय सैन्याचा घोर पराभव यामुळे निराशेचे वातावरण होते. कम्युनिस्टांनी उघडपणे चीनचे समर्थन केले होते. कन्वर्जनकेंद्रित ख्रिश्‍चनांच्या कारवाया वाढल्या होत्या. न्यायमूर्ती नियोगी आयोगाने आपल्या चौकशीनंतर जो अहवाल दिला, त्यामुळेच मध्यप्रदेश आणि तत्कालीन उडीसा (ओडिशा) राज्यात काँग्रेसचे सरकार असूनही, ‘कन्वर्जनविरोधी’ कायदा तयार करण्यात आला. चर्चच्या पातळीवर त्याला विरोधही झाला. या कालखंडात श्री गुरुजींनी वेळोवेळी स्वयंसेवक आणि नागरिकांसमोर जे विचार प्रकट केले, त्या विचारांचे संकलन बंच ऑफ थॉट्सच्या रूपात प्रसिद्ध झाले.\nश्री गुरुजींनी त्यानंतरही ८ वर्षांपर्यंत, विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे. या कालखंडात श्री गुरुजींनी व्यक्त केलेल्या विचारांचे संकलन बंच ऑफ थॉट्स मध्ये नाही. म्हणून श्री गुरुजी जन्मशताब्दी वर्षात, श्री गुरुजींच्या विचारांचे समग्र संकलन १२ खंडांमध्ये २००६ साली प्रकाशित झाले. ते वाचण्यालायक आहे. याचा अभ्यास कुणा संघविरोधकाने केला असेल, असे वाटत नाही. या १२ खंडात जे विचार आहेत, त्याचे सार- ‘श्री गुरुजी : दृष्टि एवम् दर्शन’ या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाले आहे. सरसंघचालकांनी हेच पुस्तक वाचण्याचे आवाहन केले आहे. यात श्री गुरुजींच्या विचारांना नाकारण्याची बाब कुठून येते\nत्या कार्यक्रमात, बंच ऑफ थॉट्सचा संदर्भ देऊन, मुसलमानांबाबत संघाचा काय विचार आहे, हे विचारले गेले. सरसंघचालकांनी जे उत्तर दिले, तोच विचार स्वत: श्री गुरुजींनी १९७२ साली डॉक्टर जिलानी यांना दिलेल्या मुलाखतीत मांडला आहे. ती मुलाखत एकतर संघ विरोधकांनी वाचली नसावी अथवा जाणूनबुजून विसरून गेले असतील. या मुलाखतीच�� अंतिम भाग असा आहे-\nडॉ. जिलानी : भारतीयीकरणावर खूप चर्चा झाली. भ्रम देखील पुष्कळ उत्पन्न झालेत. हे भ्रम कसे दूर होतील, हे आपण सांगू शकाल काय\nश्री गुरुजी : भारतीयीकरणाची घोषणा जनसंघाने केली; परंतु यावरून संभ्रम कशाला निर्माण व्हायला हवा भारतीयीकरणाचा अर्थ सर्वांना हिंदू करणे असा होत नाही.\nआम्हां सर्वांना हे सत्य जाणून घेतले पाहिजे की, आम्ही याच भूमीचे पुत्र आहोत. म्हणून याबाबतीत आपली निष्ठा अविचल राहणे अनिवार्य आहे. आपण सर्व एकाच मानवसमूहाचे अंग आहोत. आम्हा सर्वांचे पूर्वज एकच आहेत. म्हणून आम्हां सर्वांच्या आकांक्षाही एक समान आहेत. याला जाणणेच खर्‍या अर्थाने भारतीयीकरण आहे.\nभारतीयीकरणाचा हा अर्थ नाही की, कुणाला आपली पूजापद्धती त्यागावी लागेल. हे आम्ही कधीच म्हटले नाही आणि कधी म्हणणारही नाही. आमचे तर असे म्हणणे आहे की, उपासनेची एकच पद्धत संपूर्ण मानव जातीला सोयीची नाही.\nडॉ. जिलानी : तुमचे म्हणणे योग्य आहे. अगदी शंभर टक्के योग्य आहे. म्हणून या स्पष्टीकरणासाठी मी तुमचा अत्यंत आभारी आहे.\nश्री गुरुजी : तरीही मला शंका आहे की, मी सर्व गोष्टी स्पष्ट करू शकलो की नाही.\nडॉ. जिलानी : काही हरकत नाही. तुम्ही तुमच्याकडून फारच चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. कुणीही विचारशील आणि भला माणूस तुमच्याशी असहमत होणार नाही. आपल्या देशातील जातीय बेसुरपणा समाप्त करण्याचा मार्ग शोधण्यास तुम्हाला सहकार्य करू शकतील अशा मुस्लिम नेत्यांची आणि तुमची बैठक आयोजित करण्याची वेळ आली आहे, असे तुम्हाला वाटत नाही का अशा नेत्यांना भेटणे तुम्हाला आवडेल का\nश्री गुरुजी : केवळ आवडेलच असे नाही, तर अशा भेटीचे मी स्वागत करेन.\nयाच प्रकारे पत्रकार खुशवंत सिंग यांनी देखील श्री गुरुजींची मुलाखत घेतली होती. ती वाचली तरी, श्री गुरुजींबाबत जी धारणा वामपंथी प्रचारित करत आहेत, ती बदलून जाईल. ही मुलाखत देखील १९७२ सालची आहे. या मुलाखतीबाबत खुशवंतसिंग लिहितात- काही लोकांना न भेटताच तुम्ही त्यांच्याबद्दल दुर्भावना ठेवत असता. ज्यांचा मी तिरस्कार करत होतो, अशा माझ्या सूचीत श्री गुरुजींचे नाव सर्वात वर होते.\nमुलाखतीच्या शेवटी हेच खुशवंतसिंग लिहितात- मी श्री गुरुजींमुळे प्रभावित झालो आहे का मी कबूल करतो की, हो.\nतर, हे आहे सत्य.\nवास्तव आणि संदर्भाच्या आरशात बघितले, तर श्री गुरुजींचे समग्र वैचारिक साहित्य वाचल्याविना, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचे प्रयत्न न करता, निखालस खोट्याचा प्रचार करणार्‍या वामपंथींची कुशलता स्पष्ट होते.\nबंच ऑफ थॉट्स मध्ये, अंतर्गत संकट नावाच्या प्रकरणात, ज्या तीन संकटांचा ÷उल्लेख आहे, त्यातील जिहादी मुस्लिम कट्टरवादाच्या दहशतीने आज संपूर्ण जग त्रस्त आहे. या शक्ती भारतात ज्या फुटीरतावादी कारवाया करत आहेत, त्याने संपूर्ण देश चिंतित आहे. चर्चद्वारा फसवून-कपटाने होत असलेले कन्व्हर्जन, अनेक अराष्ट्रीय कारवायांना मिळणारे त्यांचे छुपे समर्थन आणि शहरी माओवाद किंवा नक्षलवादाच्या संकटांचे गांभीर्य, आताच्या काही घटनांमुळे सर्वांसमोर आले आहे.\nभारतात राहणार्‍या ख्रिश्‍चन किंवा मुसलमानांना सोबत घेऊन, भारताचे भविष्य घडविण्याच्या प्रयत्नांसोबतच, त्यांच्या आडून ज्या अतिरेकी, जिहादी, अराष्ट्रीय शक्ती भारताला विभाजित करण्याच्या कामी सक्रिय आहेत, त्यांच्यापासून सावध राहणेही आवश्यक आहे. श्री गुरुजींनी दिलेला हा इशारा आजही प्रासंगिक आणि सार्थक आहे.\nहे लक्षात घ्यायला हवे की, हिंदू जीवन, आपला मूळ विचार आणि मूल्यांना कायम ठेवून, ज्या प्रकारे कालानुरूप आविष्कृत होत राहिले आहे, तसेच संघकार्याचे स्वरूप आहे. संघाच्या ९२ वर्षांच्या प्रवासात अनेक चढ-उतार आलेत. विरोध, दुष्प्रचार, कुठाराघाताचे अनेक प्रयत्न झालेत. तरीदेखील संघकार्य आणि विचार सर्वव्यापी तसेच सर्वस्पर्शी होत आहे, वाढत आहे. यामागे मूळ हिंदू चिंतनाने प्रेरित युगानुकूल परिवर्तनशीलता आणि लवचिक दृढताच कदाचित कारण आहे.\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (263) आंतरराष्ट्रीय (409) अमेरिका (147) आफ्रिका (7) आशिया (221) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (161) ई-आसमंत (55) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (51) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (794) आसमंत (745) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (411) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (69) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (672) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (51) गुजरात (64) गोवा (10) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (32) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (50) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,774) अर्थ (75) कृषी (25) नागरी (782) न्याय-गुन्हे (286) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (34) संरक्षण (128) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (729) अग्रलेख (357) उपलेख (372) साहित्य (5) स्तंभलेखक (954) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (34) डॉ.परीक्षित स. शेवडे (43) डॉ.वाय.मोहितकुमार राव (41) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (6) ब्रि. हेमंत महाजन (52) भाऊ तोरसेकर (104) मयुरेश डंके (5) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (48) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (49) ल.त्र्यं. जोशी (30) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (53) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (54) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (48) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (34)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\n॥ स्वामीये शरणम् अयप्पा ॥\nसंवाद : सोमनाथ देशमाने | काय गंमत आहे बघा ज्यांना काफिरांचे अस्तित्वच मान्य नाही, असा एक अहिंदू काफिरांच्या मंदिरात महिलांना ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0.php", "date_download": "2018-11-21T20:20:34Z", "digest": "sha1:GAYA5QARXKF5FJNWP2F3B5URTZBHLJ7S", "length": 84021, "nlines": 1203, "source_domain": "tarunbharat.org", "title": "संसद आणि विधिमंडळे कमजोर होताहेत… | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग���रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारना��� मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\n►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\n►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nनवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nमुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nHome » उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर, स्तंभलेखक » संसद आणि विधिमंडळे कमजोर होताहेत…\nसंसद आणि विधिमंडळे कमजोर होताहेत…\n‘‘लोकशाही ही त्यातल्या त्यात चांगली शासनप्रणाली आहे. कारण ती कायम धोक्यात असते. त्याच देशातली लोकशाहीव्यवस्था कायम टिकून राहू शकते, जिथल्या लोकांच्या सामाजिक व राजकीय जाणिवा विकसित आहेत…’’\nअमेरिकन तज्ज्ञ हर्बर्ट एगर यांनी केलेले लोकशाहीव्यवस्थेचे वस्तुस्थितिदर्शक विश्‍लेषण आजही सापेक्ष आणि तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यातल्या त्यात स्वातंत्र्याच्या साडेसहा दशकांत भारतीय लोकशाहीव्यवस्थेने अनुभवलेली स्थित्यंतरे या चार ओळीतल्या विश्‍लेषणातील दाहक वास्तव आणखीच उघड करतात. ज्यामुळे लोकशाहीव्यवस्था टिकाव धरू शकते, असे हर्बर्ट एगर यांचे म्हणणे आहे, नेमक्या त्या सामाजिक आणि राजकीय जाणिवांचीच इथे वानवा आहे.\nज्या भांडवालदारांविरुद्ध उभारल्या गेलेल्या लढ्याची भुरळ पडून पंडित नेहरूंनी रशियाच्या धर्तीवर भारतीय लोकशाहीव्यवस्थेला आकार देण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नांची, त्यांच्या आकांक्षांची नंतरच्या काळात नेहरूंच्या समर्थकांनी पाऽऽर वाट लावली. उलट, व्यवस्थेची सारीच सूत्रे भांडवलदारांच्या हातात एकवटली गेली असल्याचे आणि पडद्यामागून तेच देशाचा कारभार चालवीत असल्याचे दुर्दैवी चित्र या काळात निर्माण झाले आहे.\nलोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी लोकांच्या वतीने शासन चालवण्याची पद्धत आपण अनुसरली. संघराज्याची संसद आणि घटक राज्यांची विधिमंडळे या व्यवस्थेची केंद्रं ठरली.\nकधीकाळी समाज अन् देशासाठी त्याग, बलिदानाचा वारसा अन् पार्श्‍वभूमी लाभलेले लोक संसद आणि वि���िमंडळात निवडून येत. पदाची गरिमा आणि कर्तृत्वाचा बाज राखत ही मंडळी संपूर्ण समाजाचा विचार करून लोककल्याणार्थ राज्यकारभार चालवत असे. सत्ता लाभली म्हणून लागलीच त्याचा गैरवापर करत स्वत: श्रीमंत होण्याची स्पर्धा नव्हती तेव्हा. स्वत: झोपडीत राहून, लोकांसाठी खस्ता खाणार्‍या लोकसेवकांचा काळ या देशाने स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीला अनुभवला. नंतर मात्र काळानुरूप होत गेलेला बदल यासंदर्भात निराशाजनक ठरला. लोकशाहीव्यवस्थेचे लचके तोडणारी राजकारण्यांतली प्रवृत्ती आणि हताश, निराश, हतबल झालेली जनता या पार्श्‍वभूमीवर संसदीय प्रणाली दिवसागणिक कमकुवत झालेली बघायला मिळत आहे. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत राज्यकारभार चालविण्याच्या संकल्पनेमुळे इथे निवडणूकप्रक्रियेला आपसूकच महत्त्व प्राप्त झाले. कसेही करून निवडणूक जिंकण्याची अन् सत्ता बळकाविण्याची स्पर्धा लागली. राज्यघटनेने या देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेला मताधिकार मौल्यवान असला, तरीही ही मौल्यवान मते कवडीमोल ठरविण्याचे षडयंत्र गेली कित्येक वर्षे अंमलात येत आहे. लोक त्याला बळीही पडताहेत. या सार्‍या प्रकारातून निवडणूकप्रक्रियेतले पैशाचे प्राबल्य मात्र मर्यादेपलीकडेच नाही, तर कल्पनेपलीकडे वाढले आहे. उमेदवारांनी मतदारांना आणि भांडवलदारांनी जिंकणार्‍या उमेदवारांना विकत घेण्याची प्रथाच रूढ होतेय् अलीकडे या देशात.\nराजकीय पक्षाची विचारधारा, ध्येय, धोरणं, आदर्शं, निवडणूकचिन्ह याच्या भरवशावर निवडणुकी जिंकण्याचे दिवसही मागे पडताहेत आता. मध्यंतरीच्या काळात ज्याला महत्त्व प्राप्त झाले, तो जाती, धर्माचाही निकष मागे पडून ज्याच्याजवळ पैसा खर्च करण्याची कुवत आहे, ताकद आहे, त्याच्याच पदरात उमेदवारीचे दान पडू लागले आहे. कुठलाच राजकीय पक्ष त्याला अपवाद ठरलेला नाही. उमेदवारीबाबत संबंधित व्यक्तीची श्रीमंती हा पहिला निकष ठरू लागला. इतर सारे निकष त्यापुढे थिटे ठरू लागले. सामान्य माणसाने निवडणूक लढवणे आणि ती जिंकणे ही अपवादात्मक आणि आश्‍चर्यजनक बाब ठरू लागलीय् आताशा.\nयातही दुर्दैवाची बाब ही की, अफाट पैसा हाताशी असलेल्या उद्योजकांची घराणी सत्तेतल्या अन् विरोधातल्याही राजकारण्यांना हाताशी धरून त्यांना हवे तसे वापरून घेण्यासाठी सरसावली आहेत. यात द��शातील उद्योजकांसोबत मल्टीनॅशनल कंपन्यांच्या माध्यमातून विदेशातील उद्योजक घराणीही भारतीय राजकीयव्यवस्थेत हस्तक्षेप करून, त्यांना सोयीच्या असलेल्या बाबी घडवून आणू लागल्या आहेत. या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवडणूक हरतात आणि मद्यसम्राट विजय माल्या मात्र बिनदिक्कतपणे राज्यसभेवर निवडून येतो, हे कशाचे द्योतक मानायचे इथली लोकशाही भांडवलदारांच्या हातातले बाहुले बनले असल्याचे स्पष्ट व्हायला आणखी काय पुरावा हवा\nमॅन, मनी आणि मसल पॉवर अशा तीनही आघाड्यांवर वरचष्मा गाजवणारे लोकच संसद आणि विधिमंडळात पोहोचू शकत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत निर्माण झाले आहे. अनेकदा या तीनही गोष्टींच्या प्रभावात, भीतीमुळे वा मग प्रचंड नैराश्येतून लोक मतदानाच्या प्रक्रियेतच सहभागी होत नाहीत. गेल्या कित्येक वर्षांतील सार्वत्रिक निवडणुकीतील सरासरी मतदानाची आकडेवारी बघितली, तर या देशातील किमान तीस टक्के लोक मतदानच करीत नसल्याची बाब प्रकर्षाने स्पष्ट होते. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक मतदानाच्या प्रकियेपासून दूर राहिल्याने, लोकशाहीव्यवस्था कमकुवत होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. दुर्दैवाने ही अनास्था दूर करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक होत असल्याचेही चित्र बघायला मिळत नाही.\nसमाजाच्या विविध क्षेत्रातील नामवंत, विचारवंत, ज्ञानवंत, तज्ज्ञांच्या ज्ञान आणि अनुभवाचा उपयोग राज्यकारभार करण्यासाठी व्हावा, म्हणून त्यांना राज्यसभा आणि विधान परिषदेवर सदस्य म्हणून नेमण्याचा प्रघात तर केव्हाच मागे पडला आहे. वरिष्ठ मानली जाणारी ही दोन्ही सभागृहं, लोकांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत झिडकारलेल्या कथित नेत्यांच्या राजकीय पुनर्वसनाची स्थानं ठरू लागली आहेत आता. सचिन तेंडुलकरचे क्रिकेटविश्‍वात आणि रेखाचे चित्रपटजगतातले स्थान खूप मोठे आहे. मान्य. पण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांच्या कोणत्या योगदानाची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यसभेत स्थान दिले, या अजूनही अनुत्तरित राहिलेल्या प्रश्‍नाचे संभाव्य उत्तर अनाकलनीय आहे. ज्यांना या सभागृहात येण्याची फुरसत नाही, तिथल्या चर्चेत भाग घेण्यात स्वारस्य नाही, कायदे मंजूर करण्याच्या प्रक्रियेत ज्यांचा कवडीचा सहभाग नाही, त्यांना शोभेचे बाहुले म्हणून या सभागृहाचे सदस्यत्व बहाल करण्यामागील राजकारण मान्य कसे करायचे\nआघाडीची सरकारे आणि प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य\n१९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या निधनानंतर आणि काही प्रमाणात राजीव गांधींच्या निधनानंतरच्या काँगे्रसच्या लाटेचा अपवाद सोडला, तर आघाडीचे राजकारण ही भारतीय राजकारणातली अलीकडच्या काळातली अपरिहार्यता झाली आहे. यातूनच प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य नको तितके वाढले आहे. खरंतर संघराज्य पद्धती अंमलात आणताना भाषा आणि प्रांतांच्या पलीकडे जाऊन मजबूत सत्तास्थानाची कल्पना केंद्र सरकारच्या रूपात मांडली गेली होती. परंतु, राष्ट्रीय स्तरावरील पक्षांच्या तुलनेत प्रादेशिक पक्ष बलवान होऊ लागल्याने किंवा त्यांच्या भरवशावर केंद्रातली सरकारे तरू वा पडू लागल्याचा परिणाम राजकीय अस्थिरतेत होऊ लागला. ही परिस्थितीही लोकशाहीव्यवस्थेसाठी घातक आहे, असेच म्हटले पाहिजे.\nलोकशाहीप्रक्रिया मजबूत करण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांचीही आहे. पण कुठे राजकीय पक्षांच्या, तर कुठे भांडवलदारांच्या चौकटीत अडकलेली माध्यमं ही जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीत. उलट, दिवसागणिक ती अधिकच उथळ आणि बेजबाबदारपणे वागत असल्याचे निराशाजनक चित्र आहे. संसदेतल्या एखाद्या लोकाभिमुख निर्णयाची, चर्चेची, एखाद्या भाषणाची बातमी अपवादानेच होते. याउलट, तिथे सदस्यांनी घातलेल्या गोंधळाची, शिवीगाळीची बातमी मात्र हमखास होते. सभागृहात चाललेल्या कामकाजापेक्षा कामकाज बंद पाडल्याच्या बातमीला अधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले, माध्यमांच्या बेसुमार उत्साहामुळे. परिणामी, कामकाजाचा अजेंडाही आतल्या सदस्यांपेक्षा बाहेरची माध्यमंच ठरवू लागलेली नाहीत ना, असा प्रश्‍न निर्माण होतोे.\nतशीही संसद आणि विधिमंडळाची सभागृहं आता चर्चेपेक्षाही कुस्तीचा आखाडा होऊ लागली आहेत. काही वर्षांपूर्वीच्या आ. क्षितिज ठाकूर प्रकरणात एका पोलिस अधिकार्‍याला विधानभवन परिसरात झालेली मारहाण असो वा मग संसदेत उडालेल्या गोंधळाच्या स्थितीत एखाद्या सदस्याला मार्शलकरवी बाहेर काढण्याचा उद्भवलेला प्रसंग असो, आखाड्याचाच प्रत्यय त्यातून येतो. शालीन वागणूक, अभ्यासपूर्ण भाषणे, दर्जेदार चर्चा दुर्मिळ होत चालल्यात अलीकडे. यातून कशी मजबूत होईल संसदीय प्रणाली आणि त्यातून प्रतिबिंबित होणारी लोकशाही\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nFiled under : उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर, स्तंभलेखक.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (263) आंतरराष्ट्रीय (409) अमेरिका (147) आफ्रिका (7) आशिया (221) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (161) ई-आसमंत (55) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (51) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (794) आसमंत (745) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (411) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (69) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (672) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (51) गुजरात (64) गोवा (10) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (32) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (50) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,774) अर्थ (75) कृषी (25) नागरी (782) न्याय-गुन्हे (286) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (34) संरक्षण (128) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (729) अग्रलेख (357) उपलेख (372) साहित्य (5) स्तंभलेखक (954) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (34) डॉ.परीक्षित स. शेवडे (43) डॉ.वाय.मोहितकुमार राव (41) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (6) ब्रि. हेमंत महाजन (52) भाऊ तोरसेकर (104) मयुरेश डंके (5) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (48) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (49) ल.त्र्यं. जोशी (30) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (53) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (54) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (48) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (34)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर, स्तंभलेखक (87 of 1337 articles)\nनको बाऊ मानव-वन्यजीव संघर्षाचा…\nजंगलात पर्यटनासाठी येणार्‍यांचे वाघ हे प्रमुख आकर्षणाचे केंद्र असते आणि ते असायलाही हवे. कारण या जंगलांमधील बांबूंच्या आणि इतरही जंगली ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-government-mulling-hike-import-duty-cotton-maharashtra-5098", "date_download": "2018-11-21T20:58:44Z", "digest": "sha1:VPQI7XXY3R4T7FVZ2E5CRRL4TFF2HIG5", "length": 17672, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Government mulling on hike import duty on cotton, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापूस आयात शुल्कवाढीचा विचार\nकापूस आयात शुल्कवाढीचा विचार\nरविवार, 21 जानेवारी 2018\nमुंबई ः केंद्र सरकारने देशांतर्गत शेतमालाचे दर कमी झाल्याने यावर पावले टाकायला सुरवात केली आहेत. याआधी कडधान्याचे दर हमीभावाच्या खाली गेल्याने केंद्राने कडधान्य आणि तेलबिया आयात शुल्कात वाढ केली होती. त्याचप्रमाणे कापूस दर हमीभावाच्या कमी दराने देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी केंद्र सरकार कापूस आयात शुल्कात वाढ करण्याचा विचार तसेच निर्यातीला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nमुंबई ः केंद्र सरकारने देशांतर्गत शेतमालाचे दर कमी झाल्याने यावर पावले टाकायला सुरवात केली आहेत. याआधी कडधान्याचे दर हमीभावाच्या खाली गेल्याने केंद्राने कडधान्य आणि तेलबिया आयात शुल्कात वाढ केली होती. त्याचप्रमाणे कापूस दर हमीभावाच्या कमी दराने देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी केंद्र सरकार कापूस आयात शुल्कात वाढ करण्याचा विचार तसेच निर्यातीला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nदेशात यंदा कापसावर मोठ्या प्रमाणात बोंड अळी आल्याने त्याचा फटका कापसाच्या दर्जावर झाला आहे. कवडीयुक्त कापूस निघाल्याने जिनिंगला दर्जेदार कापूस तुटवडा जाणवत असून, त्यांनी आयातीला प्राधान्य दिले. त्यामुळे देशांतर्गत कापूस तुटवडा असताना दर पाहिजे त्या प्रमाणात वाढले नाही. त्यामुळे सरकार विदेशातून कापूस आयातीवर शुल्कवाढीचा विचार करत आहे. तसेच सरकी पेंड आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीसाठी प्रयत्न करत आहे. जेणेकरून कापूस उत्पादकांना जास्त दर मिळून त्यांच्या उत्पन्नवाढीस मदत होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली.\nमागील सहा महिन्यांत केंद्राने खाद्यतेल आयात शुल्कात दोनदा व सोयाबीन तेल आयात शुल्कात एकदा वाढ केली आहे. तसेच सरकारने देशातील कडधान्य उत्पादकांना बाजारात हमीभाव मिळावा, यासाठी कडधान्य आयात शुल्कात वाढ केली आहे. ‘‘सरकार शेतकऱ्यांना कापूस दराचा योग्य लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करत आहे. देशातील शेतकऱ्यांनी दर्जेदार कापूस उत्पादन घ्यावे, यासाठी कापसावर आयात शुल्क लावणे, कापूस रुई आणि सरकी पेंड निर्यातीला चालना देणे हे उपाय कापूस उत्पादकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुचविण्यात आले आहेत,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.\n२०१३ मध्ये दक्षिण भारतातील जिनिंग उद्योगाच्या मागणीवरून सरकारने कापूस आयातीवरील १० टक्के आयात शुल्क कमी केले होते. त्यामुळे त्याचा फटका देशातील लाखो उत्पादकांना बसला होता. तसचे सोयामीलवर असलेले ७ टक्के आयात शुल्क हे सरकी पेंड आणि रुईवर लावता येईल, असे व्यापाऱ्यांनी सुचविले आहे.\nदेशात सध्या दर्जेदार लांब धाग्याच्या कापसाची आयात वाढली आहे. दरवर्षी देशातील कापूस उत्पादनाच्या जवळपास ८ ते ९ टक्के दर्जेदार कापसाची आयात दरवर्षी होते.\nमंत्री गटात निर्णय होणार​\n२०१६-१७ मध्ये देशात ३४० लाख गाठींचे उत्पादन झाले होते आणि ३१ लाख गाठींची आयात झाली होती. या वेळी सरकारने लांब धाग्याच्या कापूस आयातीवर शुल्क लावल्याने देशांतर्गत कापसाचे दर वाढले होते. यासारखाच निर्णय घेण्याचा विचार असून, लवकरच मंत्री गटापुढे हा निर्णय येणार असून, नंतर मंजुरीसाठी कॅबिनेटकडे पाठविला जाणार आहे.\nसरकार कडधान्य हमीभाव कापूस महाराष्ट्र सोयाबीन उत्पन्न\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपा���मधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-11-21T20:01:42Z", "digest": "sha1:CBUTPFSJ2GDYBMPLATH5GXTNXXEGST4Q", "length": 12077, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यातील पर्यावणपुरक गणेशोत्सव मंडळांना नाही विसर्जनाची समस्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसाताऱ्यातील पर्यावणपुरक गणेशोत्सव मंडळांना नाही विसर्जनाची समस्या\nसातारा येथील काही मंडळांनी पर्यावरणाचा विचार करून काही वर्षांपासून गणेश विसर्जनावर उपाय काढला आहे. शहरातील काही मंडळांनी कायमस्वरुपी किंवा बरेच वर्ष टिकणाऱ्या गणेशाच्या मुर्ती तयार करून घेतल्या आहेत. दरवर्षी गणेश मुर्ती विकत घेण्याचा खर्च वाचवून तो ती रक्कम मंडळे सामाजिक उपक्रमासाठी देतात. गणेशोत्सवाबाबत असा सकारात्मक विचार केल्यास दरवर्षी निर्माण होणारे तेच ते प्रश्‍न नक्की निकालात निघतील.\nश्रीमंत महागणपती सम्राट मंडळाने पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे पाच वर्षांपूर्वी ठरवले. त्यांनी गेली पाच वर्षे गणपती विसर्जन केलेले नाही. प्रत्येक वर्षी सातारा शहरातील गणेश विसर्जनाच्या तळ्या बाबत निर्माण होणाऱ्या समस्येवर मुर्तीचे विसर्जनच करायचे नाही असा संकल्प मंडळाने केला आणि तो सलग पाच वर्षे राबविला आहे. शहरातील कायम स्वरूपी गणेश मंदिरासोबतच आता कायम स्वरूपी गणेशमुर्ती हि संकल्पना जोर धरत आहे. शहरातील इतर मंडळांनी देखील फायबरच्या मुर्ती करून ती जतन करण्याचा निर्धार केला आहे.\nसातारा शहरातील सदाशिव पेठेतील खणआळीत असलेले गणेश भक्तांचे आराध्य म्हणजे सम्राट महागणपती होय. मंडळाची स्थापना 1968 साली बाळासाहेब तांबोळी यांनी केली. मंडळ स्थापने पासून ते आजपर्यंत ते संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये महागणपती बसविण्याची प्रथा या मंडळाने 1952 सालात प्रथमत: सुरू केली. सम्राट महागणपतीला दर्शनासाठी भाविकांची गर्दी दरवर्षी वाढतच आहे. महागणपतीचे मुकूट, अलंकार, शस्त्रें चांदीची असून त्याचे वजन सुमारे 60 किलो आहे. भाविकांनी श्रध्देने श्रींना भेट म्हणून ते दिले आहेत. दरवर्षी या दागिन्यांनी बाप्पांना सजवले जाते.\nशरद टंकसाळे, कै. प्रकाश साळवी, तात्या कुलकर्णी, कै. विजय टंकसाळे, भास्कर खुटाळे, कै. मनोहर खोले यांनी मंडळाच्या स्थापने पासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. डॉल्बी मुक्त व गुलाल विरहित मिरवणूक सोहळयाचे आयोजन प्रत्येक वर्षी मंडळ करते. पारंपरिक वाद्यांचा संच यात प्राधान्याने असतो. ��ुनियन क्‍लब येथे प्रत्येक वर्षी मुर्ती जपून ठेवली जाते. मुर्तीचे पावित्र राखण्याचे काम मंडळाचे कार्यकर्ते करतात. महागणपती विसर्जन केले जात नसल्याने सातारा शहरातील गणेश विसर्जनाचा पेच प्रसंग निर्माण झाला असला तरी आम्हाला याबाबत काहीच फरक पडत नसल्याचे सम्राट मंडळाचे शंभूशेठ तांबोळी यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले आहे.\nमुर्ती खरेदीच्या खर्चात बचत करून मंडळाने सम्राट चौकामध्ये सिसिटीव्ही बसविले आहेत. दुष्काळग्रस्तांना, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत अशी आर्थिक मदत मंडळ करते. गरजू मुलांना दत्तक घेणे, रक्तदान, आरोग्य शिबिरासारखे सामाजिक उपक्रमात मंडळाचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने सहभागी होतात. येत्या काळात मंडळाच्यावतीने पेठेत सम्राट मंडळाची रूग्णवाहिका घेण्याचे नियोजन आहे. सातारा शहराची वाढती लोकसंख्या व भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेवुन भविष्यकाळात इतर मंडळांनी देखील अशाच पध्दतींचा अवलंब केल्यास प्रशासनाला अडचणी येणार नाहीत. सोबत सण उत्सव साजरे करण्याकरता कोणत्याही अटी-शर्ती राहणार नाहीत त्या करता आवश्‍यकता आहे ती आपण सकारात्मकतेने विधायक कृती करण्याची .\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारत-अमेरिका 2+2 संवाद रचनात्मक आणि सकारात्मक\nNext articleदरवर्षी 5 टक्‍के दमा रुग्णांची भर\nसातारा आरटीओला दलालांचा विळखा\nटपऱ्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहने रस्त्यावर\nसाताऱ्यात एकच चर्चा, खासदार होणार कोण\nभुयारी गटार कामामुळे नागरिकांची अडचण\nपेन्शनर सिटी स्मार्ट होणार तरी कधी\nमुख्याधिकारी दौऱ्यावर अन्‌ नगरपंचायत वाऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-dr-5911868-NOR.html", "date_download": "2018-11-21T20:16:28Z", "digest": "sha1:VRZAAG7XLFVXPVBSVUOQ5BN65H6RAU7Y", "length": 20831, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dr. Shripad Joshi article in rasik, divyamarathi | पदाधिका-यांचा विवेक हीच पारदर्शकता", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपदाधिका-यांचा विवेक हीच पारदर्शकता\nसंमेलनाध्यपदासाठी ज्या व्यक्तीची निवड करायची, त्याचा एकमेव निकष नावे सुचवणाऱ्यांचा विवेक हाच आहे. मला वाटते हीच पारदर्श\nनिवड प्रक्रिया ही प्रत्येक घटक, समाविष्ट व संलग्न संस्थेने सुचवलेले प्रत्येकी एक नाव, निमंत्रक संस्थेचे एक नाव, त्या त्या वेळच्या संमेलनाध्यक्षांनी सुचवलेले एक नाव अशा प्राप्त नावांमधूनच महामंडळ एका नावाची निवड करेल. महामंडळ स्वतंत्रपणे कोणतेच नाव सुचवणार नाही. संमेलनाध्यपदासाठी ज्या व्यक्तीची निवड करायची, त्याचा एकमेव निकष नावे सुचवणाऱ्यांचा विवेक हाच आहे. मला वाटते हीच पारदर्शकता आहे.\nगेल्या दहा-पंधरा वर्षांत संमेलनांचे वाढत चाललेले आर्थिक गणित,त्याची तरतूद करू शकणारे निमंत्रक निवडणे, प्रत्यक्ष मतदानानंतर मतपत्रिकांची पळवापळवी, लपवालपवी, एकगठ्ठा मते शेवटच्या क्षणी टाकणे, अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवाराने राज्यभरातील आणि बृहन्महाराष्ट्रातील मतदारांचे जमेल तसे लांगूलचालन करणे, भेटीगाठी…(यात खर्च प्रचंड होतो आणि प्रसंगी हे धावपळीचे आणि तणावाचे फिरणे प्राणाशी बेतते - आठवा दया पवार, शिवाजी सावंत…) या साऱ्या मुद्यांचा विचार करता, संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता, निवड करावी, हा विचार अनेक वर्षे मांडला जात होता. मात्र महामंडळाच्या घटक संस्था, समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये एकवाक्यता नसल्याने या विचाराचे भिजत घोंगडे पडून राहिले होते.\nसाहित्य महामंडळाचे फिरते कार्यालय दोन वर्षांपूर्वी नागपूर येथे विदर्भ साहित्य संघाकडे आले. महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आली आणि संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक नको, निवड हवी, हा मुद्दा आम्ही नेटाने मांडला. महामंडळ घटनेला बांधील असल्याने यासंदर्भातील घटनात्मक तरतुदींचा विचार करून, तसा ठराव संमत करण्याची प्रक्रियाच जटील होती. मात्र राज्यातील सर्व साहित्य संस्थांची मातृसंस्था असणाऱ्या पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विद्यमान पदाधिकारी महामंडळाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि निवडणूक न घेता निवड करावी, असा ठराव महामंडळाच्या विशेष बैठकीत मांडून तो बहुमताने संमत करून घेण्यात महामंडळाला यश मिळाले. महामंडळाच्या ‘निवडी’च्या निर्णयामागे ‘मसाप’ने सातत्याने केलेला या विषयाचा आणि तशा ठरावाचा पाठपुरावा, पदाधिकाऱ्यांचे पाठबळ आणि इच्छाशक्ती उभी आहे, याचा मी पुन्हा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो.\nयानंतरचा मुद्दा, साहित्यिक कर्तृत्वाने संपन्न अशा ज्येष्ठ लेखकाची सन्मानपूर्वक निवड केली जाण्याचा असला तरीही निवड करणार कोण आणि त्यातील पारदर्शकता कशी जपली जाणार, हाही आहे. ‘कोणतीही भूमिका घेण्याचे भारतीय राज्यघटनेने प्रत्येकालाच स्वातंत्र्य दिले आहे, फक्त त्याचा वापर विवेकाने व्हावा ही अपेक्षा आहे. आता काहींनी नव्या घटना दुरूस्ती संबंधातील संपूर्ण निवड प्रक्रियेची माहिती करून न घेताच, काही विधाने केली आहेत. त्यांनी पूर्ण माहिती घेऊन ती केली असती, तर ते अधिक न्यायपूर्ण झाले असते. मात्र महामंडळाचे सदस्य असणाऱ्या ज्या मान्यवरांना महामंडळ सभेचे व्यासपीठ या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी सदस्य म्हणून उपलब्ध आहे तिथे मात्र हे सदस्य भूमिका घेण्याचे टाळायचे, ‘तटस्थ' राहायचे, मतच व्यक्त करायचे नाही. आता मात्र सार्वजनिकरित्या अविवेकी, अविचारी आरोपवजा विधाने करणाऱ्या भूमिका घ्यायच्या हा दुटप्पीपणा तर आहेच शिवाय तो औचित्यभंगदेखील आहे. या सन्माननीयांनी हेच मत महामंडळाच्या सभेत मांडले असते तर महामंडळाच्या घटनात्मक लोकशाही पद्धतीने आखून दिलेल्या प्रक्रियेतून हा निर्णय घेणाऱ्या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींनाही त्यांची त्यावरची मते सभेत मांडता आली असती.\nनिवड प्रक्रियेबाबत टीकाटिप्पणी करताना पारदर्शकतेविषयी सवाल विचारला जात आहे. महामंडळ हे सर्वच संस्थांचे मिळून असल्याने योगदान हे सामूहिक आहे. मूळ दुरूस्त्या विदर्भ साहित्य संघामार्फत सुचविलेल्या आहेत, त्याला अधिकचे बळ महाराष्ट्र साहित्य परिषदेने प्रदान केले. काही बाबतीत कोणाच्या भूमिका वेगळ्या असल्या तरी काही बाबतीत एकवाक्यताही आहे.व्यापक सहमती निर्माण झाल्यानेच हे कार्य सुकर झाले. निवड प्रक्रिया ही प्रत्येक घटक, समाविष्ट व संलग्न संस्थेने(सहयोगी संस्था या नव्या वर्गवारीत संस्था आल्यास त्यांचे एक नाव), सुचविलेले प्रत्येकी एक नाव, निमंत्रक संस्थेचे एक नाव, त्या त्या वेळच्या संमेलनाध्यक्षांनी सुचवलेले एक नाव अशा प्राप्त नावांमधूनच महामंडळ एका नावाची निवड करेल. महामंडळ स्वतंत्रपणे कोणतेच नाव सुचवणार नाही. संमेलनाध्यपदासाठी ज्या व्यक्तीची निवड करायची, त्याचा एकमेव निकष नावे सुचविणाऱ्यांचा विवेक हाच आहे. मला वाटते हीच पारदर्शकता आहे.’\nसाहित्य महामंडळाचे पदाधिकारी, घटक संस्थांचे प्रतिनिधी तसेच समाविष्ट, संलग्न संस्थांचे प्रतिनिधी मिळून साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड करणार, असे जाहीर झाल्यापासून यापुढे साहित्य महामंडळ हुकुमशहा होणार काय, असा प्रश्नही विचारला जात आहे. पण ही विचारणा अस्थानी आहे. महामंडळाचा कुठलाही निर्णय एक व्यक्ती घेत नाही. सर्वसंमतीने, घटनेच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतले जातात. महामंडळाचे, अन्य संस्थांचे जे प्रतिनिधी संमेलनाध्यक्षांची निवड करणाऱ्या समितीचे घटक असतील, ते सारे जबाबदार, अभ्यासू आणि अनुभवी असतील. त्यांच्या निर्णयात महामंडळ कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. इतक्या वर्षांच्या प्रयत्नांनंतर साऱ्यांनी बहुमताने मंजूर केलेल्या निर्णयाच्या लोकशाही स्वरुपाला कुठलीही झळ पोचणार नाही.\nखडखडाट होणार म्हणून रूळ बदलायचे नाहीत\nसाहित्य संस्थांनी कालानुरूप बदलले पाहिजे, असा विचार करूनच मसाप मधील पदाधिकाऱ्यांनी घटना दुरुस्ती होत असताना पुढाकार घेतला. आठ एप्रिलला फलटण येथे झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत, साहित्य सम्मेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिकाला सन्मानाने देण्यात यावे, निवडणूक घेण्यात येऊ नये असा ऐतिहासिक ठराव करण्यात आला. हा ठराव केल्यानंतर सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांशी संवाद साधून सर्व सहमती व्हावी यासाठी मसापने सातत्याने प्रयत्न केले त्यामुळे महामंडळात घटना दुरूस्तीला बळ मिळाले.\nगेल्या काही वर्षात निवडणुकीचे रूप बदलले. मतदारयादी, त्यातील मतदारांची पात्रता हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला होता. मतदारयादीत मतदारांचे फोन नंबर देण्याइतका मनाचा मोठेपणा काही संस्था दाखवत नव्हत्या. त्यामुळे अध्यक्षपदाच्या उमेदवारांना काय त्रासातून जावे लागत होते हे दिसत होते. महामंडळाला निवडणुकीसाठी येणारा खर्च काही लाखांच्या पुढे गेला होता. उमेदवारांना चार ते पाच लाख रुपये खर्च करावे लागत होते. हा आर्थिक ताण एकीकडे आणि दुसरीकडे मतांची मागणी करणारे लेखक केविलवाणे वाटत होते. एकगठ्ठा मते, पाकिटे गोळा करणे, आरोप प्रत्यारोप आणि राजकारण यामुळे वातावरण दूषित व्हायचे. अनेक लेखिका म्हणूनच दूर राहिल्या. २००१ मध्ये विजया राजाध्यक्ष संमेलनाध्यक्ष झाल्या, त्यानंतर गेल्या १७ वर्षात एकही महिला संमेलनाध्यक्ष होऊ शकली नाही. हे समानतेची भाषा बोलणाऱ्या साहित्यविश्वाला शोभणारे नव्हते. साहित्यिक भूमिका आणि वाड्मयीन योगद��न यापेक्षा मतांची गणिते जुळवण्यात जे तरबेज, त्यांच्याच वाट्याला हे पद येणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी, त्यावर एकच मार्ग होता रूळ बदलण्याचा. रूळ बदलला की खडखडाट होणारच. तो होईल म्हणून बदलायचेच नाही ही मानसिकता योग्य नाही. शेवटी, अखिल भारतीय साहित्य संमेलन हा मराठी समाजाचा साहित्यिक उत्सव आहे. संमेलनाध्यक्ष या महाराष्ट्राचे नेतृत्व करतात, अशी समाजमनात भावना आहे. हे सन्मानाचे पद आहे, ते सन्मानानेच दिले जावे.\nप्रा. मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष मसाप)\nशब्दांकन - जयश्री बोकील\nस्त्री जन्मा ही तुझी कहाणी\nसोरी मोठी हिनी, तिना लगीन करु टाकू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/fm-arun-jaitley-denies-vijay-mallyas-claim-about-their-meeting-5956443.html", "date_download": "2018-11-21T20:29:37Z", "digest": "sha1:STM6KZY35UOVWANGCU3O4ULUZ5GID2SD", "length": 7873, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "FM Arun Jaitley denies Vijay Mallyas claim about their meeting | जेटलींचे स्पष्टीकरण : 'माल्ल्या खोटारडा.. संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण मी ऐकूणच घेतले नाही'", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजेटलींचे स्पष्टीकरण : 'माल्ल्या खोटारडा.. संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण मी ऐकूणच घेतले नाही'\nएकदा त्याने संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला पण आपण ऐकूणच घेतले नसल्याचे जेटली म्हणाले.\nनवी दिल्ली - देश सोडण्यापूर्वी अरुण जेटलींना भेटल्याचे वक्तव्य करत विजय माल्ल्याने एकच खळबळ उडवून दिली आहे. पण अरुण जेटलींनी तातडीने या प्रकरणी त्यांचे स्पष्टीकरण प्रसिद्ध केले आहे. माल्ल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे जेटली म्हणाले. 2014 पासून माल्ल्याला भेटण्यासाठी वेळच दिली नाही. उलट एकदा त्याने संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला पण आपण ऐकूणच घेतले नसल्याचे जेटली म्हणाले.\n- 2014 पासून मी माल्ल्याला भेटण्यासाठी वेळच दिली नाही, त्यामुळे त्यांची भेट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.\n- राज्यसभेचे खासदार असल्याने माल्ल्या सभागृहात येत होते. अशाच एका दिवशी त्यांनी पदाचा गैरफायदा घेत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता.\n- मी सभागृहातून माझ्या खोलीत जात होतो. त्याचवेळी माल्ल्या वेगाने माझ्याकडे चालत आले. चालतानाच ते 'मी सेटलमेंटची ऑफर दिली आहे' असे एक वाक्य बोलले.\n- मला त्यांच्या फसव्या ऑफरची माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे मी त्यांना पुढे बोलू न देता स्पष्ट सांगितले, याबाबत माझ्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही बँकांना या ऑफर द्या. एवढे बोलून मी निघून गेलो. माल्ल्याच्या हातातील पेपरही मी घेतले नाहीत.\n- या एका वाक्याशिवाय आमच्यामध्ये काहीही बोलणे झाले नाही. तेही त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा गैरवापर करून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता.\nपुढे पाहा, जेटलींनी जाहीर केलेले पत्र..\nदिल्लीत दाेन संशयित अतिरेकी घुसले: पाेलिसांनी दिले सतर्कतेचे अादेश\n1984 शीख दंगल प्रकरणात 34 वर्षांनी सुनावली फाशीची शिक्षा\nभारतीय महिला बॉक्सर विजयी होताच बल्गेरियाच्या महिला प्रशिक्षिकेने रिंगमध्ये फेकली बॉटल, असा होता वर्ल्ड चॅम्पियनशिपचा थरार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/tarak-mehta-ka-oolyah-chashma-actors-in-funeral-of-kavi-kumar-azad-aka-dr-hathi/articleshow/64949387.cms64949387.cms", "date_download": "2018-11-21T21:28:47Z", "digest": "sha1:K3XN2QWAJ3ICW7M52JTIRQ7PDIBH765S", "length": 11862, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Tarak Mehta Ka Ooltah Chashma: tarak mehta ka oolyah chashma actors in funeral of kavi kumar azad aka dr hathi - 'तारक मेहता..'च्या कलाकारांचा डॉ. हाथींना निरोप | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\n'तारक मेहता..'च्या कलाकारांचा डॉ. हाथींना निरोप\nविनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील प्रसिद्ध व्यक्तिरेखा 'डॉ. हाथी' ची भूमिका करणारे कलाकार कवी कुमार आझाद यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. 'तारक मेहता...' मालिकेतील कलाकार मीरा रोड येथील स्मशानभूमीत यावेळी त्यांच्या लाडक्या सहकलाकाराला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n'तारक मेहता..'च्या कलाकारांचा डॉ. हाथींना निरोप\nविनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील प्रसिद्ध व्यक्तिरेखा 'डॉ. हाथी' ची भूमिका करणारे कलाकार कवी कुमार आझाद यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. 'तारक मेहता...' मालिकेतील कलाकार मीरा रोड येथील स्मशानभूमीत यावेळी त्यांच्या लाडक्या सहकलाकाराला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने कवी आझाद यांचं निधन झालं. त्यांच्या मागे त्याचे आई-वडील, मोठा भाऊ, वहिनी असा परिवार आहे. स्थूलपणामु���े त्याना स्लीप अॅपनिया हा आजार होता. यात झोपताना श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवतो. याच कारणाने हृदयविकाराचा झटका येऊन त्यात आझाद यांचं निधन झालं.\nया मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी सांगितलं की, 'गेल्या काही दिवसांपासून 'डॉ. हाथीं'ची तब्येत ठीक नव्हती. ते एकदा शूटिंग सोडून लवकरदेखील निघून गेले होते. सेटवर ते सर्वांना हसवायचे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.'\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nजम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त; मेहबूबांना झटका\n#MeToo: बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी निर्दोष\nमुस्लिमांच्या मतांवरून कमलनाथ यांचा आणखी एक व्हिडिओ समोर\nअमृतसर हल्ला, एकाला अटक\nशबरीमला वादः आरएसएस तालिबान आणि खलिस्तानसारखी\nसुनो जिंदगी: नेत्यांना प्रश्न विचारायलाच हवेत\nटीव्हीचा मामला याा सुपरहिट\nथायलंडमध्येही 'जय मल्हार'चा जयघोष\nBigg Boss मधून अनुप जलोटा बाहेर\nबलात्कार झाला असेल,मी तो केला नाही: आलोकनाथ\nकेबीसी१०: विनिता जैन ठरली पहिली 'करोडपती'\nCID:दोन महिन्यांनंतर 'सीआयडी' पुन्हा येणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'तारक मेहता..'च्या कलाकारांचा डॉ. हाथींना निरोप...\n..तर आज डॉ.हाथी वाचले असते...\n'तारक मेहता...' फेम डॉ. हाथी यांचं निधन...\n'ग्रहण' मालिकेतील गूढ उकलले\nत्यांच्यासाठी मी 'अय्यर काका'च...\nमानधनावरुन वादाची नवी मालिका...\n'लागिरं झालं जी'मध्ये नवीन कलाकांराची एन्ट्री...\nकपिल शर्माचे बदलले रुपडे...\n'जेठालाल'ला भेटण्यासाठी मुलं घरातून पळाली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-provide-rs-7000-crore-road-developmet-pune-metro-nagpur-metro-mumbai-metro", "date_download": "2018-11-21T20:26:15Z", "digest": "sha1:OXX5AVX6XUQIX3VILSKTZPYN6CTRQWBZ", "length": 15228, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharashtra to provide Rs. 7000 crore for road developmet Pune Metro Nagpur Metro Mumbai Metro पुणे, मुंबई, नागपूर मेट्रोसाठी ७१० कोटींची तरतूद | eSakal", "raw_content": "\nपुणे, मुंबई, नागपूर मेट्रोसाठी ७१० कोटींची तरतूद\nशनिवार, 18 मार्च 2017\nरस्ते विकासासाठी महाराष्ट्र येत्या आर्थिक वर्षात सात हजार कोटी रुपयांची तरतूद करीत असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी आज (शनिवार) विधानसभेत केली. राज्याचा सन 201718 चा अर्थसंकल्प मांडत असताना ते बोलत होते.\nमुंबई : पुणे, मुंबई आणि नागपूर येथील प्रस्तावित मेट्रो प्रकल्पांसाठी मिळून 710 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. रस्ते विकासासाठी महाराष्ट्र येत्या आर्थिक वर्षात सात हजार कोटी रुपयांची तरतूद करीत असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी आज (शनिवार) विधानसभेत केली. राज्याचा सन 201718 चा अर्थसंकल्प मांडत असताना ते बोलत होते.\nमुनगुंटीवार यांच्या भाषणातील पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भातील महत्वाचे मुद्दे असे :\nरस्ते सुधारण्यासाठी तरतूद; सार्वजनिक बांधकाम विभागाला 4357 कोटी रुपये गेल्या वर्षी दिले; यावर्षी 7000 कोटी रुपये तरतूद;\nरस्ते देखभाल दुरुस्ती दहा वर्षांसाठी संबंधित कंत्राटदाराकडे असेल.\nरस्त्याच्या सुधारणेकडे विशेष लक्ष\nकेंद्रीय मार्ग निधीमधून हाती घेतलेल्या कामसाठी विशेष तरतूद\n2001 ते 2013 पर्यंत 2554 कोटी 46 लाख रुपयांची कामे\n201415/1617 35293 कोटी 76 लाख रुपयांची कामे मंजूर\n252 पुलांचे काम पूर्ण होत आले आहे\nराज्यातील मार्च 2014 पर्यंत 4571 किमी; आता 15 हजार 404 किमी काम झाले.\nराज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत फक्त 4571 किमी\n570 कोटी पंतप्रधान ग्राम सडक मधून मिळणार; यातून ग्रामीण भागातील रस्ते सुधारणार; याचा शेतकऱ्यांचाही फायदाच होणार आहे.\nतीन रेल्वेप्रकल्पांसाठी 150 कोटी रुपये निधी देणार\nडहाणूमध्ये सॅटेलाईट टर्मिनल उभारणार\nबंदर जोडणी प्रकल्पांना चालना देण्यासाठी 70 कोटी\nसागरमाला : 8 जेट्टीचे बांधकाम अंदाजे किंमत 71 कोटी; 50 टक्के राज्य शासन देणार\nजलवाहतूक आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवस्था उभारणार\nशिर्डी समाधीला 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. शिर्डी विमानतळाचा जलदगतीने विकास करणार; सोलापूर, चंद्रपूर विमानतळांचाही विकास : 50 कोटी तरतूद\nनागपूरमधील मिहान प्रकल्पांसाठी 100 कोटी; नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याच्चे काम सुरू झाले आहे.\nसर्व इमारती यापुढे ग्रीन बिल्डिंग असतील.\nसार्वजनिक बांधकाम विभागकडे देखभालीकडे असलेल्या इमारती टप्प्याअटप्याने ग्रीन बिल्डिंग करणार\nमहानिर्मिती कंपनी 750 मेगावॅटचा सौरउर्जा; 525 कोटी भागभांडवल सरकारचे; याचाही शेतकऱ्यांना फायदा होणार\nविदर्भ, मराठवाड्यात औद्योगिक घटकास सर्वसाधारण आणि वीजदरात प्रोत्साहन देण्यासाठी एक हजार कोटी निधी\nमागास असलेल्या भागात उद्योग यावेत, यासाठी 2650 कोटी रुपयांचा निधी\nपायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी; महाइन्फ्रा ही विशेष संस्था स्थापन करण्याची प्रक्रिया; एक खिडकी म्हणून काम करेल.\nभाजपने शब्द न पाळल्याने नारायण राणेंची 'राष्ट्रवादी'शी जवळीक\nमुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपशी \"राजकीय सोयरिक' करणारे नारायण राणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक करतील, असे सूचित केले जात आहे. भाजपच्या...\nइंदापूर तालुक्यासाठी हिवाळी अधिवेशामध्ये ३६ कोटी रुपये मंजूर\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील ९ रस्त्यांच्या कामासाठी व न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये सन...\nकर्करोग संस्था २०२१ मध्येच\nऔरंगाबाद - राज्य कर्करोग संस्थेच्या प्रशासकीय मान्यतेनंतर सहा महिन्यांनी केंद्राची अंगीकृत ‘एचएससीसी’ ही कंपनी नियुक्त झाली. अंतिम प्रकल्प अहवाल आपणच...\nपर्यटन विकासासाठी ५५० कोटी मंजूर\nऔरंगाबाद - जिल्ह्यातील म्हैसमाळ, खुलताबाद, सूलिभंजन विकास आराखड्याअंतर्गत ४३८ कोटी रकमेचा निधी मंजूर करण्यात आला असून, टप्प्याटप्प्याने तो त्या...\nकऱ्हाडला पक्षीमित्र संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात\nकऱ्हाड ः येथे होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय तर 32 व्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. संयोजकांनी सोशल मिडीयावर...\n#savewater पाणीबचतीसाठी सोसायट्यांचा पुढाकार\nपुणे - भविष्यात उद्‌भवणाऱ्या पाण्याच्या संकटाचा अंदाज घेऊन शहरातील काही रहिवासी सोसायट्यांनी पाणीबचतीसाठी पुढाकार घेतला आहे. पर्जन्यजल संचयाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanskrutsanwad-news/vande-mataram-national-anthem-issue-raised-by-political-party-1226516/lite/", "date_download": "2018-11-21T20:16:57Z", "digest": "sha1:SGAWSAR5DD3WFSDZEUBGF7RA7LFGGHBV", "length": 24118, "nlines": 114, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मातृभूमीवर प्रेम हे दुसरे सूत्र – Loksatta", "raw_content": "\nमातृभूमीवर प्रेम हे दुसरे सूत्र\nमातृभूमीवर प्रेम हे दुसरे सूत्र\nभूमीवरील प्रेम हा संस्कृतीवरील प्रेमाचा व राष्ट्रप्रेमाचा आविष्कार आहे.\nशेषराव मोरे |शेषराव मोरे |\nश्रीनगरच्या लाल चौकात वंदे मातरम् म्हणणाऱ्या महिलेला सुरेश रैनाचा सलाम\n‘वंदे मातरम्’ सक्तीतून भाजपला देशात हिंदुत्ववाद पसरवायचाय: ओवैसी\nमुंबईतील शाळांमध्येही वंदे मातरम् बंधनकारक करा; भाजप नगरसेवकाची मागणी\nवेदकाळात तर भारताला माताही न मानणारा कुणी सापडणारच नव्हता पुढे मध्ययुगात संतांच्या कृतींमध्ये दिसते, तेसुद्धा देवतेला मातेचे रूप देऊन पुन्हा या दोन्ही रूपांचे एकत्रीकरण करण्याच्या संस्कृत वाङ्मयापासूनच्या परंपरेचे पालनच पुढे मध्ययुगात संतांच्या कृतींमध्ये दिसते, तेसुद्धा देवतेला मातेचे रूप देऊन पुन्हा या दोन्ही रूपांचे एकत्रीकरण करण्याच्या संस्कृत वाङ्मयापासूनच्या परंपरेचे पालनच अरविंद, स्वा. सावरकर, रवींद्रनाथ टागोर यांनीही भारताला मातृदेवतेच्या रूपात पाहिले आणि नरहर कुरुंदकरांनी तर ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत ठरल्याची पावतीही दिली आहे\nसांस्कृतिक ऐक्य असो की राष्ट्र, भूमी हा आवश्यक घटक असतो. भूमीवरील प्रेम हा संस्कृतीवरील प्रेमाचा व राष्ट्रप्रेमाचा आविष्कार आहे. ‘भारत’ नाव राज्यघटना निर्माण झाल्यापासून नव्हे तर प्राचीन काळापासून चालत आले आहे. महाभारत काळापासून या देशाला ‘भारतवर्ष’ म्हटले जाऊ लागले. भरत नावाच्या पराक्रमी व चक्रवर्ती राजाच्या नावावरून हे नाव पडलेले आहे. तेव्हा सीमा व क्षेत्रफळ बदलले असले, तरी ‘भारत’ हे देशाचे पाळण्यातील नाव आहे.\nभारत हा महाकाय देश. वेदकालीन पूर्वजांना सिंधूपासून गंगा नदीपर्यंतचा उत्तर भारताचा भाग तेवढा ज्ञात होता. पण नंतरच्या महाभारत व पुराण काळात हिमालयापासून कन्याकुमार���पर्यंतची सर्व भारतभूमी ज्ञात झालेली होती. शेकडो जनसमूह (गण वा स्थित टोळ्या) देशाच्या वेगवेगळ्या भागांत राहत होते व आपापल्या भूप्रदेशावर प्रेम करीत होते. आपले भरणपोषण करणारी जीवनदायी भूमी म्हणून तीवर त्यांनी प्राणापलीकडे प्रेम करणे स्वाभाविक होते. तो प्रदेशच त्यांच्यासाठी स्थानिक जन्मभूमी होता, परंतु आपल्या पूर्वजांनी त्यांना आपापल्या जन्मभूमीसोबतच सर्व भारतवर्षांवरही सर्वाची एक मातृभूमी म्हणून प्रेम करायला शिकविले. आपल्या जनसमूहातील लोकांप्रमाणेच सर्व भारतीय लोकांनाही आपले देशबांधव मानण्यास शिकविले. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे जसे स्वत:चे टोळीदेव व त्यासोबतच सर्वाचा मिळून एक ईश्वर, तसेच हे\nमानवासाठी या विश्वात सर्वश्रेष्ठ उपकारकर्ता कोण अर्थात, एक म्हणजे देव व दुसरी माता. आपल्या पूर्वजांनी (काही जण त्यांना ऋषीमुनी म्हणतात) भारतभूमीला देवता व माता या दोन्हीही रूपात लोकांच्या हृदयात स्थानापन्न केले. भारताला पुण्यभूमी व मातृभूमी मानण्याच्या दोन्हीही संकल्पना प्रस्थापित केल्या. वेदकालापासूनच सर्व संस्कृत वाङ्मय भारतभूमीच्या देवतारूपाचे व मातृरूपाचे स्तवन करीत तिच्या चरणी लीन झाले आहे. देवता न मानणाऱ्या नास्तिकालाही पुण्यभूमी न मानता मातृरूपात भारतभूमीवर प्रेम करण्याचा पर्याय ठेवून त्यांनी सर्वसमावेशकता साध्य केली होती. भारताला माताही न मानणारा कुणी सापडणारच नव्हता.\nभारतभूमीच्या देवतास्वरूपाविषयी विष्णुपुराणात म्हटले आहे: ‘देवलोक स्वर्गात भारतवर्षांच्या गौरवाचे गान गातात, की ते लोक धन्य आहेत की जे भारतभूमीत जन्माला आले आहेत. ही भूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण येथे स्वर्गप्राप्तीशिवाय मोक्षप्राप्तीचीही साधना केली जाऊ शकते..’ स्वर्गातील देवताही तेथील देवत्वाचा उपभोग घेऊन मोक्ष प्राप्त करण्यासाठी पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतात. वैदिक वाङ्मयात भारतभूमीला स्वर्ग व मोक्ष मिळविण्याचे साधन म्हटले आहे. कालिदासाने म्हटले आहे, की या भूमीवरील समृद्ध लोक हाच खरा स्वर्ग होय. महाभारतात म्हटले आहे, की ‘भारत हा देवराज इंद्राची प्रिय भूमी होय.’ आजच्या वायव्येकडील भारताला पूर्वी ‘ब्रह्मावर्त’ असे नाव होते व त्यास ‘देवनिर्मित देश’ म्हटले जाई. श्रीमद्भागवतात म्हटले आहे, की ‘ज्यांनी श्रीहरी���ी कृपा संपादन केली आहे, त्यांच्या कृती किती गौरवास्पद आहेत. श्रीहरीच्या कृपेनेच त्यांना भारतीय लोकांमध्ये जन्म मिळाला आहे.’ रामायणात लक्ष्मणाला राम म्हणतो, की ‘मला सुवर्णमयी लंकेचा मोह नाही. मी जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ मानतो.’\nदेवतेला मातेच्या रूपात पाहण्याची या देशाची परंपरा आहे. संतवाङ्मयात तर ही परंपरा अधिकच स्पष्टपणे दिसते. मराठी संतांनी पांडुरंगालाच विठाई माऊलीच्या रूपात पाहिले. एकनाथाला जगदंबा ही माताच वाटली. शिवाजी महाराज जगदंबेचे उपासक होते. त्यांना पारलौकिक लाभासाठी नव्हे, तर स्वराज्य स्थापनेसाठी तुळजापूरची भवानीमाता प्रेरक वाटली. ‘मातृ देवो भव’ हा येथील संस्कृतीचा मंत्र राहिलेला आहे.\nमहिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गेला महिषासुरमर्दिनी म्हटले जाते. महाराष्ट्रात तिला अष्टभुजा म्हटले जाते. कालिमाता हे दुर्गेचेच रूप आहे. देशशत्रूविरोधात या देवीची उपासना केली जाते. या देवीचा आशीर्वाद घेऊन कित्येक देशभक्त ब्रिटिशांविरोधात सशस्त्र क्रांतिकारक बनले. श्री अरविंदांनी ‘भवानी भारती’ दीर्घकाव्य व ‘भवानी मंदिर’ लेख लिहून दुर्गेचे हेच स्वातंत्र्यदेवीचे रूप मांडले. भवानी मंदिर बांधून तिची उपासना करण्याची त्यांनी योजना मांडली होती. हिलाच त्यांनी ‘प्रेमळ राधा’, ‘कराल काली’, ‘घोर चंडिका’, ‘असुरमर्दिनी भारतमाता’ असेही म्हटले आहे. सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्याला भगवतीच्या रूपात पाहिले. मोक्ष, मुक्ती, वेदान्तातले परब्रह्म ही त्या ‘स्वतंत्रते भगवती’ची रूपे आहेत, अशी कल्पना मांडली.\nभारतभूमीला माता मानण्याची परंपरा वेदकालापासूनची आहे. वेदांत भूमीसाठी ‘पृथ्विवी’ अशी संज्ञा आली आहे. ऋग्वेदात पृथ्वीला ‘माता’ म्हटले आहे. त्यात ‘मातर भूमी’ असाही उल्लेख आला आहे. ‘पृथ्वी मातोपवास पृथ्वी माता’ असंही म्हटलं आहे. यजुर्वेदात ‘नमो मातर पृथ्विवी’ अशी ऋचा आली आहे. वेदपूर्वकालीन सिंधू संस्कृती मातृप्रधान होती व उत्खननात तेथे ‘मातृकामूर्ती’ सापडल्या आहेत. मातृपूजनाची कल्पना पाच हजार वर्षांपासूनची आहे. अथर्ववेदातील ‘पृथिवी सूक्त’ म्हणजे भूमीचे स्तवनच होय. ‘भूमी माता आहे. मी तिचा पुत्र आहे’ अशी त्यातील भावना आहे. अनेक ऋचांत मातृभूमीचे विलोभनीय वर्णन करून तिला वंदन करण्यात आले आहे. आम्हाला ऐश्वर्य, तेज, बल, विपुल अन्न, दूध, फळे, आरोग्य, धन, सद्गुण, शौर्य, विजय प्रदान कर, अशी प्रार्थना करण्यात आली आहे. त्यात पर्जन्याला ‘पिता’ व भूमीला ‘पर्जन्यपत्नी’ म्हटलेले आहे. ‘ही भूमी अनेक भाषा बोलणाऱ्या व अनेक धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना एका कुटुंबाप्रमाणे धारण करते,’ असाही सर्वसमावेशकतेचा मंत्र त्यात आला आहे. ‘भूमी ही पुत्रांना स्तनपान करणारी माता आहे,’ अशी मातृत्वभावना त्यात आली आहे. महाभारतात भीष्माचार्य धर्मराजाला सांगतात : ‘भूमीवर माणसे जन्माला येतात आणि भूमीतच विलीन होतात. ही भूमी जगताची माता-पिता आहे. हिच्यासारखे दुसरे कोणीही नाही.’\nतेव्हा, सर्वश्रेष्ठ व सर्वप्रिय गोष्टीला देवता वा माता मानणे व ती दोन्हीही रूपे पुन्हा एकरूप करणे ही भारतीय संस्कृतीची मूळ प्रवृत्ती आहे. म्हणून मध्ययुगीन काळातील नामदेव सहजपणे म्हणतात : ‘तू माझी माउली मी वो तुम्हा तान्हा’ तर जनाबाई म्हणतात : ‘ये गं ये गं विठाबाई’ तर जनाबाई म्हणतात : ‘ये गं ये गं विठाबाई माझे पंढरीचे आई’, तुकारामाने तर ‘पांडुरंग माझे माते’ असे महाराष्ट्रालाच म्हणायला लावले.\nही माता नंतर भारतमाता बनायला वेळ लागणार नव्हता. ब्रिटिश राज्य आल्यावर ‘भारत माता’ हा शब्द प्रचारात आला. बंगाली भाषेत १८७० साली ‘भारतमाता’ शीर्षकाची कविता प्रकाशित झाली. त्यानंतर तीन वर्षांनी ‘भारतमाता’ नावाचे नाटक रंगभूमीवर आले. नंतर रवींद्रनाथ टागोर या शब्दाचा वापर करू लागले व ही संकल्पना बंगालमध्ये रूढ झाली. रवींद्रनाथांचे थोरले बंधू सत्येंद्रनाथ यांनी ‘गाऊ जय भारत’ नावाची कविता लिहिली होती. ‘मिळून सारे भारतपुत्र, एक शूर मनप्राण, गाऊ या भारत यशगान,’ असे तिचे पहिले कडवे होते. त्यांनीच लिहिलेल्या दुसऱ्या गीतात म्हटले होते : ‘चल चलरे भारत पुत्रा मातृभूमी करी आवाहन.. पुत्राविना मातृदैन्य कोण करी दूर’ ज्ञान, दीक्षा, ध्येय, मोक्ष एक’ ज्ञान, दीक्षा, ध्येय, मोक्ष एक एक सुरे गाऊ सारे मातृस्तवन एक सुरे गाऊ सारे मातृस्तवन’ रवींद्रनाथांनी लिहिलेल्या ‘जनगणमन’ या (राष्ट्र) गीताच्या मूळ रूपातील चौथ्या व पाचव्या कडव्यात भारत भाग्य विधात्याला (याचा अर्थ जगन्नियंता असा आहे) भारताची ‘माता’ व ‘ठेवी तव पदिमाथा’ असे म्हटले आहे. तेव्हा याही गीतात ‘भारतमाता’ व तिचे ‘जगन्नियंत्याच्या चरणी वंदन’ ही भावना आलीच आहे.\nय�� साऱ्या बुद्धीला अगम्य वाटणाऱ्या कल्पना व रूपके असली, तरी त्यांनी भारतीयांची मने जोडली, भारतीयत्व निर्माण केले, भारत एक राष्ट्र होऊ शकले, राष्ट्राकरिता हौतात्म्य पत्करण्याची प्रेरणा मिळाली हेही डोळसपणे समजून घेतले पाहिजे. तेव्हा भारतभूमीला देवता वा माता मानणे, तिच्या पुत्रांना तिची भक्ती वा तिच्यावर प्रेम करायला लावून त्यांच्यात एकत्व व बंधुत्व प्रस्थापित करणे ही या देशाची जन्मापासूनची परंपरा आहे. असे मातृभूमीवरील प्रेम हे भारतीय राष्ट्रवादाचे व सांस्कृतिक ऐक्याचे दुसरे सूत्र होय.\nया प्रेमाचाच आविष्कार असणाऱ्या ‘वंदे मातरम्’विषयी समाजवादी व नास्तिक नरहर कुरुंदकर यांनी पुढील सूक्त गायिले आहे : ‘‘आमच्या स्वातंत्र्यलढय़ात कोटी कोटी कंठांनी निनाद केलेले व रक्ताच्या वर्षांवाने पुनीत केलेले, असे हे जनतेने स्थापित केलेले राष्ट्रगीत आहे..’ या राष्ट्राच्या स्वातंत्र्यावर प्रेम करणाऱ्या सर्वाचे हे गीत आहे. या गीतासाठी किती जणांनी प्राण फुलासारखे उधळले याची तर गणतीच नाही.. एका गीतावर तीन पिढय़ा हुतात्म्यांच्या रक्ताचा अभिषेक करून हे पूज्य राष्ट्रगीत बनवले आहे.. ‘वंदे मातरम्’ हे आमच्या रक्तातून वाहणारे राष्ट्रगीत झाले आहे\nलेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9F-2/", "date_download": "2018-11-21T20:20:36Z", "digest": "sha1:6Z23UMVIB7HBP2NQZRICN2AI3AY7M5ZX", "length": 8404, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिंधुदुर्ग येथे आयआयटीटीएमची शाखा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसिंधुदुर्ग येथे आयआयटीटीएमची शाखा\nनवी दिल्ली – केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने सिंधुदुर्ग-मालवण येथे पर्यटन व्यवस्थापनाचे शिक्षण देणा-या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टूरीझम ऍण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंटची (आयआयटीटीएम) शाखा उघडण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) के. अल्फॉन्स यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग तथा नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांना पत्राद्वारे कळविले आहे.\nसिंधुदुर्ग-मालवण भागात आयआयटीटीएमची शाखा सुरु झाल्याने स्थानिक तरुणांना पर्यटन व्यवस्थापनाचे तंत्रशुध्द शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कोकणपट्टयात पर्��टन व्यवसायास आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. तसेच या भागाच्या सर्वंक प्रगतीसाठीही ही संस्था महत्त्वपूर्ण ठरेल. कोकणाला 700 कि.मी.ची किनारपट्टी लाभली असून याठिकाणी पर्यटनाच्यादृष्टीने अनुकूल वातावरण आहे.\nरम्य निसर्ग व सागरी किना-यांमुळे कोकणात कायम देश-विदेशातील पर्यटकांची वर्दळ असते. या संस्थेच्या स्थापनेमुळे या भागातील पर्यटन विकासाला गती येणार असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला आहे.\nरत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्हयातील सोयीच्या जागी प्रस्तावित आयआयटीटीएमची शाखा उभारण्यात यावी. तसेच या संस्थेमध्ये पूर्णवेळ अभ्यासक्रमांची सुविधा असावी, अशी विनंती प्रभु यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे केली आहे. संस्थेला जागा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली असल्याचे या पत्रात म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: निशिकोरीचे आश्‍चर्यकारक पुनरागमन\nNext articleपाकिस्तानातील चौकाला शहीद भगत सिंह यांचे नाव द्यावे – न्यायालय\n‘त्यांना’ मला ठार मारायचंय : केजरीवाल\nआरएसएस हे तालिबानी, खलिस्तानी आतंकवाद्यांसारखेच : कम्युनिस्ट पार्टी\nजम्मू-काश्‍मीरमध्ये सरकार स्थापन करण्याच्या हालचाली\nपुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सुषमा स्वराज यांची घोषणा\nअरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाची भाजपलाही कल्पना : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-gopalpur-grampanchyat-election/", "date_download": "2018-11-21T20:50:07Z", "digest": "sha1:P2DKJSPHKAYCCAUJG3VQ3EZ5VR5ZE7BM", "length": 11893, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खामगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखामगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस\nसरपंचपद खुले : तीन गावातून अनेक इच्छुक रिंगणात, तरुणांचीही मोर्चेबांधणी\nगोपाळपूर – नेवासे तालुक्‍यातील जायकवाडी पुनर्वसन गाव म्हणून ओळख असलेल्या खामगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक 26 सप्टेंबरला होणार असून थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने यंदा कमालीची चुरस आहे. सरपंचपद सर्वसाधारण (खुले) असल्याने अनेक इच्छुक निवड���ू रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.\nखामगाव क्र. 1, धनगरवाडी, चिकणी खामगाव अशा तीन गावात मिळून एक ग्रुप ग्रामपंचायत आहे. अकरा जागेसाठी निवडणूक होणार असून प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तीनही गावातील इच्छुकांनी त्याबाबत तयारीही सुरू केली आहे. तीन गावांचे मिळून 2 हजार 200 मतदार आहेत. 5 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. 26 सप्टेंबरला मतदान होणार आहे.\nगावामध्ये आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, शंकरराव गडाख यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे सध्या तरी सरपंचपदासाठी तीन गटाचे तगडे उमेदवार मैदान असतील, मात्र नेत्यांकडून डावलेले गेल्यास बंडखोरी करूनही अनेक जण अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे.\nपूर्वी खामगाव हे एक गाव होते. जायकवाडी धरणासाठी या गावाचे पुनर्वसन झाले. खामगावचे चार गावांमध्ये विभाजन झाले. गोपाळपूरला स्वतंत्र ग्रामपंचायत असून खामगाव नंबर एक, धनगरवाडी व चिकणी खामगाव अशी एकच ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. पुनर्वसन गाव असल्याने रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, घरकुल, शाळा असे अनेक प्रश्‍न कायम आहेत. यामुळे जनतेतून निवडणूक होणाऱ्या सरपंचपदासाठी हे मुलभूत प्रश्‍न निवडणूक गाजवणार हे निश्‍चित. गावातील अनेक सुशिक्षित तरूण उमेदवारही यंदा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने काहींचे प्रयत्नही सुरू आहेत.\nनिवडणुकीत तेच तेच चेहरे..\nगावातील ग्रामपंचायत असो किंवा सेवा संस्था प्रत्येक निवडणुकीत तेच तेच चेहरे समोर येतात. काहींना तर गावातील लोकही वैतागले आहेत. एखादा तरूण उमेदवार निवडून दिला तर वर्षानुवर्षे होत नसलेली विकास कामे होतील, पुनर्वसन झालेल्या गावाचा चेहरामोहरा बदलेल, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. परंतु, ज्या ज्येष्ठ लोकांना सत्तेची फळे चाखायची सवय लागली आहे ते खरोखरच तरूणांना पुढे करून गावची जबाबदारी देतील का हाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleश्रीकृष्ण जन्माष्टमी : संपूर्ण देशात जन्माष्टमीची धामधूम, ‘हा’ आहे पूजेचा शुभ मुहूर्त\nNext articleसंघर्ष मित्र मंडळाला प्रथम क्रमांक ; जिल्हा पोलीस दलातर्फे बक्षीस वितरण\nसह्याद्रीचे पाणी पुर्वेस वळविण्यासाठी बेमुदत उपोषण\n50 टक्क्यांपेक्षा कमी वसुलीच्या गावांचे नळ कनेक्‍शन कट करा\nदहिगाव, बेलापूर महसूली मंडळात दुष्काळ जाहीर\nवरखेड येथे अवैध दारू विक्रीवर कारवाई\nशेवगावात जुगार अड्ड्यावर छापा\nशासनकडून शेतकऱ्यांची होतेय गळचेपी – गडाख\nनगरकर बोलू लागले…रस्त्यांचा प्रश्‍न मोठा गंभीर\nमोकाट जनावरांना आळा घालावा परिसरामध्ये रस्त्याची कामे झालेली आहेत. त्याचबरोबर पाणी पुरवठा वेळेवर होतो. रस्तेदेखील या भागामध्ये सुस्थितीत आहेत. परिसरामध्ये केवळ मोकाट जनावरांचा काही प्रमाणात...\nनगरकर बोलू लागले… रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nVideo : गोळीबारातील आरोपी पकडण्यास गेलेल्या पोलीस निरीक्षकावरच गोळीबार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang", "date_download": "2018-11-21T20:29:22Z", "digest": "sha1:TXPUAQG6HWRVMKJ3E5NZKYODPRC43VP3", "length": 12963, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Digital Saptrang Supplement, Weekly Marathi Supplement | eSakal", "raw_content": "\nरथचक्र उद्धरू दे... (प्रवीण टोकेकर)\n\"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा.\nजगण्याचा रस्ता... (महेश काळे) अनेकदा आपण नकारात्मक विचारांनी स्वतःला इतकं बंदिस्त करून घेतो, की मार्गच सापडत नाही. \"राइज' या वेब सिरीजचा नायक असाच दिशाहीन झालेला आहे. एका \"...\n'श्रद्धास्थानांची बदनामी करुन काय मिळणार'\nकाही दिवसापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचे नेते जेव्हा इंग्रजांच्या विरोधात लढत होते तेव्हा वीर सावरकर इंग्रजासमोर हात जोडून माफी मागत...\nइराणवरील निर्बंध आणि भारत\nइराणवर निर्बंध लादताना भारताला त्या देशाकडून तेलाची आयात करण्यास तूर्त सवलत देण्याचा अमेरिकेचा निर्णय हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा विजय म्हणावा लागेल. त्यामुळे...\nकहाणी इंदिरा आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाची\nस्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला होता तर, मृत्यू 31 ऑक्टोबर 1984 रोजी झाला....\n\"पिंजऱ्यातील पोपट' झाला दानव'\n\"स्पेशल 26' या नीरज पांडे यांच्या चित्रपटातील सीबीआय निरीक्षक वसीम खानच्या तोंडी (जे पात्र मनोज वाजपेयीने रं���विले आहे) एक संवाद आहे, \"हम सीबीआयसे है, असलीवाले...\nपुन्हा तालिबान... (श्रीराम पवार)\nरशियाच्या पुढाकारानं \"मॉस्को फॉरमॅट'च्या नावाखाली अफगाणिस्तानातल्या शांततेसाठी झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच अफगाणिस्तान सरकारनं पाठवलेले प्रतिनिधी आणि तालिबानचे...\nदिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या \"आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं \"ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या...\nविवाहानंतर 'ती' आत तर 'तो' बाहेर...\nबंगळूरूः शुभ मंगल सावधान झालं अन् बोहल्यावरून ती थेट परिक्षा देण्यासाठी वर्गात...\nनोटबंदी भोवली; मोदींची अखेर कबुली\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा...\nआषाढीला पूजेचा मान अन् कार्तिकीला सोडले पंढरपुरात प्राण\nदेऊळगावराजा : गेल्या साडेतीन दशकापासून पांडुरंगाची निस्सीम भक्ती करणारे व याच...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'श्रद्धास्थानांची बदनामी करुन काय मिळणार'\nकाही दिवसापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचे नेते जेव्हा...\nअरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nनवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने मिरची...\nघटनात्मक आरक्षण देण्यासाठी विरोधकांचा पाठिंबा : अजित पवार\nमुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना 52% आरक्षणाला धक्का लागू नये. घटनात्मक...\nपुणे : मार्केटयार्ड येथील अलीकडच्या चौकातील पदपथावर इलेक्ट्रिक तार व खांब...\nलक्ष्मी रस्त्यावर पदपथावर विक्री\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर पदपथावर अनेक विक्रेते विजय टॅाकीजपर्यंत विक्री करत...\nपशुपक्षी प्राण्यांचा अन्नदाता स्कुटर चाचा\nपुणे : लष्कर भाग येथील 'सेंट जॉन्स सेकंडरी हायस्कुल' शेजारील नाल्याजवळ एक...\nपुण्यात आणखी आठ मेट्रो मार्ग\nपुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) एल ऍण्ड टी...\nसमोर धुके दिसल्यावर मन बालपणात सहजतेने गेले. त्या आठवणींनी मनात नवी उमेद...\nखाशोगीवरून सौदीला दूर लोटता येणार नाही : ट्रम्प\nवॉशिंग्टन: सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणावरून सौदी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ ���ंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2018-11-21T20:36:40Z", "digest": "sha1:CFO7G5CCBQAYVATN6O72FCEIHL7NLHK3", "length": 28222, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (106) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (26) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (194) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (166) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (155) Apply संपादकिय filter\nकाही सुखद (43) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (38) Apply गणेश फेस्टिवल filter\nमुक्तपीठ (20) Apply मुक्तपीठ filter\nफॅमिली डॉक्टर (15) Apply फॅमिली डॉक्टर filter\nअर्थविश्व (11) Apply अर्थविश्व filter\nसिटिझन जर्नालिझम (11) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमनोरंजन (9) Apply मनोरंजन filter\nपैलतीर (3) Apply पैलतीर filter\nपर्यावरण (2361) Apply पर्यावरण filter\nमहाराष्ट्र (454) Apply महाराष्ट्र filter\nप्रदूषण (429) Apply प्रदूषण filter\nप्रशासन (254) Apply प्रशासन filter\nमहापालिका (246) Apply महापालिका filter\nपुढाकार (191) Apply पुढाकार filter\nमुख्यमंत्री (151) Apply मुख्यमंत्री filter\nव्यवसाय (150) Apply व्यवसाय filter\nप्लास्टिक (142) Apply प्लास्टिक filter\nगणेशोत्सव (131) Apply गणेशोत्सव filter\nसाहित्य (115) Apply साहित्य filter\nदेवेंद्र फडणवीस (113) Apply देवेंद्र फडणवीस filter\nपुरस्कार (108) Apply पुरस्कार filter\nराजकारण (101) Apply राजकारण filter\nकोल्हापूर (100) Apply कोल्हापूर filter\nभादलवाडीतील सारंगागार धोक्‍यात (व्हिडिओ)\nपाण्याअभावी तलाव कोरडा; काळ्या सोन्यावर अनेकांचा डोळा कळस (पुणे) भादलवाडी (ता. इंदापूर) येथील पक्षांचे सारंगागार असलेल्या ब्रिटिशकालीन तलावाचे अस्तित्व धोक्‍यात येणाऱ्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सध्या पाण्याअभावी तलाव कोरडा पडल्याने त्यातील काळ्या सोन्यावर अनेकांचा डोळा आहे. तलावातील माती,...\nभिलार - निसर्ग संपदेच्या जतनासाठी केंद्रीय मंत्रालयाने २००१ मध्ये महाबळेश्वर- पाचगणीत ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ जाहीर केला. परंतु, या झोनमधील सगळे नियम धाब्यावर बसवून सध्या नैसर्गिक संपदेचा ऱ्हास सुरू आहे. धनदांडग्यांकडून नैसर्गिक संपदेचे लचके तोडले जात आहेत. शासन यंत्रणेची त्याकडील होणारी डोळेझाक...\nपर्यावरण परवानगीची अट रद्द; बांधकाम क्षेत्राला दिलासा\nपुणे : वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंत क्षेत्रातील गृहसंकुल, तसेच दीड लाख चौरस मीटरपर्यंत क्षेत्रातील औद्योगिक, शैक्षिणक संस्था आणि रग्णालयांच्या बांधकामांसाठी पर्यावरण परवानगी घेण्याची अट केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने रद्द केली आहे. यापेक्षा कमी क्षेत्रावरील बांधकामांमध्ये पर्यावरणाच्या...\nमधुमेह विषयावर जनजागृती रॅली\nपौडरस्ता : जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब इंटरनॅशनल, पतित पावन संघटना, रुबी हॉल क्लिनिक, सौ. प्रतिभा पवार विद्यामंदिर यांनी कोथरुड सिटी प्राईड ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे जनजागृती रॅली काढली. या रॅलीमध्ये खासदार अऩिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, दिपाली...\nतक्रारींसाठी विशेष केंद्र उभारणार\nपुणे - पोलिस ठाण्यामध्ये येऊन समस्या सांगण्यात ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी यांना अडचणी येतात. पोलिसांशी संवाद साधताना भीती वाटते. यामुळे त्यांना तक्रार करता येईल यासाठी एक विशेष केंद्र एका महिन्यात सोयीस्कर ठिकाणी उभारण्यात येणार आहे,’’ असे पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी रविवारी येथे...\n#pmcissue पुण्यात रस्ता फुगला\nपुणे - रस्ता बनवला चोवीस मीटर रुंदीचा; पण उखडताना त्याची रुंदी भरली तीस मीटर...असं कधी होऊ शकेल का, असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. मात्र, महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांनी जादूची कांडी फिरवत रस्ता फुगवला ते केवळ स्वतःचे खिसे भरण्यासाठी ...मग आपले हे कारस्थान चर्चेत येताच संबंधित ठेकेदाराला...\nफटाके घटले, श्रेय जनतेला, पर्यावरण चळवळीलाही\nजनचळवळीत, प्रबोधनात म्हणा की जनमताच्या दबावात आजही बऱ्यापैकी सामर्थ्य आहे. चांगले-वाईट यातील फरक लोकांना कळतो. व्यवस्थित पटवून दिले तर लोकही ऐकतात. आजवर जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणावर नेहमी चर्चा होत आली. कृती मात्र नाममात्र राहिली. पिंपरी चिंचवडकरांनी वाचाळपणा सोडून कृतीवर भर दिला. पर्यावरणाशी...\nअतिसूक्ष्म विज्ञानाची गरुडझेप (डॉ. संजय ढोले)\nनॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते अवकाशशास्त्रापर्यंत अनेक गोष्टींम��्ये नॅनो टेक्‍नॉलॉजीचा विस्तार वाढत आहे. कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक गोष्टी भविष्यात या तंत्रज्ञानामुळं साध्य...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी, प्राध्यापिका, शिक्षीका यासह विविध क्षेत्रातील शंभराहून अधिक मान्यवर महिला सदस्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर करून स्त्रीशक्तीचा जयघोष...\nखानदेश कन्येचा अमेरिकेत झेंडा \nपहूर, ता. जामनेर : \"अपेक्षां पुढती ... गगन ठेंगणे \" ही म्हण खरी करून दाखविली आहे , पहूर येथील आदीती अच्यूत लेले यांनी. सेंट्रल अमेरिकेतील अर्केन्सॅस विद्यापीठातून त्यांनी पक्षी विज्ञानात संशोधन करून विद्यावाचस्पती पदवी प्राप्त करून पहूरचा लौकीक सातासमुद्रापार नेला. पहूर येथील कर्मयोगी स्वर्गीय...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने पाहिले पाहिजे. शबरीमला मंदिरातील महिलांचा प्रवेश, राममंदिराचे बांधकाम ते ‘अवनी’ वाघिणीची हत्या अशा मुद्द्यांवर राजकीय वर्तुळांमधील चर्चा आणि आरोप-...\nजखमी स्ट्रीट डॉगचे ‘रूट कॅनल’\nनागपूर - रस्त्यावरील एक शांत कुत्रा अचानक आक्रमक झाला होता. त्याच्या वर्तणुकीतील बदल दंतवैद्य डॉ. साखरकर यांना दिसून आला. एके दिवशी त्याच्याकडे निरखून पाहिले असता त्याचा दात तुटला असल्याचे दिसले. साखरकर यांनी त्याला त्वरेने पशुतज्ज्ञ डॉ. होले यांच्या क्‍लिनिकमध्ये नेले. दोघांनी त्या श्‍वानाची...\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांवर टाकली आहे. त्याबाबतचे आदेश गुरुवारी केंद्र सरकारकडून काढण्यात आले. या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिकांना...\nकोयनेचे पाणी कोकणातील तीन जिल्ह्यांना देण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव - रामदास कदम\nदाभोळ - कोयनेचे समुद्रात वाहून जाणाऱ्या अवजलाचा वापर कोकणाची भुमी सुजलाम सुफल��म करण्यासाठी आता करण्यात येणार आहे. कोयनेचे वाहून जाणारे पाणी कोकणातील तीन जिल्ह्यांना पुरविण्यासाठी केंद्राकडून निधी मिळविण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, असा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे. हा रस्ता २४ मीटर रुंद रस्ता बांधला असताना, प्रत्यक्षात तो काढताना त्यापेक्षा अधिक रुंदीचा काढण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेने...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न सांगता स्वच्छ करून एक चांगला पायंडा पाडताना येथील नागरिक व नगर पालिकेच्या आरोग्य विभागास सुखद धक्का दिला आहे. मागील वर्षी 2810\n#specialtyofvillage महाकाय वटवृक्षाची ‘शिरसंगी’\n‘जोगवा’ चित्रपटाच्या पाट्या पडू लागल्यावर कॅमेरा एका झाडाच्या फांद्यावरून फिरू लागतो. तो या चित्रपटातील मानवी नात्यांची, समाजजीवनाची व समाज व्यवस्थेची गुंतागुंत मांडत जातो. या चित्रपटातील कथानकाचा भाग बनून राहिलेला हा वृक्ष म्हणजे शिरसंगीचा महाकाय वटवृक्ष. सुमारे दीड एकर गायरानातील माळरान क्षेत्रात...\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी\nजैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी राज्यातील विविध शहरे व गावांमध्ये 31 डिसेंबर 2018 पर्यंत जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन कराव्यात, असे निर्देश वनसचिव विकास खारगे यांनी दिले आहेत....\nउल्हासनगरात झळकली डंपिंग हटावची पोस्टर्स; गाड्या रोखण्याचा इशारा\nउल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 मधील नागरिकांनी डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासामुळे पालिकेत येऊन टाहो फोडला होता. लोकशाही दिवशी चक्क तोंडावर मास्क लावून डंपिंगचा विरोध केला. तरीही पालिकेने ठोस उपाययोजना केली नसल्याने ऐन दिवाळीत पेटत्या डंपिंगच्या वासाने त्रस्त ...\nगांधी विचार र��जविण्यासाठी सायकल फेरी\nसाडवली - साने गुरुजी प्रतिष्ठान मिरज, राष्ट्र सेवा दल जि. सांगली तर्फे १९ व्या राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियानाला रविवारी (ता. ११ ) प्रारंभ झाला. मिरज ते मालवण, कुणकेश्वर परत मिरज असा ४६० कि. मी.अंतराचे हे अभियान सोमवारी संध्याकाळी फोंडा घाट उतरुन गावात मुक्कामाला पोचले. सदाशिव मगदुम, दिनकर आदाटे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://manogati.wordpress.com/tag/traditional-diwali/", "date_download": "2018-11-21T20:50:09Z", "digest": "sha1:5LYRWGOORPEAR74GMG4HOBUX4MVBEWY4", "length": 26777, "nlines": 185, "source_domain": "manogati.wordpress.com", "title": "Traditional Diwali – मनोगती – On Mind's Trail", "raw_content": "\nमनआरोग्य क्षेत्रातील प्रभावी युती : ठाणे आणि पुणे\nअचानक आलेल्या आगंतुक कविता\n‘अचानक आलेल्या आगंतुक कविता’ ही गेल्या महिनाभरातली प्रोसेस आहे. त्या त्या क्षणाच्या मूडमधून आलेले शब्द आहेत ते. कविता माणसाला स्वतःच्या सगळ्या भावनांना आपले म्हणायला शिकवते. अगदी काळ्याकुट्ट नकारात्मक भावनांना स्वीकारताना त्यांच्यापासून किंचित विलग होऊन तीच वेदना नेमक्या शब्दात मांडायला शिकवते. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसासमोर अनेकांच्या अनेक भावना उत्कटपणे मांडल्या जातात. कधी कधी मीही त्या भावविश्वाचा भाग बनतो आणि जणु त्या भावना अनुभवतो…. त्यातल्या काही, शब्दांमधून आलेल्या…..\nतिला ‘सी ऑफ’ करायला प्लॅटफॉर्मवर आलेला तो\nउद्या सकाळपर्यंतच्या ​अनंतकाळची विरहिणी ती.\nस्टेशनवरच्या बिनचेहऱ्याच्या डेस्परेट कोलाहलात,\nदोघांच्या चेहऱ्यावरचे ओघळतं कोवळेपण \nकिती छान ना …\nसराईत धूळफेकीच्या, कचकड्याच्या जगण्यात\nनिरागस कोंबांचं अस्तित्व चक्क टिकून \nनाही मिळत तर जावं झुलत\nआपल्याच मस्तीत गावं भटकत\nबंद दारापुढे बापुडवाण्या चेहऱ्याने बसायची,\nकिंवा धडका मारून स्वतःचेच डोकं फोडून घ्यायची;\nकुणी सक्ती नाही केलेली.\nनाही मिळत तरी जावं फुलत\nएकाच झाडाच्या आतलं जंगल न शोधता\nदाट जंगलातलं नवं झाड शोधत.\nनाही मिळत तरीही जावं खुलत\nफ्रुस्ट्रेशनवर मस्तपैकी कविता करत\nडोके फुटण्यापेक्षा कितीतरी बरं\nआतल्या आत रहावं जळत.\nजोपर्यंत जमत नाही म्हणायला\nनाही मिळत तर गेलात उडत \n3​. तुझा डिपी माझे मन\nनवा डिपी चढला तुझा\nतेव्हापासून मनातून उतरतच नाहीये तो…..\nनव्हाळी ल्यालेली एक किशोरी\nपहाते आहे उद्याच्या पहाटलेल्या तारूण्याकडे\nमीलनोत्सुक तरुणी व्याकुळली विरहात\nअन रमली शृंगाराच्या स्वप्नांमध्ये\nभविष्याचा वेग घेणारी प्रौढा….\nमाझ्या मनावर पाखर घालणारी\nमाझी ढगात हरवलेली आई\nतुझ्यात आहेत ह्या साऱ्याच विरघळलेल्या\nअर्ध्यामध्ये टाकून तुला, जर जावे लागले मला,\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nआठवणींच्या रांगोळ्यांची रेखून ठेवीन मी टिंबे.\nनक्षीदार रेघांना मग घेशील लयदार गिरवायला.\nअर्धवट जमलेल्या सगळ्या चाली,\nकरशील पूर्ण, तुझ्यातुझ्या सुरावटीत\nसमजा आलीच माझी आठवण\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nपण मी काही हट्टी बाळ नाही.\nझाली आहे जागी, करतेय् माझे लाड;\nझोपून गेलाय् का गाढ \n६. अर्थासाठी थरथरणाऱ्या हातात\nओसंडून वहाणारी समृद्ध घागर\nतर किती बहार होईल…..\n७. हवेचा हलका झोका,\nजाणवलं…. ते बरंच झालं.\nनाहीतर पसरवतच होतो मूठभर माती\nत्यावर शेवटचा गुलाब ठेवण्यासाठी.\nक्षमता…. कळूनही न वळणाऱ्या\nआणि बुद्धी…. हवी तेव्हा हरवणारी.\n“बंद कर चॅप्टर आणि निघ पुढच्या प्रवासाला…”\nटकटकच्या लयीत तो म्हणाला.\nकाहीसा खडसावून, भरड आवाजात.\n“कळतंय रे…. पण अडचण आहे;\nचॅप्टर बंद करताना, पुस्तकच बंद होतं आहे.\n“मग रहा तसाच… “तो पुढे सरकला.\nआता ठेवूया चॅप्टर आणि पुस्तकही उघडे\nझाकून टाकली की सारं कसं…..\nदिवाळी उंबरठ्यावर आली कीआमच्या घरातला पसारा आटोक्यात आणण्याचे (नेहमीचे अयशस्वी) प्रयत्न सुरु होतात… तसेच ते याही वर्षी झाले. आता घर (पूर्वी पेक्षा) व्यवस्थित झालेआहे असे मनाचे समाधान करत मी स्वस्थपणे खुर्चीत बसून मुलगा आणि बायकोला (विकत आणलेला) आकाशकंदील लटकवण्याच्या सूचना देत होतो.\n“तू आम्हाला कंदील तयार करायला का शिकवल नाहीस… तुला कसं तुझ्या बाबांनी म्हणजे दांनी शिकवलं… ” बायको म्हणाली. “अगं करायचं तर सांगाडा बांधण्यापासून करायला हवं ना सारं… तेवढा वेळ कुणालाआहे… ” बायको म्हणाल��. “अगं करायचं तर सांगाडा बांधण्यापासून करायला हवं ना सारं… तेवढा वेळ कुणालाआहे\nआणि ते संभाषण तिथेच थबकलं… …असलेल्याआणि नसलेल्या वेळाच्या नावावर किती बिलं फाडणार आहेस तू… आतले संभाषण सुरु झाले.\n…अगदी खरं की त्या काळातली जगण्याची गती ठाय लयीतली होती. महत्वाचे म्हणजे ‘तयार वस्तु तुमच्या ताटात’ हा जमानाच नव्हता. त्यामुळे मूळापासूनच्या निर्मितीला वाव होता. त्यावेळच्या मध्यमवर्गाची क्रयशक्तीही आजच्या तुलनेने क्षीणच म्हणायची. ह्याचे काही फायदे होते. सगळ्या घरासाठी दिवाळी म्हणजे ‘नवनिर्मितीची धांदल’असायची… प्रत्येक वेळी ही ‘नव’ निर्मिती नसायची देखील … वार्षिक पुर्ननिर्मिती असायची. आता मात्र आपण जर कुठे continuity ठेवली असेल तर ती Finished Products मध्ये… म्हणजे आमच्याघरातला कंदील षट्कोनी, शेपटीवाला असतो… अभ्यंगस्नानाला अजूनही टाटाचा खस् साबण असतो… आमच्या फराळातले पदार्थ Traditional असतात. पण जास्त करून बाहेरून मागवलेले. या वर्षी बायकोने रव्याचे लाडू, शंकरपाळी,चकली असे सारे घरी बनवायचा घाट घातला तेव्हा माझी प्रतिक्रिया तटस्थ होती. पण भाजलेल्या रव्याचा वास यायला लागला तेव्हा माझ्या आईचे निगुतीने फराळ करणे आठवायला लागले आणि शंकरपाळ्यांचे लाटण झाल्यावर त्याचे चौकोन करायची चकली हातात घेऊन मी एकंदर प्रक्रियेमधले माझे योगदान साजरे केले… ते करताना नेमकी कसली मजा आली\nसगळ्या सणांमध्ये असतात खास Products आणि ते बनवण्याचे खास Process म्हणजे प्रक्रिया कमीत कमी अनुभवून Products उपभोगण्यामध्येच सणाचे सत्व शोधायला लागलो आहोत. अहं… भुवया उंचावू नका… सगळ्या प्रक्रिया पूर्वीसारख्या नाही करता येणार हे मान्य आहे मला… पण तयार वस्तू आणि ती तयार करण्यातली आनंददायक प्रक्रिया ह्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण आपापल्या पद्धतीने करायला हवा असे एक सूत्र मला सापडतं आहे. म्हणजे रांगोळी काढता येणारी मंडळी घरी असली तर आपल्या रांगोळीला अभिजात कलात्मकतेचा दर्जा देऊन ती काढावी… ठिपके काढण्यासाठी जाड कागदाला उदबत्तीने छिद्रे पाडावी… गेरूने रांगोळीचा Base तयार करायला हात लाल करावेत. चिनी का स्वदेशी ह्या प्रश्नाला निकालात काढत आपण काही पणत्या तरी रीतसर वात-तेल वाल्या लावाव्या… काही तयार आणि सौंदर्यपूर्ण लावा की… माझे म्हणजे, परंपरा जपण्यासाठीचे नसून सा-या कुटुंबाने ���णाचे सामुहिक सत्व त्या त्या प्रक्रियेतून अनुभवण्यासाठी आहे. घरात सदस्य कमी असतील मीत्र शेजा-यांबरोबर अंगतपंगत करून फराळ करायला हवा… शक्य असल्यास फूले आणून सर्वांनी मिळून तोरणे बनवायला हवीत…दिवाळीतल्या घर-साफसफाईसह नंतर संपूर्ण आरास करून देणारे एक संकेतस्थळ Already अस्तित्वात आहे… दिवाळीचा किल्ला पाहिजे असेल तर त्याचे extra charges आहेत… शिवाय दोन दिवसांसाठी ‘Traditional Bumb’ म्हणजे ‘बंब’ भाड्याने देण्यची सोय त्यांच्याकडे आहे… Bumb हे त्यांचेच spelling आहे… पुढच्या कंसामध्ये traditional water heater based on a coal generated energy असे लिहिले आहे. मात्र ह्यांचा ‘बंब’ दिसायला ‘बंबा’ सारखा असला तरी विजेवर चालतो… चार दिवसांसाठीचा फराळाचा मेनू ह्या साईटवर आहे… तो सकाळी घरपोच करायची सोय आहे. आमची माणसे येऊन तेल-उटण्याने तुम्हाला अभ्यंगस्नान घालतील ही सुविधा (ह्या वर्षी तरी) त्यांनी सादर केलेली नाही. http://www.traditionwali-Diwali.com हे आहे ह्या साईटचे नाव. Celebrations at your doorsteps असे त्यांचे घोषवाक्य आहे. लक्ष्मीपूजनासाठीचे एक Readymade Kit आमच्या घरी आलेच आहे. त्यात सुंदरपणे Pack केलेली हळद, कुंकु, कापूर, खडीसाखर, वात, तूपाची पाऊच, लक्ष्मीची तसबीर, रंगीत धागे असे सगळेआहे…पूजा कशी करावी तेसांगायचे Manual फक्त नाही.\nगरज असल्याशिवाय सेवा-सुविधा निर्माण होत नाहीत. आपल्याकाही ‘गरजा’ ह्याआपण सांगत नाही… आपण सारे जगण्याच्या धकाधकीत इतके फरफटून,ठेचकाळून, धक्के खाऊन जातोय् की सण म्हणजे आराम… सगळे काही हातात द्या बघू… इथेही ‘करायला’ लावू नका… सगळे काही हातात द्या बघू… इथेही ‘करायला’ लावू नका… हा आपल्या मनाचा एक आवाज असतो. घरोघरी virtual भाऊबीज व्हायला लागली आहेच की Skype च्या सौजन्याने… ती आपला देश आणि परदेश व्हायची तेव्हा व्यावहारीक होती. आता ती दादर आणि डोंबिवली दरम्यान व्हायला लागली आहे… कारण येण्याजाण्याच्या प्रवासाचे दमवणारे चार तास झेलण्याचा उत्साह आपल्यामध्ये राहिलेला नाही. सणाबरोबर येणा-या परंपरागत कृती (Rituals) ठेवायची पण त्यातल्या Essence म्हणजे सत्वाचे काय हा प्रश्न आपण खरे तर आपल्याच मनाला आणि कुटुंबाला विचारायला हवाय… सण हे माणसांना ‘जोडण्याचे’ साधन असेल तर आपण या चार दिवसांमध्ये किती जणांना ‘जोडले’ गेलो हा प्रश्न आपण विचारावा… आपण शुभेच्छा देतो, भेटीगाठी घेतो, एकत्रपणे भटकतो,खातो-पितो ते ‘जोडण्या’च्या आनंदासाठी. सा-या गोष्���ी ‘तय्यार’ हातात मिळाल्यानंतर आपण ह्या भावनिक उद्दिष्टाला किती प्राधान्य देतो… हा आपल्या मनाचा एक आवाज असतो. घरोघरी virtual भाऊबीज व्हायला लागली आहेच की Skype च्या सौजन्याने… ती आपला देश आणि परदेश व्हायची तेव्हा व्यावहारीक होती. आता ती दादर आणि डोंबिवली दरम्यान व्हायला लागली आहे… कारण येण्याजाण्याच्या प्रवासाचे दमवणारे चार तास झेलण्याचा उत्साह आपल्यामध्ये राहिलेला नाही. सणाबरोबर येणा-या परंपरागत कृती (Rituals) ठेवायची पण त्यातल्या Essence म्हणजे सत्वाचे काय हा प्रश्न आपण खरे तर आपल्याच मनाला आणि कुटुंबाला विचारायला हवाय… सण हे माणसांना ‘जोडण्याचे’ साधन असेल तर आपण या चार दिवसांमध्ये किती जणांना ‘जोडले’ गेलो हा प्रश्न आपण विचारावा… आपण शुभेच्छा देतो, भेटीगाठी घेतो, एकत्रपणे भटकतो,खातो-पितो ते ‘जोडण्या’च्या आनंदासाठी. सा-या गोष्टी ‘तय्यार’ हातात मिळाल्यानंतर आपण ह्या भावनिक उद्दिष्टाला किती प्राधान्य देतो… की आपले-आपले बेटच उजेडाने उजळून टाकतो… की आपले-आपले बेटच उजेडाने उजळून टाकतो सणांमध्ये जे ‘द्यायचे’ असते त्यामध्ये आपल्या सुह्रदांबरोबर समाजातल्या इतरांचाही विचार ‘जोडण्या’साठी करायचा असतो. मग ते सीमेवरचे सैनिक असतील तसे वर्षभर आपल्याला सेवा-सुविधा देणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले कर्मकार असतील… ज्यांना आपण झाडूवाला,मोलकरीण अशी judgemental नावे दिली आहेत. … कदाचित् सामाजिक, आर्थिक,भावनिक दुर्बलतेचा सामना करणारे काही लोक असतील. ज्यांच्यापर्यंत आपण आपल्या परीने सद्भावनेचा प्रकाश नेऊ… त्यामध्ये मूक जनावरेही असतील… आणि आपण ज्या सृष्टीला गृहीत धरतो तिलाही जोडून घेण्यासाठी हा सण नसतो का…\nलहानपणी मी नरकासुराची कारीटे भोवतालच्या झाडा-झुडपातुन आणायचो. भोवताली आंब्याची झाडे होती. अंगणात झेंडूचे ताटवे होते… घरच्या घरी तोरणे बनायची… पण त्यात सृष्टीबरोबरचे जोडणे होते. ते आता नाही शक्य… तर मग निदान फटाके न ‘वाजवणे’, कमीतकमी कचरा करणे,खाद्यपदार्थ वाया न घालवणे इतक्या साध्या गोष्टी आपण सृष्टीच्या सणासाठी नाही का करू शकणार. परंपरा म्हणजे काही कर्मकांडांची उतरंड नव्हे… त्यामागे असतो कृतीची, सामुहीक कृतीची आनंददायी लय… गुणगुणणारी लय… प्रत्येक सणाचे एक मूळ असते सद्भावनेमध्ये आणि दुसरे असते एकत्र येऊन अनुभवलेल्या छोट्या कृतीं��्या प्रवाहामधे… म्हणून फटाक्यांचा उज्जेड पाडण्यापेक्षा पणतीचा प्रकाश पसरवण्याचा प्रयत्न करूया की…\nपहा ना असे शब्द आहेत… उज्जेड पाडला… पडला आणि प्रकाश पसरला… दिला… घेतला… दिला ज्ञानेश्वर लिहितात की एका ज्योतीने दुसरी ज्योत उजळते त्यानंतर ही आधीची ,ही नंतरची असा भेद रहातो का ज्ञानेश्वर लिहितात की एका ज्योतीने दुसरी ज्योत उजळते त्यानंतर ही आधीची ,ही नंतरची असा भेद रहातो का त्या दोघींचे एकत्र तेवणे महत्वाचे…\nता.क. “ट्रॅडीशनवाली दिवाली” हे संकेतस्थळ ह्या क्षणाला तरी माझ्या कल्पनेतच आहे\nशुभंकर : पापण्यांमागचे पाणी आणि आभाळाएवढं मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/library-book-seminar/", "date_download": "2018-11-21T19:57:01Z", "digest": "sha1:VW4ZLMBAHVAD2EDL52SMDI5W34DCA4BT", "length": 6593, "nlines": 127, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘काव्यविषयक ग्रंथप्रदर्शन’ संपन्न | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘काव्यविषयक ग्रंथप्रदर्शन’ संपन्न\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘काव्यविषयक ग्रंथप्रदर्शन’ संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात सहकार भित्तीपत्रकाचे औचित्यसाधून ‘काव्यविषयक’ ग्रंथांचे प्रदर्शन संपन्न झाले. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य म्हणाले की, कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारे कविता हे अत्यंत प्रभावी असे माध्यम आहे. अनेक कविता आपल्या मनात कायमच्या घर करून रहातात. विद्यार्थ्यांनी केलेल्या कविता खूप उत्तम असून यामद्धे त्यांची काव्यविषयक प्रतिभा दिसून येते. या नवकविंमधूनच उद्याचे भावी कवी तयार होणार आहेत. या उपक्रमातून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन साहित्यनिर्मिती करावी. असे बोलून आजचे ग्रंथप्रदर्शन नेहमीप्रमाणेच खूप कल्पक आहे; विद्यार्थ्यांनी याचा आस्वाद घ्यावा असे नुमूद केले.\nया ग्रंथप्रदर्शनात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषांतील निवडक काव्य संग्रह प्रदर्शित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या कविताही प्रदर्शनात ठेवण्यात आल्या.\nया सोहोळ्याला उपप्राचार्य अशोक पाटील, प्रा. विशाखा सकपाळ, प्रा. वैभव कानिटकर, प्रा. आरती सरमुकादम, ग्रंथालय समिती समन���वयक डॉ. मंगल पटवर्धन, प्र. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.\nडॉ. सीमा कदम ‘राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या एकांकिकेला ‘राज्यस्तरीय पुरस्कार’\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/8/7/Balpan-Vishwakaviche.aspx", "date_download": "2018-11-21T20:13:20Z", "digest": "sha1:IABIOVXCXBUQX3IDD3G3UISFI3DQGQQW", "length": 8814, "nlines": 58, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "बालपण - विश्वकवीचे", "raw_content": "\nगुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे बंगाली कवी आपल्या साध्या, सुंदर, आशयपूर्ण कवितांमुळे एक श्रेष्ठ आणि वंदनीय विश्वकवी झाले. त्यांचा जन्म झाला ती कोलकात्यातील जोडासांकोची ठाकूरवाडी आता एक गौरववास्तू झाली आहे. ठाकूरवाडीचे आताचे नाव आहे \"रवींद्र सदन\".\nरवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ हे त्या काळातील एक प्रतिष्ठित, धनवान व्यापारी. इंग्रज कर्मचारी कामावर ठेवून आणि इंग्रजांबरोबर पार्टनरशिप करून त्यांनी अनेक व्यवसाय उभारले. त्यातून अमाप धन मिळवले आणि दानही केले. द्वारकानाथ यांचे पुत्र देवेंद्रनाथ. ते अध्यात्मिक वृत्तीचे. त्यांना ईश्वरभेटीची तळमळ लागलेली. ते सतत हिमालयात भ्रमण करीत. अतिशय सात्विक, सज्जन, ईश्वरभक्त अशा देवेंद्रनाथांना लोक \"महर्षी \" म्हणत.\nमहर्षी देवेंद्रनाथांचे धाकटे पुत्र रवींद्रनाथ.\nतुम्हाला वाटेल, रवींद्रनाथांचे बालपण अगदी सुखात, आनंदात, लाडाकोडात गेले असेल पण तसे नव्हते, मित्रांनो, बालपणाबद्दल रवींद्रनाथ लिहितात --\"आमच्या लहानपणी चैन वगैरे करण्याची पद्धत नव्हती. त्या काळचं आयुष्य फार साधंसुधं होतं. लहान मुलांकडे लक्ष द्यायचा प्रकार तर अजिबातच नव्हता. मुलांना सतत खायला-प्यायला घालून आणि कपडेलत्ते घालून, नटवून ठेवण्याची पद्धत नव्हती. आम्ही मुलं नोकरांच्या हुकमाखाली राहायचो. स्वतःचं काम सोपं व्हावं म्हणून नोकरांनी आमच्यावर कडक निर्बंध घातले होते. पण आमची मनं मुक्त ह���ती आणि दडपणाखाली चेपलेली नव्हती.\"\nरवींद्रनाथ पुढे लिहितात -- \"आमच्यावेळी जेवण्या-खाण्यात आवडीनिवडीचा संबंधच नव्हता. कपडेही इतके सामान्य असायचे की आताच्या मुलांना ते घालणे म्हणजे अपमानास्पद वाटेल फक्त एका गोष्टीचं वाईट वाटायचं, आमच्या घरचा शिंपी आमच्या शर्टाना खिसे शिवत नसे. कितीही गरीब मुलगा असेल तरी प्रत्येक मुलाकडे खिशात ठेवायला अनमोल खजिना असतोच ना फक्त एका गोष्टीचं वाईट वाटायचं, आमच्या घरचा शिंपी आमच्या शर्टाना खिसे शिवत नसे. कितीही गरीब मुलगा असेल तरी प्रत्येक मुलाकडे खिशात ठेवायला अनमोल खजिना असतोच ना आम्हाला चपलांचा एकच जोड असायचा, जो पायांत नीट बसायचाच नाही. त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना चप्पल ओढत पुढे न्यावी लागे.\n\"आम्हाला लहानपणी सहज असे काहीच मिळाले नाही. त्यामुळे जे काही थोडीबहुत मिळत असे, त्याची संपूर्ण गोडी आम्ही चाखत असू. सालीपासून बाठीपर्यंत काहीही वाया घालवत नसू.\"\nरवींद्रनाथांना सांभाळायला श्याम नावाचा नोकर होता. तो त्यांना खोलीत एका जागी बसवून त्यांच्याभोवती खडूने एक रेघ ओढायचा आणि गंभीर चेहऱ्याने सांगायचा, \"या रेघेबाहेर गेलास तर भयंकर संकटात सापडशील..\" लक्ष्मणरेषा ओलांडल्यामुळे सीतेवर आलेली संकटे रामायणात वाचलेली असल्यामुळे घाबरून ते त्या वर्तुळात बसून राहत. खोलीच्या खिडकीबाहेर खाली एक पायऱ्या असलेलं तळं, काठावर प्रचंड वटवृक्ष, नारळाच्या झाडांच्या रांगा होत्या. तळ्यावर सतत बायका, पोरे, पुरुष तसेच पशू-पक्षी येत. दिवसभर चित्रपटासारखी तळ्यावरची बदलत जाणारी दृश्ये रवींद्रनाथ बघत बसत. ते लिहितात --\n\"त्या काळात पृथ्वी नावाच्या सुंदर वस्तूमधला आनंद अपार गहिरा होता. माती, पाणी, वारा, झाडे, आकाश... सगळेजण त्यांच्या गोष्टी सांगायचे. त्यामुळे आमची एकाकी मनं कधीच उदास, निराश झाली नाहीत.\"\nकिती वेगळं होतं नाही, रवींद्रनाथांचे बालपण बालपणातील निरागस, आनंदी, चौकस, उत्सुक आणि टिपकागदासारखी दृष्टी सुंदर जगण्याचा पाया रचते.\nरवींद्रनाथांना ८० वर्षांचे दीर्घायुष्य मिळाले आणि ७ ऑगस्ट १९४१ रोजी त्यांचे निधन झाले.\nचला, आपणही सुंदर, निर्मळ दृष्टी जोपासू या \nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-tourism-industry-need-help-government-2069", "date_download": "2018-11-21T21:10:58Z", "digest": "sha1:ASRG3HRXM7IZIA3WJR7GGC54K4HD5YCV", "length": 19011, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agriculture tourism industry need help of government | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी पर्यटन उद्योगाला राजाश्रयाची गरज\nकृषी पर्यटन उद्योगाला राजाश्रयाची गरज\nसोमवार, 16 ऑक्टोबर 2017\nमुंबई : एकीकडे शहरी माणसाला गावाकडच्या मातीची ओढ आहे, तर ग्रामीण भागात शेतीसोबत पूरक व्यवसायांची गरज आहे. या दोन्ही गोष्टींची सांगड घालणारी कृषी पर्यटन ही संकल्पना ग्रामीण महाराष्ट्रात आता रुजू लागली आहे. गेल्या काळात काहीसे दुर्लक्षिल्या गेलेल्या या उद्योगाला राजाश्रयाची गरज आहे.\nराज्य सरकारने कृषी पर्यटन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीतून तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट करण्याची क्षमता या व्यवसायात आहे. त्यासाठी कृषी पर्यटन धोरण फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात उतरायला हवे, सरकारपुढे हे मोठे आव्हान आहे.\nमुंबई : एकीकडे शहरी माणसाला गावाकडच्या मातीची ओढ आहे, तर ग्रामीण भागात शेतीसोबत पूरक व्यवसायांची गरज आहे. या दोन्ही गोष्टींची सांगड घालणारी कृषी पर्यटन ही संकल्पना ग्रामीण महाराष्ट्रात आता रुजू लागली आहे. गेल्या काळात काहीसे दुर्लक्षिल्या गेलेल्या या उद्योगाला राजाश्रयाची गरज आहे.\nराज्य सरकारने कृषी पर्यटन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीतून तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट करण्याची क्षमता या व्यवसायात आहे. त्यासाठी कृषी पर्यटन धोरण फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात उतरायला हवे, सरकारपुढे हे मोठे आव्हान आहे.\nपर्यटन हे आर्थिक विकासाचे प्रमुख साधन म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. पर्यटन क्षमतेचा विकास करून अनेक देशांनी अर्थव्यवस्थेचा विकास साधला आहे. अत्यंत कुशल, अकुशल रोजगार निर्मितीची मोठी क्षमता कृषी पर्यटनात आहे. कृषी पर्यटन हा सध्या जगातील वेगाने वाढणारा उद्योग ठरत आहे.\nहा उद्योग पर्यावरणपूरक असून, शेती आणि शेतीशी संबंधित उद्योगांसाठी फायदेशीर आहे. वाढत्या शहरीकरणात नागरिकांचे जीवन ताण-तणावांचे, दगदगीचे हो���े. रोजच्या धावपळीतून शांत, निवांत आणि निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची ओढ प्रत्येकाच्या मनात असते, ही ओढच कृषी पर्यटनाचा पाया आहे.\nराज्यातील शेतकरी गेली काही वर्षे अडचणीत आहे. शेतमाल दराचा अभाव आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे उत्पन्न कमी झाले आहे. परिणामी ग्रामीण तरुण शेतजमीन विकून नोकरीकडे वळू लागले आहेत. शहरांकडे स्थलांतर वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शेतीला जोडधंदा म्हणून कृषी पर्यटन एक सक्षम पर्याय म्हणून पुढे येऊ पाहत आहे. शहरी नागरिकांना संस्कृतीची ओळख करून देण्यासोबतच शेतकऱ्यांना उत्पन्न, रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा व्यापक दृष्टिकोन कृषी पर्यटनात आहे.\nकृषी पर्यटनाला शेतीपूरक व्यवसायाचा दर्जा, कृषी पर्यटन केंद्रांना कृषी विभागाच्या सर्व योजना प्राधान्याने देण्याचा विचार, तसेच लांबलचक परवानग्यांच्या झंझाटातून मुक्त करण्याचे राज्य सरकारचे धोरण स्वागतार्ह आहे. मात्र, हे धोरण प्रत्यक्षात उतरवण्याचे आव्हान पर्यटन विभागापुढे राहील.\nकृषी पर्यटन धोरणातील महत्त्वाच्या तरतुदी\n- कृषी पर्यटनास शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता देण्यात यावी\n- कृषी विभागाच्या सर्व योजनांना प्राधान्य द्यावे\n- केंद्रासाठी शेतजमिनीचा वापर, बांधकामास एनएची गरज भासू नये\n- घरपट्टी, वीज, पाणी सवलतीच्या दरात द्यावे\n- सहकारी, राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून अल्पदराने कर्ज द्यावे\n- आठ खोल्यांच्या केंद्रासाठी नगर योजना परवानगी बंधनकारक नको\n- एक हजार रुपयांच्या नोंदणी शुल्कासह केंद्राची नोंदणी करता यावी\nमहाराष्ट्रातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत राज्याचे स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणात समाविष्ट करण्यात आलेल्या विविध बाबींची येत्या काळात अंमलबजावणी करून ग्रामीण पर्यटन, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यात येईल.\n- जयकुमार रावल, पर्यटनमंत्री\nशेती व्यवसाय profession पर्यटन tourism महाराष्ट्र उत्पन्न शेतजमीन agriculture land कृषी विभाग agriculture department\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची व���ट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nवर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...\nधुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nमराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nवनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-success-story-marathi-agrowon-charthana-jintur-parbhani-4883?tid=128", "date_download": "2018-11-21T20:58:07Z", "digest": "sha1:ROHFY63CCM45TJKMA4UZJZ2SC3PD76OH", "length": 24615, "nlines": 198, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture success story in marathi, agrowon, charthana, jintur, parbhani | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचारठाणा झाले ‘जलयुक्त’ शेती अर्थकारणाला मिळाली गती\nचारठाणा झाले ‘जलयुक्त’ शेती अर्थकारणाला मिळाली गती\nशनिवार, 13 जानेवारी 2018\nजलयुक्त शिवार अभियान आणि लोकसहभाग यातून चारठाणा (जि. परभणी) गावशिवारात जलसंधारणाची विविध कामे घडली. त्याद्वारे पावसाचे पाणी अडविण्यात आले. आज विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने पीकपद्धती बदलत आहे. रब्बी क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलू लागले आहे.\nपरभणी जिल्ह्यात जिंतूर-मंठा-जालना रस्त्यावर चारठाणा (चारुक्षेत्र) (ता. जिंतूर, जि. परभणी) हे ऐतिहासिक गाव आहे. हेमाडपंथी स्थापत्यकलेची मंदिरे, बारव, झुलता स्तंभ यासाठी चारठाणा प्रसिद्ध आहे.\nजलयुक्त शिवार अभियान आणि लोकसहभाग यातून चारठाणा (जि. परभणी) गावशिवारात जलसंधारणाची विविध कामे घडली. त्याद्वारे पावसाचे पाणी अडविण्यात आले. आज विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने पीकपद्धती बदलत आहे. रब्बी क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलू लागले आहे.\nपरभणी जिल्ह्यात जिंतूर-मंठा-जालना रस्त्यावर चारठाणा (चारुक्षेत्र) (ता. जिंतूर, जि. परभणी) हे ऐतिहासिक गाव आहे. हेमाडपंथी स्थापत्यकलेची मंदिरे, बारव, झुलता स्तंभ यासाठी चारठाणा प्रसिद्ध आहे.\nलोकसंख्या - सुमारे १५ हजार\nगाव शिवारातील २,४७६ हेक्टर जमीन लागवडीयोग्य. पैकी १७१ हेक्टर बागायती तर २,२९२ हेक्टर जिरायती\nएकूण १,६१५ शेतकरी खातेदार\nखरिपाचे एकू�� क्षेत्र १,२४८ हेक्टर. मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कापूस, हळद ,ज्वारी ही पिके.\nरब्बी क्षेत्र - ७२० हेक्टर. ज्वारी,गहू, हरभरा, मका, करडई आदी पिके.\nउन्हाळी हंगामात भुईमूग, चारापिके.\nफळपिके, भाजीपाला, फूलशेतीचे एकूण क्षेत्र - १९ हेक्टर\nशिवारात आठ सूक्ष्म पाणलोट क्षेत्र\nगावचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ८१० मिमी\nगेल्या काही वर्षांपासून चारठाणा भागात पाऊस अनियमित होता. माळरानाच्या जमिनींचा उतार जास्त असल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता मोठ्या प्रमाणात वाहून जायचे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर जेमतेम डिसेंबरपर्यंत सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहायचे. त्यामुळे सर्व मदार खरिपावरच अवलंबून असे.\nजानेवारी-फेब्रुवारीपासूनच गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागे. राज्याच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्याच वर्षी (२०१५) चारठाणा गावाची निवड झाली. शिवारफेरीच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करण्यात आले. शिवारातून वाहणारी करपरा नदी तसेच गोदरी नाला यांवर असलेल्या जुन्या बंधाऱ्यांचे खोलीकरण तसेच नवीन साखळी बंधारे घेण्याचे नियोजन करण्यात आले.\nपिण्यासाठी १८३.१० तर पिकांसाठी १,२७६ .३८ टीसीएम अशी गावाची एकूण पाण्याची गरज\nपावसाच्या पाण्यामुळे एकूण ३,१९८. ०६ टीसीएम अपधाव मिळतो. जलसंधारणाच्या पूर्वीच्या कामांमुळे अडविलेला अपधाव ९०७ टीसीएम, तर ‘जलयुक्त’अंतर्गत झालेल्या कामांमुळे ५५३.०५ टीसीएम अपधाव अडविण्यात आला.\nअशी झाली कामे, असा झाला पाणीसाठा\nअभियानांतर्गत कृषी विभाग, जलसंपदा विभाग (राज्य स्तर), जलसंपदा विभाग (स्थानिक स्तर), जिल्हा परिषदेचा लघू सिंचन विभाग आदी विभागांनी काम केले. यात ढाळीचे बांध, रिचार्ज शाफ्ट, शेततळी, नाला खोलीकरण, सिमेंट बंधारे आदी कामे झाली.\nकृषी विभागाने केलेली कामे - ६१ अनघड दगडी बांध, ५० अर्दन स्ट्रक्चर्स, दहा ठिकाणी ३७४ हेक्टरवर ढाळीचे बांध, तीन शेततळी, पाच साखळी सिमेंट बंधारे, दोन सिमेंट बंधारा दुरुस्ती, नाला खोलीकरणाची चार, तर तीन रिचार्ज शाफ्ट.\nकरपरा नदीवर ११ साखळी सिमेंट बंधारे बांधण्यात आले.\nचारठाणा शिवारात एकूण १७ बंधांऱ्यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध होत आहे.\nचार तलावांतील सहाहजार घनमीटर, तसेच दोन तलावांतील ४५ हजार २०० घनमीटर गाळ काढण्यात आला. त्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढली.\nएक���ा मोठ्या बंधाऱ्यांमध्ये १५ ते १९ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध होत आहे.\nलोकवर्गणीच्या माध्यमातून चार लाख रुपये, नाम फाउंडेशनकडून यंत्रसामग्रीसाठी तीन लाख रुपयांचे इंधन, शिर्डी येथील श्री साई संस्थानमार्फत दोन लाख रुपये निधी उपलब्ध झाला. यातून साडेतीन किलोमीटर नदीचे खोलीकरण केले. गावाने पाणी फाउंडेशन स्पर्धेतही भाग घेतला.\nपूर्वी शिवारातील विहिरींना जेमतेम डिसेंबरपर्यंत पाणी टिके. आता साखळी सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध होत आहे. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मार्च-एप्रिलपर्यंत पाणी उपलब्ध राहू लागले आहे. ज्वारी, गहू, हरभरा यांच्या सिंचनासाठी सोय झाली. हळद, भूईमूग, पेरू, सीताफळ, पपई, कांदा बीजोत्पादन, बटाटा भाजीपाला पिके शेतकरी घेत आहेत. रब्बी क्षेत्रात सुमारे ८०० ते एक हजार एकरांपर्यंत वाढ झाली आहे.\nपूर्वी दरवर्षी उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी दीड किलोमीटर भटकंती करावी लागे. शिरपूर पॅटर्नचे सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवारात जलसंधारणाची कामे झाली. पीक पद्धतीत बदल झाला आहे. लोकसहभागामुळे हे शक्य झाले.\nमीनाताई नानासाहेब राऊत - ९९९२१०११२४२\nजिल्हा परिषद सदस्या, चारठाणा.\nसाखळी बंधाऱ्यांमुळे शिवारातील विहिरींना पाणी राहू लागले आहे. आमदार विजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विकासकामे घडत आहेत.\nबी. जी. चव्हाण - ७७४४९११०१०\nपडीक जमिनीवर दीड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आहे. त्यात मत्स्यपालन सुरू केले आहे. मुरमाड जमिनीत ड्रॅगन फ्रूट घेतले आहे. हळद, बटाटा, भुईमूग, कांदा बीजोत्पादन घेत आहे.\n- भारत तोडकर, शेतकरी\nअॅग्रोवनचे नियमित वाचक आहोत. यशकथांमधून प्रेरणा मिळते. आता सिंचनाची सोय झाल्याने शेतकरी गटामार्फत पेरू, सीताफळाची लागवड करणार आहोत.\n- कैलास राऊत, शेतकरी\nगहू, ज्वारी, हरभरा घेणे शक्य झाल्याने उत्पन्नात वाढ होत आहे.\n- बाळासाहेब घाटुळ, शेतकरी\nबंधाऱ्याच्या काठी विहिरी असल्यामुळे रब्बीत भरपूर पाणी मिळते. रब्बीत हरभरा, वाटाणा घेत आहोत.\n- उद्धव क्षीरसागर, शेतकरी\nजलयुक्त शिवार जलसंधारण पाणी सिंचन परभणी शेतकरी कृषी विभाग agriculture department जलसंपदा विभाग जिल्हा परिषद पाणी फाउंडेशन बीजोत्पादन seed production शेततळे farm pond मत्स्यपालन\nसाखळी बंधाऱ्यांमुळे विहिरींची वाढलेली पाणीपातळी.\nगणेश राऊत यांच्या ���ेतातील पेरू.\nभारत तोडकर यांची ड्रॅगन फ्रूट लागवड\nरब्बीत हंगामी पिके घेणे झाले शक्य\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...\nअभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nउत्पादन, थेट विक्री, पूरक व्यवसायांतून...कृषी विद्यापीठ, तज्ज्ञ, वाचन, ज्ञान, विविध प्रयोग...\nस्वयंपूर्ण, कमी खर्चिक दर्जेदार...पुणे जिल्ह्यातील वेळू येथील गुलाब घुले यांनी आपली...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nअंडी उबवण केंद्राद्वारे बचत गट होताहेत...पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी...\nदुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...\nसेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nग्रामीण आरोग्यासोबत जपला शेतकरी...देशात सशक्‍त आणि आरोग्यसंपन्न पिढी घडावी, या...\nदुष्काळात दोनशे टन मूरघास निर्मितीतीन भावांत मिळून शेती फक्त वीस गुंठे. पण...\nयोग्य व्यवस्थापन ठेवले केळीशेतीत सातत्य...परसोडी (ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा) हे पाण्याची...\nप्रयोगशीलतेचा वसा जपुनी दुष्काळाला...नाशिक जिल्ह्यातील पेठ हा आदिवासी, दुर्गम तालुका....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Cabinet-Expansion-Muhurta/", "date_download": "2018-11-21T20:02:04Z", "digest": "sha1:TLWX2PUYJZV7PQKVCEY3K3NS276TOOZU", "length": 6687, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंत्रिमंडळ विस्तारास मुहूर्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळ विस्तारास मुहूर्त\nमुंबई : खास प्रतिनिधी\nगेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाच्या नियुक्त्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. या आठवडाभरात महामंडळांच्या नियुक्त्या आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेला आणखी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता असून, सेनेचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना नारळ दिला जाईल, असे म्हणतात.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कॅनडा आणि अमेरिकेच्या दौर्‍यावर असून, ते परतताच विस्ताराच्या हालचालींना वेग येईल, अशी चर्चा आहे. पांडुरंग फुंडकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कृषी खात्याचा कारभार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला असला, तरी त्यांच्या रिक्‍त जागी बुलडाणा जिल्ह्यातील आ. डॉ. संजय कुटे किंवा चैनसुख संचेती यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल, अशी चर्चा आहे.\nपालघरच्या पोटनिवडणुकीत महत्त्वाची कामगिरी बजावणार्‍या रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेटपदावर बढती देण्याचा विचार भाजपमध्ये सुरू आहे. फडणवीस मंत्रिमंडळाचा या आधीचा विस्तार दोन वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर विस्ताराच्या बातम्या नेहमीच येत होत्या. विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होते. मात्र, यावेळी ���ा विस्तार नक्‍की होईल, असे सांगण्यात येत आहे.\nराज्याच्या महामंडळांवरील नेमणुका अजून झालेल्या नाहीत. या नेमणुकांकडे डोळे लावून बसलेल्या अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये यामुळे नाराजी आहे. गेल्या साडेतीन वषा्रंपासून या नेमणुका होणार असे सांगितले जाते. मात्र, ते प्रत्यक्षात आलेले नाही.\nभाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई भेटीत मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यातील अन्य नेत्यांशी चर्चा करून या नेमणुकांना हिरवा कंदील दाखवल्याचे समजते. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी येत्या 25 जूनला निवडणूक होत असून, तिचा निकाल लागताच विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेने आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांची मंत्रिमंडळातूनही गच्छंती होण्याची शक्यता असून, त्यांच्याजागी अन्य नेत्याला संधी दिली जाईल, अशी शक्यता आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Raj-Thackeray-Sharad-Pawar-gathered-on-the-stage-of-the-Natya-Sammelan/", "date_download": "2018-11-21T20:02:34Z", "digest": "sha1:6ZFKY3NBFQF4T5KOQOPZBGUFLEKAPVJA", "length": 5658, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज ठाकरे-शरद पवार नाट्यसंमेलनाच्या रंगमंचावर एकत्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरे-शरद पवार नाट्यसंमेलनाच्या रंगमंचावर एकत्र\nराज ठाकरे-शरद पवार नाट्यसंमेलनाच्या रंगमंचावर एकत्र\nमुंबई : खास प्रतिनिधी\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे पुन्हा एकदा एका रंगमंचावर येणार आहेत. होय रंगमंचावरच कारण याचे निमीत्त आहे मराठी नाट्यसंमेलन. काही महिन्यांपूर्वी पुण्यात हे नेते जाहीरपणे एकत्र आले होते. राज यांनी त्यावेळी घेतलेली पवारांची महामुलाखत चांगलीच गाजली होती. आता मुलुंडमध्ये हे नेते एकाच रंगमंचावर एकत्र येणार आहेत.\n98 वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन 13 जूनपासून मुलुंडमध्ये सुर�� होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला या दोन्ही नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर हे संमेलनाचे उद्घाटक, तर शरद पवार आणि राज ठाकरे हे या सोहळ्यातील प्रमुख पाहुणे असतील. 15 जूनला संमेलनाचा समारोप होणार असून त्या कार्यक्रमाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.\nराज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून त्यांनीच ही सर्वपक्षीय संपर्क फॉर समर्थन मोहीम राबवली आहे हत्वाचे राजकीय नेते आणि रंगकर्मी या निमीत्ताने एकाच रंगमंचावर येणार आहेत.संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी कृष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरे यांना संमेलनाचे निमंत्रण दिले होते. तर प्रसाद कांबळी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरेंची भेट घेतली होती.उध्दव यांनी हे निमंत्रण स्वीकारून समारोप कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले.\nराजकारण्यांच्या सहभागामुळे मुलुंडचे नाट्यसंमेलन गाजणार आणि त्यात कोणते राजकीय नाट्यप्रवेश रंगणार याकडे रसिकांचे लक्ष लागले आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Hawkers-strike/", "date_download": "2018-11-21T19:59:55Z", "digest": "sha1:EBTUNUXITHBKSUI434T2KRXFL4EGZJAN", "length": 5545, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अन्यथा फेरीवालाही संपावर जाणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अन्यथा फेरीवालाही संपावर जाणार\nअन्यथा फेरीवालाही संपावर जाणार\nफेरीवाला घटकांवरील अन्याय थांबला नाही आणि त्यांचे कायद्यानुसार नियोजन केले नाही, येत्या 15 तारखेपर्यंत प्रशासनाने दखल घेऊन बैठक न घेतल्यास पुणतांब्याच्या शेतकर्‍यांप्रमाणे नवी मुंबईतील फेरीवाले बेमुदत संपावर जाणार असून पिंपरी-चिंचवडमधीलही फेरीवालेही यामध्ये सहभागी होणा�� असा निर्धार एकमताने घेण्यात आला.\nमहाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृहात फेरीवाला निर्धार सभा घेण्यात आली. या वेळी महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, नवी मुंबई हॉकर्स युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे, कॉ. उदय चौधरी, विनिता बाळेकुंद्री, अ‍ॅड. सुरेश ठाकूर, आदींसह मुंबई परिसरातील फेरीवाले उपस्थित होते.नखाते म्हणाले की, केंद्राचा फेरीवाला कायदा अंमलबजावणीस महाराष्ट्र शासन अपयशी ठरले आहे.\nयाबाबत राज्यमंत्री रणजित पाटील यांना भेटून चर्चा केली. त्यांनी सकारात्मक पत्र पाठवले असून, लवकरच मुंबईतील फेरीवाला घटकांवरील नियमबाह्य कारवाईस विविध मार्गाने विरोध केला जाणार आहे. 11 डिसेंबरला महामोर्चाचे आयोजन केले असून विषय न मिटल्यास फेरीवाल्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. रवी म्हात्रे यांनी सूत्रसंचालन, तर सदानंद नार्वेकरांनी आभार केले.\nसमाविष्ट ११ गावांमधील बांधकाम परवानगींचा तिढा अखेर सुटला\nडेंग्यूच्या डासांमुळे चिकुनगुनियाही वाढला\nपरीक्षेस मज्जाव केल्याप्रकरणी विद्यापीठाला नोटीस\nसावधान नो ट्राफिक व्हायोलेशन झोन मोहिम सुरू\n‘आयआरबी’सह १८ जणांवर आरोपपत्र\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Structural-audit-of-all-the-bridges/", "date_download": "2018-11-21T20:47:27Z", "digest": "sha1:G6H2FPN4MHLR5JTPPLMPHNVTKY7Z3GC4", "length": 7487, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार\nसर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार\nमध्य रेल्वेच्या पुणे विभागाने रेल्वे पुलांची पाहणी केली असून, पुढील 5-6 दिवसात सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पुन्हा एकदा करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस��कर यांनी गुरुवारी दिली. मुंबईतील पूल दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर दै. ‘पुढारी’ने पुण्यातील रेल्वे पुलांची पाहणी करून ‘पुण्यातील रेल्वे पूल सुरक्षित आहेत का’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून धोक्याचा इशारा दिला होता. दरम्यान, पुणे विभागातील विविध कामांचा आढावा तसेच कोणती कामे प्रगतीपथावर आहेत, याबाबत माहिती देण्याकरिता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.\nदेऊस्कर म्हणाले, पुणे-लोणावळा दरम्यानच्या तिसर्‍या, चौथ्या ट्रॅकचे काम सुरू होण्यास विलंब लागणार असून, पुढील दोन महिन्यात तपशीलवार प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर केला जाणार आहे. या मार्गावरील अतिक्रमणांचा मुद्दा गंभीर असून, त्यांना हटविण्याचे काम कठीण आहे. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त लागत असून, पुणे विभागात एकूण 10 हजार अतिक्रमणे रेल्वे मार्गालगत असल्याचेही त्यांनी सांगितले.\nबारामती -फलटण लोहमार्ग रखडलाच असून, अद्यापही सात गावांचा मोजमाप शिल्लकच आहे. पुणे ते दौंड स्थानकांदरम्यान ज्या-ज्या स्थानकांवर पादचारी पूल नाहीत, तिथे-तिथे ते बांधले जातील. खुटबाव, कडेठाण येथील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, मांजरी बुद्रुकचा प्लॅटफॉर्म उंच होण्यास अजून पाच महिन्यांचा कालावधी लागेल. पुणे विभागात महामार्गालत रोपे लावण्याचे काम प्रगतीपथावर असून, पर्यावरणास हातभार लावण्याचा विडा आम्ही उचलला आहे. येत्या 2-3 दिवसात पुणे स्टेशनवर प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशिन दाखल होणार आहे. वॉटर व्हेंडिंगच्या संख्येत वाढ करण्याचा विचार आहे. पुणे यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरू असून, स्थानिक स्वराज्य संस्थांचे तत्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. त्यांनी पुढाकार घेतलल्यास काम लवकर पूर्ण होईल. याकामाकरिता सध्या निधीचा तुटवडा जाणवत आहे. पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 4, 5, 6 ची लांबी वाढविण्याचे काम सुरू असून लवकरच ते 24 कोचच्या गाड्या मावतील असे करण्यात येतील, असेही देऊस्कर म्हणाले.\nपादचारी पूल ऑगस्ट अखेर खुला\nपुणे स्टेशनवरील सर्व पुलांना जोडण्यात येणार्‍या पादचारी पुलाचे काम सध्या सुरू असून, ऑगस्ट अखेर तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल. एकूण पाच ठिकाणी सरकते जिने बसविण्यात येतील. प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळेच वारंवार ब��लॉक घेण्यात येत असून, मध्यंतरी पुणे रेल्वे स्थानकावर पुलाच्या गर्डरच्या कामाकरिता ब्लॉक घेण्यात आला होता.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-The-drone-will-be-used/", "date_download": "2018-11-21T20:08:22Z", "digest": "sha1:ZIBILYV7XFKRNKEYMZU33QLB7ZBQCE4Q", "length": 5880, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ड्रोन आता बनणार मेघदूत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ड्रोन आता बनणार मेघदूत\nड्रोन आता बनणार मेघदूत\nकाळाच्या ओघात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याचा निर्णय टपाल विभागाने घेतला आहे. त्यानुसार पुण्यात होणार्‍या ‘महापेक्स 2018’ या प्रदर्शनात ड्रोनच्या सहाय्याने टपाल घेऊन जाण्याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यानुसार गणेश कला क्रिडा रंगमंच येथून ड्रोनद्वारे टपाल घेऊन ते स्वारगेट येथील पोस्ट कार्यालयात नेले जाणार आहे. यासाठी तात्पुरत्या पोस्ट कार्यालयाची सुविधादेखील प्रदर्शनस्थळी करण्यात येणार आहे, अशी माहिती टपाल विभागाचे पोस्टमास्तर जनरल गणेश सावळेश्‍वरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. टपाल कार्यालयाच्या महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांच्या वतीने खास संग्रही ठेवण्यास उपयोगी असणार्‍या टपाल तिकिटांचे ‘महापेक्स 2018’ या प्रदर्शनाचे आयोजन 20 ते 22 जानेवारी या कालावधीत होणार आहे. या प्रदर्शनादरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजनदेखील करण्यात आले आहे.\nया महापेक्स प्रदर्शनात सुमारे 100 टपाल टिकीट संग्रहकांच्या 400 तिकीटांच्या फ्रेम्स ठेवण्यात येणार आहेत. या शिवाय राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त तिकीट संग्रहकांच्या तिकाटांचेही या प्रदर्शनात काही फ्रेम्स ठेवण्यात येणार आहेत. महापेक्स प्रदर्शनात प्रश्‍नमंजुषा, स्टॅम्प डिझाईनस्पर्धा, पत्रलेखन स्पर्ध, शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा हे उपक्रमही आयोजित केले आहेत. यावेळी आठ विशेष टपाल पाकिटांचे प्रकाशन होणार आहे. तिकीट संग्रहकांसाठी महापेक्स 2018 स्मरणिकेचे प्रकाशनही होणार आहे. त्यामध्ये फिलाटेली साहित्य, टपाल तिकीटांच्या इतिहासाची माहिती आदीचा समावेश आह. सेगवे वाहनाव्दारे पोस्टमन करणार टपालांचे वाटप सायकलीवरून टपाल वाटप करणारा कर्मचारी अशी व्याख्याच आतापर्यंत तयार झाली होती. आता काळाच्या ओघात बॅटरीवर चालणार्‍या सेगवे वाहनाव्दारे पोस्टमन टपाल घेऊन जवळ असलेल्या टपाल कार्यालयात जाणार आहेत. याबाबतचेदेखील प्रात्याक्षिक यावेळी दाखविण्यात येणार आहेत.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Due-to-hot-water-Death-of-two-children/", "date_download": "2018-11-21T19:58:44Z", "digest": "sha1:WKY64RQ7HDS3TYDZDTET5F3VCAIQASUM", "length": 5329, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गरम पाणी अंगावर पडल्यामुळे ऊसतोड मजुराच्या २ मुलांचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › गरम पाणी अंगावर पडल्यामुळे ऊसतोड मजुराच्या २ मुलांचा मृत्यू\nगरम पाणी अंगावर पडल्यामुळे ऊसतोड मजुराच्या २ मुलांचा मृत्यू\nचुलीवरील गरम पाणी अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या माजलगाव येथील ऊसतोड मजुराची दोन मुले पुणे येथे उपचार सुरू असताना मरण पावल्याची घटना शनिवारी घडली. या दोन मुलांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्‍त होत आहे.\nमाजलगाव शहरातील बंजारानगर भागातील विजय शेषराव जाधव व त्यांची पत्नी सविता हे ऊसतोडीसाठी कर्नाटकातील हिंचाळ कारखान्याकडे गेले होते. नेहमीप्रमाणे जात असताना त्यांनी आपली दोन मुले वैष्णव (वय 6) व वैभव (वय 3) यांना आपल्या आजी-आजोबाजवळ सोडले होते. शुक्रवारी (दि. 28) पहाटे आजोबा शेषराव व आजी पुनाबाई यांनी चुलीवर अंघोळीसाठी गरम पाणी ठेवले. चुलीचे लाकूड सारण्याच्या नादात चुलीवरील गरम पाण्याचा हंडा या दोन्ही मुलांच्या अंगावर पडला. गरम पाणी अंगावर पडल्याने दोन्ही मुले जखमी झाली. त्यांना परिसरातील शंकर चव्हाण, नामदेव जाधव यांनी तत्काळ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.\nपरंतु, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अंबाजोगाई व तेथून दि. 29 रोजी पुणे येथील ससून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. ही बालके 80 ते 90 टक्के भाजल्यामुळे त्यांचा उपचार सुरू असताना शनिवारी (दि.30) मृत्यू झाला.\nनववर्षाचे अपूर्व जल्लोषात स्वागत\nट्रक-बसची धडक; १६ जखमी\nगरम पाणी अंगावर पडल्यामुळे ऊसतोड मजुराच्या २ मुलांचा मृत्यू\nपेन्शनसाठी जनता दलाचा विट्यात मोर्चा\nकर्जदारांची ३५ लाखांची फसवणूक\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-UTLT-best-offers-to-buy-kurtas-in-this-summer-5856655-PHO.html", "date_download": "2018-11-21T19:41:35Z", "digest": "sha1:K3XRPMGDXCW6HYBZMEZD63NXV4EUMXZI", "length": 7001, "nlines": 187, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "best offers to buy kurtas in this summer | खास उन्हाळ्यासाठी खरेदी करा 349 रुपयांमध्ये 1400 रुपयांचा कुर्ता", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nखास उन्हाळ्यासाठी खरेदी करा 349 रुपयांमध्ये 1400 रुपयांचा कुर्ता\nउन्हाळ्यात कपड्यांची निवड करणे बरेच अवघड असेत. कारण ते आरामदायक असणे अत्यंत गरजेचे असते. कुर्ता हा यासाठी उत\nनवी दिल्ली- उन्हाळ्यात कपड्यांची निवड करणे बरेच अवघड असेत. कारण ते आरामदायक असणे अत्यंत गरजेचे असते. कुर्ता हा यासाठी उत्तम पर्याय आहे. अशात जर कमी किंमतीच्या डिझायनर कुर्ते खरेदी करण्याचा ऑफर समोर आली तर ती कोणीच सोडणार नाही. ई-कॉमर्स कंपन्याही कुर्त्यावर खास ऑफर देत आहेत. त्यामुळे तुम्ही कमी किंमतीत तुमचा आवडता कुर्ता खरेदी करु शकता. तुम्ही घरबसल्या या कुर्त्यांची ऑडर देऊ शकता. 2 ते 3 दिवसात हा कुर्ता तुमच्यापर्यंत पोहचेल.\nपुढे वाचा: काय आहेत ऑफर....\nडील प्राइस - 349 रुपये\nपुढे वाचा : आणखी काय आहेत ऑप्‍शन\nडील प्राइस - 815 रुपये\nकाही अटींसह 10 ते 15 टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट सुध्दा देण्यात येत आहे.\nपुढे वाचा : आणखी काय आहेत ऑप्‍शन\nडील प्राइस - 640 रुपये\nपुढे वाचा- दूसऱ्या ऑफर\nडील प्राइस - 449 रुपये\n#Metoo मध्ये अडकला विजय माल्याचा मित्र, जगतो आहे लग्झरी लाइफ स्टाइल\nभारतातील सर्वात महागड्या घरात होणार ईशा अंबानी, आनंद पीरामल यांचा विवाह; पाहा Photos\nयेथे भंगाराच्या भावात मिळतात जुने TV, फ्रिज, AC, लॅपट���प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/hindu-funeral-shraaddha-2136317.html", "date_download": "2018-11-21T19:49:08Z", "digest": "sha1:A43D4Z3BDLO22U6BNCP5R4UKHHAVDNEJ", "length": 6005, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "hindu-funeral-shraaddha | अस्थि दहा दिवस का जतन करतात ?", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअस्थि दहा दिवस का जतन करतात \nखरे तर अस्थि संचय करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे.\nअस्थिंचे 10 दिवस जतन करून अकराव्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करतात. हाडांमध्ये असे काय आहे की शरीराचे इतर अवयव सोडून हाडांचाच संचय करावा. खरे तर अस्थि संचय करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे.\nहिंदू धर्म शास्त्रात अशी मान्यता आहे की मृत्यूनंतरही सूक्ष्म आत्मा त्याच स्थानी असते. आत्मा 13 दिवसापर्यंत आपल्या घरातच वास्तव्य करते. आत्म्याच्या तृप्तीसाठीच 13 दिवसापर्यंत श्राद्ध आणि इतर क्रीया केल्या जातात.\nअंत्यसंस्कारानंतर देहापैकी केवळ अस्थिच शिल्लक राहिलेल्या असतात. या अस्थित आत्म्याचे वास्तव्य असते असे समजण्यात येते. अग्नीसंस्कारामुळे रोगजंतू पूर्णपणे नष्ट झालेले असतात. त्यामुळे अस्थि घरी ठेवण्यात धोका नसतो. अस्थिंना स्पर्श करण्यातही अडचण नसते. या अस्थिंचे क्रीयाकर्म झाल्यानंतर त्या वाहत्या पाण्यात विसर्जित केल्या जातात.\nअंत्यसंस्काराच्या 9 विचित्र पद्धती, ज्या निश्चितच धक्कदायक आहेत\nपरामानसशास्त्र: एखादी अतृत्प आत्मा आसपास असल्याचे हे आहेत 8 संकेत\nशांत झोप हवी असल्यास या 5 चुकांपासुन दूर राहा, वाईट स्वप्नही पडणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogs-news/asian-games-2018-indonesia-reasons-behind-indias-loss-in-kabaddi-blog-by-prathmesh-dixit-1738853/lite/", "date_download": "2018-11-21T20:17:01Z", "digest": "sha1:Z6DBCM2TYYQB3XJCGB2QKRT72ZK5MFA5", "length": 17873, "nlines": 108, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Asian Games 2018 Indonesia reasons behind Indias loss in Kabaddi blog by prathmesh Dixit| Asian Games 2018 Blog कबड्डीतला पराभव जितका धक्कादायक तितकाच चिंताजनक | Loksatta", "raw_content": "\nAsian Games 2018 Blog : कबड्डीतला पराभव जितका धक्कादायक तितकाच चिंताजनक \nAsian Games 2018 Blog : कबड्डीतला पराभव जितका धक्कादायक तितकाच चिंताजनक \nइराणकडून भारताच्या वर्चस्वाला धक्का\nध्येय साध्य करायचे असेल तर स्वप्न पहायला शिका – रौप्यपदक विजेती श्वेता शेरवेगर\nतब्येत बिघडल्यामुळे एशियाडमध्ये पदकाला मुकावं लागलं – दत्तू भोकनळ\nएशियाड ��दक विजेत्या हरिश कुमारचा जगण्यासाठी संघर्ष, दिल्लीत चहाच्या टपरीवर करतोय काम\nइंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये दोन दिवसांपूर्वीच भारतासाठी धक्कादायक निकालाची नोंद झाली. भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघाला इराणकडून पराभवाचा सामना करावा लागला. कबड्डीतलं भारताचं वर्चस्व पाहता दोन हक्काची सुवर्णपदकं ग्राह्य धरुन चालणाऱ्या भारतीय संघाला रौप्य आणि कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. भारताच्या दृष्टीने हा पराभव नक्कीच धक्कादायक आहे, १९९० सालापासून आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीचा समावेश करण्यात आला. यानंतर आतापर्यंत भारत कबड्डीत आपलं अव्वल स्थान कायम राखत आलेला आहे. मात्र यंदाच्या स्पर्धेत इराणने भारताच्या सोनेरी स्वप्नांना सुरुंग लावला. या पराभवानंतर सोशल मीडिया, क्रीडा रसिकांकडून आश्चर्यवजा नाराजी व्यक्त करण्यात आली. काही जणांनी हॉकीनंतर कबड्डीतही भारत आपलं वर्चस्व गमावणार की काय अशी भीती व्यक्त केली. मात्र भारतासाठी हा पराभव खरंच चिंताजनक आहे का\nया प्रश्नाचं उत्तर शोधायला गेल्यास, हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरं तुम्हाला मिळू शकतील. वर नमूद केल्याप्रमाणे १९९० सालपासून भारत कबड्डीत आपलं वर्चस्व कायम राखून आहे. जो खेळ भारताने इतर देशांना शिकवला, त्या खेळात भारत अग्रेसर असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. मात्र कोणत्याही खेळाचा सर्वांगिण विकास तेव्हाच होतो, जेव्हा इतर देश तो खेळ चांगला शिकतात आणि त्यामधून स्पर्धा निर्माण होते. एशियाड स्पर्धेचा इतिहास बघितला तर काही ठराविक सामन्यांचा अपवाद वगळला तर भारत कबड्डीचे सामने एकतर्फी जिंकत आलेला आहे. माझ्या मते कबड्डीचे हेच एकतर्फी सामने तिला मोठं होण्यासाठी मारक ठरत होते. काही वर्षांपर्यंत हाताच्या बोटावर मोजता येतील इतके देश कबड्डी खेळायचे, मात्र आता कबड्डीच्या कक्षा रुंदावल्या आहेत. पोलंड, अर्जेंटिना, केनिया सारखे देशही कबड्डीकडे वळले आहेत. इराण हा गेली अनेक वर्ष भारताला चांगली टक्कर देतो आहे. अशा परिस्थीतीत भारतासारख्या देशाला आपण हरवू शकतो हा आत्मविश्वास इतर देशांमध्ये निर्माण होणं गरजेचं होतं. असा आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतरच कदाचीत इतर देश या खेळाकडे अधिक गांभीर्याने पाहू शकतात. यंदाच्या एशियाडमध्ये इराणने भारताला प���ाभूत करुन याची सुरुवात केलीच आहे. त्यामुळे भारताचा हा पराभव जरी धक्कादायक असला तरी कबड्डी या खेळाला मोठं करण्यासाठी तो नक्कीच प्रयत्न करेल. मात्र असं असलं तरीही काही बाबी नजरेआड करुन चालणार नाहीत.\nगेल्या काही महिन्यांमधला अमॅच्युअर कबड्डी संघटनेचा कारभार, सदोष संघनिवड यांच्यासारख्या अनेक बाबी भारतीय कबड्डीसाठी घातक ठरत आहेत. आशियाई स्पर्धांमध्ये झालेल्या पराभवाचं विश्लेषण करण्याची वेळ आता निघून गेली आहे. मात्र महत्वाच्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाची निवड कोणत्या निकषांवर केली जाते हा प्रश्नच आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघनिवडीलाही अर्जुनवीर होनप्पा आणि राजरत्नम यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं. संघात काही खेळाडूंची निवड नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली हे देखील एक कोडंच आहे. रोहित कुमारसारखा उमदा खेळाडू एशियाडमध्ये फक्त राखीव खेळाडूंच्या पंक्तीत बसून राहिला, त्याला म्हणावी तशी संधी मिळाली नाही. संदीप नरवाल, दिपक हुडा यांना त्यांची बलस्थानं सोडून मध्यरक्षकाच्या भूमिकेत खेळवण्यात आलं. भारतीय प्रशिक्षकांची ही चाल सपशेल अपयशी ठरली. राजुलाल चौधरी या खेळाडूच्या निवडीवरही अनेक जणांनी शंका निर्माण केली होती.\nआम्ही कबड्डीचे राजे, आम्हाला कोण हात लावणार हा माज भारतीय संघाला चांगलाच महागात पडलाय. २०१४ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत इराणने भारताला चांगलाच घाम फोडला होता. खरं पाहता याचवेळी भारतीय कबड्डीने आपल्या रणनितीत सुधार करण्याची गरज होती. आज इराण पाठोपाठ कोरियासारखा देशही कबड्डीचे छोटे छोटे दुवे चांगल्या पद्धतीने आत्मसात करतो आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांआधी दुबईत झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताने आपला सर्वोत्तम संघ उतरवला. मात्र इराणने सावध चाल खेळत आपल्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंना या स्पर्धेत उतरवलं. त्यामुळे इराणच्या खेळाडूंची कितपत तयारी आहे याचा भारतीय खेळाडूंना अंदाजच आला नाही. मात्र भारताच्या सर्व खेळाडूंचा खेळ आणि त्यांच्या चालींचा यादरम्यान इराणने चांगला अभ्यास केला. २०१४ साली सुवर्णपदक जिंकलेल्या संघातील काही महत्वाच्या खेळाडूंना यंदा डच्चू देण्यात आला. त्यामुळे संघातील काही खेळाडूंमध्ये अनुभवाची कमतरता स्पष्टपणे दिसत हो���ी. २०१६ साली अहमदाबाद येथे झालेल्या कबड्डी विश्वचषकात उपांत्य फेरीत भारताशी सामना करावा लागू नये यासाठी पोलंडकडून हार पत्करलेला इराण आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतावर मात करणारा इराण या दोन गोष्टींचा नीट अभ्यास केला तर एक गोष्ट नक्की कळते, ती म्हणजे सावधान रात्र वैऱ्याची आहे.\nसध्या दिल्ली उच्च न्यायालयाने अमॅच्युअर कबड्डी फेडरेशनवर प्रशासकाची नेमणूक केलेली आहे. यानिमित्ताने गेल्या २८ वर्षांपासून कबड्डी संघटनेवर जनार्दनसिंह गेहलोत यांच्या कुटुंबाची असलेली एकाधिकारशाही आता संपूष्टात आलेली आहे. मात्र या काळात झालेल्या अनागोंदी कारभाराचा फटका, भारतीय कबड्डीला नक्कीच बसलेला आहे यात काही शंकाच नाही. तसेच यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ३-३ प्रशिक्षकांना भारतीय संघासोबत पाठवण्यात आलं होतं. एक मान्यवर प्रशिक्षक तर प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये बसून फक्त कॅमेऱ्यावर फुटेज खात होते. यापाठीमागचा नेमका विचार काय होता हे संघटनेतील एकही माणूस सांगू शकणार नाही.\nवरकरणी या गोष्टी छोट्या वाटत असल्या तरीही याचे दूरगामी परिणाम होत असतात. क्रिकेटमध्ये एक काळ वेस्ट इंडिजच्या संघाचं वर्चस्व होतं. मात्र १९८३ साली भारताने वेस्ट इंडिजवर मात करुन विश्वचषक जिंकला. यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाची झालेली परिस्थिती आपण सर्वजण पाहतोच आहोत. भारतीय संघाचा माजी कर्णधार अनुप कुमारनेही भारताच्या या पराभवबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या पराभवाचे दूरगामी परिणाम होतील आणि ते भारताच्या हिताचे नसतील अशी भीती अनुपने व्यक्त केली आहे. तरीही या पराभवामुळे भारताच्या साम्राज्याला धोका बसेल अशी परिस्थिती सध्यातरी नाही, मात्र मुलभूत गोष्टींमध्ये बदल झाला नाही तर भारताचं कबड्डीतलं संस्थान खालसा होण्यास फार अवधी लागणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214826-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/competition-exam-guidance/", "date_download": "2018-11-21T19:42:36Z", "digest": "sha1:HP3EJL3A24IERJDKMZZ3R6TJPNULEEBP", "length": 13632, "nlines": 134, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाच्या वाचक गटातर्फे ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ कार्यशाळा संपन्न | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयाच्या वाचक गटातर्फे ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ कार्यशाळा संपन्न\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयाच्या वाचक गटातर्फे ‘स्पर्ध�� परीक्षा मार्गदर्शन’ कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाचा ‘वाचक गट’ उपक्रम असून या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता वाचनविषयक तसेच करिअर विषयक विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि या परीक्षांची तयारी याविषयी माहिती व्हावी आणि त्यांनी या क्षेत्रात आपले करिअर करण्यास पुढे यावे या उद्देशाने ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.\nसदर कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जि. प. रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा (आय.ए.एस.), असि. कमिशनर श्री. धनंजय कदम (आय.आर.एस.) आणि दिल्ली येथील ‘करिअर क़्वेस्ट अकादमी’चे संचालक श्री. संजीव कबीर लाभले होते.\nकार्यक्रमाच्या प्रारंभी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते प्रमुख मार्गदर्शक श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा, श्री. धनंजय कदम आणि श्री. संजीव कबीर यांचे महाविद्यालयातर्फे स्वागत करण्यात आले.\nयाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी स्पर्धा परीक्षा तुम्हाला देशाची सेवा करण्याची संधी देतात, लोकांच्या समस्या ओळखून स्वत:च्या प्रतिभेने त्यांच्यावर तोडगा काढणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे, जनता व शासकिय योजना यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणजे प्रशासकीय अधिकारी, हे एक आव्हानात्मक करिअर असून महिलांना विशेष आरक्षण असलेल्या परीक्षा तसेच दिव्यांग व्यक्तींनाही यामद्धे खूप छान कर्तृत्व दाखविण्याची संधी आहे. भावी काळात आपल्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात कार्य करावे अशी महाविद्यालयाची भूमिका आहे त्यासाठी या क्षेत्रातील मर्म जाणून घ्या. अशाप्रकारचे कार्यक्रम तुम्हाला या क्षेत्राची आवड निर्माण करून देण्यास निश्चितच मदत करतील. आजच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाकरिता खास उपस्थित असलेले अधिकारी आपणास नक्की प्रेरणा देतील असा विश्वास वाटतो. तसेच सदर अधिकारी महाविद्यालयाच्या प्रेमापोटी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्याप्रती विशेष धन्यवाद व्यक्त केले.\nश्री. लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सुरवातीला आपले संपूर्ण करिअर कसे घडले ते उपस्थित विद्यार्थ्यांना विषद केले. प्रामाणिक प्रयत्नांना पर्याय नाही असे ठाम मत त्यांनी मांडले. प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र या विषयांमध्ये विशेष आवड असताना स्पर्धा परीक्षांना आपण पसंती दिली असे ते म्हणाले. या परीक्षांची तयारी करताना पायाभूत विषय अभ्यासणे, आकलनशक्ती वाढवणे, वर्तमानपत्रात येणाऱ्या विविध विषयांशी निगडीत बाबींचे सखोल ज्ञान संपादन करणे, त्यावरून आपली मते निश्चित करणे; यासारखे यशाचे मंत्र दिले आणि विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेसंदर्भात विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.\nश्री. धनंजय कदम यांनी अभ्यास आणि छंद यांची सांगड घालता आली पाहिजे असे नमूद केले. विविध विषयांचे वाचन आणि विषय स्वत:च्या शब्दांत मांडता येणे खूप आवश्यक आहे असे सांगताना परीक्षेत धोका पत्करायला शिका, रोज वाचन आणि लिखाण करा, दुय्यम विषय निवड महत्वाची आहे. मुलाखत कौशल्ये आत्मसात करा असे ठळक मुद्दे मार्गर्दर्शन करताना समोर ठेवले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या शंकांचे उत्तमप्रकारे निरसन केले.\nश्री. संजीव कबीर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्पर्धा परीक्षा मुलाखत, अभ्यासक्रम, व्यक्तिमत्व विकास, या परीक्षेविषयी मनाची तयारी कशी करावी याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आतापासूनच ध्येय ठेवल्यास स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यात कोणतीच हरकत नाही असे आवर्जून नमूद केले.\nग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन यांनी कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाच्या विविध विद्यार्थीभिमुख योजना यामध्ये पुस्तक पेढी योजना, वेब ओपॅक, ई-बुक्स, ऑडीओ व्हिज्युल सुविधा, इंटरनेट, बहिस्थ विद्यार्थी योजना अशाप्रकारच्या सेवांविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.\nसदर कार्यक्रमाला श्री. राहुल आठल्ये, राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्ट. दिलीप सरदेसाई, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र, महाविद्यालयातील विद्यार्थी, वाचक गटाचे विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचक गटाचा विद्यार्थी कु. विजय सुतार याने केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘संविधान दिन साप्ताह’ वैविद्यपूर्ण कार्यक्रमांनी साजरा\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/lecture-of-dr-magare-on-the-ocassion-of-dr-babasaheb-ambedkar-jayanti-at-gogate-jogalekar-college/", "date_download": "2018-11-21T20:57:49Z", "digest": "sha1:5GYBRSNJUTCNAJ6IO3OXXHJJMXOG3WRE", "length": 10394, "nlines": 130, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालायात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्र. कुलगुरू डॉ. मगरे यांचे विशेष व्याख्यान संपन्न | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालायात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्र. कुलगुरू डॉ. मगरे यांचे विशेष व्याख्यान संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालायात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्र. कुलगुरू डॉ. मगरे यांचे विशेष व्याख्यान संपन्न\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ आणि एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांचे ‘राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार आणि आजचे वास्तव’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.\nउपस्थातीतांना मार्गदर्शन करताना डॉ. मगरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण व्यवस्थेला दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. शिक्षण व्यवस्थेच्या विकासासाठी त्यांचे विचार किती मौलिक आहेत याचे समकालीन संदर्भ त्यांनी स्पष्ट करीत उपस्थातीतांना मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षणाला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे. आज विद्यापीठ स्तरावर कार्यरत विविध आस्थापनांच्या स्थापनेचा विचार त्यांनी त्याकाळी मांडला होता. याचे जिवंत उदाहरण म्हणजे विद्यापीठ स्तरावरील ‘विद्यापरिषद’ ही आस्थापना होय. शिक्षण व्यवस्थेत विद्यापीठाकडे आलेल्या परीक्षा आणि त्यामुळे विद्यापीठाच्या संशोधन, ज्ञाननिर्मितीच्या कार्याकडे झालेले दुर्लक्ष या विषयासंधार्भातही त्यांनी आपले विचार मांडले.\nविद्यापीठ, महाविद्यालये आणि त्यांची स्वायत्तता या आजच्���ा बहुचर्चित विषयांसंधर्भातही डॉ. आंबेडकर यांनी मांडलेले विचार हे शिक्षणक्षेत्राच्या भविष्यकाळासंदर्भातील दृष्टिकोनाचे आणि असीम दूरदृष्टीचे उदाहरण ठरते. डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वातील प्रज्ञा, शिल आणि करुणा या पैलूंचे समर्पक विवेचन करीत डॉ. मगरे यांनी मानव विकासाचा मूलमंत्र म्हणून डॉ. आंबेडकर यांच्या शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या सूत्राचा उल्लेख केला. महिला, दलित, श्रमिक आणि वंचितांबद्दलची असलेली कणव आणि त्यांच्या उद्धारासाठी त्यांनी उचललेली पाऊले यांचे समर्पक दर्शन डॉ. मगरे यांनी केले.\nग्रंथांवरती विशेष प्रेमासाठी सर्वपरिचित असणारे डॉ. आंबेडकर हे विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी कायम प्रेरणादायी ठरणारे आहेत. ग्रंथाभ्यास, चिकाटी आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरच ते संविधान निर्मितीत महत्वाचे योगदान देऊ शकले, असेही ते पुढे म्हणाले.\nया कार्यक्रमप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी आदि मान्यवरांसह महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nयाच कार्याक्रमामद्धे नैपुण्यप्राप्त शिक्षकांचा आणि विद्यर्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महाविद्यालयाच्या ‘सहकार’ या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. आरती पोटफोडे यांनी केले.\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात डॉ. आंबेडकर जयंती निमित्त वैविध्यपूर्ण ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन\nशैक्षणिक आणि सहशैक्षणिक माहितीचा ‘सहकार’ हा आदर्श दस्तऐवज\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-159/", "date_download": "2018-11-21T19:39:15Z", "digest": "sha1:FVC5FOR56HN5IKWRXUCD5L6DOVY3L6AO", "length": 5050, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआंतरराज्यीय माल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेली ई -वे बिल योजना सध्या 20 राज्यांत अंमलात आणली गेली आहे. इतर राज्यांनाही तयारी करण्यास सांगण्यात आले असून, तीन जूनपासून संपूर्ण देशात ही योजना सुरू होईल.\n– वनाजा सरना, अध्यक्षा, अप्रत्यक्ष कर मंडळ\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : कोलकात्याचा राजस्थानशी आज निर्णायक सामना\nNext articleदुहेरी पदाकरिता इच्छुकांचे “देव पाण्यात’\nमारुतीकडून ‘एर्टिगा’चं २०१८ मॉडेल लाँच\n‘येथे’ मिळतं डिझेलपेक्षाही स्वस्त पेट्रोल\nआरबीआय’च्या निधी हस्तांतरणासाठी समिती\nव्याजदर वाढीची शक्‍यता झाली धूसर\nनोटाबंदीचा परिणाम मंदावल्याने नोकरभरती वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AD/", "date_download": "2018-11-21T19:38:24Z", "digest": "sha1:YCSUK4HLZ5IYWACK4H4VROCCY2YTYLIV", "length": 10688, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कबड्डी स्पर्धा: भैरवनाथ भोसरी, डोर्लेवाडी, पर्व, कदम संघांची आगेकूच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकबड्डी स्पर्धा: भैरवनाथ भोसरी, डोर्लेवाडी, पर्व, कदम संघांची आगेकूच\nकुमारांची जिल्हा अजिंक्‍यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा\nपुणे: डॉ. विश्वजीत कदम, भैरवनाथ भोसरी, डोर्लेवाडी, पर्व या संघांनी आपआपल्या गटात विजय मिळविताना पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व काळभैरवनाथ विकास प्रतिष्ठान आयोजित 42 व्या कुमार गट मुले व मुली जिल्हा अजिंक्‍यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा दुसरा दिवस गाजविला. खराडी येथील कै.राजाराम भिकू पठारे प्राथमिक विद्यालयाच्या कै. वि.मा. पठारे इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे.\nसकाळच्या सत्रात डॉ.विश्वजीत कदम संघाने सूसच्या शिवगर्जना कबड्डी संघावर 20-15 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला डॉ. विश्वजीत कदम संघाकडे 13-12 अशी एक गुणांची निसटती आघाडी होती. डॉ. विश्वजीत कदम संघाच्या भूमीपुत्र कांबळे याने अष्टपैलू खेळ केला, विनायक जाबरे याने केलेल्या उत्कृष्ट पकडी, रोहन तोंडे याने केलेल्या खोलवर चढाया यांच्या जोरावर हा विजय मिळविला. शिवगर्जना संघाच्या प्रशांत खोपडे व प्रतीक साळुंके यांनी चांगला प्रतिकार केला. मात्र त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.\nदुसऱ्या सामन्यात भोसरीच्या भैरवनाथ संघाने आनंद स्पोर्टस संघावर 55-12 असा धुव्वा उडवीत विजय मिळविला. मध्यंतराला भैरवनाथ संघाकडे 15-4 अशी आघाडी होती. भैरवनाथ संघाच्या अक्षय वढाणे याने अष्टपैलू खेळ केला. त्या संकेत लांडगे याने केलेल्या चौफेर चढाया व योगेश अक्षमणी याने घेतलेल्या पकडींमुळे हा विजय सुकर झाला. आनंद स्पोर्टस्‌ संघाच्या अक्षय सीताफळे याने एकाकी झुंज दिली.\nतिसऱ्या सामन्यात डोर्लेवाडी संघाने देहूरोडच्या श्री शिवाजी प्रतिष्ठानचा 35- 14 अशा धुव्वा उडवत आपल्या गटात विजय मिळविला. मध्यंतराला डोर्लेवाडी संघाकडे 22-4 अशी भक्कम आघाडी होती. डोर्लेवाडीच्या रोहित गवळी याने केलेल्या चढाया व निलेश शिंदे व उत्कर्ष लोणकर याने केलेल्या पकडींमुळे हा सहज विजय मिळू शकले. देहूरोडच्या श्री शिवाजी प्रतिष्ठानच्या जुबेर शेख,सौरव राठोड याने केलेल्या चढाया व श्रीयश माळी याने मोक्‍याच्या वेळी पकडी केल्या, पण तोपर्यंत संघ पराभवाच्या छायेत गेला होता.\nचौथ्या सामन्यात पर्व क्रीडा संघाने साई स्पोर्टस्‌ संघावर 19-12 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला पर्व संघाकडे 6-5 अशी अवघ्या एक गुणाची आघाडी होती. पर्व संघाच्या अजय चव्हाण याने अष्टपैलू खेळाने आणि अजय सोळंके याने केलेल्या चौफेर चढाया आणि सोहम चव्हाण याने घेतलेल्या उत्कृष्ट पकडींमुळे हा विजय सोपा झाला. साई स्पोर्टस्‌ संघाच्या लक्ष्मीकांत जमादार याने उत्कृष्ट चढाया करीत आणि सागर कथरिया याने घेतलेल्या पकडींमुळे जोरदार प्रतिकार करताना सामन्यात चांगलाच रंग भरला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपूर परिस्थितीस राष्ट्रीय आपत्ती घोषित करा…\nNext articleमहिला हॉकी संघाचे ऑलिम्पिक प्रवेशाकडे लक्ष\n2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारत सर्वात जास्त पदक जिंकेल : क्रीडामंत्री राठोड\nख्रिस गेलचा टी-20 मध्ये नवा विक्रम\nबेट्‌सने टी-20 मध्ये केल्या तीन हजार धावा\nमेरी कोमचे पदक निश्‍चीत\nसुरुवात मी करणार नाही परंतु कोणी मला छेडले तर …. – विराट कोहली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2018-11-21T20:03:09Z", "digest": "sha1:EPFOYMKYKGNM737TMVEVHMJ54FVOOQSI", "length": 6678, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्हॉट्स अॅपवरील फेक मेसेज ‘त्या’ चौघांच्या जीवावर बेतला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्हॉट्स अॅपवरील फेक मेसेज ‘त्या’ चौघांच्या जीवावर बेतला\nनवी दिल्ली : गेल्या आठवड्यात तेलंगण आणि कर्नाटकमध्ये चार जणांची जमावाने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. व्हॉट्स अॅपवर फिरणारे फेक व्हिडिओ आणि खोट्या मेसेज हे त्या चौघांच्या जिवावर बेतले आहे.\nतेलंगण, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये सध्या सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात फिरत आहे. ‘मुलं पळवणाऱ्या टोळीपासून सावधान, या टोळीतील सदस्य एकेकट्याने परिसरात फिरत असून ते लहान मुलांचे अपहरण करत आहे’, अशा आशयाचे मेसेज फिरत आहेत. गेल्या आठवडाभरात कर्नाटक आणि तेलंगणमध्ये जमावाने चार जणांची हत्या केली. मुलं पळवणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याच्या संशयातून जमावाने त्यांना अमानुषपणे मारहाण केली होती. या चारही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअस्वच्छतेचे “रोल मॉडेल’\nNext articleसलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ\n‘त्यांना’ मला ठार मारायचंय : केजरीवाल\nआरएसएस हे तालिबानी, खलिस्तानी आतंकवाद्यांसारखेच : कम्युनिस्ट पार्टी\nजम्मू-काश्‍मीरमध्ये सरकार स्थापन करण्याच्या हालचाली\nपुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सुषमा स्वराज यांची घोषणा\nअरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाची भाजपलाही कल्पना : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/lecture-organized-on-devraee-at-gogate-jogalekar-college/", "date_download": "2018-11-21T20:19:02Z", "digest": "sha1:AS3ZNCXVZ7OSORHSTLOMWBL6N5BAIVJ5", "length": 6087, "nlines": 126, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात देवराई विषयक व्याख्यान संपन्न | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात देवराई विषयक व्याख्यान संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात देवराई विषयक व्याख्यान संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागातर्फे दि. ११ ऑक्टोबर २०१७ रोजी ‘मानवी हस्तक्षेपाचा देवराईवर होणारा परिणाम’ या विषयावरील प्रा. नागेश दफ्तरदार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. देवराई ही संकल्पना स्पष्ट करून अशी देवराई प्रस्थापित करण्यामागील तत्कालीन समाजाची भूमिका आणि इतिहास याविषयीची सविस्तर माहिती प्रा. दफ्तरदार यांनी उपस्थित विद्यार्थी आणि प्राध्यापकांना दिली. कोकणातील देवराया म्हणजे संरक्षित वने असून सद्यस्थितीत त्या ‘जनुक पेढी’ म्हणून महत्वाची भूमिका निभावत आहेत. त्यामुळे मानवी हस्तक्षेपामुळे देवारायांवर होणारे अनिष्ट परिणाम रोखून त्यांचे संवर्धन करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.\nया कार्यक्रमाला वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन, विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. शरद आपटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्री. नाथप्रसाद बारस्कर यांनी प्रा. दफ्तरदार तसेच उपस्थित श्रोतुवार्गाचे आभार मानले.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम. कॉम. परिक्षा अर्ज भरण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ- तृतीय वर्ष बी.एस्सी. (सेमी. ५) परीक्षेबाबत\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chintandhara-news/loksatta-chintan-dhara-part-157-1728665/", "date_download": "2018-11-21T20:16:01Z", "digest": "sha1:CFIQ5AEWQ5GYJ6IKJZ3P56ASPU6FVQ3O", "length": 14572, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Chintan Dhara Part 157 | १५७. इच्छार्पण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nआपण गेल्या भागात पाहिलं त्याप्रमाणे मुळात प्रपंच म्हणजे आपल्या अनंत इच्छांचाच विस्तार असतो.\nप्रपंचात राहून परमार्थ साधू इच्छिणाऱ्या साधकासाठी पू. बाबा बेलसरे यांनी सांगितलेल्या दहा बोधमण्यांतला शेवटचा बोधमणी आपण पाहात आहोत. हा मणी सांगतो की, ‘‘आपले जीवन अर्थात आपला प्रपंच व परमार्थ भगवंताच्या इच्छेने चालला ��हे अशी भावना वाढीस लावावी.” आपण गेल्या भागात पाहिलं त्याप्रमाणे मुळात प्रपंच म्हणजे आपल्या अनंत इच्छांचाच विस्तार असतो. त्यामुळे तो आपल्या मनाजोगता अर्थात मनातील इच्छांजोगता करण्याची आपली धडपड आजन्म सुरू असते. त्या इच्छांना विपरीत असा प्रपंच आपल्याला सहन होत नाही. अशावेळी हा प्रपंच भगवंताच्या इच्छेनंच सुरू आहे, ही भावना परिस्थितीच्या समंजस स्वीकारासाठी उपयुक्त ठरते. म्हणजे काय तर अनेकदा आपल्या प्रपंचात आपल्या इच्छेविरुद्ध परिस्थिती ओढवत असते. ती अटळ असते. म्हणजेच ती टाळण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ती टळत नाही. मग त्या परिस्थितीचा स्वीकार करून, त्या परिस्थितीत धीरानं राहून ती बदलण्याचा प्रयत्न करीत राहणं अधिक शहाणपणाचं असतं. आपण त्या परिस्थितीनं अगदी खचून जातो आणि मग ती दूर करण्यासाठी आततायी प्रयत्न करतो. ते प्रयत्न करतानादेखील मनाचा समतोल नसतो. कधी कधी मन शांत राखलं आणि ओढवलेल्या परिस्थितीचा बाऊ करून तिला अकारण महत्त्व दिलं नाही, तरी परिस्थितीचा प्रभाव अगदी हळू का होईना, पण ओसरू लागतो. तेव्हा आपला प्रपंच आणि परमार्थ भगवंताच्या इच्छेने चालला आहे, ही भावना वाढीस लावणं सादकासाठी फार महत्त्वाचं आहे. बरं, त्यातही गंमत अशी की, आपण प्रपंच स्वत:च्या इच्छेनं करू पाहातो, पण परमार्थ मात्र भगवंताच्या इच्छेवर सोडून देतो तर अनेकदा आपल्या प्रपंचात आपल्या इच्छेविरुद्ध परिस्थिती ओढवत असते. ती अटळ असते. म्हणजेच ती टाळण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ती टळत नाही. मग त्या परिस्थितीचा स्वीकार करून, त्या परिस्थितीत धीरानं राहून ती बदलण्याचा प्रयत्न करीत राहणं अधिक शहाणपणाचं असतं. आपण त्या परिस्थितीनं अगदी खचून जातो आणि मग ती दूर करण्यासाठी आततायी प्रयत्न करतो. ते प्रयत्न करतानादेखील मनाचा समतोल नसतो. कधी कधी मन शांत राखलं आणि ओढवलेल्या परिस्थितीचा बाऊ करून तिला अकारण महत्त्व दिलं नाही, तरी परिस्थितीचा प्रभाव अगदी हळू का होईना, पण ओसरू लागतो. तेव्हा आपला प्रपंच आणि परमार्थ भगवंताच्या इच्छेने चालला आहे, ही भावना वाढीस लावणं सादकासाठी फार महत्त्वाचं आहे. बरं, त्यातही गंमत अशी की, आपण प्रपंच स्वत:च्या इच्छेनं करू पाहातो, पण परमार्थ मात्र भगवंताच्या इच्छेवर सोडून देतो म्हणजे, साधना नीट होत नाही, पुरेशी होत नाही, तर ती भगवंताची इच���छा मानून शांत बसतो. पण प्रपंचात जरा काही मनाविरुद्ध होऊ द्या, आपण लगेच धावपळ करून ती परिस्थिती पालटण्यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू करतो. तेव्हा, प्रपंचातल्या चढउतारांनी गांगरून न जाता आणि ती परिस्थिती पालटण्याचे प्रयत्न शांत चित्तानं करीत असतानाच आपण परमार्थाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. परमार्थावरून आपलं मन हटता कामा नये. आता परमार्थ करणं म्हणजे काय म्हणजे, साधना नीट होत नाही, पुरेशी होत नाही, तर ती भगवंताची इच्छा मानून शांत बसतो. पण प्रपंचात जरा काही मनाविरुद्ध होऊ द्या, आपण लगेच धावपळ करून ती परिस्थिती पालटण्यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू करतो. तेव्हा, प्रपंचातल्या चढउतारांनी गांगरून न जाता आणि ती परिस्थिती पालटण्याचे प्रयत्न शांत चित्तानं करीत असतानाच आपण परमार्थाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. परमार्थावरून आपलं मन हटता कामा नये. आता परमार्थ करणं म्हणजे काय तर परमार्थ हा नुसता बाह्य़ कृतीचा नाही. ती बाह्य़ कृती अंत:करणाशी जोडलेली हवी. म्हणजेच साधनेनं अंत:करणावर भावसंस्कार होत गेला पाहिजे. त्यासाठी कृतीला विचाराची, चिंतनाची, मननाची जोड असलीच पाहिजे. माणसाचा जन्म कशासाठी आहे, या प्रश्नाचा निदान साधकानं तरी सतत सूक्ष्म विचार केला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर साधनेनं मिळतं म्हणून साधना केली पाहिजे. खरी साधना म्हणजे सदोदितचं आत्मपरीक्षण तर परमार्थ हा नुसता बाह्य़ कृतीचा नाही. ती बाह्य़ कृती अंत:करणाशी जोडलेली हवी. म्हणजेच साधनेनं अंत:करणावर भावसंस्कार होत गेला पाहिजे. त्यासाठी कृतीला विचाराची, चिंतनाची, मननाची जोड असलीच पाहिजे. माणसाचा जन्म कशासाठी आहे, या प्रश्नाचा निदान साधकानं तरी सतत सूक्ष्म विचार केला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर साधनेनं मिळतं म्हणून साधना केली पाहिजे. खरी साधना म्हणजे सदोदितचं आत्मपरीक्षण आपलं मन भौतिकातच गुंतून आहे का आपलं मन भौतिकातच गुंतून आहे का अशाश्वाताला शाश्वत मानून चिकटत आहे का अशाश्वाताला शाश्वत मानून चिकटत आहे का नश्वर इच्छांपायी ईश्वरापासून अंतरत आहे का नश्वर इच्छांपायी ईश्वरापासून अंतरत आहे का याचं परीक्षण हेच आत्मपरीक्षण याचं परीक्षण हेच आत्मपरीक्षण अहो, स्वानुभवावरून सांगतो की, माझ्यासारख्या तुच्छ माणसाला जर सदगुरू आणि त्यांचं प्रेम लाभू शकतं, तर या जगात ते कुणालाही सहज प्राप्य आहे अहो, स्वानुभवावरून सांगतो की, माझ्यासारख्या तुच्छ माणसाला जर सदगुरू आणि त्यांचं प्रेम लाभू शकतं, तर या जगात ते कुणालाही सहज प्राप्य आहे तेव्हा जे आयुष्य उरलं आहे ते शाश्वताच्या प्रेमात घालवलं पाहिजे.भले आपले प्रयत्न टिटवीनं समुद्र हटवावा, तसे असतील. पण जर ते चिकाटीनं सुरू राहिले तर सदगुरूच ते पूर्णत्वास नेतील\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-Marathi-language-in-judicial-function/", "date_download": "2018-11-21T20:30:31Z", "digest": "sha1:BTSW6XO3GZW7FZ4PEPPQXDF4MU5CE7VP", "length": 4534, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करा\nन्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करा\nवकील व पक्षकारांनी न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करावा, असे आवाहन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिष्ट यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने पंधरा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी न्यायाधीश बिष्ट म्हणाले, न्यायालयीन कामकाज इंग्रजीतच चालावे असा काही कायदा नाही. पक्षकार व वकिलांनी म���ाठी भाषेचा वापर करण्यास हरकत नाही. डॉ. प्रा. वि. दा. वासमकर, प्रा. एम. ए. कोरे, जिल्हा न्यायाधीश डी. एस. गोखले, जिल्हा न्यायाधीश सौ. एस. एस. सापटनेकर, जिल्हा न्यायाधीश जी. ए. रामटेके यांची यावेळी भाषणे झाली.\nजिल्हा न्यायाधीश व्ही. पी. देसाई, जिल्हा न्यायाधीश व्ही. बी. काकतकर, वकील संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र, जिल्हा न्यायालय प्रबंधक सौ. व्ही. व्ही. कुलकर्णी, हिंगमिरे, जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, विधी प्राधिकरणाचे अधीक्षक डी. एस. खंडागळे, एस. आर, भालकर, नितीन आंबेकर आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राधीकरणाचे सदस्य सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पी. जी. भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. सत्यजित कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले. न्यायाधीश व्ही. आर. पाटील यांनी आभार मानले.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/investigation-of-police-on-sand-issue-in-solapur/", "date_download": "2018-11-21T20:14:14Z", "digest": "sha1:IJRQKS5QPPTD3CTYUCARR2QEOB32SBA5", "length": 7498, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : 'वाळू'वरून पोलिस निरीक्षकाची, शिपायाची चौकशी सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : 'वाळू'वरून पोलिस निरीक्षकाची, शिपायाची चौकशी सुरू\nसोलापूर : 'वाळू'वरून पोलिस निरीक्षकाची, शिपायाची चौकशी सुरू\nआयुक्‍तालयामध्ये वाळूवरून सुरू झालेले प्रकरण काही मिटता मिटेनासे झालेले आहे. पोलिस निरीक्षकाविरुद्ध पोलिस कर्मचार्‍याने केलेल्या तक्रारी अर्जाचा तसेच कर्मचार्‍याने दमदाटी करून वाळूची गाडी सोडून दिलेल्या प्रकरणाची चौकशी सहायक पोलिस आयुक्‍त सकळे यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी दिली.\nसोमवारी रात्री सोरेगाव ते सैफुल रस्त्यावर विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल म्हणून काम करणार्‍या पोलिस कर्मचारी वसेकर यांनी वाळूची चोरटी वाहतूक करणारी गाडी पकडली होती. त्यानंतर गाडीचालक व मालकाने आयुक्‍तालयामध्ये वाळूच्या गाड्यांची ‘यादी’ करणार्‍या पोलिस शिपाई भाऊसाहेब शिंदे या कर्मचार्‍य��ला फोन केल्यानंतर शिंदे याने बीट मार्शलशी बोलून त्या कर्मचार्‍याला दमदाटी करुन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या नावाचा वापर करुन वाळूची गाडी सोडून देण्यास सांगितले होते. त्यामुळे बीट मार्शलने वाळूची गाडी सोडून दिली होती. ही बाब विजापूर नाका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सावंत यांना समजल्यानंतर त्यांनी बीट मार्शलला बोलावून घडला प्रकार विचारला आणि याबाबत अहवाल देण्यास सांगितले. त्यानंतर बीट मार्शलने अहवाल दिल्यानंतर पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी याबाबतचा अहवाल पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांच्याकडे पाठवून दिला.\nदरम्यान, मंगळवारी पोलिस शिपाई भाऊसाहेब शिंदे यांनी पोलिस निरीक्षक सचिन सावंतविरुद्ध त्यांनी आपल्याला धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिस आयुक्‍तांकडे तक्रारी अर्ज दिला.\nपोलिस आयुक्‍त तांबडे यांनी या दोन्ही प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश सहायक पोलिस आयुक्‍त सकळे यांना दिलेले असून या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरु आहे.\n‘वाळू’च्या वसुलीवरून रंगले आयुक्‍तालयात प्रकरण\nशहर पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीमध्ये वाळूच्या तस्करीची वसुली करण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून पोलिस कर्मचार्‍यांमध्ये अधिकार्‍यांप्रमाणेच शीतयुध्द सुरु आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळूची वसुली करणार्‍या कर्मचार्‍यांना विश्‍वासात न घेता पोलिस शिपाई शिंदे याने परस्पर अधिकार्‍यांना माहिती न होऊ देता वाळूच्या गाड्यांची यादी बनविली आहे. एकीकडे हे सर्व करताना शिंदे याने अनेक पोलिस अधिकार्‍यांशी आर्थिक तडजोड केल्याची चर्चा होत आहे. दुसरीकडे पोलिस ठाण्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये व शिंदेंमध्ये चांगलेच शीतयुध्द पेटलेले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आयुक्‍तालयात चांगलेच प्रकरण रंगले आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Chinese-Flight-Emergency-landing-In-Nagpur/", "date_download": "2018-11-21T19:58:19Z", "digest": "sha1:ERSPN2LTL6MSQL3NRW76JY75YM3JVNX6", "length": 4485, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ���ीनच्या विमानांचे नागपुरात लँडिंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › चीनच्या विमानांचे नागपुरात लँडिंग\nचीनच्या विमानांचे नागपुरात लँडिंग\nउत्तर भारतात दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याचा मोठा फटका विमान सेवेला बसला. दिल्ली विमानतळावर सकाळी उतरणार्‍या अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आल्याने चायना साऊथर्न, फ्लाय दुबई आणि गो-एअर या तीन कंपन्यांच्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 8.30 ते 9 या वेळेत आकस्मिक लँडींग करण्यात आले. चीनचे चायना साऊथर्न एअरलाईन्सचे विमान क्वांगचो दिल्लीला उतरणार होते, पण कमी दृष्यमानतेुळे ते सकाळी नागपूर विमानतळावर उतरविण्यात आल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडच्या अधिकार्‍यांनी दिली. याशिवाय फ्लॉय दुबई कंपनीचे दिल्ली येथे उतरणारे आणि गो-एअरचे हैदराबाद-दिल्ली विमान नागपूर विमानतळावर उतरले. या तिन्ही विमानांनी दीड तासाच्या अंतराने दिल्लीला उड्डाण भरले.\nचीनच्या विमानांचे नागपुरात लँडिंग\n‘बाजीराव’चाच वाहनाच्या धडकेत मृत्यू\nभाजपचे नागपुरातील आमदारच बंडाच्या तयारीत\nमालमत्तेची माहिती लपविली; बच्चू कडूंविरुद्ध गुन्हा\nशेतकरी कर्जमाफीसाठी वापरला दलित, आदिवासींचा निधी\nमोदी सरकारने शेतकर्‍यांना फसवले : शेट्टी\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AA", "date_download": "2018-11-21T20:40:10Z", "digest": "sha1:B3MJAFPHFWUIFQGB7SVNF6CYAHYQK4ZE", "length": 5519, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११४४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११२० चे - ११३० चे - ११४० चे - ११५० चे - ११६० चे\nवर्षे: ११४१ - ११४२ - ११४३ - ११४४ - ११४५ - ११४६ - ११४७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nपाल घराण्याच्या तिसऱ्या गोपालाच्या मृत्य��नंतर मदनपाल राजेपदी.\nमार्च ८ - पोप सेलेस्टीन दुसरा.\nइ.स.च्या ११४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १२:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4907997183734116761&title=Sportstar%20Swayam%20Patil&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-21T19:38:32Z", "digest": "sha1:YLP5USPOLKTV37JJ6TW66QILMKJZSYYJ", "length": 15741, "nlines": 135, "source_domain": "bytesofindia.com", "title": "डाउन सिंड्रोमग्रस्त स्वयमसमोर समुद्रही हरला..", "raw_content": "\nडाउन सिंड्रोमग्रस्त स्वयमसमोर समुद्रही हरला..\nअसाध्य रोगावर मात करत आयुष्य जगणारे अनेकजण आपण पाहत असतो, मात्र आपल्याला असलेल्या विकाराची कोणतीही तमा न बाळगता क्रीडा क्षेत्रात असामान्य कामगिरी करणारा खेळाडू विरळाच. नाशिकचा जलतरणपटू स्वयम पाटील हा असाच एक खेळाडू... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या जलतरणपटू स्वयम पाटीलबद्दल...\n‘संक रॉक’ ते ‘गेट वे ऑफ इंडिया’ ही जलतरण मोहीम अवघ्या एका तासात पार करत स्वयमने ‘लिम्का बुक’मध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. नाशिकमधील महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे व्यवस्थापक आणि प्रशिक्षक हरी सोनकांबळे यांनी स्वयमला जलतरणाचे धडे दिले. त्याच्यात धाडस आणि जिद्द निर्माण करण्याचे काम स्वयमची आई विद्या आणि वडील विलास पाटील यांनी केले आणि एका असाध्य आजाराने ग्रस्त असलेला स्वयम जागतिक पातळीवर जलतरणात विश्वविक्रमवीर ठरला.\nसावरकर जलतरण तलावावर स्वयम रोज चार तास सराव करतो. या सरावात त्याला राजू वाईकर, राजेंद्र खरात, राजेंद्र निंबाळते तसेच सहकारी खेळाडू दिक्षांत भास्कर, सायली भदाणे आणि प्रज्ज्वल सोनजे यांचे सहकार्य मिळते. स्वयमने यापूर्वी बेळगाव, गुजरात, कर्नाटक, गोवा आणि मालवण येथे झालेल्या राज्य व जिल्हा पातळीवरील जलतरण स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळवली आहेत. डाउन सिंड्रोम झालेली मुलेदेखील जिद्द आणि धाडस या बळावर अशक्यप्राय कामगिरी करून दाखवतात हेच स्वयमने सिद्ध केले व इतर खेळाडूंसमोर आदर्श निर्माण केला.\nमुंबईत स्वयमने संक रॉक ते गेट वे ऑफ इंडिया हे पाच किलोमीटरचे सागरी अंतर एका तासात पार करत विक्रमाला गवसणी घातली तेव्हा महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे पदाधिकारी व लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे निरीक्षक उपस्थित होते. त्यानंतर त्याला लिम्का बुकतर्फे विक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले. डाउन सिंड्रोमग्रस्त असूनही असा विक्रम साकारणारा स्वयम पहिलाच भारतीय जलतरणपटू ठरला, हादेखील एक विक्रमच आहे.\nनाशिकमधील राणेनगर येथील सेठ रामनाथ नारायणदास जाजू प्राथमिक शाळेत स्वयम इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. मुंबईतील विक्रमी कामगिरीनंतर स्वयमने कर्नाटकमध्येही आपला ठसा उमटवला. उडपी जलतरण महोत्सवात त्याने एक किलोमीटरचे सागरी अंतर विक्रमी वेळेत पूर्ण केले व आणखी एक मानाचा तुरा त्याच्या शिरपेचात खोवला गेला. कर्नाटकचे तत्कालीन क्रीडामंत्री प्रमोद माधवराज यांच्या हस्ते स्वयमच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला.\nयानंतर स्वयमने आणखी एक विक्रमी कामगिरी करताना पोरबंदर येथील समुद्रात दोन किलोमीटरचे अंतर विक्रमी वेळेत पार केले. याच मोसमात त्याने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील विविध स्पर्धांत एकूण दहा सुवर्णपदक पटकावली. याचबरोबर एक रौप्यपदक आणि आठ ब्राँझपदकांचीही कमाई केली. दिव्यांग स्वयमच्या वाटचालीत त्याचे प्रशिक्षक आणि आई-वडील यांचे योगदान खूपच मोलाचे आहे. त्यांनीच त्याला जलतरणातील कारकिर्दीसाठी प्रेरित केले. त्याच्यात धाडस निर्माण केले व राज्याला एक विक्रमवीर खेळाडू गवसला.\nस्वयम फाउंडेशन सुरू होणार\nस्वयमच्या या सरस कामगिरीमुळे त्याचे आई-वडील खूपच प्रेरीत झाले असून त्यांनी त्यांच्याच मुलाच्या नावाने ‘स्वयम फाउंडेशन’ ही संस्था सुरू केली आहे. समाजातील अनेक दिव्यांग खेळाडूंना या फाउंडेशनच्या छत्राखाली आणून त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना क्रीडाक्षेत्रातील कामगिरीसाठी प्रोत्साहित करणे व आवश्यक ते सर्व सहकार्य करणे, हा या फाउंडेशनचा मुख्य हेतू आहे. याबरोबरच डाउन सिंड्रोम वा अन्य असाध्य विकारांशी झगडत असलेल्या खेळाडूंना वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी हे फाऊंडेशन मदत करणार आहे. शिवाय नृत्य, मॉडेलिंग, सायकलिंगसह अन्य क्रीडाक्षेत्रासाठीही हे फाउंडेशन मदत करेल.\nस्वयम आता केवळ नऊ वर्षांचा असला, तरी त्याला भविष्यात जलतरणात देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. या वयात त्याचे जलतरणातील कौशल्य आणि चापल्य पाहता, येत्या काळात तो राष्ट्रीय स्तरावर आपली कामगिरी सिद्ध करेल यात शंका नाही. जलतरणाव्यतिरिक्त स्वयम स्वतः चांगले नृत्य करतो, सायकलिंग स्पर्धेतही सहभागी होतो. त्याने यातही अनेक पुरस्कार मिळवले आहेत. स्वयमने मॉडेलिंगमध्येही काम केले आहे आणि आता अशाच इच्छुक मुला-मुलींना भविष्यात रोजगार मिळावा यासाठीही हे फाउंडेशन प्रयत्न करणार आहे.\nस्वयमसारखे अनेक खेळाडू आज विविध आजारांनी पछाडलेले असूनही क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करताना दिसतात. भविष्यात सरकारी पातळीवर आणि खासगी पातळीवर अशा खेळाडूंना पुरस्कर्ते मिळाले तर स्वयमच नव्हे, तर त्याच्यासारखी कित्येक मुले दिव्यांगांच्या ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत धडक मारतील आणि देशाला पदके मिळवून देतील; मात्र यासाठी आवश्यकता आहे, ती राजाश्रय किंवा लोकाश्रय यांच्याबरोबरच प्रोत्साहनाची आणि आर्थिक मदतीची. यातूनच सामान्य खेळाडू असामान्य कामगिरी करून देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावतो.\n(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nसुयशचे स्वप्न टोकियो पदकाचे.. चौसष्ठ घरांचा नवा राजा वेगाची नवी राणी : ताई बामणे वयावर मात करत खेळणारा नितीन बॅडमिंटनमधील उगवता ‘तारा’\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nअमिताभ बच्चन यांनी फेडले शेतकऱ्यांचे चार कोटींचे कर्ज\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/us-open-2018/", "date_download": "2018-11-21T21:11:45Z", "digest": "sha1:ADKYO54CFG6M5RWVOWG7FJMNLIEKYGEQ", "length": 29553, "nlines": 420, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest US Open 2018 News in Marathi | US Open 2018 Live Updates in Marathi | अमेरिकन ओपन टेनिस बातम्या at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nशेकडो ज्वलंत प्रश्न आणि बुद्धाचा उपदेश\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प���रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nअमेरिकन ओपन टेनिस FOLLOW\nवर्षातील चौथी व अखेरची टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा. 1881पासून या स्पर्धेला सुरूवात झाली. 1881 ते 1974 या कालावधीत ही स्पर्धा ग्रास कोर्टवर खेळवण्यात आली. त्यानंतर 1975 ते 1977 मध्ये क्ले कोर्ट आणि 1978 ते आत्तापर्यंत हार्ड कोर्टवर या स्पर्धेचे सामने खेळवण्यात येतात.\nUS Open 2018: सेरेना विल्यम्सचे 'तसे' व्यंगचित्र काढले म्हणून चाहते भडकले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nUS Open 2018: नुकतीच पार पडलेल्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचा अंतिम सामना सेरेना विल्यम्सच्या नाराजी नाट्याने गाजला. ... Read More\nUS Open 2018serena williamsTennisअमेरिकन ओपन टेनिससेरेना विल्यम्सटेनिस\nUS Open 2018 : नोव्हाक जोकोव्हिचचा विक्रम; केली पीट सॅम्प्रासशी बरोबरी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nUS Open 2018 : न्यूयॉर्क, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने सोमवारी अंतिम लढतीत अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोला पराभूत करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ... Read More\nNovak DjokovicTennisUS Open 2018नोव्हाक जोकोव्हिचटेनिसअमेरिकन ओपन टेनिस\nUS Open 2018: अमेरिकन जपानी गुडिया; ओसाकाच्या जेतेपदानं जपानवासीयांच्या दुःखावर आनंदाची फुंकर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत एक नवा तारा उदयास आला... जपानच्या नाओमी ओसाकाने महिला एकेरीचे जेतेपद पटकावून इतिहास घडवला. ... Read More\nUS Open 2018Tennisअमेरिकन ओपन टेनिसटेनिस\nUS open 2018: जपानच्या ओसाकाची कमाल; सेरेनाला नमवून जिंकले पहिले ग्रँडस्लॅम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nटेनिसमधली आपली आदर्श कोण, असे विचारताच पहिले नाव जिचे असायचे त्या सेरेना विल्यम्सलाच नमवून जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद नावावर कोरले. ... Read More\nUS Open 2018Tennisअमेरिकन ओपन टेनिसटेनिस\nUS open 2018: राफेल नदालने सामना अर्ध्यावर सोडला, डेल पोत्रो- जोकोव्हिच जेतेपदाची लढत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nUS Open 2018: गतविजेत्या राफेल नदालने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीची लढत अर्ध्यावर सोडली. त्यामुळे अर्जेंटिनाच्या ज्युआन डेल पोत्रोला अंतिम फेरीत प्रवेश करता आला. ... Read More\nUS Open 2018Rafael NadalTennisअमेरिकन ओपन टेनिसराफेल नदालटेनिस\nUS Open Tennis 2018: यूएस ओपनमध्ये अंतिम सामन्यात सेरेना - ओसाका भिडणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसहावेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या सेरेना विलियम्सने अनास्तासिया सेवास्तोव्हाचा पराभव करीत नवव्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. ... Read More\nserena williamsUS Open 2018सेरेना विल्यम्सअमेरिकन ओपन टेनिस\nयूएस ओपनमध्ये निशिकोरी, ओसाका उपांत्य फेर��त; पहिल्यांदाच ग्रँडस्लॅममध्ये दोन जपानी खेळाडू अव्वल चारमध्ये\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nयूएस ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानी खेळाडूंचा जलवा पाहण्यास मिळाला. पुरुष एकेरीमध्ये केइ निशिकोरी याने पाच सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात मरिन सिलिचचे कडवे आव्हान परतावून उपांत्य फेरी गाठली. ... Read More\nUS Open 2018Tennisअमेरिकन ओपन टेनिसटेनिस\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nUS Open 2018Tennisअमेरिकन ओपन टेनिसटेनिस\nUS Open Tennis 2018: नोव्हाक जोकोव्हिचचा उपांत्य फेरीत सहज प्रवेश\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nUS Open Tennis 2018: सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सहज प्रवेश केला. ... Read More\nUS Open 2018TennisNovak Djokovicअमेरिकन ओपन टेनिसटेनिसनोव्हाक जोकोव्हिच\nयूएस ओपन; डॉमनिक थिएमला नमवून राफेल नदालची उपांत्य फेरीत धडक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगतविजेता आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार विजयी घोडदौड कायम राखताना यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ... Read More\nRafael NadalUS Open 2018राफेल नदालअमेरिकन ओपन टेनिस\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2018-11-21T19:45:11Z", "digest": "sha1:QKEHH7TU4WDU5C63I57QD3DA25PVHFAK", "length": 4503, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुल्लेला गोपीचंद - विकिपीडिया", "raw_content": "\nपुल्लेला गोपीचंद (तेलुगू: పుల్లెల గోపీచంద్) यांचा जन्म (नोव्हेंबर १६ १९७३ - हयात) नालगोंडा, आंध्र प्रदेश येथे झाला. पुल्लेला गोपीचंद हे एक भारतीय बॅडमिंटनपटू आहेत तसेच ते प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवाल चे शिक्षक देखील आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७३ मधील जन्म\nराजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१८ रोजी १२:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://dharmarajya.org/?page_id=6048", "date_download": "2018-11-21T20:11:14Z", "digest": "sha1:KGMWSNSZNFDSLG3U3OQXZIHUSNIKAIM3", "length": 6485, "nlines": 94, "source_domain": "dharmarajya.org", "title": "धर्मराज्य पक्ष – वर्ष २०१३", "raw_content": "नेहमी विचारले जाणारे प्रश्न\n०२२ - २५३४ ८३४४\nमहाराष्ट्र राज्य व राष्ट्र\nठाणे शहर व जिल्हा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nदुष्काळग्रस्तांसाठी ध्यान्य स्वरुपात मदत फेरीचे आयोजन\n४ एप्रिल २०१३ रोजी मुंब्रा अनधिकृत बिल्डींग कोसळून मरण पावलेल्या निषेधार्थ आंदोलन\nदुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भव्य निबंध स्पर्धा\nमाहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या विरोधात संतप्त निर्देर्शने\nस्वायत्त महाराष्ट्र महिला संघटना स्थापना\nनिसर्गाचा समतोल’ राखून माणसांचे आरोग्य, मनःस्वास्थ्य त्यांचे सौहार्द्रपूर्ण परस्पर-संबंध, साहित्य-संगीत-काव्य-नाटय यांच्या अभिरूचीनं नटलेल्या संस्कृति...व त्यामुळे समाजात नांदत असलेली शांती व प्रसन्नता हा खरा विकास होय हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल\nइयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश\n मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न मराठी भाषेनं प्रसवलेली मर��ठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा\nधर्मराज्य पक्षाच्या ताज्या घडामोडी, बातम्या, लेख तसेच कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्या ई-मेलवर मिळण्यासाठी आपल्या ई-मेलची खाली नोंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/heavy-rain-in-mumbai-on-monday-updates/articleshow/64912232.cms", "date_download": "2018-11-21T21:23:10Z", "digest": "sha1:YUMLDGBOER23A7WM3FD3JKIIK7J3WBJF", "length": 20656, "nlines": 208, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Mumbai Rain Updates: heavy rain in mumbai on monday updates - Mumbai Rains: पावसाने वाहतूक मंदावली; लोकल अर्धा तास उशिराने | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\nMumbai Rains: पावसाने वाहतूक मंदावली; लोकल अर्धा तास उशिराने\nशनिवारपासून कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी सकाळीदेखील आपला जोर कायम ठेवला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटाने उशिराने धावत आहे.\nMumbai Rains: पावसाने वाहतूक मंदावली; लोकल अर्धा तास उशिराने\nशनिवारपासून कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी सकाळीदेखील आपला जोर कायम ठेवला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटाने उशिराने धावत आहे. तर, सखल भागात पाणी साचल्याने मुंबई, ठाण्यातील काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.\n> मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरला.\n> मुंबई: आ़ज पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस सायंकाळी ६.३५ वाजता सुटणार; तर मंगळवारी सुटणारी मुंबई-पुणे इंद्रायणी रद्द\n> फोटो: पावसाचा धिंगाणा; मुंबई-ठाण्याची कोंडी\n> नवी मुंबई: तुर्भे स्थानकातील ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड; ठाणे- वाशी ट्रान्सहार्बर वाहतूक विस्कळीत\n> मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक बंद; काजूपाडा येथे पाणी साचल्याने वाहतूक ठप्प\n> मुंबईतही पाऊस ओसरला; स���चलेल्या पाण्याचा निचरा होण्यास सुरूवात\n> ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण परिसरात पाऊस थांबला; साचलेले पाणी निचरण्यास सुरूवात\n> पालघर: सूर्या नदी काठच्या ७० गावांना सतर्कतेचा इशारा\n> ठाण्यात पावसाची विश्रांती\n> पालघर: वारंगडे येथे सूर्या कालवा फुटल्याने गावातील घरांमध्ये पाणी (टीव्ही वृत्त)\n> मुंबई: मुसळधार पावसामुळे खार येथे पाणी साचले\n> पालघर: नायगाव रेल्वे स्टेशन सब वेमध्ये साचलेले पाणी\n> मुंबई: गोरेगावमधील ओबेरॉय मॉलजवळ पाणी साचले\n>> मुंबई, ठाणेकर आठवडाभर 'धारे'वर राहणार क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी\n> मुंबई: बोरिवली येथील शांतीवन परिसरातून जाणाऱ्या दहिसर नदीचे हे दृश्य\n> मुंबई: माटुंगा स्थानकाजवळ जलद मार्गावरील लोकलमध्ये तांत्रिक बिघाड; सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत\n> ठाण्यातील खारेगाव येथील रस्त्यांना नदीचं रुप\n> मुंबई: दादर, माटुंगा रोड, गोरेगाव आदी स्थानकातील रेल्वे रुळांवरील पाणी काढण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून पंप लावण्यात आले आहेत.\n> मुंबई: महेश्वरी उद्यान ते सायन रुग्णालय मार्ग वाहतुकीसाठी बंद\n> मुंबई: सँडहर्स्ट रोड स्थानकात धीम्या मार्गाजवळील भिंत खचल्यामुळे ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरू\n> ठाणे रेल्वे स्थानकातील सध्याची स्थिती\n> मुंबई: सॅण्डहर्स्ट रोड स्थानकातील रुळांवर कोसळलेल्या भिंतीचा ढिगारा हटवला; धीम्या मार्गावरील वाहतूक सुरू\n> पावसाने ठाण्याला झोडपलं, नाले भरून वाहू लागले\n#MumbaiRains: पावसाने ठाण्याला झोडपलं, नाले भरून वाहू लागले #Thane पावसाचे लाइव्ह अपडेट्स: https://t.co/jzxxI4h6kO https://t.co/BQUu6j8hTb\n> मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा\n> मुंबई: मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिराने\n> मुंबई: किंग्ज सर्कल येथे पावसाचे पाणी साचले\n> रायगड: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर झाड कोसळले; दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प.\n> पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल आज धावणार नाही\n> सीएसएमटीकडे येणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवल्या\n> ठाणे घोडबंदर रोड, टोलनाक्यावर वाहतूक कोेंडी\n> सायन, हिंदमाता परिसरात पाणी साचण्यास सुरुवात\n> वसई पूर्व येथील मिठागरात पाणी शिरले; कामगार अडकल्याची भीती\n> वसई, विरार, नालासोपारा परिसरात मुसळधार पाऊस\n> नालासोपारा रेल्वे रुळांवर पाणी साचले; पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने\nVIDEO: मुंबईत पावसाची संततधार... नालासोपारा रेल्वे स्थानकात पाणी #MumbaiRains #MumbaiRainsLive https://t.co/pJNnu5jf4a\n> ठाणे: मध्य रेल्वेच्या कळवा स्थानकातील रेल्वे रुळ पाण्याखाली; रेल्वे वाहतूक उशिराने\n> ठाण्यात मुसळधार पाऊस... नाले भरून वाहू लागले, ठिकठिकाणी साचलं पाणी\nVIDEO: ठाण्यात मुसळधार पाऊस... नाले भरून वाहू लागले, ठिकठिकाणी साचलं पाणी #MumbaiRain https://t.co/3bEa2poe2T\n> मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाण्यातील काही ठिकाणी खासगी शाळांना सुट्टी\n> मुसळधार पावसामुळे मुंबई पूर्व उपनगरातील भांडूप एलबीएस मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.\n> नालासोपारामधील काही भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचले.\n> वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कमी दृष्यमानता असल्यामुळे वाहतूक धीम्यागतीने सुरू\n> एलबीएस मार्ग ते जेव्हीएलआर मार्गावर धीम्या गतीने वाहतूक सुरू\n> कांदिवली समतानगर येथे पाणी साचले\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nजम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त; मेहबूबांना झटका\n#MeToo: बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी निर्दोष\nमुस्लिमांच्या मतांवरून कमलनाथ यांचा आणखी एक व्हिडिओ समोर\nअमृतसर हल्ला, एकाला अटक\nशबरीमला वादः आरएसएस तालिबान आणि खलिस्तानसारखी\nसुनो जिंदगी: नेत्यांना प्रश्न विचारायलाच हवेत\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये...\nआंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट: बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिकेला अट...\nमराठी मालिकांचा 'का रे दुरावा\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nMumbai Rains: पावसाने वाहतूक मंदावली; लोकल अर्धा तास उशिराने...\nमुंबई, ठाणेकर आठवडाभर 'धारे'वर राहणार\nचुकांच्या दुरुस्त्या तब्बल २७ पानी\n‘प्लास्टिक पिशव्यांच्या पुनर्खरेदी किंमतीवरून गोंधळ’...\n‘जे���े’च्या विद्यार्थ्यांची अनोखी विठ्ठलभक्ती...\nज्याचा खड्डा, तोच जबाबदार\nअर्जमाघारीचा आज अखेरचा दिवस...\nगिरणी कामगारांपुढे घरासाठी नवा पर्याय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214827-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Nager-mla-jagtap-with-four-police-custody-increase/", "date_download": "2018-11-21T20:31:50Z", "digest": "sha1:EGQGB572OQXSCKG7DJMAL2TTWSQLTPFB", "length": 2797, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केडगाव खून : आमदार जगतापसह चौघांच्या पोलिस कोठडीत वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › केडगाव खून : आमदार जगतापसह चौघांच्या पोलिस कोठडीत वाढ\nकेडगाव खून : आमदार जगतापसह चौघांच्या पोलिस कोठडीत वाढ\nकेडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर, भानुदास ऊर्फ बी. एम. कोतकर यांच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.\nया हत्‍याकांड प्रकरणी नव्याने अटक केलेल्या बाबासाहेब कोतकर यालाही चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. गोळीबार करणारा आरोपी संदीप गुंजाळ याने पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केली आहे.त्‍याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/karjat-chief-minister-justice-karjat-tukai-chari-issue/", "date_download": "2018-11-21T19:59:39Z", "digest": "sha1:YFDWO5L75OA2DMBJG6C5FJHY3HV2R4LC", "length": 6723, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्री न्याय देणार का | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › मुख्यमंत्री न्याय देणार का\nमुख्यमंत्री न्याय देणार का\nकर्जत : गणेश जेवरे\nतुकाईचारीसाठी मागील 10 महिन्यांपासून कर्जत तहसील कार्याल यासमोर आंदोंलन करणारे वृध्द सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सूर्यवंशी यांना मुख्यमंत्री भेटणार का याबाबत तालुक्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. तालुक्यातील 21 गावांसाठी वरदान ठरणारी ‘तुकाई चारी’ होण्यासाठी कर्जत तालुक्यातील गुुरवपिंपरी येथील वयोवृध्द सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब त्रिंबक सूर्यवंशी मागील 10 महिन्यांपासून तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह करीत आहेत. या योजनेस मान्यता मिळेपर्यंत माघार घेणार न��ही अशी भिष्म प्रतिज्ञा करणार्‍या या आधुनिक भगिरथाने गावाच्या शिवेमध्ये मागील अकरा महिन्यांपासून प्रवेश केलेला नाही. मुख्यमंत्री आज सूर्यवंशी यांच्या आंदोलनाची दखल घेणार का, असा प्रश्‍न परिसरातील शेतकरी विचारीत आहेत. सूर्यवंशी यांनीही आता ‘करो या मरो’चा नारा दिला आहे. ‘मृत्यू येईपर्यंत माघार नाही’, असा निर्धार ते बोलताना व्यक्त करीत आहेत.\nया संदर्भात सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना 9 फेब्रुवारी 2016 रोजी सविस्तर पत्र दिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री शिंदे हे मला आणि 21 गावांतील शेतकर्‍यांना न्याय देतील, असा विश्‍वास सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात पालकमंत्र्यांनी सूर्यवंशी यांची भेट घेतली. मात्र, ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास सूर्यवंशी यांनी नकार दिला. 10 महिन्यांपासून सूर्यवंशी घरी गेले नाही तुकाईचारीसाठी सूर्यवंशी अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. अखेर त्यांनी तहसील कार्यालयासमोर 5 मार्च 2017 पासून सत्याग्रह सुरू केला आहे. या घटनेस आता 10 महिने उलटत आले आहेत. ते रोज सकाळी तहसील कार्यालयाच्या आवरात येऊन बसतात आणि कार्यालय बंद झाले की निघून जातात. मात्र ते स्वत:च्या घरी जात नाहीत किंवा गावाच्या वेशीमध्येही जात नाहीत. त्यांचे आंदोलन पाहून प्रत्येकाच्या मनात सरकारविरूध्द क्रोध निर्माण होत आहे.\nआगे कुटुंबीयांना पाच एकर शेतजमीन\nगरम पाणी अंगावर पडून दोन मुलांचा मृत्यू\nमुख्यमंत्री न्याय देणार का\nअन बस चालकाचा ताबा सुटला\nउरण जेएनपीटी बंदरात कोट्यवधीचे सोने जप्त\nबर्किंग नाही, तपासाचे प्रमाण वाढले\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/A-big-increase-in-the-states-miserable-wealth/", "date_download": "2018-11-21T20:56:32Z", "digest": "sha1:R27CQUW3G36VPZSYW55A22RSFS3UN2PT", "length": 7644, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजकीय कुबेरांच्या मालमत्तेत मोठी वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › राजकीय कुबेरांच्या मालमत्तेत मोठी वाढ\nराजकीय कुबेरांच्या मालमत्तेत मोठी वाढ\nविधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या राजकीय कुबेरांना आपल्या मालमत्तेचा तपशील निवडणूक आयोगाला द्यावा लागतो. यानुसार अनेक राजकीय मातब्बरांच्या मालमत्तेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अनेकांची मालमत्ता चारपटीने वाढली आहे. काँग्रेस निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांची मालमत्ता 840 कोटी, होसकोटीचे आमदार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे जवळचे असणारे एम.टी. बी नागराज यांची मालमत्ता 1000 कोटी आहे. कनकपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार शिवकुमार यांनी 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्जामध्ये कुटुंबाची मालमत्ता 251 कोटीची असल्याचे नमूद केले होते. यावेळी ही मालमत्ता 840 कोटीची झाली आहे. 2013 मध्ये त्यांचे कौटुंबिक कर्ज 105 कोटीचे होते. आता सदर कर्ज 258 कोटी आहे. त्यांची वैयक्तिक मालमत्ता 651 कोटी आहे. त्यांच्या कुटुंबाकडे सहा वर्षापूर्वी 6 कि. सोने होते.आता 1 कि. सोने, 321 ग्रॅम हिरे आहेत.\nएम.टी.बी. नागराज यांची वैयक्तिक मालमत्ता 708 कोटी, पत्नीच्या नावे 306 कोटी असल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. 2013 मध्ये यांची मालमत्ता 470 कोटी होती. आता 520 कोटींनी वाढ झाली आहे. कृषी भूमीव्यतिरिक्त इतर जमिनी 370 कोटी इतकी मालमत्ता असून 233 कोटी कौटुंबिक कर्ज आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले विजयनगर मतदारसंघातील आमदार आनंदसिंग यांची मालमत्ता 125 कोटी, बळ्ळारी शहर जेडीएस उमेदवार महम्मद इकबाल होत्तूरी यांची मालमत्ता 149 कोटी इतकी आहे. भाजपचे राज्याध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांची मालमत्ता 7 कोटीची आहे. विधानपरिषद विरोधी पक्ष नेते के. एस. ईश्‍वरप्पा यांची मालमत्ता 10.61 कोटी असल्याचे घोषणापत्रात नमूद केले आहे.\nखाणसम्राट असणारे आनंद सिंग हे 125 कोटीच्या मालमत्तेचे मालक आहेत. 2013 मध्ये घोषित केलेल्या घोषणापत्रात 104 कोटी त्यांची मालमत्ता होती. यामध्ये काहीप्रमाणात वाढ झाली आहे. त्यांच्याकडे रेंजरोव्हर, बीएमडब्लू यासह 18 ऐशोरामी कार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नेत्यांमध्ये भाजपच्या उमेदवारांची मालमत्ता कमी असल्याचे दिसून आले आहे.बी. एस. येडियुराप्पा यांनी 7 कोटीची मालमत्ता असल���याचे घोषित केले आहे. 2013 मध्ये 5.96 कोटी, 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान 6.97 कोटी असल्याचे घोषित केले होते. के. एस. ईश्‍वरप्पा यांनी 10.61 कोटीची मालमत्ता असल्याचे घोषणापत्र नमूद केले आहे. गेल्यावेळी 7.28 कोटी मालमत्तेची घोषणा केली होती. तर 1.56 कोटी कर्ज असल्याचे नमूद केले होते.पद्मनाभ शहरातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आर. अशोक यांची 40 कोटीची मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे. गेल्यावेळी त्यांनी 26 कोटी मालमत्ता असल्याचे घोषणापत्रात नमूद केले होते.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/To-help-agricultural-students-for-agricultural-product-information/", "date_download": "2018-11-21T20:52:21Z", "digest": "sha1:UL67N4YJ677I3CC5WPNN2UVL6F35TOYV", "length": 7239, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेती उत्पादन माहितीसाठी कृषी विद्यार्थ्यांची मदत घेणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शेती उत्पादन माहितीसाठी कृषी विद्यार्थ्यांची मदत घेणार\nशेती उत्पादन माहितीसाठी कृषी विद्यार्थ्यांची मदत घेणार\nपुणे : किशोर बरकाले\nराज्यातील शेतमालाचा पेरा आणि येणार्‍या अचूक उत्पादनाची माहिती, सध्याच्या यंत्रणेतून अपेक्षेप्रमाणे हाती येत नाही. त्यामुळे पुढील काळात अशी तंतोतंत माहिती उपलब्ध होण्यासाठी एक अ‍ॅप विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी पीकनिहाय माहिती गोळा करण्याकरिता राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती राज्याच्या कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.\nएका कार्यक्रमानिमित्त ते येथे आले असता त्यांनी दै.‘पुढारी’शी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात गतवर्षी तुरीचे 10 लाख टन उत्पादन अपेक्षित धरण्यात आले होते. प्रत्यक्षात विक्रमी उत्पादन झाले. शासनाने सुमारे 77 लाख टन तुरीची खरेदी केली. त्यामुळे कोणत्याही शेतमालाच्या उत्पादनाचा अचूक अंदाज येणे गरजेचे आहे. म्हणून सध्याच्या यंत्रणेत काही बदल करण्यासाठीचा कार्यक्रम लवकरच हाती घेण्यात येत आहे.\nसातबारा उतार्‍यावर पीक पाण्याची नोंद तलाठ्यांमार्फत ��ेली जाते. तलाठ्यांच्यामागे कामांचा मोठा ससेमिरा असतो. त्यामुळे अशा पिकांच्या नोंदी गावातील शेतकरीनिहाय घेण्यासाठी तलाठ्यांच्या मदतीला ग्रामसेवक व कृषी अधिकारी यांनी एकत्रित काम करण्यासाठी निर्णय घेतला जाणार आहे. या शिवाय राज्यात चार कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत. त्यामध्ये सुमारे 60 हजार मुले-मुली शिक्षण घेत आहेत. तसेच पीएचडीच्या दोन हजार विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.\nकृषीच्या विद्यार्थ्यांनी वर्षातून किमान 15 दिवस पिकांची शेतकरीनिहाय माहिती संकलनासाठी गावात आणि शेतावर पाठविण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना काही गुणही दिले जातात. या निर्णयामुळे अचूक माहितीसाठी त्यांचा योग्य उपयोग होईल.\nउत्पादन खर्चावर आधारित पन्नास टक्के नफा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या 40 वषार्र्ंत प्रथमच असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एका दिवसात या निर्णयाचे फलित मिळणार नाही. मात्र, त्यादृष्टीने उद्दिष्ट ठेवून पावले उचलण्यात येत असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच हरभर्‍यावर 70 टक्के आणि वाटाण्यावर 50 टक्के आयातशुल्क लागू करण्यात आले. खाद्यतेलावरील आयातशुल्क 7 वरून 54 टक्क्यांपर्यंत वाढविले. ज्यामुळे आयात कमी होऊन शेतमालास अधिक भाव मिळण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Disadvantaged-farmers-awaiting-debt-relief/", "date_download": "2018-11-21T19:58:40Z", "digest": "sha1:TWRY3JIPG3YBAHHLICJIBIAS77YW2TY2", "length": 6668, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वंचित शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › वंचित शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत\nवंचित शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत\nइटकरे : धनाजी चव्हाण\nराज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान योजना जाहीर केली, मात्र या योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यातून संतप्‍त प्रतिक्र��या येत आहेत. लाभापासून वंचित राहिलेले हे शेतकरी अजूनही आपले नाव यादीत पाहण्यासाठी प्रतीक्षा करू लागले आहेत. त्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफी निकषात लवचिकता आणण्याची मागणी या वंचित शेतकर्‍यांमधून होऊ लागली आहे.\nराज्य शासनाने कर्जमाफीसाठी दि. 30 जून 2016 पूर्वीची थकबाकी गृहित धरली आहे तर पीक प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यासाठी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 ही कर्ज उचलीची तारीख गृहित धरली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी थोड्याच कालावधीत कर्ज उचल मागे-पुढे झाल्यामुळे कर्जमाफी व पीक प्रोत्साहनापासून वंचित रहावे लागले आहे.\n1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 हे आर्थिक वर्ष असले तरी कर्ज उचलीसाठी व परतफेडीसाठी आर्थिक वर्ष हे पूर्वीपासून 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर हे कर्ज उचल करण्यासाठी व परतफेडीसाठी 30 जून ही तारीख नेहमी धरली जाते.\nत्यामध्ये राज्य शासनाने एक महिना वाढ म्हणजे 31 जुलैपर्यंत पाठविण्यात आली आहे. मात्र बहुसंख्य शेतकरी शासनाने कर्ज उचलीची तारीख चुकीच्या पद्धतीने धरली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. कर्ज उचलीची तारीख शासनाने चुकीच्या पद्धतीने धरल्यामुळे सन 2014-15 सन 2015-16 मधील कर्ज उचल करणारे सर्वच शेतकरी यामध्ये पीक प्रोत्साहनास पात्र झालेले नाहीत. त्यामुळे त्याच वर्षासाठी कर्ज घेणारे सर्व शेतकर्‍यांना लागू होणे गरजेचे होते. परंंतु उचल तारीख आर्थिक वर्षाच्या निकषावर धरल्यामुळे अनेक शेतकर्‍यांना वेळेत कर्ज परतफेड करूनदेखील राज्य शासनाच्या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित रहावे लागले आहे.\nराज्य शासनाच्या दिलेल्या कर्ज उचलीच्या तारखेप्रमाणे रक्कम वेळेत भरली आहे. परंतु नव्याने कर्ज थकबाकी झाली आहे. अशा शेतकर्‍यांना देखील शासनाने पीक प्रोत्साहन योजनेचा लाभ देणे थांबविले आहे. त्यामुळे अशा शेतकर्‍यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. याचा विचार करुन राज्य शासनाने कर्जमाफीपासून वंचित शेतकर्‍यांसाठी निकषात बदल करावा, अशी शेतकर्‍यांतून मागणी होत आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Notice-of-seal-of-Municipal-Bank-Accounts/", "date_download": "2018-11-21T20:55:09Z", "digest": "sha1:LALHN5BDRWQQULVQ5OTPNLSZEEJDWI2L", "length": 6078, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपाला बँक खाती सीलची नोटीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मनपाला बँक खाती सीलची नोटीस\nमनपाला बँक खाती सीलची नोटीस\nमहापालिकेला 1.60 रुपयांच्या सेवाकर थकबाकीपोटी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने बँक खाती सील करू, असा इशारा देणारी नोटीस बजावली आहे. सन 2014 पर्यंतची ही सेवाकर थकबाकी आहे. वारंवार नोटिसा बजावूनही तो न भरल्याने कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेने या कारवाई विरोधात स्थगितीसाठी मुंबईत लवादाकडे अपिलाच्या हालचाली सुरू केल्या आहेत.\nमहापालिकेचे दुकाने गाळे, व्यापारी संकुल, जाहिरीतींचे फलक आदी व्यावसायिक कारणांसाठी सेवाकर आकारला जातो. महापालिकेची गेल्या मार्च 2014 पर्यंत या कराची 80 लाख रुपयांची थकबाकी होती. यापोटी उत्पादन शुल्कने महापालिका वारंवार नोटिसा बजावरूनही पालिकेने ही थकबाकी भरली नाही. आता या थकबाकीपोटी व्याजासहीत 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.\nआता दंड, व्याज व मूळ रक्कम अशी 1 कोटी 80 लाख रूपये तातडीने भरण्याची उत्पादन शुल्कने महापालिकेला नोटीस बजावली आहे. या नोटिसीनंतर पालिकेने 24 लाख रूपये जमा केले. त्यानंतर दंड व व्याज आकारणीच्या विरोधात मुंबईत लवादाकडे अपील केले आहे. लवादाने महापालिकेची बाजू ऐकून घेत उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईला स्थगिती दिली. पण लावादाने त्यापोटी अंतिम सुनावणी होईपर्यंत 10 लाख रूपये उत्पादन शुल्क विभागाकडे जमा करण्याचे आदेश दिले. महापालिकेने स्थगिती मिळाल्यानंतर मात्र हे पैसे भरले नाही. त्यामुळे लवादाने कारवाईवरील स्थगिती उठवली. त्यानांतर पुन्हा महापालिकेने 10 लाख रूपये भरले.\nवास्तविक गेले वर्षभर उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणी कारवाई केलेली नाही. आता मार्चअखेर जवळ असल्याने या विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी थकीत सेवाकर वसुलीची मोहीम सुरू केली आहे.\nसांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे\nताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू\nमुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास\nगुंड बाळू भोकरेच्या भाच्याला ���टक\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nकस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/solid-waste-issue-sangli/", "date_download": "2018-11-21T20:35:04Z", "digest": "sha1:K2IMX5E26EMS75GXNNL77WXY6YVWL6E3", "length": 15132, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘घनकचरा’साठी 57 कोटी, तरी प्रकल्पाचा घोळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘घनकचरा’साठी 57 कोटी, तरी प्रकल्पाचा घोळ\n‘घनकचरा’साठी 57 कोटी, तरी प्रकल्पाचा घोळ\nएकीकडे शहरात कचर्‍याची समस्या गंभीर आहे. तो प्रश्‍न सोडविण्यासाठी हरित न्यायालयाच्या बडग्यानुसार घनकचरा प्रकल्प कागदावरही आला. त्यासाठी तीन वर्षांपूर्वी 42 कोटी रुपयांची तरतूद झाली. त्याचे व्याजासह 45 कोटी रुपयेही झाले. वित्त आयोगातूनही 12 कोटी रुपयांची तरतूद झाली. असे एकूण 57 कोटी झाले;पण प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या नावे जुजबी उपाययोजना सुरू आहेत. प्रत्यक्ष त्यातून इंधन निर्मिती, खत निर्मितीसह जे प्रकल्प उभारायचे त्याचा मुहूर्तच नाही. ज्या इकोसेव्ह इंडिया प्रा. लि. कंपनीने आराखडा केला त्यांनी तर अंमलबजावणी करण्यास नकार दिला आहे. यामुळे आता या प्रकल्पाबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.\nशहरात दररोज 200 टनांहून अधिक कचरा निर्मिती होते. त्यापैकी केवळ 150-160 टन कचर्‍याचा उठाव होतो. गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ हा कचरा बेडग रस्ता आणि समडोळी रस्त्यावरील कचरा डेपोत पडून आहे. तो आता 5 लाख टनांहून अधिक झाला असून, दोन्हीकडील 85 एकर हून अधिक असलेली जागा आता कमी पडू लागली आहे. कचरा रस्त्यावर पसरतो आहे. दुर्दैवाने पालिका प्रशासनाने कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले नव्हते.\nशहरातील कचर्‍याचे नियोजन नसल्याबद्दल सांगली जिल्हा सुधार समितीने हरित न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने महापालिकेला फैलावर घेत 60 कोटी रुपये दंड म्हणून भरण्याचा आदेश दिला. तसेच प्रकल्प उभारणी करण्याचीही सूचना केली. न्यायालयाच्या दणक्याने पालिकेने घनकचरा प्रकल्प आराखड्याचा मुहूर्त केला. 42 क��टींची तरतूदही केली. तज्ज्ञांची समिती नेमली. या समितीच्या निगराणीखाली इकोसेव्ह कंपनीने 42.69 कोटी रुपयांचा आराखडा केला आहे.\nतत्कालीन काँग्रेसच्या सत्तेत प्रकल्पाबाबत झालेल्या बैठका, आलेल्या कंपन्यांचे हेतू याबाबत शंका उपस्थित झाल्या. कचर्‍यापासून काय करणार, त्याचा फायदा कोठे आणि कसा होणार हे स्पष्ट नव्हते. तत्कालीन महापौर, आयुक्‍तांसह नगरसेवकांनी पुणे, अहमदनगरसह अनेक ठिकाणी कचरा प्रकल्पाची पाहणीही केली. त्यानंतर प्रकल्प आराखडा निर्मिती आणि मंजुरी यात साराच गोंधळ झाला आहे. या प्रकल्पाच्या आराखड्यालाही तत्कालीन सत्तेत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अंमलबजावणी करताना यापेक्षा आणखी काही अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्यास अंमलबजावणी करावी, अशी अटही घातली आहे. तरीही प्रशासन गांभीर्याने घेत नाही.\nयाउलट प्रशासनाने प्रकल्पाची अंमलबजावणी करताना सॅग्रिगेटर (कचरा छाननी) मशीन बसविण्यातही गोलमाल केल्याचे आरोप होत आहेत. दोन सॅग्रिगेटर मशीनसाठी सुमारे 76 लाखांचा खर्च दाखविला आहे. पण त्या मशिनही 5ते 6 लाख रुपयांच्या दर्जाच्या असल्याचा आरोप होत आहे. त्याही सहा महिन्यांपासून बंद आहेत.\nआता नव्या सत्तेत प्रकल्प अंमलजावणीच्या नावे नव्याने प्रकल्पाच्या नावे गाड्या खरेदीचा उद्योगही सुरू होणार आहे. पण कचर्‍यापासून खत, इंधन निर्मितीचा प्रकल्प उभारणीच नाही. इकोसेव्ह कंपनीने देखरेख आणि उभारणी नियोजनात असमर्थता दर्शविली आहे. त्याचा काय फैसला होतो, यावर प्रकल्पाचे पुढचे भवितव्य ठरेल. त्यानंतरही आता या योजना उभारण्यासाठी नव्याने निविदा मागविण्याची प्रक्रिया कधी होणार ती किती पारदर्शी होणार ती किती पारदर्शी होणार त्या प्रकल्पाची यशस्वीता किती, असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.\nघरापासून वर्गीकरण हवे; ओल्या कचर्‍यातून खत\nशहरात दररोज निर्माण होणार्‍या ओल्या व सुक्या कचर्‍याचे घरापासूनच वर्गीकरण व्हायला हवे. पण महापालिकेचे शून्य प्रयत्न आहेत. वास्तविक शहरातील हॉटेल्स, खानावळी, तसेच घरातून ओला कचरा कित्येक टन निर्माण होतो. तो कचरा जर चांगल्या पद्धतीने कंपोस्ट केला तर त्यातून चांगले खत निर्माण होऊ शकते. हे खत शेतीला उपलब्ध होऊ शकते. दुसरीकडे सुक्या कचर्‍यापासून उपपदार्थ, वीजही निर्माण होऊ शकते. पण त्याबाबत प्रशासन, कारभार्‍यांची मानसिकताच दिसून येत नाही. महापालिकेत परिवर्तन झाले आहे. आता अशा उपक्रमांना गती यावी, अशी जनतेतची अपेक्षा आहे.\nकंपनीकडून असमर्थता; पण चर्चा सुरू : उपायुक्त सुनील पवार\nउपायुक्‍त सुनील पवार म्हणाले, ईकोसेव्ह कंपनीने प्रकल्प आराखडा तयार केला आहे. तो हरित न्यायालय व तज्ज्ञांच्या मान्यतेने त्याची काही प्रमाणात अंमलबजावणीही सुरू झाली आहे. ईकोसेव्ह कंपनी ही प्रकल्प आराखडा अंमलबजावणीत नियोजनाचे काम करणार आहे. परंतु कंपनीचे कार्यकारी संचालक डॉ. ए. जे. माल्ये यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रकल्प नियोजन करण्यास असमर्थता दर्शविली आहे. परंतु आम्ही कंपनीशी संपर्क पत्रव्यवहार केला आहे. दुसर्‍या व्यक्‍तीमार्फत त्याची अंमलबजावणी करण्याची व्यवस्था करण्याबाबत कळवू, असे सांगितले आहे. त्यामुळे प्रकल्प अंमलबजावणीत काही अडचण येणार नाही.\nतुंगला कचर्‍यातून वीजनिर्मिती; मनपा उदासीन\nसमडोळी आणि बेडग रस्त्यावर 5 लाख टनाहून अधिक कचरा पडून आहे. नव्याने दररोज दीड-दोनशे टनावर कचरा निर्मिती होते. त्यासाठी घनकचरा प्रकल्प उभारणीचा खेळ सुरू आहे. सांगलीपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुंग येथे कचर्‍यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी मुंबई, बंगलोरसह, तामिळनाडूसह अन्य ठिकाणाहून कचरा आणला जातो. महापालिकेने कचरा अगदी संबंधित कंपनीला फुकट दिला तरी नाहक येणारा खर्च निकाली निघू शकतो. शिवाय कचरा प्रकल्पावर होणारा मोठा खर्चही वाचू शकतो. एवढेच नव्हे तर कचरा वर्गीकरण करून दिल्यास संबंधित कंपनी मोबदला देण्यास तयार आहे. पण मनपाकडून त्यासाठी प्रयत्नच नाहीत.\nअसा आहे घनकचरा प्रकल्प आराखडा\nइकोसेव्ह कंपनीने 42.69 कोटी रुपयांचा आराखडा केला आहे. त्याला महासभेनेही मंजुरी दिली आहे. यामध्ये कचरा संकलन, रिक्षा घंटागाड्या, वाहने खरेदीचा समावेश आहे. समडोळी कचरा डेपो व बेडग कचरा डेपोमध्ये असलेल्या 5 लाख टनांहून अधिक कचर्‍याचे वर्गीकरण करण्यासाठी मशिनरी उभारणे, कचरा संपवून ती जागा रिकामी करणे, नव्या कचर्‍यातून ओला कचरा कंपोस्ट करून खत निर्मिती करणे, सुक्या कचर्‍यापासून इंधन (पॅलेट) निर्मिती करणे, प्लास्टिकपासून ऑईल निर्मिती करणे, दोन्ही कचरा डेपोला संरक्षक भिंती, रस्ते निर्मिती करणे, वाहनांसाठी वे ब्रीज निर्मिती करणे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Crane-driver-murder-in-Lonand/", "date_download": "2018-11-21T20:35:41Z", "digest": "sha1:2NBSGIYYZL6JOUZLSYSNEZELIWYZC32U", "length": 5574, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोणंदमध्ये क्रेन चालकाचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › लोणंदमध्ये क्रेन चालकाचा खून\nलोणंदमध्ये क्रेन चालकाचा खून\nजुन्या भांडणाच्या कारणातून शिरवळ-लोणंद रस्त्यावरील दगडे बिल्डिंग येथे क्रेन चालक चंद्रकांत अंकुश साळुंखे (वय 35, सध्या रा. लोणंद एमआयडीसी शेळके वस्ती, लोणंद, ता. खंडाळा, मूळ रा. कोर्‍हाळे पेशवे वस्ती, ता. बारामती) यांचा शनिवारी रात्री डोक्यात दगड घालून व गळा चिरून खून केला. अवघ्या काही तासामध्ये लोणंद पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, या घटनेची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी, शिरवळ-लोणंद रस्त्यापासून एमआयडीसी थोड्याच अंतरावर आहे. या परिसरात दगडे बिल्डिंग आहे. या ठिकाणी चंद्रकांत साळुंखे यांचा अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून व गळा चिरून खून केल्याचे आढळून आले. या घटनेनंतर जालिंदर जयसिंग खलाटे (रा. खुंटे, ता. फलटण) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.\nघटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ अभिजित पाटील, स.पो.नि. सोमनाथ लांडे, गिरीश दिघावकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार बी जी वाघमारे व पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपासाच्या अनुषंगाने श्‍वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. यानंतर डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान एमआयडीसीतीलच एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता जुन्या भांडणाच्या रागातून आपणच चंद्रकांत यांची हत्या केल्याचे कबुल केले. तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार करत आहेत. फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलिसांनी शोध मो��ीम राबवून अवघ्या काही तासातच संशयिताला अटक केल्याबद्दल परिसरातून समाधान व्यक्‍त केले जात आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-citizen-yahya-farooq-mohammad-sentenced-27-year-jail-for-support-to-terrorists-al-qaida-anwar-al-awlaki-yemen-1581765/", "date_download": "2018-11-21T20:44:26Z", "digest": "sha1:HQJCX3IBAOWPSZLQO7XCQDLYMELBCZCF", "length": 13287, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indian citizen Yahya Farooq Mohammad sentenced 27 year jail for support to terrorists al Qaida anwar Al Awlaki yemen | अमेरिकेत दहशतवादाप्रकरणी भारतीय तरुणाला २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nAl Qaeda Terror: अमेरिकेत दहशतवादाप्रकरणी भारतीय तरुणाला २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा\nAl Qaeda Terror: अमेरिकेत दहशतवादाप्रकरणी भारतीय तरुणाला २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा\nअवलाकीला कुरिअरमार्फत २२ हजार अमेरिकी डॉलर्स दिले\nजुलै २००९ मध्ये याहा मोहम्मद आणि त्याचे दोन साथीदार येमेनमध्ये गेले होते\n‘अल-कायदा’Al Qaeda Terrorism या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत केल्याप्रकरणी याहा फारुख मोहम्मद या तरुणाला २७ वर्षे आणि ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर याहा फारुख मोहम्मदला मायदेशी पाठवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.\nयाहा मोहम्मद हा इंजिनिअरिंगच्या शिक्षणानिमित्त अमेरिकेत गेला होता. २००२ – २००४ या कालावधीत अमेरिकेतील ओहियो विद्यापीठात त्याने शिक्षण घेतले. मात्र यानंतर तो दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. २००८ मध्ये त्याने अमेरिकेतील तरुणीशी लग्न केले आणि तो अमेरिकेतच स्थायिक झाला. ‘अल- कायदा’ या दहशतवादी संघटनेचा येमेनमधील नेता अन्वर अल अवलाकीसाठी याहा मोहम्मद काम करत होता.\nजुलै २००९ मध्ये याहा मोहम्मद आणि त्याचे दोन साथीदार येमेनमध्ये गेले होते. तिथे ते अन्वर अल अवलाकीची भेट घेणार होते. अवलाकी त्��ांना प्रत्यक्षात भेटू शकला नाही. शेवटी या दोघांनी अवलाकीला कुरिअरमार्फत २२ हजार अमेरिकी डॉलर्स दिले. या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाणार होता. या कृत्यासाठी मोहम्मदला अटकही करण्यात आली.\nतुरुंगात असताना मोहम्मदने तुरुंगातील त्याच्या साथीदाराला न्यायाधीशाची हत्या करायची आहे असे सांगितले होते. याची माहिती मिळताच एफबीआयचा अंडर कव्हर एजंट मोहम्मदच्या संपर्कात आला. त्याने न्यायाधीशाची हत्या करण्याची तयारी दर्शवली होती. संबंधित न्यायाधीशांसमोर मोहम्मदविरोधात सुरु असलेल्या खटल्याची सुनावणी सुरु होती. न्यायाधीशांच्या हत्येसाठी त्याने १५ हजार डॉलर्स देण्याची तयारीही दर्शवली होती. यातील १ हजार डॉलर्स अॅडव्हान्समध्ये देण्यासाठी मोहम्मदने त्या एजंटला कुटुंबियांची भेट घ्यायला सांगितले होते. २०१५ मध्ये अमेरिकेतील न्यायालयाने याहा मोहम्मदच्या भावाला आणि दोन मित्रांना दहशतवादी कारवायांप्रकरणी दोषी ठरवले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदहशतवाद-हिंसाचाराविरोधात महापालिकेत सामूहिक शपथ\nकाश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nपाकच्या जनतेलाही दहशतवाद नकोसा – हंसराज अहिर\nहँड ग्रेनेड हातात फुटून काश्मीरमध्ये एकाचा मृत्यू\nमुली पटविण्यासाठी तरूण दहशतवादी होतात,आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्याची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेव��ट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/congress-mp-ashok-chavan-slams-bjp-ram-kadam-1744258/", "date_download": "2018-11-21T20:56:29Z", "digest": "sha1:SPMWSLK4PSZACEA2QQNV7IEFYN53MLRX", "length": 17282, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress mp ashok chavan slams bjp & ram kadam| राम कदमांना मुली पळवून आणण्यासाठी आमदार केलं का? – अशोक चव्हाण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nराम कदमांना मुली पळवून आणण्यासाठी आमदार केलं का\nराम कदमांना मुली पळवून आणण्यासाठी आमदार केलं का\nभाजप हा फेकाफेकी व घोषणांचा कारखाना असून अंमलबजावणी शून्य आहे अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.\nराज्यातील भाजप सरकारने घोषणांशिवाय काहीही केलेले नाही. भाजप हा फेकाफेकी व घोषणांचा कारखाना असून अंमलबजावणी शून्य आहे अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते सोलापूर येथे जनसंघर्ष यात्रेतील सभेत बोलत होते.\nसंघर्ष यात्रेच्या पाचव्या दिवसाची सुरुवात पंढरपूर येथे महाराष्ट्राचे अराध्य दैवत विठ्ठलाचे दर्शन घेऊन झाली. त्यानंतर मंगळवेढा येथे नागरिकांनी जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत केले. मंगळवेढा आणि सोलापूर येथे झालेल्या जाहीर सभेत अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, मोदी फडणवीसांनी खोटी आश्वासने देऊन मते घेतली पण सत्तेत आल्यावर यातले एकही आश्वासन पूर्ण केले नाही.\nचार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी सोलापूरात येऊन म्हणाले होते सुशीलकुमार शिंदे साहेबांनी गृहमंत्री असताना देशातील पोलिसांचे गणवेश सोलापूरात शिलाई करून घेतले असते तर हजारो लोकांना रोजगार मिळाला असता. नरेंद्र मोदींना पंतप्रधान होऊन चार वर्ष झाली केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे तरीही पोलिसांचे गणवेश सोलापूरातून का घेत नाहीत चीन मधून कपडा आयात केल्याने व नोटबंदीमुळे या परिसरातील वस्त्रोद्योग संकटात सापडला असून हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत.\nस्मार्ट सिटीच्या फक्त घोषणा केल्या पण प्रत्यक्षा��� काहीच कामे केली नाहीत त्यामुळे शहरे बकाल झाली आहेत. सांगता येईल असे एकही काम गेल्या चार वर्षात करता आले नाही म्हणून आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून हिंदू, मुस्लीम वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरु आहे असे चव्हाण म्हणाले.\nएकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी “बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतात” आणि दुसरीकडे भाजपचे लोकच महिलांवर अत्याचार करतात. भाजपचे आमदार तरूणांना मुलगी पळवून आणण्यासाठी मदत करण्याची भाषा बोलतात. भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करून भाजपने राम कदमांना मुली पळवून आणण्यासाठी आमदार केलं का असा संतप्त सवाल करून माता भगिनींच्या सुरक्षेसाठी भाजपचे सरकार घालवावे लागेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.\nयावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्रातले आणि राज्यातले सरकार शेतकरीविरोधी आहे. देशात मुबलक साखर उपलब्ध असतानाही सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली. देशात डाळीचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त झाले आहे तरीही सरकारने आफ्रिकेतून डाळ आयात केली आहे. उद्योगपतींच्या हितासाठीचे निर्णय घेऊन मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे.\nराज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात या सभेला मार्गदर्शन करताना म्हणाले की, केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप सरकारने सर्वच समाजघटकांची फसवणूक केली आहे. समृध्दी महामार्ग आणि बुलेट ट्रेनच्या गप्पा मारणा-यांना राज्यातले रस्तेही खड्डेमुक्त करता आले नाहीत.\nराज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही सरकारच्या जनविरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला. यावेळी व्यासपीठावर, माजी मंत्री आ. डी. पी. सावंत, आ. प्रणिती शिंदे, आ. अमर काळे, आ. अमरनाथ राजूरकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. डॉ. विश्वजीत कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे, अनुसुचीत जाती विभागाचे अध्यक्ष व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व सोशल मिडीया विभागाचे प्रमुख, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह काँग्रेस काँग्रस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआम्ही लढाई लढणार, काँग्रेसच्या सर्व आरोपांची उत्तरे देणार – निर्मला सीतारमन\n‘या’ पाच कारणांमुळे कर्नाटकात कोसळू शकते कुमारस्वामी सरकार\nडासूची गुंतवणूक आणि राफेलचा संबंध नाही, काँग्रेस खोटं बोलतेय – अनिल अंबानी\nमनसेकडून मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध, गाजराच्या आकाराचा केक कापला\nआलोक वर्मा यांच्या विरोधातील चौकशी दोन आठवडयात पूर्ण करा – सर्वोच्च न्यायालय\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vrittabharati.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4.html", "date_download": "2018-11-21T19:51:09Z", "digest": "sha1:TGJJLAG7N2XTV6KVPCGKDOIKRLZZE2QY", "length": 22377, "nlines": 286, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | दीर्घायुष्याची ७ मुलभूत तत्त्व जाणून घ्या!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात ���तिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » आरोग्यवर्धिनी » दीर्घायुष्याची ७ मुलभूत तत्त्व जाणून घ्या\nदीर्घायुष्याची ७ मुलभूत तत्त्व जाणून घ्या\nलंडन, (२९ एप्रिल) – आपल्या राहनीमानात आणि आहार केलेले किरकोळ बदल तुम्हाला दीर्घायुष्य प्रदान करू शकतात, असे एका संशोधनातून पुढे आले आहे. या सात तत्त्वांचे पालन केले, तर तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता २० टक्क्यांनी कमी होईल. आतड्यांचे विकार होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ४४ टक्के कमी असेल, असा दावा लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजमध्ये झालेल्या या संशोधनातून करण्यात आला आहे. या संशोधनासाठी ३.८० लाख लोकांवर अभ्यास करण्यात आला.\nव्यायाम आणि मद्यप्राशन यासाठीही यात काही नियम आहेत. या नियमांनुसार, जे आयुष्य जगतील त्यांना याचे चांगले परिणाम मिळतील, असे या संशोधनातून सांगण्यात आले आहे. हे नियम जागतिक कर्करोग संशोधन निधी आणि अमेरिकेच्या कर्करोग संस्थेने यापूर्वीच मान्य केले आहेत. ब्रिटीश शास्त्रज्ञांनी अनेक युरोपिय राष्ट्रांमध्ये सुद्धा यासंबंधीचा अभ्यास केला आणि त्यातून आणखी काही निष्कर्ष काढले आहेत. आता हे सात नियम काय आहेत, ते पहा : १) शरीराला हलक्यात हलके ठेवण्याचा प्रयत्न करा. पण, वजन एकदम कमी होऊ देऊ नका. २) प्रत्येक दिवशी शारीरिकदृष्ट्या किमान ३० मिनिटे श्रम करा. ३) ज्या आहारात फॅट्‌स आणि साखरेचे प्रमाण अधिक आहे आणि फायबरचे प्रमाण कमी आहे, असा आहार घेऊ नका. शीतपेये घेऊ नका. ४) प्रत्येक प्रकारचे धान्य, भाजी, फळे, दाळी आहारात ठेवा. ५) मांसाहार शक्यतोवर करू नका. करीत असाल तर एका आठवड्यात अर्धा किलोपेक्षा अधिक मांसाहार करू नका. ६) मद्यपान करीत असाल तर पुरुषांसाठी दोन आणि महिलांसाठी एकपेक्षा अधिक पेग घेऊ नका. ७) महिलांनी आपल्या तान्ह्या बाळाला सलग सहा महिने स्तनपान करावे. सोपे आहेत ना नियम. चला तर मग सारे मिळून पाळू या आणि दीर्घायुषी होऊ या\nतणावमुक्त राहण्यासाठी लोणचे खा\nकॉफी प्या, मधुमेह टाळा\nव्यायाम करा, मधुमेह पळवा\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : ���ारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nपुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण जास्त\nलंडन, (२१ एप्रिल) - पुरुषांच्या त��लनेत तरुण महिलांना हृदयविकाराशी संबंधित रोग जास्त प्रमाणात होतात, असे तज्ज्ञांनी सखोल अभ्यासानंतर काढलेल्या निष्कर्षात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-solapur-dist-solapur-agrowon-maharashtra-5145", "date_download": "2018-11-21T21:06:57Z", "digest": "sha1:UZK64EIX5DUKFJHFT64KCL7UTGQ6NRMV", "length": 21373, "nlines": 186, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, solapur dist. solapur, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल, म्हशींचे आकर्षण \nसिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल, म्हशींचे आकर्षण \nसिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल, म्हशींचे आकर्षण \nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nसोलापूर येथे दरवर्षी भरणाऱ्या ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेच्या परंपरेला सुमारे नऊशे वर्षांचा इतिहास आहे.दरवर्षी मकरसंक्रातीच्या आधी दोन दिवस यात्रेला सुरवात होते. त्याचा वेगळाच उत्साह सोलापुरात असतो. यात्रेच्या अनुषंगाने यात्रा कमिटीच्या वतीने कृषी प्रदर्शन आणि जनावरांचा मोठा बाजार भरवला जातो.\nसोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त विजापूर रस्ता परिसरातील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात जनावरांचा बाजार चांगलाच फुलला आहे. यंदा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतून एकूण तीन हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली. खिलार बैल, दुभत्या गायी- म्हशी बाजाराच्या आकर्षण ठरल्या आहेत. बाजाराच्या पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक दीड लाख रुपयांपर्यंत बैलजोड्यांची विक्री झाली. दिवसाकाठी सुमारे २० लाख रुपयांहून अधिक उलाढाल बाजारातून झाली.\nविजापूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्‍वर मंदिराच्या समोरील विस्तीर्ण पटांगणात जनावरांचा बाजार भरतो. दरवर्षी साधारण दहा जानेवारीपासून त्यास सुरवात होते. यात्रा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात दररोज तर त्यानंतर जानेवारीअखेर दर महिन्याच्या मंगळवारी तो भरतो. अनेक वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे. जिल्ह्याची ओळख असलेले खिलार बैल, खिलार खोंड, पंढरपुरी म्हशी यांच्यासह विविध दुभत�� जनावरे बाजाराची आकर्षण ठरतात. यंदाही पुढील दोन मंगळवारी (ता. २२) व २९ जानेवारीपर्यंत तो भरेल.\nयंदा पहिल्याच आठवड्यात सुमारे तीन हजारांहून अधिक जनावरे दाखल\nत्यात दीड हजारापर्यंत बैल, पाचशेपर्यंत म्हशी आणि उर्वरित खोंड, गायींचा समावेश\nदिवसाकाठी ५० ते १०० जनावरांची विक्री. आठवड्यात आत्तापर्यंत पाचशेहून अधिक जनावरांचे व्यवहार\nखिलार बैलजोड्याला सर्वाधिक दीड लाख रुपयांपर्यंतचा दर.\nपंढरपुरी म्हैस - ६० ते ७० हजार रुपये.\nजाफराबादी म्हैस- लाख रुपयांच्या पुढे.\nखोंड- वयानुसार- २० ते २५ हजार रुपयांपर्यंत\nदिवसाकाठी २० लाखांच्याही पुढे व्यवहार\nसोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मोहोळ, माढा या भागांसह कर्नाटकातील विजयपूर, गुलबर्गा आदी भागांतून येतात जनावरे.\nसर्वाधिक संख्या खरेदीदारांची. कर्नाटक व आंध्र प्रदेशात मोठे डेअरी फार्म असून तेथे खास पंढरपुरी, जाफराबादी म्हशी तसेच खिलार, गीर गायीही नेल्या जातात.\nशेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. जनावरांची विक्री झाल्यास स्वखुशीने ते सिद्धेश्‍वर देवस्थान समितीस देणगी देऊ शकतात. सक्ती नाही.\nशेतकऱ्यांना दहा रुपयांत जेवण\nमंदिर समितीकडून परगावाहून आलेल्या शेतकऱ्यांसाठी व खरेदीदारांसाठी स्वस्त भाजी भाकरी योजना जनावर बाजार परिसरात करण्यात आली आहे. यात दहा रुपयांमध्ये दोन भाकरी, एक भाजी, भात, आमटी असे भोजन देण्यात येते. दररोज दीड ते दोन हजार शेतकरी त्याचा लाभ घेतात.\nपिण्याचे पाणी, विजेची व्यवस्था\nजनावरांच्याही पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. जनावरे धुण्यासाठी हौदाची व्यवस्था आहे. विजेची सोय त्याचप्रमाणे काही ठिकाणी मंडप उभारून सावलीची सोय केली आहे.\nजनावरे खरेदी केल्यानंतर नवीन कासरा, गळ्यातील घंटी, मोरकी घेण्याचीही सोय आहे. काही छोट्या व्यावसायिकांना या ठिकाणी वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे जनावरांच्या खरेदीनंतर शेतकऱ्यांना अन्यत्र जाण्याची गरज भासत नाही.\nमला बैल खरेदी करायचा होता. मात्र किंमत जास्त असल्याने व्यवहार जमला नाही. मात्र माझ्या ‘बजेट’मधून या बाजारातून २२ हजार रुपयांना चांगल्या खोंडाची खरेदी केली. अन्य बाजाराच्या तुलनेत तो स्वस्त मिळाला.\nशेतकरी, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर\nमाझी शेती नाही. मात्र दूध व्यवसा���ासाठी म्हशी हव्या होत्या. या बाजारातून जाफराबादी म्हैस ६३ हजार रुपयांना खरेदी केली. दिवसाला ती दहा लिटरपर्यंत दूध देते.\nरेवणसिद्ध डोळे, हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर\nसर्वाधिक गीर गायी, कालवडी, खोंडे विक्रीस आणली होती. आत्तापर्यंत सुमारे १४ ते १८ जनावरांचे व्यवहार झाले. येथे दरही बऱ्यापैकी मिळतात.\nदरवर्षी बाजारात शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न असतो. उत्पन्न कमावणे हा या देवस्थान समितीचा उद्देश नसतो. परंपरा आणि शेतकऱ्यांची सोय यांचा मेळ घालतो. यंदा बाजार पहिल्याच आठवड्यात चांगला भरला. व्यवहारही होत आहेत.\n- बसण्णा खदनाळे, ७३५००६४५०७\nव्यवस्थापक, जनावर बाजार विभाग,\nसोलापूर प्रदर्शन दूध व्यापार\nखिलार बैल या बाजाराचे वैशिष्‍ट्य ठरले आहे.\nम्हशीचा व्यवहार करताना शेतकरी व खरेदीदार\nजनावरांच्या खरेदीनंतर घंट्या खरेदी करताना शेतकरी\nजनावरांसाठी कासरा खरेदी करताना शेतकरी\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथ���नॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/fraud-of-23-crores-for-investors/", "date_download": "2018-11-21T20:00:50Z", "digest": "sha1:TS3WSH253ZT6AYNN7HO3XFCT7Q6AQWM3", "length": 5578, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुंतवणूकदारांना 23 कोटींचा चुना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › गुंतवणूकदारांना 23 कोटींचा चुना\nगुंतवणूकदारांना 23 कोटींचा चुना\nआर. डी. व एफ. डी.मध्ये गुंतवणूक केल्यास चांगले व्याज मिळण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातल्या 26 हजार गुंतवणूकदारांना मैत्रेय ग्रुप कंपनीने तब्बल 23 कोटींना चुना लावला आहे. याबाबत मैत्रेय ग्रुपच्या अध्यक्षासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. गुंतवणूक केलेले पैसे परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.कंपनीचे नगर जिल्ह्यातील एजंट सतीश पुंडलिक पाटील (रा. रुई,ता. राहाता) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये ग्रुपच्या अध्यक्ष वर्षा मधुसूदन सत्पाळकर (रा. वसई रोड, जिल्हा ठाणे), संचालक विजय तावरे, लक्ष्मीकांत नार्वेकर, जनार्दन परुळेकर आदींचा समावेश आहे.फिर्यादीत म्हटले आहे केली, फेब्रुवारी 2016 पासून मैत्रेय ग्रुपच्या अध्यक्षांसह वरील आरोपींनी गुंतवणुकीची योजना सुरु केली. एजंट सतीश पाटील यांच्यामार्फत गुंतवणुकीच्या योजनांमध्ये जिल्ह्यातील 26 हजार गुंतवणूकदार सहभागी झाले. त्यांचा विश्वास संपादन करून या गुंतवणूकदारांकडून आर. डी. व एफ. डी.च्या स्वरूपात पैशांची गुंतवणूक घेण्यात आली.\nगुंतवणूक दारांनी कंपनीकडे पैशांची मागणी केली असता अनेकांना न वटणारे चेक देण्यात आले. 26 हजार गुंतवणूक दारांच्या गुंतवणुकीचा आकडा हा 23 कोटींवर गेला आहे. वारंवार मागणी करूनही गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा देण्यात आलेला नाही. गुंतवणूकदारांनी एजंटकडे पैशांची मागणी केली. मात्र कंपनी पैसे देत नसल्याने एजंटने कंपनीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याने गुन्हाच तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Extension-of-crop-insurance-scheme-increased/", "date_download": "2018-11-21T19:57:57Z", "digest": "sha1:RBJNWN7RKO7MP4ZY66GPDW7TSO3FEZCN", "length": 6069, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पीकविमा योजनेच्या जोखमीची व्याप्ती वाढवली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › पीकविमा योजनेच्या जोखमीची व्याप्ती वाढवली\nपीकविमा योजनेच्या जोखमीची व्याप्ती वाढवली\n2016 पासून राज्यात खरीप हंगामाकरिता पंतप्रधान पीकविमा योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कापूस, बाजरी, सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, मूग, तूर, उडीद, मका व कांदा या पिकांचा विमा योजनेत समाविष्ट केलेला आहे. शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी सरकारने या योजनेंतर्गत जोखमीची व्याप्ती वाढवली आहे. आता या योजनेतील जोखमीची व्याप्ती 70 टक्के करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत आहे.\nयोजनेंतर्गत सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखीमस्तर निश्चित केला आहे. पिकाचे उंबरठा उत्पन्न म्हणजे मागील 7 वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते. या योजनेंतर्गत जोखमीची व्याप्ती वाढलेली आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणारी घट, हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.\nअधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे, सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जे शेतकरी विविध वित्त संस्थांकडून पीक कर्ज घेतात, अशा शेतकर्‍यांना योजना बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकर्‍यांना योजना ऐच्छिक राहील. अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी गावपातळीवर अधिक सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता राज्यात कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्र (डिजिटल सेवा केंद्र) सुविधा शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचे अर्ज भरण्याकरिता कृषी विभागाने नियोजन केले आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/milk-rate-movement-in-maharashtra-chakkajam-andolan/", "date_download": "2018-11-21T20:16:38Z", "digest": "sha1:BI4QJI2ES4UXOTBHOD3FZNGKU7CIKR5C", "length": 15434, "nlines": 57, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दूध आंदोलन Live : राज्यात चक्‍काजाम, जनावरांच्या गळ्यात मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › दूध आंदोलन Live : राज्यात चक्‍काजाम, जनावरांच्या गळ्यात मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या\nदूध आंदोलन Live : राज्यात चक्‍काजाम, जनावरांच्या गळ्यात मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nशेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये वाढवून देण्यात यावे यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलन आता चिघळले आहे. मध्यरात्री दुग्धविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर स्‍वाभिमानी आंदोलनावर ठाम असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगतिले. सरकार दुधाबाबत ठाम निर्णय घेणार नाही तोपर्यंत राज्यभरात चक्काजाम आंदोलनाचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.\nदूध आंदालन तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी जनावरे रस्त्यावर आणावीत असे आवाहनही खासदार शेट्टी यांनी केले आहे. सरकार जर शेतकर्‍याविरोधात भूमिका घेणार असेल तर आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.\nकोल्‍हापूर : किणी टोल नाक्यावर चक्काजाम, आंदोलन पोलिसांनी रोखले, कार्यकर्ते आणि पोलिसांच्यामध्ये वादावादी, काही लोकांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nवाखरी येथे शेकडो जनावरांसह शेतकरी रस्त्यावर\nराज्यभर सुरू असलेल्या दूध दराच्या आंदोलनास पंढरपूर तालुक्यात ही मोठा प्रतिसाद मिळत असून आज ( बुधवारी ) वाखरी येथे चक्का जाम आंदोलनासाठी शेकडो जनावरे पालखी मार्गावर आणून बांधली गेली. तसेच शेकडो शेतकऱ्यांनीही रस्त्यावर ठिय्या मारून सरकारचा निषेध केला आणि दुधाला दर वाढवून देण्याची मागणी केली.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सकाळी वाखरी येथील पालखी तळ चौकात जनावरे आणून बांधली गेली. बैलगाड्या, बैल, गायी, म्हशी रस्त्यावर बांधल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शेकडोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर बसून होता. सुमारे २ तास पालखी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.\nविटा : खानापूर तालुक्यातील बलवडी (ता. खानापूर) येथील फाटयावर, बलवडी, जाधवनगर येथील शेतकरी संघटनेने रस्तावर दूध ओतले भिलवडी व कुंडलकडे जाणाऱ्या गाड्या रोकल्या व गाड्यातील दूध रस्तावर ओतले, दूध आंदोलनाची तीव्रता वाढली\nसोलापूर : जनावरांच्या गळ्यात मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या\nराज्यात गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या दूध दराच्या आंदोलनाची धग कमी हो�� नसून शेतकरी आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे मंगळवेढा सांगोला मार्गावर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपली जनावरे रस्त्यावर आणली आहेत. विशेष म्हणजे या जनावारांच्या गळ्यात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या नावाच्या पाट्या अड़कवल्याने या आंदोलनात शेतकरी किती सक्रिय झाले आहेत हे बघायला मिळत आहे.\nसकाळी १० वाजल्यापासून तालुक्यातील आंधळगाव हे सोलापूर ते सांगली या मार्गावरील मंगळवेढा तालुक्यातील गाव आहे. गेल्या अर्ध्या तासापासून रास्ता रोको केल्याने हां मार्ग ठप्प झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना प्रहार या पक्ष संघटनां या रास्तां रोकोमध्ये सहभागी आहेत. शेतकरी चक्का जाम करून ठाण मांडून बसले आहेत तर कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही आहे आमच्या हक्काच् नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत आहेत. पोलिस प्रशासन या ठिकाणी हजर असून परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे.\nसोलापूर : जनावरांच्या गळ्यात मंत्र्यांच्या पाट्या मंगळवेढ्यात रास्ता रोको\nसांगली : आरवडे येथे दूध आंदोलन भडकले ,चितळे डेअरीला जाणारी गाडी फोडली, पंधराशे लिटर दूध रस्त्यावर\nमुंबई : पश्चिम महाराष्ट्रातून येणारी दूधाची आवक घटली\nसोलापूर : वैराग-माढा रस्त्यावर चक्काजाम आंदोलन, वाहतूक ठप्‍प\nसातार्‍यातील माण तालुक्‍यात रास्‍तरोको\nबुलढाण्यात दूध आंदोलन चिघळले, बस फोडली\nकराड : चक्काजाम आंदोलनापूर्वीच आंदोलकांसह स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात (video)\nतीन दिवसाच्या आंदोलनानंतरही राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका न घेतल्याने कराड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांनी चक्काजाम आंदोलनाची हाक दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी सकाळी स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांना कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. घरातून ताब्यात घेत पोलिसांनी नलवडे यांना पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे.\nवाठार, करवडी, केसे यासह कराड तालुक्यातील विविध भागात गेल्या तीन दिवसांपासून दूध संकलन जवळपास पूर्णपणे ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे. ��ंगळवारी रात्री वाठार येथे शेतकऱ्यांनी आक्रमक होत रस्त्यावर दूध ओतले होते. तर करवडीत शेतकऱ्यांनी दुधाने आंघोळ करून शासनाचा निषेध नोंदवला होता. त्यामुळे आता तालुक्यात आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे\nऔरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ वर चक्काजाम आंदोलन\nवडीगोद्री (मराठवाडा) : प्रतिनिधी\nवडीगोद्री येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ वर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या चक्का जाम आंदोलनात बैलगाडी सह दुभती जनावरे आंदोलन स्थळी बांधण्यात आली होती. दूध दरासाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा आज चौथ्या दिवशी भडका उडाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडीगोद्री येथे दि. १९ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ वर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या चक्का जाम आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस व प्रहार संघटना यांनी पाठींबा दिला आहे.\nसरकारचे शेतकरी विरोधी धोरण शेतकऱ्यांबद्दलची अनास्था व शहरी भागातील मतदारांच्या हितासाठी जाणूनबुजून शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे.राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर५ रु अनुदान सरकारने थेट बँक खात्यावर द्यावे. सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या अन्यथा शांतता पूर्ण मार्गाने सुरू असणारे हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे सरकार ला देण्यात आला आहे. एक तास चक्का जाम केल्यानंतर मंडळ अधिकारी तांबोळी यांना निवेदन देऊन आंदोलन थांबवण्यात आले.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/CM-devendra-fadnavis-comment-on-opposites-in-islampur-sangali/", "date_download": "2018-11-21T20:21:53Z", "digest": "sha1:E36EAPMSYHZSSSIJQUVUD3HMGT4IORM7", "length": 13729, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांच्या नावावर विरोधकांनी तिजोर्‍या भरल्याः मुख्यमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शेतकर्‍यांच्या नावावर विरोधकांनी तिजोर्‍या भरल्याः मुख्यमंत्री\nशेतकर्‍यांच्या नावावर विरोधकांनी तिजोर्‍या भरल्याः मुख्यमंत्री\nअगोदरच्या सरकारने शेतकर्‍यांच्या नावावर केवळ स्वत:च्या तिजोर्‍या भरण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र शेतकर्‍यांसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे येत्या काळात शेतकर्‍यांच्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.\nजिल्हा कृषी महोत्सव व दख्खन यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजय पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिजाऊ स्वावलंबी पुरस्कार वितरण व प्रगतशील शेतकर्‍यांच्या यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशन झाले.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज शेतकरी नैसर्गिक आपत्ती, योग्य हमीभाव, पुरेशा सोयी-सुविधांअभावी अडचणीत सापडला आहे. चांगले उत्पादन मिळूनही शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. यासाठी शेतीमालाला योग्य हमीभाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे. तरीही आज शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाचे विरोधक विनाकारण राजकारण करीत आहेत.\nस्वामीनाथन आयोग 2004 मध्ये आला. त्यावेळी मनमोहनसिंग पंतप्रधान होते. तर शरद पवार कृषीमंत्री होते. 2014 पर्यंत त्यांची सत्ता असतानाही त्यांनी याबाबत का निर्णय घेतले नाहीत, त्यांना वाटते स्वामीनाथन आयोग आपण लागू करू शकलो नाही. हे सरकार तर कुठले करणार परंतु पंतप्रधान मोदी यांनी शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधक घाबरले आहेत म्हणून ते मुद्दामहून संशयाचे वातावरण निर्माण करीत आहेत, असे ते म्हणाले.\nते म्हणाले, काहीजण मी फक्त विदर्भ-मराठवाड्याकडेच लक्ष देत आहे, असा माझ्यावर आरोप करीत आहेत. मात्र पश्‍चिम महाराष्ट्रातील ताकारी-म्हैसाळ, टेंभू, वाकुर्डे बुद्रूक योजनेसाठी 5 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्या���ून या योजना लवकरच मार्गी लागतील.\nत्यामुळे 50 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजनांच्या वीज बिलात 83 टक्के सवलत मिळणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील कृषी महाविद्यालयासाठी या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून हे काम लवकरच सुरू केले जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. क्षारपड जमिनीच्या प्रस्तावासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.\nना. चंद्रकांत पाटील म्हणाले, सरकारच्या योजना घराघरात पोहोचविण्यासाठी कृषी महोत्सव हे उत्तम माध्यम आहे. येत्या महिन्याभरात राज्यातील शेतकर्‍यांना ऑनलाईन 7/12, खाते उतारा मिळणार आहेत. शेतकर्‍यांच्या जीवनात सुख-सुविधा कशी येईल, यासाठी हे सरकार प्रयत्न करीत आहे. तालुक्याच्या विभाजनाचा अभ्यास करण्यासाठी शासनाने समिती नेमली आहे. येत्या महिन्याभरात आष्टा येथे अतिरिक्त तहसील कार्यालय सुरू केले जाईल.\nअंगणवाडी सेविकांना मानधन वाढ\nना. पंकजा मुंढे म्हणाल्या, महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी, त्यांना शक्ती देण्यासाठी बचत गटांना शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अंगणवाडी सेविकांनाही लवकरच मानधन वाढ देणार आहोत. हे सरकार शेतकर्‍यांना केवळ कर्जमाफी देवून थांबलेले नाही तर शेतकर्‍यांना स्वावलंबी बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.\nपालकमंत्री ना. सुभाष देशमुख म्हणाले, माती परीक्षणापासून शेतीमाल विक्रीपर्यंत शेतकर्‍यांना माहिती मिळण्यासाठी अशी प्रदर्शने आयोजित केली जावीत. शेतकर्‍यांनी उत्पादन खर्च कमी करून जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा. तुमचा उत्पादित माल खरेदी करण्यासाठी सरकार खंबीर आहे. सांगली येथे सुरू करण्यात आलेल्या शेतीमाल तारण केंद्राचा बेदाणा उत्पादकांनी लाभ घ्यावा.\nदूध उत्पादकांना लवकरच दिलासा\nदूध विकासमंत्री महादेव जानकर म्हणाले, यापूर्वीच्या सरकारने शेतकर्‍यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचेच काम केले. नाव शेतकर्‍यांचे घ्यायचे व आपल्या मुलांची घरे भरायचे काम त्यांनी केले. दूध उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय लवकरच सरकार घेणार आहे. सध्या दूध पावडर व्यवसायातील जागतिक मंदीमुळे दूध उत्पादक आर्थिक संकटात आहेत.\nकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, राज्य सरकार जलशिवार योजनेवरच न थांबता राज्यात सिंच���ाला गती दिली. 50 वर्षात जेवढा ठिबक सिंचन योजनेसाठी निधी खर्च झाला नाही तेवढा निधी तीन वर्षात आम्ही मंजुर केला. कर्जमाफी, उसाची एफआरपी, तूर, सोयाबीनचा हमीभाव यावरही सरकारने चांगले निर्णय घेऊन वेगवेगळ्या स्तरावर शेतकर्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.\nजिल्हाधिकारी विजय कळम-पाटील यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आभार मानले. आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, आ. मोहनराव कदम, वनश्री नानासाहेब महाडीक, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, माजी आ. भगवानराव साळुंखे, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सभापती सुषमा नायकवडी, मकरंद देशपांडे, विक्रम पाटील, वैभव शिंदे, तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/MP-udayanraje-comment-on-Ramraje-in-Satara/", "date_download": "2018-11-21T20:55:07Z", "digest": "sha1:USMVNEUDNAA3JOZ4YBHACLCNVBV4N2MJ", "length": 10031, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पण इथे बांडगुळे जन्मली; रामराजेंवर उदयनराजेंचा घणाघात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पण इथे बांडगुळे जन्मली; रामराजेंवर उदयनराजेंचा घणाघात\nपण इथे बांडगुळे जन्मली; रामराजेंवर उदयनराजेंचा घणाघात\nस्थानिकांना संधी मिळावी म्हणून शिरवळ, खंडाळा एमआयडीसीत लक्ष घातले. पण त्याठिकाणी व्यक्तिकेंद्रीत आमदारांचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत. सोना अलाईज कंपनीच्या जैनला मारायचे असते तर पूर्वीच ठोकला असता. सातार्‍याने देशाला दिशा देण्याचे काम केले. स्वातंत्र्यांची प्रत्येक चळवळ याच जिल्ह्यातून सुरु झाली. पण या जिल्ह्यात आज षंढ निर्माण झाले आहेत. कुणीही यावे आणि टपली मारुन जावे, अशी परिस्थिती आहे. बारामती, कराड जिल्हे करुन सातारा खालसा करण्याचा डाव हाणून पाडला. मी विरोध केला. पण इथे वळवळ करणारी बांडगुळे जन्मली, असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर पत्रकार परिषदेत केला.\nसातार्‍यातील एमआयडीसी संद���्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, मी कधीही कुणाच्या द्वेषापोटी बोलत नाही. पूर्वी जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी एमआयडीसी दिली जायची. त्याच ठिकाणी कंपनी उभारायला परवानगी असायची. सातार्‍यातही मोठ्या नामवंत उद्योगपतींच्या कंपन्या होत्या. त्यावेळी माझे काका अभयसिंहराजे भोसले जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी या कंपन्या टिकवण्यासाठी लक्ष द्यायला हवे होते.त्यांनी या कंपन्यांचा विस्तार होवू दिला नाही. गावगुंड लोक युनियन करुन त्या कंपन्यांकडून पैसे घ्यायचे. अशाच लोकांना त्यांनी सहकार्य केले. त्यामुळे सातार्‍यातील एमआयडीसी बंद पडत गेली. सातार्‍याबरोबरच नगर जिल्ह्यातही एमआयडीसी सुरु झाली होती. नगरच्या एमआयडीसीची ओळख निर्माण झाली. पण सातार्‍याची एमआयडीसी ‘ट्रबल्ड एमआयडीसी’ म्हणून बदनाम झाली.एलएनटी ही मोठी कंपनीसुध्दा याठिकाणी कंपनी सुरु करणार होती. पण त्यांनाही त्यावेळी पैसे मागिल्याने ते निघून गेले. अशा प्रकारांमुळे लोक सातार्‍यात यायला मागत नाहीत. बाबासाहेब कल्याणी तसेच शिर्के यांच्याशी माझी चर्चा झाली. सातार्‍यात किंवा तुमची जन्मभूमी असेल त्याठिकाणी कंपन्या सुरु करा म्हणून त्यांना सांगितले. जरंडेश्वर रेल्वेस्टेशनजवळ 150 ते 200 एकरावर बाबासाहेब कल्याणी यांच्याकडून मोठी इंडस्ट्री सुरु केली जाणार असून संरक्षण खात्यासाठी आवश्यक साहित्याची निर्मिती केली जाणार आहे. खंडाळा तसेच शिरवळ याठिकाणी एमआयडीसी वाढावी यासाठी लक्ष घालायला गेलो. पण व्यक्तिकेंद्रित माणूस झाल्यावर कामच होवू शकत नाही याचा अनुभव आला. त्याठिकाणी एसईझेड झोन असल्यामुळे स्थानिक मुलांना नोकरीत घ्यावे. त्यांना प्राधान्य द्यावे,अशी मागणी संबंधित कंपन्यांकडे केली. पण त्याठिकाणी प्रत्येक आमदाराचे ‘वेस्टेड इंटरेस्ट’ असल्याचे दिसून आले. त्याठिकाणच्या सोना अलाईज कंपनीचे जैन यांनाही यासंदर्भात चर्चेसाठी याठिकाणी बोलावले होते. मला त्यांना मारहाण करायची असती तर त्यांना याआधीच ठोकले असते. याठिकाणी फक्त चर्चा करण्यासाठीच बोलवले होते असे उदयनराजे म्हणाले.\nजिल्ह्यात काही स्वयंघोषित नेते झाले आहेत. त्यांचे नाव घेतानाही मनात किळस निर्माण होते. एवढ्या संकुचित विचाराचे काही लोक आहेत. त्या कंपन्यांमध्ये कमी पगारावर बिह���रचे लोक भरले आहेत. त्यांना दहा हजार पगार ठरवायचा आणि दोनच हजार द्यायचे. अशी हजारो पोरं त्याठिकाणी काम करत असून दोन कोटी कुणाच्या खिशात जातात असा सवाल उदयनराजेंनी केला. सातार्‍यात कुणीही यावे आणि टपल्या मारुन जावे, अशी परिस्थिती या माणसांमुळे निर्माण झाली आहे. बारामती आणि कराड जिल्हा करुन सातारा जिल्हा खालसा करायचा प्रयत्न होता. अशावेळी आमचे खलनायक गप्प बसले. या सर्व गोष्टींना मी विरोध केला. त्यामुळे मी बोलतो असे वाटते. पण लोकांच्या तोंडचा घास हिरावून घेणार असाल तर कोण गप्प बसेल असा सवाल उदयनराजेंनी केला. सातार्‍यात कुणीही यावे आणि टपल्या मारुन जावे, अशी परिस्थिती या माणसांमुळे निर्माण झाली आहे. बारामती आणि कराड जिल्हा करुन सातारा जिल्हा खालसा करायचा प्रयत्न होता. अशावेळी आमचे खलनायक गप्प बसले. या सर्व गोष्टींना मी विरोध केला. त्यामुळे मी बोलतो असे वाटते. पण लोकांच्या तोंडचा घास हिरावून घेणार असाल तर कोण गप्प बसेल खलनायक आमदार गप्प बसले पण मी गप्प नाही, बसणार असा इशाराही खा. उदयनराजे यांनी दिला.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/heavy-rain-tasavde-satara-news/", "date_download": "2018-11-21T20:28:21Z", "digest": "sha1:N5QIMXHKGWWT7HTT7BGBBFU37SEQ5KJE", "length": 5570, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तासवडे परिसरात वादळी पाऊस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तासवडे परिसरात वादळी पाऊस\nतासवडे परिसरात वादळी पाऊस\nतासवडे टोलनाका : वार्ताहर\nतासवडे (ता. कराड) परिसराला सोमवारी दुपारी वादळी पावसाने झोडपून काढले. सोसाटयाच्या वार्‍यासह पावसाने थैमान घालत प्रचंड नुकसान केले. वादळी वार्‍यामुळे झाड कोसळल्याने तासवडे-शिरवडे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वीज वाहक तारा तुटल्या. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. झाड अंगावर कोसळत असताना मोटारसायकल तेथेच सोडून दोघे पळाल्याने त्यांचे जीव वाचले.\nबेलवडे, तळबीड, वहागावसह परिसरात सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत होती. उकाड्यामुळे लोक हैराण झाले होते. ��ुपारी दोनच्या सुमारास वातावरणात बदल झाला. सोसाट्याचा वारा सुटला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगाडाटांसह मुसळधार पावसास सुरुवात झाली.\nसोसाट्याच्या वार्‍यासह पडणार्‍या पावसाने परिसराला झोडपून काढले.\nशेतातून गडबडीने घराकडे निघालेले रामचंद्र पवार, लखन पवार यांचे नशीब बलवत्तर म्हणून अगांवर बाभळीचे झाड पडत असताना त्यांनी मोटारसायकल तेथेच सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला.\nवार्‍यामुळे तासवडे, शिरवडे रस्तावरील एक मोठे झाड जमीनदोस्त झाले. तासवडे गावातून जाणार्‍या वीज वाहक तारा तुटल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला.\nशिवाजी सखाराम जाधव, संजय भानुदास जाधव यांच्या जनावरांच्या शेडवरील पत्रे उडून इतरत्र पडले. तसेच नितीन जाधव यांच्या बंगल्यावरील सोलर सिस्टिम बंगल्या वरून पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे मोठे नुकसान झाले. मोठे झाड तासवडे- शिरवडे रस्त्यावर कोसळल्याने त्या मार्गावरील वाहतूक दोन अडीच तास ठप्प झाली होती.\nयावेळी तासवडेचे सरपंच बाजीराव जाधव, शिवाजी जाधव व संजय जाधव यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून युवकांना सोबत घेऊन झाडाच्या फांद्या तोडून वाहतूक सुरळीत केली. वादळी पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Ashadi-ekadashi-sohala-pandharpur/", "date_download": "2018-11-21T19:58:42Z", "digest": "sha1:B2QBZA6GBFNCRRC6CXHLNC56RVDJSTWG", "length": 10856, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विठ्ठल नामे अवघी दुमदुमली पंढरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › विठ्ठल नामे अवघी दुमदुमली पंढरी\nविठ्ठल नामे अवघी दुमदुमली पंढरी\nविठ्ठलमय होऊन पंढरीत आलेल्या लाखो वारकर्‍यांच्या उपस्थितीत आषाढी यात्रेचा सोहळा झाला. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील अनिल जाधव दाम्पत्याच्या हस्ते श्रींची शासकीय महापूजा करण्यात आली. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी 15 लाखांवर वारकर्‍यांनी आषाढी एकादशीसाठी पंढरीत हजेरी लावली आणि चंद्रभागेत पवित्र स्नान केले.\nयंदाचा आषाढी एकादशीचा सोहळा सोमवारी (दि. 23 जुलै) होता. त्याकरिता आळंदी, देहूसह राज्याच्या विविध भागांतून आणि गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही पालखी सोहळे, हजारो दिंड्या शनिवारीच पंढरीत दाखल झालेल्या होत्या. मराठा, धनगर आरक्षण आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनासह वारकरीही काहीसे तणावात होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांच्या भावना समजून घेत, महापूजेला येण्याचे टाळले आणि संपूर्ण आषाढीचा सोहळा मोकळेपणाने, भक्‍तिभावाने परंपरेनुसार दिमाखात साजरा झाला. पहाटे श्रींची शासकीय महापूजा दर्शन रांगेतील मानाचे वारकरी अनिल जाधव आणि त्यांच्या पत्नी वर्षा अनिल जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खा. अनिल देसाई, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, पंढरपूर नगरपालिकेच्या अध्यक्षा सौ. साधना भोसले, ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत महापूजा झाली.\nत्यानंतर संपूर्ण पंढरीनगरी विठ्ठलनामाच्या जयघोषात दुमदुमून गेली. चंद्रभागा नदीच्या वाळवंटात शनिवारी रात्रीपासूनच टाळ, मृदंगाच्या निनादात भजन, कीर्तन आणि प्रवचन रंगले होते. नदीपलीकडच्या 65 एकर परिसरात तर प्रतिपंढरपूर वसले होते. सुमारे 450 दिंड्यांतून आलेले दोन ते अडीच लाख वारकरी हरी भजनात दंग झाले होते.एकादशीच्या दिवशी पहाटेपासूनच चंद्रभागेत स्नानाकरिता भाविकांची रीघ लागली होती. मानाचे पालखी सोहळे आणि दिंड्यांनी प्रदक्षिणा मार्गावरून पालख्यांची ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात मिरवणूक काढली. तत्पूर्वी चंद्रभागेच्या पाण्यात पादुका स्नान घालण्यात येत होते. तेथून\nपायरीजवळ येऊन विठ्ठल मंदिर कळसाचे दर्शन घेऊन वारकरी नगर प्रदक्षिणा घालून आपल्या मठात, मंदिरात, धर्मशाळेत परत जात होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रदक्षिणा मार्गावरून विठ्ठलाच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली.\nदर्शन रांगेत दीड लाखांवर भाविक\nआषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शन रांगेत मोठी गर्दी केली होती. दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत गेली होती. एकादशी दिवशी दर्शन करून बाहेर पडलेल्या वारकर्‍यांनी सांगितले की, 35 तासांच्या प्रतीक्षेनंतर विठ्ठलाचे दर्शन झालेले आहे. संपूर्ण दर्शन रांगेत मंदिर समितीने पिण्याचे पाणी, साबूदाणा खिचडीचे वाटप केले होते. त्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांतून यावर्षी समाधान व्यक्‍त होत आहे.\nमराठा, धनगर आरक्षण आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपुरात जास्तीचा बंदोबस्त मागवला होता. सुमारे 10 हजार पोलिसांचा फौजफाटा पंढरीत बंदोबस्तासाठी होता. कुठेही कसलाही अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू पंढरीत फिरून बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. भल्या पहाटे चंद्रभागेत स्नान करून नामदेव पायरीवर वारी पोहोचवून बहुतांश वारकर्‍यांनी दुपारनंतर पंढरीचा निरोपही घेतला. एकूणच सर्व प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सुमारे 15 लाखांवर भाविक येऊनही आषाढीचा सोहळा सुखाचा, आनंददायी झाला.\nपहिल्यांदाच वारकर्‍याच्या हस्ते शासकीय महापूजा\nश्री विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ मंत्र्यांच्या हस्ते केली जाते. मात्र, यंदा मुख्यमंत्री आले नाहीत आणि त्यांनीच जाहीर केल्यामुळे दर्शन रांगेत उभा असलेल्या पती-पत्नी वारकर्‍यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. पहिल्यांदाच एका वारकर्‍यास एवढ्या मोठ्या पूजेचा मान मिळाला आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2018-11-21T20:11:35Z", "digest": "sha1:HMLHBDKK5NO6E3TFATWLJDPL6HUOUEN5", "length": 8822, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विरोधकांचा आज भारत बंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविरोधकांचा आज भारत बंद\nइंधन दरवाढ आणि खालावलेल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात असंतोष\nनवी दिल्ली: पेट्रोल, डिझेल सह एलपीजी गॅस सिलिंडरमधील भाववाढीच्या निषेधार्थ तसेच मोदी सरकारच्या फसलेल्या आर्थिक नितीच्या विरोधात कॉं��्रेसने सोमवारी भारत बंद पुकारला असून देशातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी त्याला पाठिंबा दिला आहे. दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, जनता दल सेक्‍युलर, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र नव निर्माण सेना इत्यादी पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. तथापी कम्युनिस्ट पक्षांनी आपला बंद स्वतंत्रपणे पुकारला असून तोही उद्याच आहे. तृणमुल कॉंग्रेसने मात्र बंद पासून दूर राहण्याचे ठरवले आहे.\nया बंदमुळे देशातील सामान्य जनजीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. बंद यशस्वी करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे तसेच यानिमीत्ताने कोठेही कायदा आणि सुव्यवस्थेचे उलंलघन होऊ नये यासाठी पोलिसांनीही ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. कॉंग्रेस पक्षाने या बंदचा कालावधी सकाळी 9 ते दुपारी 3 असा असेल असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र, बिहार, पंजाब, तामिळनाडु, कर्नाटक, ओडिशा या विरोधकांचा प्रभाव असलेल्या राज्यांमध्ये बंदचा विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.\nइंधनावरील उत्पादन शुल्क कमी करून नागरीकांना दिलासा द्यावा, इंधनचा समावेश जीएसटी मध्ये करावा या कॉंग्रेसच्या प्रमुख मागण्या आहेत. मोदी सरकारने तब्बल 12 वेळा इंधनावरील उत्पादन शुल्कात वाढ करून जनतेची तब्बल अकरा लाख कोटी रूपयांची लूट केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती कमी झालेल्या असतानाही त्याचा लाभ जनतेला न देता सरकारने आपलीच तिजोरी भरण्याचे काम केले आहे असा कॉंग्रेसचा आरोप आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउत्तराखंडमध्ये बनावट औषधांच्या कारखान्यांवर पोलीसांचा छापा\nNext article“क्रिश-4’साठी ऋतिक रोशनचा “सुपरहीरो’ला नकार\n‘त्यांना’ मला ठार मारायचंय : केजरीवाल\nआरएसएस हे तालिबानी, खलिस्तानी आतंकवाद्यांसारखेच : कम्युनिस्ट पार्टी\nजम्मू-काश्‍मीरमध्ये सरकार स्थापन करण्याच्या हालचाली\nपुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सुषमा स्वराज यांची घोषणा\nअरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाची भाजपलाही कल्पना : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Donation-to-the-orphanage-for-the-girl-s-marriage-devrukh/", "date_download": "2018-11-21T20:40:12Z", "digest": "sha1:44R72AUGSCU5MEPTCKWCWW2XYVQ3QMAZ", "length": 6464, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलीच्या लग्नासाठी मिळालेल्या 3 लाखांची अनाथालयाला देणगी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मुलीच्या लग्नासाठी मिळालेल्या 3 लाखांची अनाथालयाला देणगी\nमुलीच्या लग्नासाठी मिळालेल्या 3 लाखांची अनाथालयाला देणगी\nदेवरुख मातृमंदिर संस्थेचे कार्यवाह आत्माराम मेस्त्री यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी मिळालेले 3 लाख 7 हजार रुपये गोकुळ अनाथालयाला देणगी म्हणून दिले. या दातृत्वाबद्दल आत्माराम मेस्त्रींच्या उदारतेचा गौरव करण्यात आला.\nप्रा. आत्माराम मेस्त्री हे सेवानिवृत्त झाले. एकुलत्या एका मुलीचं लग्न गत दि.2 मे रोजी थाटामाटात झालं. पेन्शन मिळत नाही तरीही कर्ज काढून व पीएफच्या रकमेतून हे लग्न केलं. विविध संघटना,संस्था,सहकारी मित्र यांनी सरांना न सांगता 3,07,551 रूपयांची मदत केली. सरांनी ही मदत लग्नानंतर पंधरा दिवसांनी सर्व रकमेचा चेक काढून मातृमंदिर देवरूखच्या गोकुळ या अनाथलयाच्या नावे दिला, ही बाब आदर्शवत्च आहे. अद्यापही पेन्शन न मिळालेले सर काटकसरीनं घर चालवून मुलीचं लग्न करतात. मदत मिळालेले पैसे दान करतात हे दातृत्व येते कोठून\nप्रा.मेस्त्री यांनी इंग्रजीचे प्राध्यापक असताना लग्न मात्र देवरूखच्या अनाथलयातील मुलीशी केलं. सरांनी लग्न समारंभपूर्वक न करता रजिष्टर पद्धतीनं केलं केलं. सरांना मातृमंदिरचे वसतीगृहात पदवीचे शिक्षण घेत असताना संस्थेत समाजवाद्यांची फौजच येत असे. ना.ग.गोरे,एस. एम. जोशी, मधु दंडवते, ग.प्र.प्रधान, भाई वैद्य, यदुनाथ थत्ते, मृणाल गोरे, पुष्पा भावे, मेघा पाटकर,अनिल अवचट, बाबा आढाव या सर्वांच्या विचाराचा प्रभाव सरांवर पडला. सरांच्या प्रती निष्ठा व्यक्‍त करून सरांच्या कार्याचा गौरव म्हणून 21 जानेवारीला संघटना आणि माजी विद्यार्थ्यांनी मोठा सत्कार केला. सर,रत्नागिरी जिल्हा पतपेढीचे सलग पंधरा वर्षे सदस्य होते.दोन वेळा चेअरमन होते. टीडीएफ संघटनेचे राष्ट्रीय व राज्यस्तर सदस्य होते. राज्यभर काम केलं.पण कोणाकडूनही राज्यभर फिरताना प्रवासखर्च घेतला नाही. आजही सर राष्ट्रसेवादल,अंधश्रद्धा निर्मुलन,सानेगुरूजी व्याख्यानमाला यामध्ये सहभागी होतात. चळवळी करत असताना प्रचंड त्रास सोसला, खूप नुकसान झाले,अद्यापही पेन्शन नाही.तरीही सर डगमगले ��ाहीत. आपल्या दातृत्वाचा एकएक नमुना दाखवतच राहिले. त्याच्या दातृत्वाला सर्वच स्तरातून सलाम ठोकण्यात येत आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-21T20:11:54Z", "digest": "sha1:TXIYJX545CN35VFVYS5QU6WZAOGMN74C", "length": 7459, "nlines": 94, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "शास्त्रीय संगीत - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\n0 आपले टाका0.00 €\nशास्त्रीय संगीत हे कलात्मक संगीत आहे जे पाश्चात्य संस्कृतीच्या परंपरेत बनलेले आहे किंवा मूळ आहे, यात दोन धार्मिक (धार्मिक) आणि धर्मनिरपेक्ष संगीत समाविष्ट आहेत. 1750 ते 1820 (शास्त्रीय कालावधी) कालावधीसाठी अधिक अचूक संज्ञा वापरली जाते, हा लेख 6 व्या शतकापासून ते आजच्या काळापर्यंतच्या विस्तृत कालावधीबद्दल आहे, ज्यामध्ये शास्त्रीय कालावधी आणि विविध इतर कालावधी या परंपरेचे केंद्रीय नियम 1550 आणि 1900 दरम्यान संकेतांकित झाले, जे सामान्य-प्रॅक्टिस कालावधी म्हणून ओळखले जाते. 11 व्या शतकापासून वापरल्या जाणार्या युरोपियन आर्ट म्युझिकला इतर बर्याच गैर-युरोपियन शास्त्रीय आणि काही लोकप्रिय वाद्य स्वरुपांमधून ओळखले जाते. [2] [उद्धरणानुसार नाही] कॅथोलिक भिक्षुंनी आधुनिक प्रकारचे प्रथम प्रकार विकसित केले संपूर्ण जगभरातील चर्चमध्ये चर्चला मान्यता देण्यासाठी मानक युरोपियन संगीतात्मक सूचना. संगीतकारांच्या पिशव्यासाठी पिच (जे मडोडी, बॅस्लाइन्स आणि कॉर्ड्स), टेम्पो, मीटर आणि ताल यांचे रूप दर्शविण्यासाठी निर्देशकांनी वेस्टर्न स्टाफ नोटेशनचा वापर केला आहे.\nनाही उत्पादने आपली निवड जुळणारे आढळले होते.\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अ��िक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 19 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214828-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/reviews/marathi-cinema/pari-hoon-main-review-not-so-much-interesting/", "date_download": "2018-11-21T21:10:53Z", "digest": "sha1:ZG6V57T3U5HVKQBFMWSOIBY3GMVRHBEI", "length": 30465, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pari Hoon Main Review : मनाला न भावलेली परी | Pari Hoon Main Review : मनाला न भावलेली परी | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळ���न खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nनंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी यांच्या परी हूँ मैं या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.\nCast: नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी\nProducer: डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, शीला सिंह Director: रोहित शिलवंत\nआपल्या मुलामुलीने अभिनयक्षेत्रात करियर करावे अशी अनेक पालकांची इच्छा असते आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न देखील करत असतात. पण या झगमगत्या दुनियेत प्रवेश केलेल्या या लहान मुलांचे आयुष्य इतरांपेक्षा कसे वेगळे होते. या मुलांची निरागसता कशाप्रकारे हरवते याचे चित्रण परी हूँ मैं या चित्रपटात करण्यात आले आहे.\nसाजिरी (श्रुती निगडे) ही एक चांगली कलाकार असून तिच्या अभिनयगुणांना वाव देणे गरजेचे आहे असे तिचे वडील माधव दिघे (नंदू माधव ) यांना वाटत असते. पण अभिनयापेक्षा तिने शिक्षणाकडे लक्ष द्यावे असे तिच्या आईचे (देविका दफ्तरदार) म्हणणे असते. साजिरीचे शाळेतील नाटक पाहून तिला मालिकेच्या ऑडिशनला घेऊन या असे एक गृहस्थ तिच्या वडिलांना सांगतात. आईला न सांगता साजिरी तिच्या वडिलांसोबत जाऊन ऑडिशन देते आणि त्या मालिकेत काम करण्याची संधी देखील तिला मिळते. मालिका मिळाल्यानंतर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलते. ती छोट्या पडद्यावरची एक स्टार बनते आणि तिचा जास्तीत जास्त वेळ मालिकेच्या सेटवर घालवू लागते. तिला मिळालेल्या पैशांमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगलीच सुधारते. पण काहीच महिन्यात अचानक तिची मालिका बंद होते. या सगळ्याचा तिच्या मनावर काय परिणाम होतो. तिचे पुन्हा अभिनय करण्याचे स्वप्न पूर्ण होते का हे प्रेक्षकांना हा चित्रपट पाहिल्यावरच कळेल.\nपरी हूँ मैं या चित्रपटाची कथा चांगली असली तरी ती दिग्दर्शकाला तितकीशी चांगल्या प��रकारे मांडता आलेली नाही. मध्यांतरानंतर तर चित्रपट उगाचच ताणल्यासारखा वाटतो. तसेच चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाला काय सांगायचे तेच कळत नाही. साजिरी मालिकेत काहीच महिने काम करत असते. पण त्या कालावधीत तिला मिळालेल्या पैशातून तिचे वडील गाडी, आलिशान घर घेतात ही अतिशयोक्ती वाटते. तसेच तिची मालिका संपल्यानंतर त्यांना पैशांची चणचण भासते असे देखील दाखवण्यात आलेले नाही. या सगळ्यामुळे चित्रपट हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अपयशी ठरतो. चित्रपटात नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे आणि साजिरीच्या मालिकेत तिची दाखवण्यात आलेली आई म्हणजेच फ्लोरा सैनीने चांगले काम केले आहे. पण तरीही परी हूँ मैं प्रेक्षकांना भावत नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n'परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का\n'परी हूँ मैं’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच,या कलाकारांच्या असणार भूमिका\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n'नाशिकचा मी आशिक' गाण्याच्या टीझरला प्रेक्षकांची मिळतेय पसंती\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nनकळत सारे घडले’मध्ये नेहाच्या मातृत्वाची कसोटी\n'खंडेराया झाली माझी दैना' हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\n‘वाजे पाऊल आपुले’ पुन्हा रंगभूमीवर, ५० वर्षांनंतर गाजलेली नाट्यकृती रसिकांच्या भेटीला\nभाऊ कदमचा हा अंदाज तुम्ही पाहिला का\nMirzapur Review: गॅंगवॉर, राजकारणाचं रक्तबंबाळ तांडव 'मिर्झापूर'\nPihu Movie Review : प्रत्येक आई-वडिलांचे डोळे उघडणारी ‘पीहू’ची कहाणी16 November 2018\nMohalla Assi Review: डोक्यात झिणझिण्या आणणारा ‘मोहल्ला अस्सी’16 November 2018\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214829-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2012/10/18/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T20:22:54Z", "digest": "sha1:MWMEBPKR4L6NU6S75TN3DF5VYZM5P2TW", "length": 46511, "nlines": 369, "source_domain": "suhas.online", "title": "द्रोहपर्व – एक विजयगाथा – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nद्रोहपर्व – एक विजयगाथा\nOn October 18, 2012 By Suhas Diwakar ZeleIn इतिहास, पुस्तक परीक्षण, मराठी, माझी खरडपट्टी..\nइतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो. आजवर या इतिहासाने आपल्याला बरंच काही शिकवलंय, अजूनही शिकवतोय आणि पुढेही शिकवत राहील. १४ जान्युअरी १७६१ ला पानिपतला झालेला महासंग्राम कोणीही विसरू शकत नाही. मराठ्यांच्या तब्बल सव्वा लाख बांगड्या त्या संग्रामात फुटल्या. सदाशिवराव भाऊंच्या नैतृत्वाखाली मराठे पानिपतात त्वेषाने लढले आणि तेही कोणाबरोबर धर्माचे रक्षण करण्यासाठी चिथावून आणलेल्या पराक्रमी अब्दालीशी. त्यावेळी भाऊ हे एका धर्माविरुद्ध नाही, तर देशहितासाठी लढले. त्यावेळी त्यांनी तमाम मराठा सरदारांना एकजुटीचे आव्हान दिले होते, पण सगळ्यांनी त्यांची साथ दिली नाही, आणि दिली असली तरी ऐनवेळी त्यांनी पळ काढला होता. भाऊंना ह्या गोष्टीचे शेवटपर्यंत शल्य वाटत राहिले, पण संपूर्ण हिंदुस्थानाची सुरक्षेची जबाबदारी मराठ्यांनी स्वतःवर घेतलेली होती. त्यामुळे त्यांना मागे हटता येणार नव्हती. अनेकांनी त्यांच्या ह्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली, पण त्यांनी जो पराक्रम दाखवला त्यानंतर वायव्येकडून कुठलही परकीय आक्रमण हिंदुस्थानावर झालं नाही.\nपानिपतानंतर १७७३ ते १७७९ ह्या काळात मराठा साम्राज्यात घडलेल्या प्रमुख घटनांचा आढावा, लेखक अजेय झणकर ह्यांनी द्रोहपर्व ह्या कादंबरीच्या रूपाने घेतला आहे. ह्या स्पर्धेच्या निम्मिताने, ह्या पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न करतोय. आशा आहे तुम्ही गोड मानून घ्याल. पुस्तक परीक्षण स्पर्धेची घोषणा झाली, त्याचवेळी नेमकं हे पुस्तक वाचत होतो. सुरुवातीला ह्या पुस्तकावर लिहिणे आपल्यास जमणार नाही म्हणून दुसरे पुस्तक वाचायला घेतले आणि ते संपवलेदेखील. पण वाटलं नाही त्यावर लिहावं…म्हणून परत द्रोहपर्व वाचून काढलं आणि ठरवलं आपल्यापरीने पुस्तकाला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. ह्या पुस्तकावर आधारित लवकरचं एक आंतरराष्ट्रीय सिनेमा निर्मितीच्या मार्गावर आहे (सिनेमा युद्धावर नाही आहे, त्यातील एका प्रेम कथेवर आहे – Singularity). तर मग सुरु करूया थोडक्यात ओळख, एका अभूतपूर्व विजयगाथेची.\nपानिपतच्या लढाईनंतर काहीकाळ मराठ्यांची देशावरची बाजू साफ उघडी पडली आणि मराठ्यांवर चोहोबाजूंनी लहानसहान आक्रमणे होऊ लागली. निजाम तर संपूर्ण मराठेशाहीला संपवायच्या हिशोबाने चालून आला. मराठ्यांची देवस्थाने, तीर्थक्षेत्र यांची निजामाने पार विटंबना सुरु केली आणि ह्यामुळे निजामाकडे सेवेत असलेले चव्हाण, जाधव असे ताकदीचे मराठा सरदार नाराज झाले. जेव्हा निजाम पुण्याच्या आसपास उरळीस आला, तेव्हा निजामाविरुद्ध उठाव करून, त्याचा कायमचा बिमोड करायच्या हेतूने सारे मराठे सरदार एकत्र झाले. ह्या स्वारीची जबाबदारी राघोबादादांकडे होती. सर्व मराठ्यांनी मिळून ह्या मोगलाचा कायमचा निकाल लावावा असा युद्धाचा आवेश होता. निजामाने घाबरून तहाची बोलणी सुरु केली होती. ती राघोबादादांनी साफ झिडकारून लावावी, अशी सर्वांची इच्छा होती… पण.. पण राघोबादादांनी परस्पर सुलूख घडवून आणला आणि निजाम वाचला. ह्या अवसानघातामुळे अवघ्या पेशवाईस संताप आला, पण करणार काय\nपेशवाईची राजगादी त्यावेळी माधवरावांकडे होती. त्यांनी ही परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली होती. राघोबादादांना वाड्याच्या बदामी महालात बायकोसोबत नजरकैदेत ठेवले गेले. पुढे काही महिन्यांनी आजारपणामुळे माधवरावांचे निधन झाले आणि मग राजगादीची जबाबदारी त्यांच्या धाकट्या भावावर. नारायणरावांवर येऊन पडली. नारायणराव जसे ह्या राजगादीसाठी वयाने लहान (वय वर्ष १७), तसेच स्वभावाचे खूप कच्चे. त्यामुळे त्यांचे कामकाजात जास्त लक्ष नसायचे. कारभारी नाना फडणीस हे सगळी काम बघायचे आणि नारायणराव त्यांच्या हो ला हो म्हणायचे. नाना फडणीस मात्र अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व होतं. त्यांचा सर्व कारभारावर वचक असायचा आणि त्यामुळे मोठ्ठे मोठ्ठे सरदारदेखील त्यांना बिचकून असायचे. त्यांच्या निव्वळ आगमनाने मोठे सरदार ताठरून जायचे. त्यांच्या कारभारात कमालीची एकसूत्रता, गोपनीयता आणि शिस्त असायची. नानांना साधी तलवार किंवा भाला चालवता येत नसे, पण निव्वळ तल्लख बुद्धीच्या जोरावर ते हा सर्व कारभार सांभाळत असे. वास्तविक पाहता राघोबादादांना (नारायणरावांचे काका) राजगादीवर बसायचे होते. त्यासाठी त्यांनी अनेक वाईट मार्गांचा अवलंबही केला होता, पण ते चुलते असल्याने त्यांना तो मान मिळत नव्हता आणि नारायणराव हे राजगादी मिळवण्यामध्ये असलेला त्यांचा शेवटचा अडसर. तो अडसर कसा दूर करता येईल ह्यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे, पण नाना असताना त्यांना ते कधी तडीस नेता येणार नव्हते. नानाचे निव्वळ अस्तित्व त्यांना भीत��दायक वाटत असायचे.\nनंतर शनिवारवाड्यात ऐन गणेशोत्सवात चक्रे फिरू लागली. राघोबादादांच्या निवडक लोकांमध्ये पत्रव्यवहार सुरु झाले. सणासुदीचा काळ असल्याने शहरात आणि वाड्यात सैन्याचा पहारा जेमतेम होता आणि नेमकं त्याचवेळी नाना काही कामानिम्मित लोहगडावर मुक्कामी होते. गणेशोत्सव असल्याने, वाड्यावर असलेल्या सगळ्या चौक्या गारद्यांच्या हवाली झाल्या होत्या. गारदी सैनिक पेशवाईच्या लहरीपणाला कंटाळले होते, त्यांचे पगार वेळेवर होत नसल्याने ते असंतुष्ट होते. शेवटी राघोबादादांनी एक शेवटचे पत्र लिहिले आणि त्यात त्यांनी सर्वांना आदेश दिला होता की, “नारायणरावास धरावे” पण राघोबादादांच्या कपटी बायकोच्या मनात काही वेगळेच होते. आनंदीबाईनी “ध” चा “मा” करून, प्रकरणाला वेगळीच कलाटणी दिली. श्रींच्या विसर्जनाच्या आदल्यारात्री गारद्यांनी शनिवारवाड्याचा ताबा घेतला आणि नारायणरावांची अमानुष हत्या केली. श्रीमंतांच्या देहाची अक्षरशः खांडोळी केली. तुळजा नामक सेवेकरणीने ह्या खुनाच्या आदल्यादिवशीच, नारायणरावांना सावध करायचा प्रयत्न केला होता, पण नारायणरावांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि आज जीवानिशी गेले. काकाने राजगादीच्या लोभापायी पुतण्याचा जीव घेतला.\nतुळजाचे बाबा धनाजी नाईक नानांकडे जासूद म्हणून काम करत असे. त्यांनी स्वत: आपल्या मुलीला संपूर्ण युद्धकौशल्य शिकवलं होतं आणि ती त्यांच्या देखरेखीत एकदम तयार झाली होती. नानांनी मुद्दामून तिला सुरक्षेच्यादृष्टीने सेवेकरीण म्हणून वाड्यात नोकरीला ठेवलं होतं. जेणेकरून खाश्या स्त्रियांची सुरक्षा चांगल्याप्रकारे करता येईल. ज्या दिवशी नारायणरावांचा खून झाला, त्यावेळी तुळजा नारायणरावांची पत्नी गंगाबाई समवेत होती. गंगाबाई त्यावेळी गर्भवती होत्या, त्यांच्या पोटी भविष्यातला पेशवा होता. त्यांची सुरक्षा करणे हेच तिचं प्रमुख काम होतं, आणि नेमकं नाना लोहगडावर असल्याने, तिला स्वत:चं सगळे डावपेच आखावे लागत होते. ऐन गणेशोत्सवात ग्रहणासारखे वातावरण पुण्यात झाले होते.\nखुनाच्या दुसऱ्याच दिवशी राघोबादादांनी स्वत:च्या नावाची द्वाही पुण्यात फिरवली आणि साताऱ्याच्या छ्त्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मागवण्यासाठी पत्र पाठवलं.नाना पेशव्यांच्या वंशात कोणी उरले नसल्याने, तो मान आपसूक राघोबा���ादांकडे जाणार होता. कोणी काही करू शकलं नाही. सगळे फक्त मनोमन प्रार्थना करू लागले, की गंगाबाईच्या पोटी पुत्र जन्माला यावा आणि मग त्याने पेशवाई राजगादीवर बसावे. तोपर्यंत त्यांच्या जीवाला जपणे जास्त महत्वाचे होते. साक्षात श्रीमंतांचा खून होतो, तिथे गंगाबाई विरुद्ध कपट करणे कठीण नव्हते. पेशवाईची घोषणा करताच, श्रीमंत राघोबादादांनी आपला दरारा आणि पत निर्माण करण्यासाठी, एका मोठ्या मोहिमेची आखणी केली. साबाजी भोसले आणि निजाम एकत्र आल्याने, त्यांचा पाडाव करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी ह्या मोहिमेचे आयोजन केले गेले असे कारण सांगितले गेले. सगळे मात्तबर सरदार, ४०-५० हजारांची फौज आणि शनिवारवाड्यातला जवजवळ सगळा खजिना घेऊन ते मोहिमेला निघाले.\nत्याचदरम्यान नानांना इंग्रजांची राघोबादादां समवेत इंग्रजांची वाढती उठबस सलत होती. इंग्रज वकील त्यांच्या गुप्तहेर खात्याची एक तुकडी खास इंग्रज, डच ह्या व्यापारी लोकंवर लक्ष ठेवून असायची. त्यामागे नानांचा दूरदृष्टीपणा होता. ही लोकं कधीनाकधी काही तरी गोंधळ घालणार ह्याची त्यांना खात्री पटली होतीच. त्यांच्या मते परदेशातून इथे हिंदुस्थानात येऊन मातीचे नमुने गोळा करणे, मसाले विकत घेणे, त्यांच्या कागदोपत्री नोंदी ठेवणे, स्वत:च्या रक्षणापुरती शस्त्रे बाळगणे आणि रात्री मनोसक्त दारू पिऊन झोपणारी ही लोकं जास्त धोकादायक होती.\nइथे रामशास्त्री प्रभूण्यांनी नारायणरावांच्या खुनाची चौकशी सुरु केली आणि मुख्य आरोपी म्हणून श्रीमंत राघोबादादांच्या नावाची घोषणा करून, त्यांना देहांत दंड भर दरबारात सुनावला. त्याच दरबारात राघोबादादांनी पेशवाईची वस्त्रे घेतली होती आणि आपला शिक्का बनवून घेतला. आता मुख्य आरोपी म्हणून घोषित झाल्यावर ते चवताळले. गेल्या कित्येक वर्षापासून ही राजगादी मिळवण्याची त्यांची प्रबळ इच्छा, आता कुठे पूर्ण झाली होती आणि ती संधी अशी सहजासहजी कशी सोडणार. प्रभूण्यांनी कारभाऱ्यांना शिक्षेची अंमलबजावणी करावी असे सांगितले आणि तोवर अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ते दरबारात फिरकणार नाही असे ठणकावून बाहेर पडले.\nनानांसमोर पेशवाईच्या वारसाची रक्षा करणे ही प्रमुख जबाबदारी होती. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी गंगाबाई ह्यांना पुरंदरवर हलवले आणि तिथे आसपासच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त के���ा गेला. देवा-ब्राम्हणांना नवस बोलून झाले आणि हे सार सुरु असताना राघोबादादा गतीने पुढे पुढे सरकत राहिले. पगार वेळेवर न झाल्याने सैन्यामध्ये आणि काही सरदारांमध्ये नाराजी होती. त्यांच्याकडे जेमतेम ७-८ हजारांची फौज उरली होती, तरी त्याचा खर्च करणे त्यांना परवडत नव्हते. हरिपंत दादा हे राघोबांच्या हालचालीवर कायम लक्ष ठेवून असायचेच. कधीतरी मध्येच त्यांना गनिमी काव्याचा हिसका दाखवून जंगलात पळून जायचे.\nदरम्यान पुरंदरावर सुरक्षित असलेल्या गंगाबाई प्रसूत झाल्या आणि त्यांनी एका तेजस्वी बाळाला जन्म दिला. देवकृपेने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले जो पुढे राजगादीवर बसणार होता आणि त्याचवेळी साताऱ्याच्या छत्रपतींनी राघोबादादांची पेशवाई रद्द केली आणि अवघ्या मराठेशाहीत जल्लोष सुरु झाला. सगळीकडे आनंदोत्सव सुरु झाला. राघोबादादांची सर्व बाजूंनी कोंडी करायचा प्रयत्न नाना करत होते, पण काहीनाकाही कमी पडायचे आणि राघोबादादा त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटून जायचे. हा पाठलाग कित्येक महिने सुरूच राहिला. राघोबादादांनी शेवटचा पर्याय म्हणून इंग्रजांशी बोलणी सुरु केली.\nइंग्रजांनी सुरुवातीला हो नाही हो नाही केले, पण त्यांची इच्छा राज्य करण्याची होतीच आणि राघोबादादा आयतेच त्यांच्याकडे मदतीला चालून आले होते. दादांनी पलायन करत करत मदतीसाठी मुंबई गाठली होती. प्रदीर्घ चर्चा आणि वाद झाल्यावर इंग्रज अधिकाऱ्यांनी दादांना मदत करतो असे वचन दिले. त्याबदल्यात इंग्रजांना किनारपट्टी परिसरात असलेले महत्त्वाचे किल्ले जसे वसई, साष्टी आणि युद्धाचा संपूर्ण खर्च देण्याचे कबूल झाले. इंग्रजांनी आपल्या कवायती तुकड्या सज्ज केल्या आणि ते मराठ्यांविरुद्ध लढायला तयार झाले. नानांना ह्या सर्व गोष्टीची कल्पना होतीच आणि अवघ्या मराठी सरदारांनी पुन्हा एकत्र येऊन ह्या इंग्रजांचा पाडाव करावा असे आवाहन केले. ह्या मोहिमेची सर्व सूत्रे पाटीलबाबा म्हणजे महादजी शिंद्यांकडे होती.\nइंग्रजांच्या आधुनिक हत्यारांपुढे हे युद्ध मराठ्यांना जरा कठीणच जाणार होते, पण मराठ्यांकडे सैन्य भरपूर होते आणि मुंबई पुण्याची वाट घनदाट जंगलातून आणि दरी खोऱ्यातून होती. त्यामुळे शत्रूला गनिमी काव्या युद्धतंत्र वापरून शत्रूला नामोहरम करायचे आणि त्यांची ताकद कमी करत रहायची अशी ���ोजना होती. इंग्रजांच्या वाटेवर असलेली सर्व खेडी-गावे रिकामी करून त्या सर्वांना चिंचवड परिसरात स्थलांतरित केले गेले. इंग्रजांना आयती रसद मिळू नये, हेच त्यामागचे उद्दिष्ट. उभी पिकं मराठ्यांनी जड अंत:करणाने जाळून टाकली, विहिरी, तलावात विष टाकले आणि इंग्रजांचा सामना करण्यास सज्ज झाले.\nकार्ला लेणी परिसरात पुढे वडगावात ही निर्वाणीची लढाई झाली. ही लढाई मराठे जिंकले. इंग्रजांना अगदी कोंडीत पकडून, सपशेल माघार घ्यायला लावली मराठ्यांनी. योगायोगाची गोष्ट म्हणजे हा विजय मकरसंक्रांतीच्या दिवशीच मिळाला. अठरा वर्षापूर्वी मकरसंक्रांतीच्या दिवशी पानिपतावर मराठ्यांच्या घरातल्या बांगड्या फुटल्या आणि १७७९ साली मकरसंक्रांतीच्या दिवशी मराठ्यांच्या घराघरांवर गुढ्या.. तोरणं उभारली गेली…त्याचीच ही कादंबरीमय विजयगाथा.\nह्या युद्ध्याच्या विजयगाथेने ह्या कादंबरीचा शेवट होतो. लढाई कशी झाली ह्यावर सविस्तर मी मुद्दाम इथे लिहित नाही, कारण ते तुम्ही स्वत: वाचून अनुभवायला हवे. अजेय सरांनी ह्या युद्धाचे अतिशय विस्तृत वर्णन ह्या कादंबरीत केलेलं आहे. त्यासाठी अनेक नकाशे आणि इंग्रज दरबारी असलेली कागदपत्रेही सोबत दिली आहेत. ही लढाई इंग्रजांनी इतिहासाच्या पानात दडवून ठेवलेली होती. मराठ्यांच्या ह्या अभूतपूर्व पराक्रमाची ओळख करून देणारी ही कादंबरी नक्की वाचा.\n( पूर्वप्रकाशित – मीमराठी.नेट पुस्तक परीक्षण स्पर्धा )\n\"ध\" चा \"मा\"अजेय झणकरइंग्रजइतिहासकादंबरीद्रोहपर्वपुस्तक परीक्षणपेशवाईमीमराठी.नेट पुस्तक परीक्षण स्पर्धायुद्धhttp://www.mimarathi.net/\n26 thoughts on “द्रोहपर्व – एक विजयगाथा”\nवाचायलाच हवी. आणतो लायब्ररीतून\nनक्की आणा आणि वाचून सांगा कशी वाटली ते 🙂\nWishlist मध्ये अजुन एका पुस्तकाची नोंद करण्यात आली आहे. परीक्षण छान झाले आहे.\nनक्की कळव कसं वाटलं ते… धन्स रे 🙂\n पुस्तक लवकर वाचायला मिळो अशी इच्छा आहे माझी 🙂\nधन्स… पुस्तक मिळव नक्की 🙂 🙂\nअप्रतिम वर्णन. एखाद्या लेखकाचे लिखाण आपल्या शब्दात उतरवणे या साठी खूप मेहेनत लागते जी तुम्ही उत्तम रित्या केली आहे.\nखूप खूप आभार… 🙂\nअवांतर – मला अरे-तुरे केलेले आवडेल 🙂 🙂\nअप्रतिम परीक्षण आहे सुहास. ‘पानिपतची लढाई’ ही मराठी मनावरची सगळ्यात मोठी आणि खोल जखम आहे आणि ती कायम जिवंत राहणार. असं म्हणतात ‘वेड लागलं तरच इतिहास घडतो’. मराठ्यांच्या या वेडानेच आपलं जगणं समृद्ध केलाय. या बाबत तरी आपण त्यांचे शतशः ऋणी असलं\nबाकी लेख उत्तमच. कादंबरी ही वाचण्याचा योग लवकरात लवकर यावा हीच इच्छा. 🙂 🙂\nधन्यवाद… अगदी खरं बोललात.\nब्लॉगवर स्वागत आणि अशीच भेट देत रहा 🙂 🙂\nअफ़ाटच आहे हे पुस्तक कितीही वेळा वाचा, प्रत्येक वेळी काही ना काही नवा अनुभव देते. 🙂\nमी २ वर्षापूर्वी ही कादंबरी वाचली होती.. खरंच सुंदर आहे. पानिपत नंतर मराठ्यांनी इंग्रजांविरुद्ध एवढा मोठा पराक्रम गाजवला हे लक्षणीय आहे. वडगाव ला या विजयाप्रीत्यर्थ तिथे एक स्मारक (आणि बगीचा) बांधले आहे. हि कादंबरी वाचली असेल आणि नंतर तिथे किंवा शनिवारवाड्यावर गेलात तर या वास्तूंकडे बघण्याची नवीन दृष्टी मिळते\nह्या माहितीसाठी आभार. नक्कीच मी भेट देऊन येईन तिथे.\nवाचायलाच हवं आता ………..\nघरी आहे पुस्तक. घेऊन जा हवं तेव्हा 🙂 🙂\nमस्त लिहिलंयस.. कधी योग येतो बघू …\nधन्स रे भावा… 🙂 🙂\nआजकाल पराभवाला सुद्धा विजय म्हणून गौरवले जाते, हे चूक आहे. आपण कीती ही या विजयाची फुशारखी मारली तरी जो जिता वो ही सिकंदर हा इतिहास बदलणार नाही..भाऊबंदकी, फितुरी, लंपटपणा , “ध” चा “मा” करणारे कट कारस्थान श्रीमंतांचा खून या यातच पेशवाई इतिहास बरबटलेला आहे.\nहो ते खरे आहेचं, पण जे काही चांगलं आहे त्याबद्दल तर आपण बोलू शकतो. पेशवाई म्हणजे नुसता ऐशोआराम नाही हेच सांगायचा हेतू होता…. 🙂\nयोगायोगाची गोष्ट म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिवशीच आज ही पोस्ट वाचायचा योग आला….\nखूप खूप आभार आणि स्वागत 🙂 🙂\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरक��\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214829-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-response-on-current-issues-1735837/", "date_download": "2018-11-21T20:35:32Z", "digest": "sha1:F3WAAHS2GX4HRXPNEMZ2MGQXP773WFZR", "length": 26238, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Readers response on current issues | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nसध्या इम्रान खान नव्यानेच सत्ताधीश झालेले आहेत;\n‘मोदींच्या ‘पत्रा’वरून पाकिस्तानचे घूमजाव’ ही बातमी (२१ऑगस्ट) वाचली. इम्रान खान यांना चच्रेचे निमंत्रण मोदींनी दिले की नाही, यावरून एवढा गदारोळ माजवण्याचे कारणच काय इम्रान खान यांनी तर शपथविधीआधीच, ‘भारताने शांततेसाठी एक पाऊल पुढे टाकले तर आम्ही दोन पावले टाकायला तयार आहोत,’ असे विधान केले होते. (अर्थात पाकिस्तानचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात, हा आजवरचा अनुभव दुर्लक्षित करण्यासारखा नाहीच इम्रान खान यांनी तर शपथविधीआधीच, ‘भारताने शांततेसाठी एक पाऊल पुढे टाकले तर आम्ही दोन पावले टाकायला तयार आहोत,’ असे विधान केले होते. (अर्थात पाकिस्तानचे दाखव���यचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात, हा आजवरचा अनुभव दुर्लक्षित करण्यासारखा नाहीच) मोदींनीही शेजारी देशांशी शांततेचे संबंध असावेत, अशी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. दोन्हीकडून अशी जाहीर वक्तव्ये झाल्यानंतर, एवढय़ा महत्त्वाच्या विषयावर आधी कोणी निमंत्रण दिले यावरून गोंधळ घालणे हे अपरिपक्वपणाचे लक्षण ठरावे. तसेही आधी याविषयी इम्रान खान यांनीच जाहीर वक्तव्य करून पुढाकार घेतला आहे.\nसध्या इम्रान खान नव्यानेच सत्ताधीश झालेले आहेत; त्या दृष्टीने सध्या त्यांचे ‘मधुचंद्राचे दिवस’ सुरू आहेत. अशा मधुर काळात जर काश्मीर प्रश्नावर सकारात्मक चच्रेची सुरुवात होत असेल तर नको त्या मुद्दय़ावर पराचा कावळा करण्यात काय अर्थ आहे अर्थात काश्मीरचा प्रश्न हा आता जुनाट मधुमेहासारखा झालेला आहे. तो आता पूर्णपणे बरा होणे शक्य दिसत नाही. दोन्ही देशांनी कडक पथ्य पाळून तो आटोक्यात ठेवणेच दोघांच्या हिताचे ठरेल\n– मुकुंद परदेशी, धुळे\nकमी मदत, अशोभनीय वक्तव्ये\n’ हा संपादकीय लेख (२१ ऑगस्ट) वाचला. संयुक्त कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे योग्य लक्ष नाही दिले तर त्या कुटुंबाचे विभक्त कुटुंब होण्यास वेळ लागणार नाही. कितीही प्रगत राज्य असले तरी नैसर्गिक आपत्तीपुढे कोणीच टिकू शकत नाही, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे याची जाणीव असायला हवीच. आज आपण प्रगतीचे एक एक शिखर पादाक्रांत करत असताना केरळमध्ये गोमांसचे जास्त प्रमाण असल्याने, स्त्रियांना अय्यप्पा मंदिरप्रवेश दिल्याने हा प्रकार घडला म्हणणे राज्यकर्त्यांना शोभत नाही. आजच बातमी वाचली की बारा ज्योतिर्लिगांपैकी एका ज्योतिर्लिगासाठी ११२ कोटी रुपयांचा निधी केरळचे ८५०० कोटींचे नुकसान आणि ५००च्या जवळपास जीवितहानी झाली आसताना सुरुवातीला १०० कोटी आणि नंतर ५०० कोटींची मदत करणे हे केरळला दुजाभावाची वागणूक देण्यासारखे आहे.\n– गोिवद बाबरण, तोरणमाळ (जि. नंदुरबार)\n..दक्षिण दिशा, कृष्ण वर्ण अशुभ\n’ या संपादकीयमधून येणाऱ्या काळात देशातील आणखी एका संभाव्य भेदाकडे लक्ष वेधून, यांवर मात करण्यासाठी उर्वरित देशाने दक्षिणेकडील राज्यांकडे सहानुभूतीने बघून, समावेशक धोरण आखण्याची भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्ताने आपल्याकडे काही योगायोगाने असलेल्या धारणांकडे लक्ष वेधावेसे वाटते. आप��्या मनावर िबबविण्यात आले आहे की, दक्षिण दिशा अशुभ असते, तिथे यमाचे स्थान आहे. तसेच दक्षिणेतील लोक साधारणत: कृष्णवर्णीय असतात, तर आपल्या देवदेवता गोऱ्या-गोमटय़ा असतात, सिनेमात खलनायक साधारणपणे काळाच असतो, इतकेच कशाला आपल्या प्रतीकात्मक भारतमातेचा वर्ण गोराच असतो. तसेच दाक्षिणात्य लोकांनी भाषा, खाद्यसंस्कृती व परंपरा यांची त्यांनी केलेली जपणूक यांकडे आपण गंभीरपणे कधीच पाहिले नाही. दक्षिण दिशा, कृष्णवर्ण यांविषयीचे हे पूर्वग्रह कसे बिंबवले गेले याला द्रविड विरुद्ध आर्य या संस्कृतीसंघर्षांची पाश्र्वभूमी आहे हे माध्यमांनी लक्षात आणून दिले पाहिजे.\nवास्तविक पाहता दक्षिणेतील राज्ये साक्षरता, सुशासन व सुव्यवस्था यांत उजवी ()आहेत,पण त्यांच्या या गुणात्मक बाजूची दखल घेऊन कौतुक करण्यात आपण देशवासीय म्हणून कमीच पडलो. या राज्यांकडे बघताना प्रत्येक नागरिकाने मानसिकता बदलण्याची गरज आहे.\n– मनोज वैद्य, बदलापूर, ठाणे\n‘बोलणाऱ्याची बोरे’ या संपादकीयात (२० ऑगस्ट) दर्शवलेली रिझव्‍‌र्ह बँक आणि सांख्यिकी विभागाच्या अहवालांतली अर्थव्यवस्थेच्या गतीची आकडेवारी देशाच्या सांप्रत विकासाचे वास्तव स्वरूप उघड करणारी आहे. आरसा बदलून प्रतििबब अधिक सुंदर दिसले तरी मूळच्या सौंदर्यात वाढ होत नाही. त्याचप्रमाणे फुटपट्टी बदलून मुळातली उंची वाढत नाही. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात २०१४ साली अर्थप्रगती मोजण्याच्या निकषांत बदल केल्यानंतर अर्थवाढ १.९ ते दोन टक्क्यांनी अधिक नोंदली गेली. तरीही ती जेमतेम ७.३ इतकीच आहे. या पाश्र्वभूमीवर २००४ ते २००७ या काळात या मनमोहन सिंग सरकारने तब्बल १०.०८ टक्के इतक्या प्रचंड गतीने साध्य केलेला आर्थिक विकास, २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळातील सरासरी ८.१ टक्केगतीने झालेला विकास, त्यापूर्वी १९८८-८९ या (राजीव गांधी) काळात १०.२ टक्के इतक्या वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था ही उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत.\n– प्रमोद तावडे, डोंबिवली\nनिवडणूक सुधारणांसाठी एक पाऊल पुढे..\n‘उमेदवारांवर अंकुश’ (२१ ऑगस्ट) हा ‘अन्वयार्थ’ वाचला. गेल्या काही निवडणुकांत उमेदवाराची मालमत्ता, गुन्हेगारी पाश्र्वभूमी व त्याचे आर्थिक स्रोत यावर त्याची निवडून येण्याची क्षमता ठरत असल्याने याबाबतच्या माहितीला साहजिकच महत्त्व येते. न्यायालयाला त्���ाबाबत सूचना देण्याची वेळ खरे म्हणजे यायला नको. असो. सदर निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास खरोखरीच स्तुत्य व निवडणूक सुधारणांच्या दिशेने एक पाऊल पुढे असा हा निर्णय असेल.\n– शैलेश न. पुरोहित, मुलुंड पूर्व (मुंबई)\n११ नव्हे, १३ महिने\nपंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह यांचा ‘अमीट वारसा’ हा अटलजींना आदरांजली वाहणारा लेख (रविवार विशेष, १९ ऑगस्ट) वाचला. अतिशय छान संदर्भ आणि अनुभव त्यांनी त्यात दिले आहेत. मात्र एक छोटीशी चूक त्यात आढळली, ती म्हणजे अटलजींच्या पंतप्रधानपदाचा दुसरा कालखंड हा ११ महिने दिला आहे, तर तो कालावधी ११ महिने नसून १३ महिने आहे.\n– आकाश सानप, सायखेडा (नाशिक)\nनिश्चलनीकरण फसले, पण जीएसटीकडे पाहा..\n‘बोलणाऱ्याची बोरे’ हा अग्रलेख (२० ऑगस्ट) वाचला. निश्चलनीकरणाचा निर्णय फसला, हे उघड आहे; पण त्याचा प्रभाव आता ओसरला असून त्यापेक्षाही महत्त्वाचा निर्णय वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) होता व त्याचे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतील. या निर्णयाची अंमलबजावणी सावधपणे केली गेली व त्यामुळे अप्रत्यक्ष करवसुलीत स्थर्य आले हे मान्य करावे लागेल. मोदी सरकारची आर्थिक क्षेत्रातील कामगिरी कशी आहे व त्याबद्दल सर्वसामान्य जनतेचे काय मत आहे, हे २०१९ मध्ये कळेलच.\n– प्रमोद पाटील, नाशिक\nशब्दसंपन्न भाषा शिक्षकांची गरज\n‘मातृभाषेविषयी प्रामाणिक भूमिका’ आणि ‘मराठी शब्दांकडे दुर्लक्ष करणे चुकीचेच’ ही सई परांजपे यांच्या ‘लोकसत्ता गप्पां’विषयीची सुंदर सोदाहरण पत्रे (लोकमानस, २१ ऑगस्ट) वाचली. पारिभाषिक शब्दभांडाराचा तुटवडा नवीन पिढीला जाणवू लागला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे शाळेत शब्दसंपन्न भाषा शिक्षकांची वानवा आहे. विविध विषयांच्या शब्दकोशांचा वापर ना विद्यार्थी करतात, ना शिक्षक. प्रांतीय बोली भाषांमधील अनेक पाठ नवीन अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. संस्कृतखेरीज प्राकृत, अपभ्रंश, शौरश्रेणी, पशाची आणि मागधी या मराठीच्या पूर्वभाषांचे जतन करण्यासाठी सक्षम भाषा शिक्षक देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाने केव्हाच झिडकारलेली आहे. इंग्रजी आणि हिंदीप्रचुर भाषिक वापर सर्रास होताना आढळतो. दैनंदिन अध्यापनातून एका शब्दास अनेक इतर भाषांमध्ये कोणते शब्द आहेत हे शिक्षकांनासुद्धा माहीत नसते. परिणामी ‘आडात नाही तर प���हऱ्यात कोठून’ हे कटू सत्य नाकारता येत नाही. शिक्षक भरतीचाही खेळखंडोबा आहे. आज त्या-त्या विषयांतून पदवीप्राप्त शिक्षक प्रत्यक्ष वर्गावर भलतेच विषय शिकविण्याच्या कामी जुंपले जातात. भाषेची ही परवड होण्यास शालेय जीवनातील हा चुकीचा भाषा संस्कार कारणीभूत आहे.\n– जयवंत कुलकर्णी, नेरुळ (नवी मुंबई)\n[या विषयावरील अन्य निवडक पत्रे येत्या शुक्रवारी प्रसिद्ध होतील.]\nडिजिटल इंडिया छानच; डिजिटल सुरक्षिततेचे काय\nआज सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीनं करा असे सांगितले जाते, ते योग्यही आहे. केंद्र सरकारने ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमही चांगला राबवला. बँकेच्या कार्यप्रणालीमध्ये बदल झाले, व्यवहार जलद गतीने होऊ लागले. पण हे सारे होत असताना सायबर हॅकिंगने डोके वर काढले. कॉसमॉस बँक सभासदांच्या खात्यावरून हॅकर्सनी पैसे अवैध मार्गाने काढले आणि पुन्हा एकदा भारतात सायबर सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. केंद्र सरकारने ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देताना सायबर सुरक्षिततेलाही प्राधान्य द्यावे; अन्यथा लोक ऑनलाइन व्यवहार टाळतील व जुन्या पद्धतीकडे वळतील.\n– अभिषेक गवळी, वैराग (ता. बार्शी, जि. सोलापूर)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214829-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/college-students-selected-domestic-chemicalsltd/", "date_download": "2018-11-21T19:53:28Z", "digest": "sha1:ERDGFLAK4Q6ZAUXJXXMHVSKILDY4LG3T", "length": 5839, "nlines": 126, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "घरडा केमिकल्स लि. मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nघरडा केमिकल्स लि. मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड\nघरडा केमिकल्स लि. मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलतर्फे नुकतेच एम.एस्सी. केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले होते. लोटे-परशुराम एम.आय.डी.सी. येथील नामवंत घरडा केमिकल्स लि. या उद्योग समूहातर्फे घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरीत निवड झालेल्या विद्यर्थ्यांच्या अंतिम मुलाखती घरडा केमिकल्स लि. मधील मॅन्यूफॅक्चरिंग प्लांटमध्ये घेण्यात आल्या. यामद्धे महाविद्यालयाच्या अॅनालिटीकल केमिस्ट्रीच्या हृषीकेश देसाई, योगेश आणेराव आणि प्रतिक भिडे या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.\nयशस्वी विद्यार्थ्यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, प्लेसमेंट सेलचे डॉ. उमेश संकपाळ, प्रा. रुपेश सावंत यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.\nर. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांचा सह्याद्री वाहिनीवरील ‘महाचर्चा’ कार्यक्रमात सहभाग\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214829-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/articlelist/2429064.cms?curpg=17", "date_download": "2018-11-21T21:27:54Z", "digest": "sha1:SRGB5GDRDH3HHKG5OQ5R6E3Y4YHEWARF", "length": 8718, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 17- India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\nनवजात अर्भकाला उंदरांनी कुरतडले, बाळाचा मृत्यू\n९ दिवसांच्या नवजात अर्भकाला उंदरांनी कुरतडल्याची धक्कादायक घटना बिहारमधील दरभंगा शहरातील डीएमसीच रुग्णालयात घडली आहे. या अर्भकाचा काही वेळातच मृत्यू झाला आणि त्याच्या संतप्त पालकांनी हॉस्पिटल प्रशासन...\nफटाकेफोडीच्या वेळेत दक्षिण भारतात बदलUpdated: Oct 31, 2018, 05.39AM IST\n दिल्लीकरांनो, गरज असेल तरच घराबाहेर पडा\nराहुल 'गोंधळले'; अब्रुनुकसानीचा दावाUpdated: Oct 31, 2018, 05.31AM IST\nअस्थाना यांच्याविरोधातील तक्रारदाराला संरक्षण द्य...Updated: Oct 31, 2018, 05.24AM IST\nलक्ष्मीकांत पार्सेकर बंडाच्या पवित्र्यातUpdated: Oct 31, 2018, 04.54AM IST\nकाश्मीरः स्नायपरसह १ दहशतवादी ठारUpdated: Oct 30, 2018, 11.00PM IST\nबेळगावः नगरसेविकेचे खांबावर चढून आंदोलनUpdated: Oct 30, 2018, 10.52PM IST\nपर्रीकरांनी घरीच बोलवली कॅबिनेटची बैठकUpdated: Oct 30, 2018, 09.02PM IST\nभाजपने मला हिंदू धर्म शिकवू नयेः राहुल गांधीUpdated: Oct 30, 2018, 08.16PM IST\nराहुल गांधी बोलताना चुकले, मानहानीच्या खटल्यात अ...Updated: Oct 31, 2018, 08.37AM IST\nHDFC बँकेच्या नोकरीचं आमिष, ६५ जणांची फसवणूकUpdated: Oct 30, 2018, 03.36PM IST\nमालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितसह ७ जणांवर आरोप...Updated: Oct 30, 2018, 04.56PM IST\nराम मंदिराची सुनावणी लांबली; नेत्यांची तोंडं सुटल...Updated: Oct 30, 2018, 01.48PM IST\nछत्तीसगड: नक्षली हल्ल्यात दोन पोलिसांसह पत्रकाराच...Updated: Oct 30, 2018, 02.33PM IST\nपाहा: भारतीय हवाई दलासाठीचे राफेल विमान\nव्हायरलः गारुड्याच्या हातातून माकडाने साप पळव...\n'या' डाळींमुळे होऊ शकतो कर्करोग\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये...\nआंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट: बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिकेला अट...\nमराठी मालिकांचा 'का रे दुरावा\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214829-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65303", "date_download": "2018-11-21T21:08:03Z", "digest": "sha1:JWASTHG5OTDBPM55CXQT2542HLJO526M", "length": 5778, "nlines": 127, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कळले नाही त्याची होता होता | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कळले नाही त्याची होता होता\nकळले नाही त्याची होता होता\nएक आठवण ताजी होता होता\nतिचीच झाले माझी होता होता\nऋतू कोपले राजी होता होता\nमाझ्यातुन मी केव्हा निसटुन गेले \nकळले नाही त्याची होता होता\nलढता लढता आत्मसमर्पण केले\nथकून गेले झाशी होता होता\nजन्मठेप ठोठवली मी इच्छान्ना\nजरी वाचल्या फाशी होता होता\nसाय दुधाहुन जास्त गोड का असते \nसमजुन चुकले आजी होता होता\n शेवटचे तीन शेर खासंच\nवा क्या बात.. सुंदर\nवा क्या बात.. सुंदर\nसाय दुधाहुन जास्त गोड का असते\nसाय दुधाहुन जास्त गोड का असते \nसमजुन चुकले आजी होता होता\nसाय दुधाहुन जास्त गोड का असते\nसाय दुधाहुन जास्त गोड का असते \nसमजुन चुकले आजी होता होता\nकीत्ती छान लीहील आहेस ग \nकीत्ती छान लीहील आहेस ग \nशेवट्च कडव सोडुन बाकी सगळ रीलेट झाल \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214829-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://vvcmc.in/vvmc/?p=3265", "date_download": "2018-11-21T20:42:03Z", "digest": "sha1:B6CQKLLP3EHYDNHYE6FMNTGKQI4DU2FI", "length": 9740, "nlines": 133, "source_domain": "vvcmc.in", "title": "*कौशल्य विकास प्रशिक्षण,मार्गदर्शन शिबिर व रोजगार मेळावा* | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१० – ११\nजमा खर्च अहवाल वर्ष २०११ – १२\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१२ – १३\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१३ – १४\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१४ – १५\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१५ – १६\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१६ – १७\nYou are here: Home बातम्या आणि कार्यक्रम *कौशल्य विकास प्रशिक्षण,मार्गदर्शन शिबिर व रोजगार मेळावा*\n*कौशल्य विकास प्रशिक्षण,मार्गदर्शन शिबिर व रोजगार मेळावा*\n*दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर यांच्या संयुक्त विद्यमानाने कौशल्य विकास प्रशिक्षण,मार्गदर्शन शिबिर व रोजगार मेळावा-वसई-विरार शहर महानगरपालिका*\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्��� राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214829-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-21T19:44:07Z", "digest": "sha1:NPT2TCCAS2JDU2QZZOSRPLNJ2UINMEN2", "length": 8004, "nlines": 94, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "उपचारात्मक संगीत - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\n0 आपले टाका0.00 €\nसंगीत किंवा आरोग्यविषयक परिणाम सुधारण्यासाठी संगीत वापरणे हे संगीत होय. संगीत चिकित्सा हे एक सर्जनशील कला थेरेपी आहे, ज्यामध्ये संगीताचा चिकित्सक संगीत आणि त्याचे सर्व पैलू-शारीरिक, भावनिक, मानसिक, सामाजिक, सौंदर्य आणि आध्यात्मिक-ग्राहकांना त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यात मदत करण्यासाठी वापरते. संगीत चिकित्सक प्रामुख्याने क्लायंटेटिव्ह कामकाज, मोटर कौशल्ये, भावनात्मक विकास, संप्रेषण, संवेदना, सामाजिक कौशल्ये आणि जीवनाची गुणवत्ता यासारख्या सक्रिय आणि ग्रहणक्षम संगीत अनुभवांचा वापर करून ग्राहकांना त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात जसे की सुधारणे, पुनर्निर्माण, रचना लक्ष्ये साध्य करण्यासाठी संगीत, रचना आणि ऐकणे आणि चर्चा. विस्तृत गुणात्मक आणि प्रमाणित संशोधन साहित्य आधार आहे. काही सामान्यपणे आढळलेल्या प्रथांमध्ये विकासात्मक कार्य (संप्रेषण, मोटर कौशल्ये इत्यादी), विशेष गरजा असलेली व्यक्ती, गाणीलेखन आणि वृद्ध, प्रक्रिया आणि विश्रांती कार्य आणि स्मृती पीडितांमध्ये शारीरिक पुनर्वसन यासाठी तालबद्ध गुंतवणूकीसह स्मरणशक्ती / अभिमुखता कार्य ऐकणे. काही वैद्यकीय रुग्णालये, कर्करोग केंद्र, शाळा, दारू आणि औषध पुनर्प्राप्ती कार्यक्रम, मानसशास्त्रीय रुग्णालये आणि सुधारित सुविधांमध्ये संगीत चिकित्सा देखील वापरली जाते.\nनाही उत्पादने आपली निवड जुळणारे आढळले होते.\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 19 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214829-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rupalimokashi.wordpress.com/2010/06/09/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-11-21T21:00:25Z", "digest": "sha1:KZJX63TAM3WI7UUUWS3QCKE6B3OGOE64", "length": 7657, "nlines": 48, "source_domain": "rupalimokashi.wordpress.com", "title": "दत्ताजी ताम्हाणे Dattaji Tamhane | Rupali Mokashi", "raw_content": "\nदत्ताजी ताम्हाणे Dattaji Tamhane\nदत्ताजींचा जन्म १३ एप्रिल १९१३ रोजी रत्नागिरी येथे झाला. शालेय जीवन कोकणातील श्रीवर्धन, हरणे इत्यादी ठिकाणी घालव��ल्यावर १९२२ नन्तर त्यांचे कुटुंब ठाण्यास आले. ठाण्याच्या एम. एच. व बी. जे. हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. स्वातंत्र्य प्राप्तीच्या लालसेने झपाटलेल्या त्या काळापासून ते अलिप्त राहू शकले नाहीत. ठाणे शहरातून त्यांच्या राजकीय कारकीर्दीस सुरवात झाली. १९१९ मध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेतली. ठाणे शहरातूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. ठाणे शहर, तालुका व जिल्हा कोंग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष होते. महात्मा गांधींच्या ‘यंग इंडिया’ मासिकाचे संपादक स्वामी आनंदजी ठाण्यास वास्तव्यास असताना दत्ताजी त्यांच्या संपर्कात आले. याच काळात त्यांनी सरकारी नोकरी न करण्याचा व आजन्म अविवाहित राहण्याचा निश्चय केला. १९४५ च्या ‘चले जाव’ आंदोलनादरम्यान त्यांना दोन वर्षे कारावास भोगावा लागला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एक पर्व संपले. मात्र नव्या राजवटीतील नव्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी आणि आम जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दत्ताजी कायम अग्रेसर राहिले. या काळात ते समाजवादी चळवळीत आपले सहकारी एस. एम. जोशी , ना.ग. गोरे अ आचार्य क्रिपलानी यांच्यासह सक्रीय होते. ठाणे जिल्ह्यातील जंगल कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी लढा छेडला. जव्हार संस्थानातील आदिवासींना मार्गदर्शन दिले. सहकारी शेतीचा प्रयोग करून पहिला. ठाणे जिल्हा शब्दश: त्यांनी पायी पिंजून काढला. आदिवासींच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच स्वताला झोकून दिले. धनिकांनी हादप्लेल्या या गरिबांच्या जमिनी त्यांना परत मिळवून दिल्या. त्यांनी लिहिलेल्या ‘कळीचा घोडा’ या कुळकायद्यावरील पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. गोवा मुक्ती संग्राम , संयुक्त महाराष्ट्र चळवळ यातदेखील त्यांचा सक्रीय सहभाग होता. १९६८ साली ते महाराष्ट्र विधानपरिषदेत निवडून आले. दत्ताजींनी आपल्या प्रभावी वक्तव्याने विधानपरिषद गाजविली आहे. सत्तारूढ आणि विरोधी पक्षात देखील मित्र परिवार असणारे दत्ताजी उभय पक्षात उत्तम सुसंवाद साधू शकतात. दत्ताजींनी चांद्रसेनीय कायस्थ परिवाराच्या सुसंवादासाठी देखील प्रयत्न केले. १९९२ च्या शतसांवत्सरिक परिषदेचे ते अध्यक्ष होते. या वेळेस अखिल भारतातील कायस्थानी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. दत्ताजींच्या एकंदर कर्तृत्वाचा आढावा घेतल्यास हे एक गंभीर व रुक्ष व्यक्तिमत्व असावे असे वाटते. परंतु दत्ताजिंना अगदी पाकशास्त्र , होमेओपथी, बुद्धिबळ व प्रवास अशा अनेक विषयात आवड आहे.\n* ६ एप्रिल २०१४ रोजी वयाच्या १०१व्या वर्षी दीड महिन्याच्या आजारपणानंतर त्यांचे मुंबईतील मुलुंडच्या रुग्णालयात निधन झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214829-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/articlelist/2499171.cms?curpg=21", "date_download": "2018-11-21T21:23:33Z", "digest": "sha1:OL3FLNGGPCEZU3IC6TRR6Q2UI5RPQCIA", "length": 7668, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 21- International News in Marathi: World News, Global News | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\nपाकमध्ये दोन स्फोटांत ७५ ठार\nवृत्तसंस्था, पेशावर पाकिस्तानमध्ये २५ जुलैला होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या स्फोटांत एका ...\nलाहोर : नाट्यपूर्ण घडामोडींनंतर पाकिस्तानचेUpdated: Jul 14, 2018, 04.00AM IST\nपाकमध्ये परतताच शरीफ यांना अटकUpdated: Jul 13, 2018, 10.25PM IST\nपाकिस्तान: बॉम्बस्फोटांत किमान ७० ठारUpdated: Jul 13, 2018, 09.15PM IST\nनवाझ पाकमध्ये येणार; एअरपोर्टवरच बेड्या ठोकणारUpdated: Jul 13, 2018, 09.58AM IST\nप्रजासत्ताक दिनासाठी भारताचं ट्रम्प यांना निमंत्र...Updated: Jul 13, 2018, 09.14AM IST\nबुद्धांची 'ती' मूर्ती पुन्हा बनतेय शांतीचं प्रतिकUpdated: Jul 12, 2018, 05.32PM IST\n६६ वर्षांनी कापणार नखेन्यूयॉर्क : जगातलीUpdated: Jul 12, 2018, 04.00AM IST\nझरदारींना देश सोडण्यावर बंदीUpdated: Jul 12, 2018, 04.00AM IST\n...अन्यथा ताजमहाल उद्ध्वस्त करा\nचीनविरोधातील व्यापार युद्ध तीव्रUpdated: Jul 12, 2018, 04.00AM IST\nदेशातील २३ दशलक्ष मुले आहेत बालकामगारUpdated: Jul 12, 2018, 06.10AM IST\nश्रीनगरच्या काही भागांत निर्बंधUpdated: Jul 12, 2018, 04.00AM IST\nविदेश वृत्त याा सुपरहिट\nखशोगींच्या मृत्युप्रकरणी पाच जणांना मृत्युदंड\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nनेओमी राव अमेरिकेत न्यायाधीशपदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214829-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/7/27/American-Dodge-Ball.aspx", "date_download": "2018-11-21T19:50:45Z", "digest": "sha1:5FKKGUOLX6M3HHJOBZD3GJV4D4RZPY37", "length": 13465, "nlines": 109, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "‘अमेरिकन मारचेंडू’", "raw_content": "\nमित्रांनो, ‘क्रीडांगण’ या नव्या सदरामध्ये तुम्हाला दर महिन्याला एका म��दानी खेळाची संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामध्ये त्या खेळाचा इतिहास, नियम, मैदानाची मापे, खेळाडू याबाबत सविस्तर माहिती असेल. खेळ खेळताना तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल. या सदरात प्रथम ‘अमेरिकन मारचेंडू’ (American Dodge Ball) या खेळाविषयी माहिती घेणार आहोत.\nसंपूर्ण भारतामध्ये कमी वेळेत लोकप्रिय होत असलेल्या ‘डॉजबॉल’ या खेळाचा शोध 600 वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये झाला होता. त्यानंतर हा खेळ युरोपकडून अमेरिकेपर्यंत पोहोचला व तेथे या खेळाला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली आणि हा खेळ अमेरिकन खेळ म्हणून प्रसिद्ध झाला. डॉजबॉल हा खेळ शाळांमध्ये मनोरंजन पद्धतीने खेळला जातो. हा खेळ खेळल्याने शारीरिक क्षमतांचा विकास होतो. जसे - चपळता, संतुलन, एकाग्रता, गती, डोळे- बॉल हातांचा समन्वय, अचूकता आणि हातांची शक्ती इ. विकास होतो.\nभारत हा दुसरा आशियाई देश आहे की, ज्याला आंतरराष्ट्रीय डॉजबॉल फेडरेशनने मान्यता प्रदान केली आहे. भारतामध्ये पहिली राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा ही सिनियर गटामध्ये फक्त पुरुषांसाठी चंदिगड येथे 2005 मध्ये झाली. सन 2007 साली महाराष्ट्रात प्रथम राष्ट्रीय पातळीवर डॉजबॉल पुरुष व महिलांची अजिंक्यपद स्पर्धा अमरावती येथे 14 नोव्हेंबर 2007 रोजी झाली. आज संपूर्ण भारतातील जवळपास सर्व राज्यांना भारतीय डॉजबॉल संघटनेने मान्यता दिली आहे. सर्व राज्यांमध्ये हा खेळ प्राथमिक स्तरापासून सब ज्युनिअर, ज्युनिअर, तसेच वरिष्ठ गटांमध्ये पुरुष व महिला स्पर्धांचे आयोजन करून खेळल्या जात आहे.\nडॉजबॉल खेळाचे मैदान आयताकृती असते.\n1) सब ज्युनिअर - मुले : 14 मीटर * 9 मीटर (लांबी*रुंदी) मुली : 12 मीटर * 9 मीटर\n2) ज्युनिअर - मुले : 16 मीटर * 9 मीटर (लांबी * रुंदी)\nमुली : 14 मीटर * 9 मीटर (लांबी * रुंदी)\n3) वरिष्ठ गट — पुरुष : 18 मीटर * 9 मीटर (लांबी * रुंदी)\nमहिला : 16मीटर * 9 मीटर (लांबी * रुंदी)\nचोहोबाजूंनी5 मीटर फ्री झोन एरिया असतो.\nमध्यरेषेपासून दोन्हीकडे समान अंतरावर0.5 मीटर अंतर सोडून डेड लाईन आखण्यात येते. त्याला डेड झोन म्हणतात.\nमध्यरेषेपासून दोन्हीकडे समान अंतरावर-\nपुरुषांसाठी : 3.05 मीटर.\nमहिलांसाठी : 2.00 मीटर\nज्युनिअर मुलांसाठी : 3.00 मीटर\nज्युनिअर मुलींसाठी = 1.5 मीटर\nसब ज्युनिअर मुलांसाठी : 2.00 मीटर\nसब ज्युनिअर मुलींसाठी : 1.00 मीटर\nएक आक्रमक रेषा असते. त्या रेषेमागून आक्रमण करतात.\nमध्यरेषेवरच दोन्ही बाजूच्या साईड रेषेपासून आतमध्ये3. मीटरच्या अंतरावर एक एक गोल आखण्यात येतो, ज्यामध्ये सामन्याच्या सुरुवातीला बॉल ठेवण्यात येतात.\nमैदानाच्या प्रत्येक रेषेची रुंदी2 इंच असते.\nरेषेची रुंदी मैदानाच्या मापामध्ये समाविष्ट असते.\nमध्यरेषेला फ्री झोन एरियाच्या रेषेपर्यंत वाढवण्यात येते.\nसर्व साईड रेषेला नेटपर्यंत काही अंतर सोडून आणण्यात येते.\nखेळाचे मैदान-खेळाचे मैदान म्हणजे तो एरिया,जो अंतिम रेषा आणि साईड रेषा व आक्रमक रेषेच्या मधील भाग असतो.\n1) खेळाडू : एका संघामध्ये 10 खेळाडू असतात. त्यांपैकी 6 खेळाडू मैदानामध्ये खेळतात. उर्वरित 4 पर्यायी खेळाडू हे अंतिम रेषेबाहेरून बॉल देण्यास सहकार्य करतात.\n2) मैदानाच्या बाहेर गेलेला बॉल पर्यायी खेळाडूनेच मुख्य खेळाडूंना पास करणे आवश्यक आहे.\nआक्रमक रेषेवर किंवा न्युट्रल झोनमध्ये पडलेला बॉल पर्यायी खेळाडू उचलून आपल्या मुख्य खेळाडूला देऊ शकतो.\nसामना हा बेस्ट ऑफ थ्री सेटचा असून,त्यापैकी 2 सेट जिंकणारा संघ विजयी. प्रत्येक सेट हा 8 मिनिटांचा असतो. 3. मिनिटांचा मध्यान्ह असतो.\nप्रत्येक सेटनंतर मैदान बदलते.\nमुख्य खेळाडूंनी मैदानाच्या आत असताना कोणत्याही साईड रेषेला स्पर्श करू नये.\nसामना अधिकारी: एक सरपंच, एक पंच, एक वेळाधिकारी, एक गुणलेखक, दोन रेषापंच असे एकूण सात अधिकारी असतात.\nटाईम आऊट: सामन्याच्या दरम्यान (Official) टाईम आऊट व्यतिरिक्त इतर कोणताही टाईम आऊट नसतो.\nखेळाडू बदलणे: सामन्याच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा खेळाडू बदल दिला जात नाही. खेळाडू बदलण्याची परवानगी सेट संपल्यानंतरच दिली जाऊ शकते.\n1)जो कर्णधार नाणेफेक जिंकतो, त्याला केवळ मैदान निवडता येते.\n2) पायाने चेंडू मारण्याची/फेकण्याची परवानगी नाही.\n3) मध्यरेषेवरून चेंडू पकडल्यानंतर लगेच तीन सेकंद किंवा जास्तीत जास्त पाच सेकंदामध्ये चेंडू विरुद्ध खेळाडूला मारावा.\n1) ‘अ’ संघातील कोणत्याही खेळाडूने फेकून मारलेला चेंडू जर ‘ब’ संघातील कोणत्याही खेळाडूला लागला तर ‘ब’ संघाचा तो खेळाडू आऊट होऊन ‘अ’ संघास एक गुण प्राप्त होतो.\n2) चेंडू हा बाहेरील कुठल्याही साहित्यास, तसेच जमिनीला न लागता सरळ खेळाडूला लागला पाहिजे.\n3) खेळाडूद्वारे मारलेला चेंडू विरुद्ध संघाच्या खेळाडूच्या शरीराच्या कोणत्याही भागास लागल्यास तो बाद होतो.\n4) चेंडू फेकताना बचावात्मक वेळी खेळाडू साई��� रेषेला, आक्रमक रेषेला व अंतिम रेषेला स्पर्श करू शकत नाही. जर स्पर्श झाला, तर खेळाडू बाद होतो आणि विरुद्ध संघास गुण प्राप्त होतो.\n5) एका संघाचे सर्व (सहाच्या सहा) खेळाडू बाद झाले, तर विरुद्ध संघास 6 गुणांसोबत 2 अतिरिक्त गुण बोनसच्या रुपात दिले जातात.\nअशा प्रकारे इतरही अनेक छोटे छोटे नियम या खेळात आहेत. प्रत्यक्ष खेळताना हे सर्व नियम समजून घेता येतात.\n- रोहीदास भारमळ, मुख्याध्यापक\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214829-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://manaatale.wordpress.com/2010/04/22/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AA/?shared=email&msg=fail", "date_download": "2018-11-21T21:12:20Z", "digest": "sha1:4NWDDRY3T7NEJ6CX547NAZ6TNBCVISGB", "length": 36559, "nlines": 352, "source_domain": "manaatale.wordpress.com", "title": "मास्टरमाईंड (भाग-४) – डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा", "raw_content": "\nडोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा\nडोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\nशेवंताचा मृत्यु पाहुन तरवडे गावाला आठवडाही उलटला नव्हता आणि त्यांना त्यांच्या लाडक्या अनिता ताईंचा मृत्य पहावा लागला होता.\nशेवंताच्या मृत्युने कदाचीत एवढे दुःख कुणाला झाले नव्हते. पण अनिता ताईच्या मृत्युने पुर्ण गावं हळहळला.\n‘तरवडे’ गावावर एक प्रकारचा सन्नाटा पसरला होता. गावाबाहेर असणाऱ्या शाळांना आपसुकच सुट्ट्या मिळाल्या होत्या. गावातील व्यवहार थंडावले होते. प्रत्येक जणच एकमेकांकडे संशयाच्या नजरेने बघत होता. गावातल्या कुठल्याही लॉज, खानावळ वर अनोळखी इसम आल्यास त्याची माहीती पोलीस स्टेशनवर कळवण्यात यावी याची व्यवस्था त्यांनी करुन ठेवली. गावातील निर्जन स्थळं, गावाबाहेरील शेतं, पडके वाडे या ठिकाणी जाण्यास गावकऱ्यांना प्रतिबंध करण्यात आला. गावात अनोळखी असा इसम कुणाच्या पहाण्यात आला नव्हता. गावाबाहेरील वाडे, परीसर शोधुन काढला होता, पण कुणाच्या रहाण्याच्या खुणा सापडल्या नव्हत्या.\n“कोण असेल हा खुनी मोटीव्ह काय असेल त्याचा मोटीव्ह काय असेल त्याचा झालेल्या खुनांमध्ये दोघींचा तसा एकमेकींशी काही संबंध नव्हता. खुनी खरंच माथेफिरु असेल झालेल्या खुनांमध्ये दोघींचा तसा एकमेकींशी काही संबंध नव्हता. खुनी खरंच माथेफिरु असेल” पोलीसांच्या डोक्यात प्रश्नांनी गोंधळ केला होता. पण त्याची उत्तरं काही केल्या सापडत नव्हती.\nजिल्ह्यातील वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार काही दिवस पर्जन्याची शक्यता होती आणि त्याला पुरक हवामानही पडले होते. दिवसभर ढगाळ हवामानामुळे हवेत एक प्रकारचा कुंदपणा पसरला होता. वारा नसुनही हवेत बोचरेपणा होता. सारे काळे आकाश तरवडेगावावर कोसळण्यासाठी आतुरलेले होते.\n‘तरवडे’ गावात खळबळ उडाली होती. गावाबाहेरील लॉज मध्ये एका तरूणीचा खुन होऊन काही दिवस सुध्दा नव्हते झाले की काल गावातच पुन्हा एक बळी गेला होता. पोलीस पंचायतीसमोर\nगावातील पत्रकार आणि बातमीच्या शोधात शहरातुन आलेले न्युज रिपोर्टरांची गर्दी जमली होती.\n‘हे बघा, तुम्ही उगाच इथे गर्दी करु नका, तपास कार्य पुर्ण झाले की तुम्हाला पुर्ण माहीती दिली जाईल’ इ.पवार पत्रकारांना बाहेर लोटत म्हणत होते.\n‘कधी होणार तुमचा तपास पुर्ण आधीच दोन लोकांचा जिव गेला आहे, अजुन कित्ती लोकांना आपला जिव गमवावा लागेल आधीच दोन लोकांचा जिव गेला आहे, अजुन कित्ती लोकांना आपला जिव गमवावा लागेल\n‘आमचा तपास चालु आहे..अधीक..’\n‘काय तपास चालु आहे काय माहीती लागली तुमच्या हाती काय माहीती लागली तुमच्या हाती\n‘हे कार्य एखाद्या सिरीयल माथेफिरू खुन्याचेच असले पाहीजे’ इ.पवार\n’, वैतागुन इ. पवार म्हणाले, ‘हे बघा दोन्ही खुनांमध्ये खुनाचा मोटीव्ह काहीच दिसत नाही. हे दोन्ही खुन एकापाठोपाठ घडले आहेत आणि खुनासाठी वापरण्यात आलेला सुरा हा एकाच बनावटीचा असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिलेला आहे’\n‘याशिवाय अधिक माहीती सध्या तरी आमच्याकडे नाही. अधिक तपासांनंतरच अधीक खुलासा होऊ शकेल.’ इ.पवार\n‘म्हणजे तुम्हाला म्हणायचे आहे की या गावात एक माथेफिरु खुनी मोकळा फिरत आहे आणि सध्यातरी तुमच्या हातात काहीच सुगावा / पुरावा नाही आणि जोपर्यंत तुमचा तपास पुर्ण होत नाही तो पर्यंत गावातील लोकांनी त्या खुन्याचे बळी होत रहायचे की काय आणि जोपर्यंत तुमचा तपास पुर्ण होत नाही तो पर्यंत गावातील लोकांनी त्या खुन्याचे बळी होत रहायचे की काय’ संतप्त होत पत्रकार इ.पवारांना प्रश्न विचारत होते.\n‘हे बघा, मला असं काहीही म्हणायचं नाही आहे, आमचा तपास सुरु आहे, अधीक माहीती मिळाली की तुम्हाला कळवले जाईल…’ असं म्हणत त्यांनी त्या गलक्याला बाहेर काढायला सुरुवात ��ेली.\n“हॅलो इन्स्पेक्टर”, आपल्या चेहऱ्यावर नेहमीची इंप्रेसिव्ह स्माईल आणत जॉन म्हणाला.\n“हॅलो”, काहीश्या तुसड्या आवाजात इन्स्पेक्टर पवार म्हणाले.. “आपण\n“मी जॉन.. डिटेक्टीव्ह जॉन” आपल्या खिश्यातुन आपले डिटेक्टिव्ह एजंन्सीचे कार्ड काढुन ते पवारांच्या हातात देत जॉन म्हणाला\nइन्स्पेक्टर पवारांनी ते कार्ड घेतले आणि जॉनला बसण्याची खुण केली.\nजॉनने बसत असतानाच आपल्याकडील फाईल ज्यामध्ये डिटेक्टीव्ह एजंन्सीचे सरकारमान्य सर्टीफिकेट, जवळच्या पोलीस स्टेशनमधील मान्यतप्राप्तीचे पत्र, इतर कागदपत्र होती ती पवारांकडे सरकवली.\nपवारांनी ती सर्व कागदपत्र काळजीपुर्वक पाहीली आणि म्हणाले.. “बोला डिटेक्टीव्ह जॉन, काय मदत करु शकतो मी तुमची\n“मला गावात नुकत्याच झालेल्या खुनांबद्दल अधिक माहीती हवी आहे”, जॉन\n“चव्हाण, जॉन साहेबांना केस पेपर दाखव”, पवार काहीश्या त्र्याग्याने म्हणाले\n“पवार साहेब, मला तुमचे केस पेपर नको आहेत. त्यातील बहुतांश माहीती मी पेपरमध्ये वाचलेली आहे. मला अशी माहीती हवी आहे जी तुम्ही प्रसिध्दी माध्यमं किंवा अजुन कुणाला दिलेली नाही”, जॉन आपल्या चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवत म्हणाला.\n“माफ करा जॉन साहेब, पण त्याव्यतीरीक्त अधिक माहीती आमच्या कडे नाही”, पवारांचा जॉन मधील इंटरेस्ट गेला होता, ते परत आपल्या कामात मग्न झाले.\n“ऑल राईट, मी विचारायचे काम केले. माहीती कशी आणि कुठुन मिळवायची हे मला चांगले माहीती आहे इन्स्पेक्टर साहेब. येतो मी”, खुर्चीवरुन उठत जॉनने आपला हात पुढे केला. इन्स्पेक्टर पवार आपल्या कामात मग्न होते. जॉनने काही क्षण आपला हात पुढे धरला आणि मग तो आल्या मार्गी परत फिरला.\n“अवं भाऊसाहेब हे काय ऐकतोय आम्ही”, नानासाहेब तणतणत भाऊसाहेबांच्या बैठकीच्या खोलीत आले.\nनानासाहेब भाऊसाहेबांचे धाकले बंधु, परंतु स्वभावाने भाऊसाहेबांच्या अगदी विरुध्द.भाऊसाहेब शांत, मनमिळावु, मितभाषी तर नानासाहेब म्हणजे उथळ माथ्याचे, चिडक्या स्वभावाचे, पुढचा-मागचा विचार न करता जे वाटलं ते करुन मोकळं होणारे.\nस्वभावातील ह्या मोठ्ठ्या फरकामुळेच भाऊसाहेब त्याच्या आई-बापांचे आणि पर्यायाने शाळा आणि नंतर गावात सर्वांचे लाडके होते. याउलट नानासाहेब मात्र नकळत सर्वांच्या तिरस्कारास पात्र ठरत होते. नानासाहेब लहानपणापासुनच जुगार, सिगारेट, दारु, वाया गेलेले मित्र यांच्या नादी लागतं इतरांपासुन दुर होत गेले तर भाऊसाहेब लहानपणापासुन जबाबदाऱ्या सांभाळत गावातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती बनले होते.\nबापाच्या मृत्युनंतर त्यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला होता. बापाने संपत्तीची समभागात वाटणी केली होती खरी, पण ठरावीक रकमेउपर खर्चासाठी नानासाहेबांना भाऊसाहेबांची परवानगी घेणे बंधनकारक केले होते. त्यानंतर तर प्रत्येक वेळेस नानासाहेब आणि भाऊसाहेबांमध्ये वाद होत गेले. भाऊसाहेबांचं आणि नानासाहेबांच तसं कध्धीच पटलं नव्हतच. बापाच्या जाण्याने त्यांच्यामधील उरले सुरले नाते ही संपुष्टात आले आणि नानासाहेब भाऊसाहेबांबरोबर न रहाता वेगळ्या हवेलीत रहायला गेले..\n“अरं नान्या.. शांत हो.. जरा..”, भाऊसाहेब गावातील काही मोजक्या मान्यवरांबरोबर चर्चा करत त्यांच्या बैठकीच्या खोलीत बसले होते. नानासाहेबांना असं तणतणंत आलेले पाहुन त्यांना\nओशाळल्यासारखे झालं.. “अरं काय झालं सांगशील का जरा\n“भाऊसाहेब तुमी म्हणं ती आपली दक्षीणेकडच्या जमिनीतलं २५ एकर जमीन भुमीहिनांना देऊन टाकणार हायं” नानासाहेब उभ्या-उभ्याच बोलत होते.\n“व्हयं नान्या.. तु ऐकलं ते बरोबर हाय”, भाऊसाहेब\n“अरं काय बा तुझा एकट्याचाच व्हता व्हयं मला काय विचारायची पध्द्त हाय का नाय मला काय विचारायची पध्द्त हाय का नाय अरं त्या जमीनीवर मी फॅक्टरी टाकनार हाय नव्हं सांगितलं होतं नव्ह तुला अरं त्या जमीनीवर मी फॅक्टरी टाकनार हाय नव्हं सांगितलं होतं नव्ह तुला\n“अरं २५ एकरचा एक तुकडा तर देतोय नं एवढी बाकीची जमीन पडली हाय बाजुला.. घे नं ती तुला\n“नाय.. ते काय नाय माझा विरोध हाय ह्याला.. मला ती पुर्ण जमीन हवी हाय, कंपनीला तसा शब्द दिलाय मी माझा विरोध हाय ह्याला.. मला ती पुर्ण जमीन हवी हाय, कंपनीला तसा शब्द दिलाय मी\n“शब्द आम्ही पण दिलाय नानासाहेब\n“अरं विचारतं कोण तुझ्या शब्दाला त्या जमीनीतला प्रत्येक एकर मला महत्वाचा हायं, मोठ्ठ नुकसान होईल माझं. तुला जमिनी वाटायचीच हौस असंल ना, तर तुझा हा पडका वाडा देऊन टाक, त्या जमीनीला हात लावायचा नाय त्या जमीनीतला प्रत्येक एकर मला महत्वाचा हायं, मोठ्ठ नुकसान होईल माझं. तुला जमिनी वाटायचीच हौस असंल ना, तर तुझा हा पडका वाडा देऊन टाक, त्या जमीनीला हात लावायचा नाय\n“हे बघ नान्या, त्या जमीनीला नदी जवळ हाय, विहीरीलाही पाणी लागंल असं भुतज्ञ म्हणाले हायेत, गरीब लोकांना ती जमीन मिळाली तर त्यांचा पाण्याचा मोठ्ठा प्रश्न सुटणार हाय. आम्ही शब्द दिलाय, परत माघारी नाय घेऊ शकत”, भाऊसाहेब खंबीरपणे म्हणाले\n“ठिक हाय तर.. आजवर लै ऐकुन घेतलं तुझं.. थोरला म्हणुन लै सहन केलं तुला, आता म्या पण बघतं कसं त्या जमीनीवर फॅक्टरी उभी रहात नाय ते..” नानासाहेब\n“नान्या, माझा मुडदा पडला तरी चालंल, पण आमचा शब्द आम्ही खाली पडु नाय देणार..” भाऊसाहेबही आता तणतणले होते..\n“अस्सं, हरकत नाय, तुझा मुडदा पडुन फॅक्टरी उभं रहाणार असलं तर ते बी मंजुर हाय” असं म्हणत नानासाहेब जसे आले, तसे तणतणत निघुन गेले.\n‘तरवडे’ गावातील एका स्वस्तात स्वस्त हॉटेलमध्ये जॉनने खोली घेतली होती. अर्थात तरीही जवळ असलेले शिल्लक पैसे विचारात घेता तो आठवड्यापेक्षा अधीक काळ तिथे राहु शकेल असे त्याला वाटत नव्हते. त्याला त्वरीत काहीतरी हालचाल करणे आवश्यक होते.\nहातातल्या सिगारेटचे झुरके घेत जॉन सर्व घटनाक्रमांचा सुरुवातीपासुन विचार करत होता.\n“जिथे तो इसम पहिल्यांदा त्या बस मध्ये शिरला ती जागा वस्तीपासुन तशी लांबच आहे. म्हणजे तो माणुस कुठल्यातरी गाडीतुन तिथपर्यंत आला असावा अथवा त्याने स्वतःची गाडी आणली असावी.\nजर का तो इसम गुन्हेगार असेल आणि गुन्हा करायचाच याच उद्देशाने तिथे आला असेल तर तिथपर्यंत येण्यासाठी तो कुणावर विसंबुन राहील किंवा अधीका-अधीक लोकांच्या संपर्कात येईल असे वाटत नाही. म्हणजे तो स्वतःच्याच गाडीने तिथे आलेला असणार. आणि तसे असेल तर त्याने त्याची गाडी नक्कीच आजुबाजुला कुठे तरी लपवुन ठेवलेली असणार”\nजॉन लगेच आपल्या जागेवरुन उठला.\nतारापुर एक्झीटला जॉन पोहोचला तेंव्हा चार वाजुन गेले होते. जॉनने आजुबाजुला एक नजर टाकली. जवळपास वस्ती अशी कुठेच नव्हती. आजुबाजुला उंचच उंच गवत वाढलेले होते. जॉनने साधारण अंदाज घेउन आजुबाजुचा परीसर शोधावयाला सुरुवात केली. परंतु तासभर झाला तरी म्हणावे असे काही सापडले नव्हते. साधारणपणे १ किलोमीटर मागे गेल्यावर जॉनला रत्याच्या कडेने शेतामध्ये गेलेले कारचे टायर्स दिसले. जॉन त्या टायर मार्कसचा मागोवा घेत घेत गवतांमध्ये घुसला. गवताचा एका भागातील गवत दबल्यासारखे वाटत होते. नक्कीच कुठलीतरी एखादी कार इथे आतपर्यंत येउन गेली आहे. एका ठिकाणचे गवत पुर्णपणे दबले गेले होते, ज���े एखादे जड वाहन खुप वेळ त्या ठिकाणी थांबवले असेल.\n“कदाचीत हीच ती जागा असावी, जेथे त्या इसमाने त्याची गाडी लपवुन ठेवली असेल”, वाईल्ड गेस, पण शक्यता पडताळुन पहाण्यासारखी होती. जॉनला आपल्या इंन्स्टींक्ट्स वर पुर्ण विश्वास होता.\nम्हणजे असे असु शकेल, गुन्हेगाराने रस्त्याच्या कडेला मोहीत्यांची बंद पडलेली कार बघीतली. त्याने आपली कार वळवुन इकडे मागे आणली आणि गवतामध्ये लपवली. मग तो बंद पडलेल्या मोहीत्यांच्या कारपाशी येऊन थांबला. बस ड्रायव्हरचा असा समज झाला की त्याचीच गाडी बंद पडली आहे. त्याने त्याचा फायदा घेऊन बसमध्ये प्रवेश केला.\nजिथे बस बंद पडली तेथील लॉज मध्ये तो त्या तरूणीला काही तरी कारणाने घेऊन गेला, तिथे तिचा खुन केला. मग तो परत इथे आला आणी आपली गाडी घेउन गेला.. गेला.. पण कुठे जिकडुन आला होता तिथे जिकडुन आला होता तिथे का जिकडे चालला होता तिकडे का जिकडे चालला होता तिकडे” जॉनचे स्वगत चालु होते.\nजॉनने पुन्हा एकदा दबलेल्या गवताचे निरीक्षण केले. टायर मार्क्स ज्या दिशेने आतमध्ये आले होते त्याच दिशेने बाहेर गेले होते. “..म्हणजे असं.. गुन्हेगार तारापुर कडुन तरवडे किंवा पुढे कुठेतरी चालला होता. त्याने मोहीत्यांची गाडी बघीतली. तिथे त्याने गाडी वळवुन पुन्हा माघारी घेतली आणि गवतात न्हेऊन ठेवली. म्हणुन टायर मार्क्स आहेत डावीकडुन डावीकडे आतमध्ये गेलेले.\nगाडीची दिशा होती तारापुरच्या दिशेने. आणि त्याच दिशेने गाडी रिव्हर्स मध्ये बाहेर निघाली आहे. म्हणजे गाडीचे तोंड अजुनही तारापुरच्या दिशेनेच होते याचा अर्थ असा असु शकतो की तो पुन्हा जिकडुन आला त्याच दिशेने गेला आहे.\nबस्सं.. याव्यतीरीक्त जॉनला अधिक काहीच मिळु शकले नाही. त्याने काही पुरावे काही खुणा शोधण्याचा खुप प्रयत्न केला परंतु ‘क्ल्यु’ ज्याला म्हणता येईल असे काहीच मिळाले नाही\n“चला..आजचा दिवस अगदीच काही व्यर्थ झाला नाही. जिथुन सुरुवात करावी एवढे तरी काही तरी मिळाले”, असा विचार करत जॉन माघारी फिरला.\nअसं म्हणतात कधी कुणाबद्दल वाईट बोलु नये. आपल्या आजुबाजुला नियती फिरत असते. कधी कुणाच्या तोंडुन काही निघेल आणि नियती ’तथास्तु’ म्हणेल सांगता येत नाही. भैय्यासाहेबांच्या बाबतीत अस्संच काही वाईट तर नाही ना घडणार\n7 thoughts on “मास्टरमाईंड (भाग-४)”\nधन्यवाद मंडळी, पुढचा भाग लवकरच. थोडा मोठाच पोस्ट कर���ार आहे. कथानकाला कलाटणी मिळु शकते त्यात.. 🙂\nFollow डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा on WordPress.com\nप्लॅन बी-४- वाघा बॉर्डर\n1000000 alavani andaman aniket ashok saraf atmacharitra avani bhayakatha bhunga double cross ebook header katha love story manaatale manatale marathi marathi horror story marathi katha marathi natak marathi natak script marathi play marathi prem katha marathi romantic story marathi story paris prem katha story suspense suspense marathi thriller story travel travel diary अजंठा केव्हज अतुल कसबेकर अनुभव अफ्रिका ओजस काहीही घर थ्रिलर थ्रिल्लर दिवाळी पाठलाग पुणे पुरुष प्रेम प्रेमकथा प्रेम कथा फोटो भटकंती भयकथा भुंगा भुतकथा मजेदार मनातले मराठी मराठी कथा मराठी नाटक मराठी भयकथा मराठी स्टोरी मर्डर मास्टरमाईंड माहीती रहस्य रहस्यकथा रहस्यमय रॉबरी रोमॅंटीक कथा शुभेच्छा सायकल स्क्रिप्ट स्टार माझा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214829-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pune/we-should-give-credit-congress-maintainig-democracy-says-nana-patekar/", "date_download": "2018-11-21T21:12:45Z", "digest": "sha1:JONADPCEHD5SMNXWVBLBDWRVFRYPIYLO", "length": 30382, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "We Should Give Credit To Congress For Maintainig Democracy, Says Nana Patekar | लाेकशाही अजून टिकून अाहे, याचं श्रेय काॅंग्रेसला द्यायला हवं: नाना पाटेकर | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nशेकडो ज्वलंत प्रश्न आणि बुद्धाचा उपदेश\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकार��ं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nलाेकशाही अजून टिकून अाहे, याचं श्रेय काॅंग्रेसला द्यायला हवं: नाना पाटेकर\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून अायाेजित करण्यात येणाऱ्या सामुदायिक अांतरधर्मीय विवाह साेहळ्याची माहिती देण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद अायाेजित करण्यात अाली हाेती. यावेळी नानांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.\nपुणे : इतक्या वर्षांमध्ये कॉग्रेसने काहीच केलं नाही असं म्हणता येणार नाही. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर लोकशाही अजूनही टिकून आहे, याचं श्रेय काँग्रेस ला द्यायला हवं असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.\nनाम फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.\nकाँग्रेस -राष्ट्रवादी सत्तेत आले तर शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल का या प्रश्नला उत्तर देताना नाना म्हणाले, हमीभाव हे निवडणुकीचे आश्वासन नसून तो शेतकऱ्यांचा हक्क आहे. तो त्यांना मिळायला हवा. शेतकाऱ्यांची दीडपट हमीभावाची मागणी रास्त आहे. सातवा वेतन अायाेग जसा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळायला हवा त्याप्रमाणेच शेतकऱ्यांनाही त्यांच्या पिकाला हमीभाव मिळणे अावश्यक अाहे. सध्या सगळीकडे बेराेजगारी वाढत अाहे. पुढच्या काळातही नाेकऱ्या वाढतील याची शक्यता कमी अाहे. शेती हा पुढच्या काळात राेजगार देणारा व्यवसाय असेल. सलमानच्या शिक्षेबद्दल नाना म्हणाले, न्याय व्यवस्थेसमाेर सर्व समान अाहेत त्यामुळे त्याबद्दल काही वक्तव्य करणं याेग्य हाेणार नाही. शरद पवार पंतप्रधान व्हावेत असे वाटते का या प्रश्नावर उत्तर देताना आपल्याला अनेक वर्षांपासून शरद पवार पंतप्रधान व्हावे असं वाटतंय, त्यांच्यानंतरही अनेक नेते पंतप्रधान झाले. पवार हे पंतप्रधान हाेता हाेता राहिले अाहेत असे म्हणत नानांनी पवारांच्या पंतप्रधान पदाच्या चर्चेबाबत भाष्य केले.\nविविध पुरस्कारांबाबत ते म्हणाले, पुरस्कार हा का दिला जाताेय, ताे त्याच व्यक्तीला का दिला जाताेय हे सांगितले पाहिजे. मला पद्मश्री का दिला हे मला माहित नाही. अाम्ही व्यावसायिक लाेक अाहाेत. अाम्ही अामच्या कामाचे पैसे घेताे. अांबेडकर, कर्वे या महापुरुषांनी राष्ट्रासाठी अापलं अायुष्य खर्च केलं हाेतं. अश्या लाेकांना पुरस्कार मिळणं याेग्य अाहे. मी अभिनयाच्या माध्यमातून फक्त मनाेरंजन केलंय. मात्र नामच्या माध्यमातून समाजउपयाेगी काम करायला मिळणं हा माझा खूप माेठा सन्मान अाहे असं मला वाटतं.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nPuneNana PatekarMakrand Anaspureपुणेनाना पाटेकरमकरंद अनासपुरे\nकोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस\nविद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न चार दिवसात सोडवणार : नितीन करमळकर\nनव्या इमारतीत ‘कार्यालय प्रवेश’ साठी आॅगस्ट उजाडणार\nधर्मादाय रुग्णालयांनी केली बारा हजार कैद्यांची अाराेग्य तपासणी\nप्लास्टिक बंदीची कारवाई आवरा, पुण्यातील व्यापा-यांचे पालकमंत्र्यांना साकडे\nदुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी\nजगातील पहिल्या खगोलशास्त्रविषयक इ-लर्निंग पोर्टलचे शनिवारी होणार उदघाटन\nपुलं आनंदवनचे ब्रँडअँबेसेडर : डॉ. विकास आमटे\nआधार केंद्र येणार सरकारी जागेत : सरकारचा आदेश\nहेल्मेट सक्तीत कंपनीचे हित ; संभाजी ब्रिगेडचा अाराेप\nजामिनातील अट��ंमुळे मुलभूत हक्कावर येतेय गदा : मिलिंद एकबोटे यांचा अर्ज\n'पेव्हिंग ड्रायव्हिंग' करणाऱ्यांची मुजाेरी ; पादचाऱ्यांची डाेकेदुखी\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-11-21T20:38:14Z", "digest": "sha1:7SJSFQ4AFDTKQQ7YYYVPHKLF5MUJWD5Z", "length": 27515, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (41) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (21) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nसंपादकिय (10) Apply संपादकिय filter\nग्लोबल (7) Apply ग्लोबल filter\nसप्तरंग (7) Apply सप्तरंग filter\nमनोरंजन (4) Apply मनोरंजन filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nअणुचाचणी (23) Apply अणुचाचणी filter\nअमेरिका (10) Apply अमेरिका filter\nनरेंद्र मोदी (10) Apply नरेंद्र मोदी filter\nअटलबिहारी वाजपेयी (9) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nक्षेपणास्त्र (8) Apply क्षेपणास्त्र filter\nडोनाल्ड ट्रम्प (6) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nराजकारण (6) Apply राजकारण filter\nशिक्षण (6) Apply शिक्षण filter\nउपग्रह (5) Apply उपग्रह filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nव्यापार (5) Apply व्यापार filter\nसप्तरंग (5) Apply सप्तरंग filter\nअब्दुल कलाम (4) Apply अब्दुल कलाम filter\nउत्तर कोरिया (4) Apply उत्तर कोरिया filter\nचित्रपट (4) Apply चित्रपट filter\nदक्षिण कोरिया (4) Apply दक्षिण कोरिया filter\nदहशतवाद (4) Apply दहशतवाद filter\nदिल्ली (4) Apply दिल्ली filter\nनिवडणूक (4) Apply निवडणूक filter\nपाकिस्तान (4) Apply पाकिस्तान filter\nपुरस्कार (4) Apply पुरस्कार filter\nस्वप्न (4) Apply स्वप्न filter\nउत्पन्न (3) Apply उत्पन्न filter\nजवाहरलाल नेहरू (3) Apply जवाहरलाल नेहरू filter\nजॉन अब्राहम (3) Apply जॉन अब्राहम filter\nभारतरत्न (3) Apply भारतरत्न filter\nमनमोहनसिंग (3) Apply मनमोहनसिंग filter\nराजकीय पक्ष (3) Apply राजकीय पक्ष filter\nराजीव गांधी (3) Apply राजीव गांधी filter\nहिंसाचार (3) Apply हिंसाचार filter\n‘अरिहंत’ या आण्विक पाणबुडीमुळे कोणत्याही प्रकारच्या संघर्षात आक्रमकाला चोख प्रत्युत्तर देण्याच्या भारताच्या क्षमतेत मोठीच वाढ झाली आहे. अण्वस्त्रांचा धाक दाखवून भारताला ‘ब्लॅकमेल’ करू पाहणाऱ्या देशांना दिलेला हा स्पष्ट संदेशच आहे. यंदाची ��ीपावली समस्त भारतीयांसाठी एक शुभ वर्तमान घेऊन आली आहे\nरा ष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ‘सरदार वल्लभभाई पटेल स्मृती व्याख्यानमाले’त जे भाषण केले, ते लोकशाहीत अपेक्षित असलेल्या व्यावसायिक अलिप्ततेला छेद देणारे आहे. लष्कर किंवा सनदी नोकरशाहीतील व्यक्ती राजकीय आखाड्यात उतरू लागल्या वा त्यात अवाजवी स्वारस्य घेऊ लागल्या तर अनवस्था ओढवेल. डोवाल...\n#abdulkalam : 'मिसाईल मॅन' डॉ. कलामांना जन्मदिनानिमित्त अभिवादन\nभारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...\n#abdulkalam : असे होते आपले भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम...\nभारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...\nअटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही. त्यांची...\nअटलजी हे देशासाठी जगले : नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : 'अटलजी हे स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे देशासाठी, देशवासियांसाठी जगले, आयुष्य कसं जगावं आणि का जगावं याचं ते उत्तम उदाहरण होते. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे मार्गदर्शक होते,' अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयींसाठी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत व्यक्त...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि माझ्या भावाला त्यांच्या दोन्ही बाजूंना उभं केलं. छायाचित्र काढलं गेलं. आम्ही खूश. खरं तर हवेतच तेवढ्यात आमचे बाबा तिथं पोचले. अटलजींनीच त्यांना हाक...\n'जय विज्ञान'चा उद्‌घोष करणारे अटलजी\nअटलजी ही एक व्यक्ती नव्हती, एक संस्था होती, एक विचार होता. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका नेहेमीच प्रकर्षाने जाणवली. \"जय जवान, जय किसान, जय विज्ञान' ही अनोखी आणि महत्त्वाची घोषणा त्यांचीच. अटलजी आज आपल्यात नाहीत हे पटत नाही. पण मी म्हणेन, की अटलजी ही एक...\nवाजपेयी यांच्या अमोघ वाणीची सिंधुदुर्गवासीयांवरही जादू\nकणकवली - पक्ष बांधणीच्या काळात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सिंधुदुर्ग दौरा केला होता. त्याकाळात त्यांनी केलेले भाषण त्यांच्या अमोघ वाणीमुळे जुन्या पिढीच्या आजही स्मरणात आहे. १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. यानंतर कोकणात पक्ष विस्तारासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी १९८५ मध्ये...\nभारताच्या राजकारणातील समन्वयाचा, संवादाचा स्वर क्षीण होत असताना अटलबिहारी वाजपेयींचे आपल्यात नुसते असणेदेखील दिलासादायक होते; पण आता तो आधारही नाहीसा झाला आहे. त्यांच्या जाण्याने देशाच्या राजकीय इतिहासातील एका देदीप्यमान अध्यायाची सांगता झाली आहे. वसाहतींच्या जोखडातून मुक्त झालेल्या देशांमध्ये...\natal bihari vajpayee : वाजपेयींनीच दाखविली होती 56 इंचाची छाती..\nआंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरी आणि धोरणीपणाचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताने पोखरणमध्ये घेतलेली अणुचाचणी या विषयावर काही दिवसांपूर्वीच चित्रपटही प्रदर्शित झाला होता. संपूर्ण जगाला अंधारात ठेवत भारताने 1998 मध्ये पोखरणमध्ये अणुचाचणी घेतली होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या...\nआंतरराष्ट्रीय राजकारणात भू-राजकीयदृष्ट्या मोक्‍याचे स्थान असण्याबरोबरच आर्थिक सामर्थ्य आणि बाजारपेठेची व्याप्ती या गोष्टीही अत्यंत महत्त्वाच्या ठरतात, याचे प्रत्यंतर सध्या येत आहे. आण्विक चाचणीनंतरच्या काळात जागतिक निर्बंधांमुळे आलेले भारताचे एकाकीपण आता संपुष्टात येत आहे, त्याची कारणेही याच...\nगेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र व��ऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...\nआमचा अणुकार्यक्रम स्वसंरक्षणासाठी - पाक\nइस्लामाबाद - पाकिस्तानचा अणुकार्यक्रम हा फक्त स्वसंरक्षणासाठी असल्याचे मत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने आज व्यक्त केले. भारताने 1998मध्ये अणुचाचणी केल्यानंतर लगेचच पाकिस्ताननेही अणुचाचणी केली होती. या अणुचाचणीला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना परराष्ट्र...\nजगासाठी कोडं बनून राहिलेला उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यानं अचानक त्याच्या देशातली अणुचाचणीची साईट बंद करण्याची घोषणा केली. नव्या चाचण्या करणार नसल्याचंही त्यानं जाहीर केलं. पाठोपाठ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किमसोबत द्विपक्षीय चर्चेची तयारी दाखवली आहे. अशी भेट कदाचित लवकरच...\nवादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'परमाणु'चा टिझर रिलीज\nमुंबई - बऱ्याच दिवसानंतर जॉन अब्राहम सिनेमातून पदार्पण करणार आहे. 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमात मुख्य भुमिकेत जॉन, डायना पेंटी आणि बोमन इराणी हे स्टार दिसणार आहेत. नुकताच सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. पोखरणमध्ये 11 मे आणि 13 मे 1998 ला...\nअभिनेत्री अनुजा साठे करणार आता \"ब्लॅकमेल'\nहिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री अनुजा साठे \"बाजीराव मस्तानी'नंतर \"ब्लॅकमेल' या हिंदी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झालीय. त्यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा... \"ब्लॅकमेल' चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली - रमेश देव प्रोडक्‍शन (...\n‘सकाळ इयर बुक २०१८’ची नोंदणी सुरू\nपुणे - राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण आदी क्षेत्रांतील महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेत, या घडामोडींविषयी तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण देणारे ‘सकाळ प्रकाशना’चे ‘सकाळ इयर बुक २०१८’ लवकरच प्रकाशित होत आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय व...\nकेरळात झळकले किम जोंग यांच्या फोटोंचे बॅनर्स\nतिरूअनंतपुरम : केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बॅनर्सवर उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांची छायाचित्रे झळकली आहेत. केरळात अशाप्रकारे त्यांचे फोटो झळकल्या���े नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. केरळमधील इडुक्की जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रादेशिक स्तरावरील...\nशाबूत राहिली पत (डॉ. यशवंत थोरात)\n‘‘दहा-बारा भारतीय जवान तुरुंगात संतप्त कैद्यांच्या घोळक्‍यात सापडले होते. लाठ्या आणि दगड हातात घेतलेले चिडलेले कैदी त्यांच्या दिशेनं पुढं सरकत होते. एकास पन्नास असं जवान आणि कैदी असं प्रमाण होतं; पण तरीही भारतीय जवानांनी कैद्यांवर प्रतिहल्ला करण्याची तयारी केली. त्या स्थितीत शांत राहणं महत्त्वाचं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/oxygen/just-4-minutes-en-experiment-pune-traffic-police/", "date_download": "2018-11-21T21:10:58Z", "digest": "sha1:XNMDBJ6UIA7LKRTEO45KSEKXS2MJVQID", "length": 34499, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Just 4 Minutes?- En Experiment By Pune Traffic Police | फक्त 4 मिनिटांसाठी जीव धोक्यात घालणार का? | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चा���’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळू��� खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nफक्त 4 मिनिटांसाठी जीव धोक्यात घालणार का\nफक्त 4 मिनिटांसाठी जीव धोक्यात घालणार का\nफक्त 4 मिनिटांसाठी जीव धोक्यात घालणार का\nपुण्यात वाहतूक पोलिसांनी एक प्रयोग केला, एका कर्मचार्‍यानं नियम पाळून 11 किलोमीटर प्रवास केला, दुसर्‍यानं बेफाम, नियम तोडून..\nफक्त 4 मिनिटांसाठी जीव धोक्यात घालणार का\nठळक मुद्देघाईनं गाडी चालवून काही मिनिटे जीव धोक्यात घालण्याइतकी व्यर्थ आहेत का हा विचार सर्वानीच करण्याची गरज आहे.\nआपल्याच ‘तीर्थरूपां’चा रस्ता असल्यासारखं मन मानेल तशी भरधाव वेगात गाडी चालविणं हा जणू एक अभिमानाचाच विषय झाला आहे. वाहतुकीचे उल्लंघन करणार्‍यांसाठी कितीही जाचक नियम करा, त्याची कितीही कडक अंमलबजावणी करा पण सामान्यांच्या मानसिकतेत मात्र मिनिटाचाही तसूभर फरक पडत नाही.\nमात्र या सार्‍यावर उत्तर शोधत, तेही कृतीतून आणि थेट देत पुणे वाहतूक पोलिसांनी एक न���ीन प्रयोग केला. पुण्याच्या वाहतूक विभागाच्या उपायुक्तपदाचा नुकताच कार्यभार हाती घेतलेल्या तेजस्वी सातपुते यांनी एक अभिनव शक्कल लढविली. वाहतुकीचे नियम पाळूनही आपल्याला इच्छित स्थळी पोहोचण्यास (कितीही घाई असली तरीही) साधारण निर्धारितच वेळ लागतो, फारतर किरकोळ काही मिनिटांचा फरक पडतो हे त्यांनी प्रयोगानिशी सिद्ध करून दाखवलं.\nवाहतूक शाखेच्या चार कर्मचार्‍यांच्या मदतीनं त्यांनी हा प्रयोग कात्रज चौक, भाजी मंडई ते शिवाजीनगर येथील सिमला ऑफिस चौकार्पयत केला. कात्रज ते सिमला ऑफिस चौक हे अंतर 10 किलोमीटर व 100 मीटरचं आह़े या अंतरात तब्बल 11 सिग्नल आहेत़ साध्या वेशातील कर्मचारी सकाळी 10़30 वाजता कात्रज येथून निघाले. त्यापैकी एका कर्मचार्‍यानं नियम पालन करायचं ठरवलं. दुचाकी चालवताना हॉर्न न वाजवणं, सिग्नल न तोडणं या नियमाचं तंतोतंत पालन केलं. तर दुसर्‍या दुचाकीवरील कर्मचार्‍यानं वाहतुकीचे कोणतेही नियम पाळले नाहीत.\nदोघंही निर्धारित स्थळी पोहचले. नियम न पाळणारा कर्मचारी आधी पोहचला तर नियम पाळणारा नंतर पण पहिला कर्मचारी नियम पाळणार्‍या कर्मचार्‍यापेक्षा किती आधी पोहचला पण पहिला कर्मचारी नियम पाळणार्‍या कर्मचार्‍यापेक्षा किती आधी पोहचला\nनियम न पाळणार्‍या कर्मचार्‍याला हे अंतर पार करण्यासाठी 24 मिनिटं लागली तर सर्व नियम पाळणार्‍या कर्मचार्‍याला 28 मिनिटं लागली. याचा अर्थ दोन्ही वाहनचालकांमध्ये फरक होता तो केवळ 4 मिनिटांचा . त्यामुळे नियम तोडून कशाही पद्धतीने वाहन चालवलं तरी केवळ चार ते पाचच मिनिटं फार तर आधी पोहचता येतं, पण वाहतूक शिस्त बिघडते. रॅश ड्रायव्हिंग करत जिवाला धोका वाढतो. या उलट नियम पाळल्यास सुरक्षित आणि वेळेतही निश्चित स्थळी पोहोचू शकतो, याचा जणू एक धडाच मिळाला.\nतेजस्वी सातपुते सीआयडीमध्ये (टेक्निकल) एसपी आणि ग्रामीण विभागात अ‍ॅडिशनल एसपी म्हणून पुण्यात दोन वर्षापासून कार्यरत आहे. नुकताच वाहतूक चार्ज हाती घेतला आहे. त्यांनाही पुण्याच्या वाहतुकीची स्टोरी माहीत होती. त्या सांगतात, प्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार दरवर्षी अडीच लाख वाहनं पुण्यात वाढत आहेत. अडीच लाख ही खूप मोठी संख्या आहे. म्हणजे मी दोन वर्षापूर्वी आले तेव्हाची आणि आताची स्थिती यात खूप फरक आहे. तेव्हा आजच्या इतकं ट्रॅफिक जॅम होत नव्हतं; पण दोन वर्षात पाच लाख वाहनं वाढल्यावर दोन वर्षानी परिस्थिती प्रचंड भयानक होण्याची अधिक भीती वाटते. पावसाळ्यात मी चार्ज घेतला होता. तेव्हा खड्डे, त्यामध्ये भरलेलं पाणी त्यामुळे ट्रॅफिक खूप स्लो व्हायची. जिथं पाणी साठतं तिथं लोकांना अंदाज येत नाही. याव्यतिरिक्त नो पार्किग झोनमध्ये वाहने उभी असली की आणखीनच अडचण. रस्ता रुंद असला आणि एखादी गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क झाली असेल तर त्याठिकाणच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी व्हायला वेळ लागत नाही. या व्यतिरिक्त छोटय़ा गाडय़ा दिसेल त्या मार्गाने गाडय़ा काढतात, लोक आडवे तिडवे घुसतात. यासाठी जर थोडक्यात सांगायचे झाले तर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेशन आणि वाहनचालकांत शिस्तीचा अभाव, या गोष्टी कारणीभूत आहेत. या दोन्हींमध्ये जर तोडगा काढायचा असेल तर शिस्त लावण्यासाठी आपण तातडीने प्रयत्न करू शकतो. म्हणून मी हा प्रयोग करून पाहिला.\nआज तरुणाईची मुळातच वाहनचालकांमध्येच संख्या जास्त आहे. 100 माणसांपैकी 60 तरुण असतील तर नियम तोडणार्‍यांत तेच जास्त असणार. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक गाडी चालवावी. नियम पाळावेत. ट्रॅफिकची शिस्त पाळावी ही अपेक्षा आहेच. त्यांच्यासमोर मी हे उदाहरण ठेवलंय की, घाईनं गाडी चालवून काही मिनिटे जीव धोक्यात घालण्याइतकी व्यर्थ आहेत का हा विचार सर्वानीच करण्याची गरज आहे. हा गैरसमज आहे की नियम तोडले तर लवकर पोहोचू. तो गैरसमज या प्रयोगातून दूर झाला असेल अशी अपेक्षा. सगळ्यांनी नियम पाळले तर सर्वाचाच वेळ आणि वेग वाढेल. कुणीतरी आडवा घुसतो, कुणीतरी चुकीचे पार्किग करतो आणि बाकीच्यांना उशीर होतो. त्यामुळे याबाबत प्रबोधन होणं गरजेचं आहे. यापुढील काळातही जसं सुचतील तसे प्रयोग करत राहणार आहे. हा प्रयोग इतक्या लोकांर्पयत पोहोचेल याची अपेक्षा नव्हती. मी जर म्हणलं असतं की टेक्सासमध्ये हा प्रयोग केला तर लोकांना ते अपील झालं नसतं. त्यामुळे पुणेकरांना ते पटावे यासाठी हा प्रयोग मुद्दाम पुण्यात केला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nतरुण मुलं बेजबाबदार आहेत का\nअर्थव्यवस्थेचा फुगा फुगतो कसा\nदर तासाला 16 माणसांचा अपघाती मृत्यू\n3 गोष्टी शिका, यशाचा व्हिसा मिळवा\nअंजलीबाई आणि मायराचा पैठणी ड्रेस, ही काय नवीन स्टाईल\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत व���रुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला हो��ा खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/narendra-dhabolkar-murder-matter-speech-raosaheb-kasabe/", "date_download": "2018-11-21T19:59:20Z", "digest": "sha1:B5GMPWNJCLMR3EUCVZJBSEECWCODH3ZG", "length": 7682, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कठोर धर्म चिकित्सा हीच दाभोलकरांना श्रद्धांजली : रावसाहेब कसबे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कठोर धर्म चिकित्सा हीच दाभोलकरांना श्रद्धांजली : रावसाहेब कसबे\nकठोर धर्म चिकित्सा हीच दाभोलकरांना श्रद्धांजली : रावसाहेब कसबे\nआपल्याला आपल्या संतांची चळवळ समाजासाठी वापरता आली नाही. आपण संत चळवळीकडे दुर्लक्ष केले. तुकाराम हे पाहिले संत ज्यांनी ‘ईश्वराची निर्मिती ही माणसांनी’ केली हे सांगितले. आपण सुद्धा महाराष्ट्रात कीर्तनकार उभे केले पाहिजे. आपले कीर्तनकार जगण्याचे प्रयोजन सांगतील. गांधीजी तुरुंगात असताना भागवत गीता वाचत असत. तर, त्यांना मारणारासुद्धा भगवतगीता वाचत होता. या ग्रंथाचे पाहिजे तसे अर्थ आपण घेऊ शकतो. कठोर धर्म चिकित्सा हीच दाभोलकरांना खरी श्रद्धांजली आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.\nअंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमीत्त ‘जवाब दो’ या कार्यक्रमांतर्गत डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित ‘भ्रम और निरास’ या हिंदी पुस्तकाचा लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रा. चंदा काशीद, प्रा. गिरीश काशीद, अनुवादक प्रा. विजय शिंदे उपस्थित होते.\nरावसाहेब कसबे म्हणाले, ‘आपण इतर मनुष्य जातीपेक्षा वेगळे आहोत’ हे दाखविण्यासाठी धर्माचा उगम आहे. मात्र, जस-जसा काळ बदलत जातो, तसे या विचारांचे लोक बदलत जातात. विवेक वाद हा धर्माच्या विरोधात आहे का याचे जागरण आपण देशात करू शकलो नाही. लोकमान्य टिळक हे हिंदुत्ववादी होते. त्यामुळे, ‘स्वराज्य म्हणजे स्वधर्म’ हे विचार घेऊन ते सोबत चालले होते. टिळकांनी पाश्चिमात्य विचारांना नकार दिला होता. आधुनिकतेचा विचार म्हणजे विवेक वादाचा विचार. तुम्हाला विवेक वाद समजायचा असल्यास माणूस समजून घ्यावा लागेल. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे क्रांतिवीर होतील या विच��रांनी मी जगतो आहे, असेही ते म्हणाले.\nरावसाहेब कसबे म्हणाले, माणूस इथे कसा राहणार याबद्दल धर्म काही बोलत नाही. माणूस आला कुठून आणि जाणार कुठे इतकंच धर्म सांगतो. आपण आलो कुठून या प्रश्नाचे उत्तर सर्व धर्मानी दिले आहे. प्रत्येक धर्म म्हणतो आपली निर्मिती ईश्वराने केली आहे. वेदांमध्ये जाती कशा निर्माण झाल्या याचा उल्लेख आहे. अंधश्रद्धेचा प्रश्न धर्माशी निगडित नसून मानवाशी संबंधित आहे. जोवर समान नागरिक कायदा येत नाही तोवर देशात असेच चालणार. काही तरी ठोस पाऊले उचलायला हवी. हिंदू मुस्लिम समोरा-समोर चर्चा बंद होईल तेव्हाच समान नागिरीक कायदा अस्तित्वात येईल. नुकतेच सापडलेले शस्त्रसाठे पुढे निवडून येऊ शकणार्‍या धर्मनिरपेक्ष सरकारला अडचणीत आणण्यासाठी आहेत. आपला राष्ट्रवाद हा मानवी, विवेकी राष्ट्रवाद आहे. यापुढे मनुस्मृती आणि भारतीय राज्यघटना यातील एकाची निवड करायला हवी.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/womens-day-celebration-34152", "date_download": "2018-11-21T20:58:47Z", "digest": "sha1:AAYSAR727FNOHJARIPTLZSTVHUW4PWGE", "length": 14428, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "womens day celebration पारंपरिक वेशभूषेत केला महिलांनी जल्लोष | eSakal", "raw_content": "\nपारंपरिक वेशभूषेत केला महिलांनी जल्लोष\nगुरुवार, 9 मार्च 2017\n‘सकाळ-मधुरांगण’तर्फे रॅलीचे आयोजन : वेशभूषा स्पर्धा\nरत्नागिरी - सर्वच क्षेत्रांत कर्तबगारी गाजविणाऱ्या स्त्रीला सलाम करण्यासाठी ‘सकाळ-मधुरांगण’तर्फे काढलेल्या महिला बाईक रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला. महिला व बालकल्याण सभापती शिल्पा सुर्वे यांनी श्रीफळ वाढवून रॅलीचे उद्‌घाटन केले.\n‘सकाळ-मधुरांगण’तर्फे रॅलीचे आयोजन : वेशभूषा स्पर्धा\nरत्नागिरी - सर्वच क्षेत्रांत कर्तबगारी गाजविणाऱ्या स्त्रीला सलाम करण्यासाठी ‘सकाळ-मधुरांगण’तर्फे काढलेल्या महिला बाईक रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला. महिला व बालकल्याण सभापती शिल्पा सुर्वे यांनी श्रीफळ वाढवून रॅलीचे उद्‌घाटन केले.\nमहिला बाईक रॅलीत शहरातील सर्वच क्षेत्रातील महिला सहभागी झाल्या. महिला पारंपरिक वेशभूषेसह सहभागी झाल्या. स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी, नारी शक्‍ती झिंदाबादच्या घोषणांनी रत्नागिरी दणाणून सोडले.\nमारुती मंदिरपासून रॅलीला सुरवात झाली. स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी, नारीशक्‍ती झिंदाबाद आदी घोषणा देत माळनाका, जयस्तंभ, राम आळी, गोखले नाका, गाडीतळ येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून महिलांनी अभिवादन केले. त्यानंतर धनजी नाक्‍यावरून शिर्के प्लाझा येथे दै. सकाळ रत्नागिरी विभागीय कार्यालय येथे रॅलीचा समारोप झाला.\nया रॅलीमध्ये मधुरांगणच्या सभासदांसह सौ. जया सामंत, लायन्स क्‍लबच्या अध्यक्ष सौ. क्षिप्रा कोवळे यांच्यासह अनेक महिला सभासद सहभागी झाल्या. या रॅलीचे संयोजन मधुरांगणच्या संयोजिका सौ. श्रद्धा तेरेदेसाई यांनी केले. त्यांना सर्व सभासदांनी सहकार्य केले. रॅलीमध्ये नटून थटून आलेल्या महिलांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.\nभाई वडापावतर्फे महिलांना अल्पोपहार\nशहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक व भाई वडापावचे संचालक पंकज शिंदे यांनी महिला दिनानिमित्त रॅलीमध्ये सर्व महिलांना अल्पोहार दिला. भाईवडा या ब्रॅंडने अत्यल्प कालावधीत उत्तम प्रगती करत रत्नागिरीत एकूण चार शाखा स्थापन केल्या आहेत. भाईवडा, सॅंडवीच, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फाइज आदी पदार्थ मिळातात. शहरातील दत्तराज सेल्स यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.\n१० ला बक्षीस वितरण\nवेशभूषा स्पर्धेचा निकाल ‘सकाळ-मधुरांगण’च्या ‘टॉक टाइम’ शोमध्ये जाहीर करून बक्षीस वितरण केले जाणार आहे. हा कार्यक्रम गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात १० मार्चला सायंकाळी ६.३० वाजता केला जाणार आहे. जास्तीत जास्त महिला, नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सकाळ-मधुरांगण’तर्फे करण्यात आले आहे.\nपुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावरच\nपुणे : पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी पोलिस अधिकाऱ्यावर बंदुकीतून गोळी झाडून झालेल्या हल्ल्याने येथील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे....\nपुणे : मार्केटयार्ड येथील अलीकडच्या चौकातील पदपथावर इलेक्ट्रिक तार व खांब पदपथावर पडलेल्या आहेत. तसेच उडाणपुलाचे कामही चालु असून त्यामुळे...\nलक्ष्मी रस्त्यावर पदपथावर विक्री\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर पदपथावर अनेक विक्रेते विजय टॅाकीजपर्यंत विक्री करत असतात. त्यावर कोणी कारवाई करत नाही. पूर्ण पदपथ त्यांनी व्यापला आहे....\nपशुपक्षी प्राण्यांचा अन्नदाता स्कुटर चाचा\nपुणे : लष्कर भाग येथील 'सेंट जॉन्स सेकंडरी हायस्कुल' शेजारील नाल्याजवळ एक स्कुटर चाचा रोज दुपारी पशुपक्षी प्राणी यांना मटण खायला देतात. पशुपक्षांना...\nपुणे : नाना पेठेतील राजेवाडी येथील पंडिता रमाबाई रस्त्यावरील स्वच्छता गृह अस्वच्छ आहे. त्यामुऴे अस्वच्छ स्वच्छतागृहातच रहिवाशांना नैर्सर्गिक...\nपुण्यात दिवसभरात तिसऱ्यांदा गोळीबार; 'पीआय' जखमी\nपुणे : गुन्ह्याच्या तपासात आरोपीच्या मागावर असलेले गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर एका संशयिताने तीन गोळ्या झाडल्या. त्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/live-updates/marathi-breaking-news", "date_download": "2018-11-21T20:22:15Z", "digest": "sha1:LL4AWNXT452HPYDPQ7XH5W7GGBE5TZLU", "length": 11323, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nजम्मू काश्मीर विधानसभा बरखास्त ; राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा निर्णय़ #JammuKashmir #Assembly\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\nमराठा आरक्षणाचा संपूर्ण अहवाल नाही तर अहवालातील फक्त शिफारसी स्विकारल्या. राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती #Maharashtra #MarathaReservation #MarathaKrantiMorcha\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\nपुणे : शहरात गोळीबाराची तिसरी घटना. गोळीबारात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन पवार गंभीर जखमी\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\nनाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंडेंची पुन्हा बदली #TukaramMunde #NashikTransfer\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\n2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याला स्थगिती देण्य��स मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. आरोपी कनल प्रसाद पुरोहितच्या याचिकेवर दोन आठवड्यांनी होणार सुनावणी. #MalegaonBlast2008\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\nजम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्याशी करणार हातमिळवणी : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद #OmarAbdulla #GhulamNabiAzad #Congress #Alliance\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\nकोल्हापूर - श्रमिक मुक्ती दलाच्या भारत पाटणकर यांना पुन्हा धमकीचे पत्र. आतापर्यंत पाटणकर यांना धमकीची आठ पत्रे. पोलिसांनी पाटणकर यांच्या सुरक्षेत केली वाढ.\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\nनागपूर : महेंद्रसिंह धोनी अकादमी उद्घाटनप्रसंगी गोंधळ झाल्याने नाराज होऊन धोनी हॉटेलमध्ये परत गेला, बाकीचा कार्यक्रम गुंडाळला #Nagpur\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\nराज्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर व रुबेला लसीकरण मोहीम. याअंतर्गत शाळाबाह्य मुलांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याबरोबरच लसीकरणादरम्यान वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवा : आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे आ\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\n#पुणे : पुणे दौड रेल्वेमार्गवर आज (ता.21) विशेष मेगाब्लॉग असल्याने या लोहमार्गावरील दोन डेमुलोकल रद्द करण्यात येणार आहेत. पुणे स्टेशन येथून निघणारी दुपारी 2:45 वाजताची पुणे दौड डेमुलोकल तर दौड येथून निघणारी संध्याकाळी 5:10 वाजताची दौड पुणे डेमुलोकल रद्द\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\nभाजपने शब्द न पाळल्याने नारायण राणेंची 'राष्ट्रवादी'शी जवळीक\nमुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपशी \"राजकीय सोयरिक' करणारे नारायण राणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक करतील, असे सूचित...\nमेहबूबांचे सत्तास्वप्न भंगले; राज्यपालांकडून विधानसभा बरखास्त\nश्रीनगर : माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी आज कॉंग्रेस आणि \"नॅशनल...\nअखेर मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका निकाली\nमुंबई- मराठा आरक्षणासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयात मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी दाखल केलेली याचिका निकाली निघाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बा���म्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/marathi-articles-on-snake-poison-smuggling-1519353/", "date_download": "2018-11-21T20:17:31Z", "digest": "sha1:4BUVDGJXRS6FZM536G7MMO7OQVAKVRWL", "length": 21131, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Articles on Snake Poison Smuggling | सापांच्या विषाची वाढती ‘नशा’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nसापांच्या विषाची वाढती ‘नशा’\nसापांच्या विषाची वाढती ‘नशा’\nनागपूरमध्ये सर्पविषाच्या तस्करीला आळा घालण्यात अपयश\nनागपूरमध्ये सर्पविषाच्या तस्करीला आळा घालण्यात अपयश\nमादकद्रव्य म्हणून ‘रेव्ह पाटर्य़ा’मध्ये होणारा वापर आणि ‘अॅन्टीव्हेनम’साठी लागणारी विषाची गरज यामुळे सापांच्या विषाच्या तस्करीत कोटय़ावधी रुपयाची उधळण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात फोफावलेला मादकद्रव्याच्या निर्मितीमधील सापांच्या विषाचा व्यापार आता देशांतर्गतसुद्धा तेवढय़ाच वेगाने फोफावत आहे. महाराष्ट्रात मुंबईपाठोपाठ नागपूर सर्पविषाच्या तस्करीचे दुसऱ्या क्रमांकाचे केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. सापांच्या विषतस्करीला आळा घालण्यात मात्र अजूनपर्यंत वनखात्याला यश आलेले नाही. परिणामी हा व्यापार मोठय़ा प्रमाणावर वाढत चालला आहे.\nवन्यजीव अधिनियमांचा दाखला देत सापांच्या खेळांवर, त्याच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात आली, पण सापाच्या तस्करीला आळा घालण्यात अजूनपर्यंत वनखात्याला यश आलेले नाही. अगदी अलीकडेच काही महिन्यांपूर्वी उपराजधानीत २५ मिलिलिटरच्या सर्पविषाच्या दोन बाटल्यांसह तस्करांना अटक करण्यात आली आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध उघडकीस आले. सापांच्या विषाला मिळणारी मोठी किंमत आयामुळे अनेक जण या व्यवसायाकडे वळत आहे. मात्र, त्या अनेकजणामुळे चांगल्या उद्देशाने काम करणाऱ्या सर्पमित्रांकडे संशयाने पाहिले जाते. सापांच्या प्रजाती आणि त्याच्या विषाची दाहकता यावरून दीड ते दोन लाख रुपये प्रति मिलिग्रामसाठी मोजले जातात. सापांच्या विषाची खरेदी करणाऱ्यांमध्ये ते नशेकरिता खरेदी करणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या दराने विषाची विक्री केली जाते. चरस, गांजा या मादक द्रव्याच्या नशेपेक्षाही वेगळी नशा सापाच्या विषाची असल्याने इंजेक्शनच्या माध्यमातून ते काही प्रमाणात शरीरात पेरले जाते. या ठिकाणी १०० मिलिग्रॅमसाठी ५० ते ६० हजार रुपयेसुद्धा मोजले जातात. अंधश्रद्धेसाठी अनेक वन्यजीवांचा वापर होतो आणि त्यात सापांचाही समावेश आहे. याशिवाय विदेशात सापाच्या विषाचा वापर औषधात होतो म्हणून तोच प्रकार आता भारतातही व्हायला लागला आहे. प्रामुख्याने सोरायसिससारख्या आजारावर औषध म्हणून सर्पविषाचा वापर होतो. प्रामुख्याने वैदू किंवा गावठी उपचार करणारे लोक सोरायसिसकरिता सर्पविषाचा वापर करतात. वास्तविक यात रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो, पण विशेष म्हणजे यावर कोणाचेही नियंत्रण नाही. कोटय़वधीची मिळकत सापांच्या विषाच्या व्यापारात असल्यामुळे विषाच्या तस्करीत भेसळीचा प्रकारही होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा हा व्यापार होतो तेव्हा भेसळीचे विष रोखण्यासाठी ते पोहोचवणाऱ्याला प्रमाणपत्र सादर करावे लागते. विष भेसळीचे नाही याकरिता पुरावा द्यावा लागतो. हा फक्त सापाच्या विषाबाबत झाले. ब्रिटनपासून चीनपर्यंत या तस्करीचे धागेदोरे आहेत. विषाप्रमाणेच सापाची कातडी आणि दातांचाही व्यापार होतो. सापाची कातडी ही पर्सेस, पट्टे याकरिता मोठय़ा प्रमाणावर वापरली जाते. या कातडीलासुद्धा लाखो रुपयाची किंमत आहे. सापांच्या विषावर संशोधन करणारी आणि औषधांसाठी विष घेणारी ‘हाफकिन’ ही एकमेव संस्था आहे. मात्र, अनाधिकृतरीत्या सापांच्या विषावर संशोधन करणाऱ्यांची संख्याही वाढत चालली असून यावर वनखात्याचे नियंत्रण नाही.\nमुंबई शहरातील क्रॉफर्ड बाजारात वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी मोठय़ा प्रमाणावर आहे. येथून सापांची खरेदी-विक्रीच होत नाही तर सापांचे कृत्रिम प्रजननदेखील या ठिकाणी होते. वन्यजीवांशी संबंधीत काही संस्थांनी यावर आळा आणण्याचा प्रयत्न झाला, पण शस्त्रसज्ज तस्करांपुढे त्यांचे काहीही चालले नाही. एवढा मोठा व्यापार या ठिकाणी होत असताना राज्याच्या वनखात्याच्या भूमिकेवर मात्र प्रश्नचिन्ह आहे. मुंबईसह राज���यातील अनेक शहरांमध्ये प्रामुख्याने नागपूर शहरालासुद्धा अनेक राज्याच्या सीमा लागून असल्याने येथूनही हा व्यापार मोठय़ा प्रमाणावर होतो. आंतरराष्ट्रीय तस्करीचे मूळ विदर्भात आहे कारण गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या वनसमृद्ध जिल्ह्य़ात अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या कोब्रासारख्या अनेक प्रजातींचे साप आहेत.\nअधिकृत कंपन्यांमध्ये विषावर उतारा म्हणून प्रतिविष तयार करण्यासाठी सापांच्या विषाचा वापर केला जातो. अनाधिकृतरित्या मात्र सापाच्या विषाचे दुरुपयोग अधिक होतात. तरुणाई नशेकरिता सापाच्या विषाचा वापर करतात. या पाटर्य़ामध्ये के-७२ आणि के-७६ या नावाने हे विष विकले जाते. त्यामुळे मादक द्रव्याची तस्करी करणारे माफिया विष तस्करीतसुद्धा सहभागी आहेत. सापाच्या विषातील एक विशिष्ट घटक कर्करोगाचे मूळ असलेली गाठ रोखू शकतो, असा समज आहे. चीनमध्ये वाघाच्या हाडांचा ज्याप्रमाणे औषधांमध्ये वापर केला जातो, तसाच वापर सापाच्या विषाचासुद्धा केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारातच नव्हे तर देशांतर्गतसुद्धा सापांच्या विषाची तस्करी मोठय़ा प्रमाणावर होते.\nदेशात सुमारे २५६ प्रकारचे साप आढळून येतात. त्यातील ५५ प्रजाती या विषारी सापांच्या आहेत. नाग, मण्यार, घोणस, फुरसे, हिरवा घोणस, समुद्रसर्प हे विषारी आहेत. तर उर्वरित सर्व प्रजाती धामण, कवडय़ा, डुरक्या-घोणस, नानेटी, हरणटोळ, श्वान सर्प, मंडोल, रुकई, अजगर वगैरे बिनविषारी प्रकारात मोडतात. नाग, मण्यार, समुद्र सर्प यापासून दंश झाल्यास माणसाच्या मज्जासंस्थेवर विषाचा परिणाम होतो. दंशाच्या जागी सूज येऊन बधिरपणा येतो. श्वासोच्छवासाला त्रास होतो. विष हृदयापर्यंत गेले तर रक्ताचे पाणी होऊन पांढऱ्या रंगाचा फेस तयार होतो. तो तोंडावाटे बाहेर पडून श्वास घ्यायला खूप त्रास होतो. शेवटी हृदयक्रिया बंद पडून माणसाचा मृत्यू होतो. त्यामुळे मराठवाडय़ात काही वर्षांपूर्वी एका कृषी अधिकाऱ्याच्या पत्नीने सर्पमित्राला हाताशी धरून पतीला कोब्रा या प्रजातीच्या सापाचा दंश करवला. ही घटना उघडकीस आली तेव्हा गुन्हेगारी क्षेत्रातही आता सापांच्या वापर होऊ लागल्याचे सिद्ध झाले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसुरक्षा मंजुरीविनाच ‘तेजस’ची धाव\nपीक विमा योजनेचा गोरखधंदा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/prachi-mishra-profile-1132095/", "date_download": "2018-11-21T20:32:11Z", "digest": "sha1:7R46IDGZJIXNC6QYZOWSCLTQMSUHTFQH", "length": 13321, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्राची मिश्रा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाच्या दिवशी सकाळी बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन आपल्या सहकाऱ्यांसमवेत माध्यम प्रतिनिधींना सामोरे जातात.\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाच्या दिवशी सकाळी बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन आपल्या सहकाऱ्यांसमवेत माध्यम प्रतिनिधींना सामोरे जातात. पतधोरण जाहीर झाले त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत गव्हर्नरांच्या नेहमीच्या सहकाऱ्याच्या जोडीला एक नवीन चेहराही पाहावयास मिळाला. हा चेहरा होता रिझव्‍‌र्ह बँकेत नोव्हेंबर २०१४ मध्ये मुख्य महाव्यवस्थापक म्हणून दाखल झालेल्या प्राची मिश्रा यांचा.\n८० वर्षांचा इतिहास असलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेने प्रथमच चाळिशीतील मुख्य महाव्यवस्थापक पाहिला. रिझव्‍‌र्ह बँकेत सामान्यत: दोन डेप्युटी गव्हर्नर वगळता वरच्या पदांवर बाहेरील व्यक्ती दाखल होण्याची प्रथा नाही. राजन यांनी या प्रथेला छेद देण्याचे ठरविताच गव्हर्नर व कर्मचारी व अधिकारी संघटना यांच्यात वादास प्रारंभ झाला. त्यासाठी गव्हर्नरांनी संघटनांशी संवाद साधून मार्ग काढण्याचा इतिहास ताजा असल्याच्या पाश्र्वभूमीवर नचिकेत मोर व प्राची मिश्रा हे दोन मोहरे रिझव्‍‌र्ह बँकेत दाखल झाले. प्राची मिश्रा या रिझव्‍‌र्ह बँकेचे महत्त्वाचे काम असलेल्या आíथक धोरण ठरविणाऱ्या खात्याच्या प्रमुख आहेत. पाटण्यात जन्मलेल्या मिश्रा यांच्याजवळचे नातेवाईक वैद्यकीय व्यवसायात तरी आहेत किंवा बिहारी परंपरेला साजेसे सनदी अधिकारी. प्राची मिश्रा यांचा महाविद्यालयीन जीवनात अर्थशास्त्र हा अभ्यासाचा विषय निवडण्याचा निर्णय कुटुंबीयांना फारसा पसंत पडला नाही. १९९९ मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. बेंजामिन ग्रॅहम वॉरेन बफे असे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ जगाला देणाऱ्या कोलंबिया विद्यापीठाने २००४ मध्ये त्यांना अर्थशास्त्रातील विद्यावाचस्पतीची पदवी दिली. भीमराव रामजी आंबेडकर यांनी अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी याच विद्यापीठातून मिळविली होती. अमेरिकेत नोकरीत असताना, ज्यांची पुस्तके अभ्यासक्रमात होती ते स्टॅन्ली फिशर त्यांना वरिष्ठ म्हणून लाभले. रघुराम राजन हेदेखील मिश्रा यांचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत वरिष्ठ होते. व्यापक अर्थशास्त्राच्या जोडीला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र व राजकीय अर्थशास्त्राच्या त्या अभ्यासक आहेत. गरिबांचे कैवारी समजणाऱ्या काँग्रेसच्या सत्ताकाळात, ‘या देशातील गरिबांचा आवाज रिझव्‍‌र्ह बँकेला ऐकावाच लागेल,’ असे परखड मत माजी गव्हर्नर डॉ. डी. सुब्बाराव यांनी आपल्या शेवटच्या भाषणात मांडले होते.\nउजव्या विचारसरणीचे भाजप सरकार सत्तेवर असताना गरिबांचा आवाज ऐकण्याचे व त्या आवाजाला प्रतिसाद देण्याचे आव्हान प्राची मिश्रा यांच्यासमोर कैक पटीने वाढले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'���ेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2018/07/once.html", "date_download": "2018-11-21T19:47:37Z", "digest": "sha1:AQA4A4XZR3K434FZNOLBR6PSGBJYIE6L", "length": 6112, "nlines": 29, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ मधील क्लॅश टळला", "raw_content": "\n‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ मधील क्लॅश टळला\nआज मराठी सिनेमांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे एकाच आठवड्यात एकाहून अधिक सिनेमे प्रदर्शित होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. एकाच शुक्रवारी दोन किंवा त्यापेक्षा अधिक सिनेमे प्रदर्शित झाल्याचा परिणाम सिनेमाच्या व्यवसायावर होत आहे. वर्षानुवर्षे असंच सुरू असलं तरी त्यावर उपाय मात्र निघत नव्हता. ‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ च्या निर्मात्यांनी या क्लॅशवर तोडगा काढला आहे.\n‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ हे दोन सिनेमे अगोदर एकाच दिवशी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होते; परंतु दोन्ही निर्मात्यांनी क्लॅश टाळण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न केले. या प्रयत्नांमध्ये त्यांना यशही आलं आहे. ‘जे. ए. एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ची प्रस्तुती असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाची निर्मिती जॅान अब्राहम यांची असून दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे-जोशी यांचे आहे. वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसंच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म या निर्मिती संस्थांतर्गत निर्माते धनश्री विनोद पाटील यांनी ‘Once मोअर’ ची निर्मिती केली असून याचे दिग्दर्शन नरेश बीडकर यांनी केले आहे.\n‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ या दोन्ही निर्मात्यांनी सिनेमांच्या प्रदर्शनाचा प्रश्न निकाली काढला आहे. ‘Once मोअर’ च्या नि���्मात्यांनी आपल्या सिनेमाची रिलीज डेट ३१ ऑगस्ट ऐवजी १२ ऑक्टोबर केली आहे. दोन्ही सिनेमे उत्तम दर्जाचे असून, एकत्र प्रदर्शित झाले असते तर दोघांचंही आर्थिक नुकसान झालं असतं. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवत दोन्ही सिनेमाच्या निर्मात्यांनी मराठी सिनेसृष्टीतील इतर निर्मात्यांपुढे एक उदाहरण ठेवलं आहे. ठरलेल्या तारखेवरच अडून न राहता सिनेमांच्या क्लॅशेसमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेत दोन पावलं मागं येण्याची गरज असल्याचं दाखवून दिलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Borderline-meeting-tomorrow/", "date_download": "2018-11-21T20:52:27Z", "digest": "sha1:ITM7JOTHIOHQ7W7AUTRESQVB6KC4Q2F3", "length": 6006, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सीमाप्रश्नी उद्या बैठक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › सीमाप्रश्नी उद्या बैठक\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या तज्ज्ञ समितीची बैठक गुरुवार दि. 26 रोजी मुंबई येथे सकाळी 10.30 वा. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आयोजित केली आहे. सदर बैठक प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बैठकीसाठी मध्यवर्ती म. ए. समितीचे नेते मुंबईकडे रवाना झाले आहेत. सीमाप्रश्नाचा खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट आहे. खटला रोस्टर पद्धतीने सुनावणीसाठी येणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्राकडून खटल्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. सीमाप्रश्नाचा खटला महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. कोणत्याही वेळी खटल्याची सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भक्‍कम तयारी करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राकडून तयारी करण्यात येत आहे.\nन्यायालयाने फेटाळलेली कर्नाटकाची याचिका फेरविचारासाठी येणार आहे. त्याचबरोबर अंतरिम अर्जावरही सुनावणी होण्याची शक्यता आहे. कर्नाटकाने सीमाप्रश्‍नावर सुनावणी करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, असा दावा केला होता. आर. एम. लोढा सरन्यायाधीश असताना त्यांनी ही मागणी फेटाळली होती. सीमाप्रश्‍नावर सर्वोच्च न्यायालयाला सुनावणीचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. पण, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी कर्नाटकाच्या याच मुद्याचा फेरविचाराचा दावा दाखल करून घेतला आहे. याविषयी बैठकीत चर्चा होणार आहे.\n865 गावांतील विद्यार्थी आणि पदवीधरांना महाराष्ट्��ात 3 टक्के आरक्षण आहे. त्याकरिता बेळगाव जिल्हाधिकार्‍यांकडून ‘वादग्रस्त भागातील रहिवासी’ असा दाखला देणे आवश्यक आहे. पण, जिल्हाधिकार्‍यांकडून तसा दाखला दिला जात नाही. परिणामी अनेकांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. हा विषयही बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे.बैठकीत सीमाभागातून मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, माजी आम. संभाजी पाटील, निपाणी म. ए. समिती अध्यक्ष जयराम मिरजकर सहभागी होणार आहेत.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/four-doctor-present-in-ZP-hospital-ratnagiri/", "date_download": "2018-11-21T19:58:05Z", "digest": "sha1:4724JXDZUZKWPSZPBCQDJHIKE5HHI2ZT", "length": 7075, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा.प.कडे आठ दिवसांत चार डॉक्टर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जिल्हा.प.कडे आठ दिवसांत चार डॉक्टर\nजिल्हा.प.कडे आठ दिवसांत चार डॉक्टर\nग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारावी, तसेच तेथील आरोग्य सेवेची माहिती व्हावी यासाठी शासनाने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर या डॉक्टर्सना ग्रामीण भागात एक वर्ष सेवा करण्याचे बंधनकारक केले आहे. याचा फायदा अनेक ठिकाणी होत असून गत आठ दिवसांत चार ठिकाणी डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुधारण्यास मदत होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माध्यम अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.\nग्रामीण भाग शहरांपासून अनेक किमी दूर असल्याने तेथे जाण्यास डॉक्टर तयार नसतात. परिणामी तेथे आरोग्य सेवेबाबत अनेक समस्या उद्भवतात. यावर तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण\nकेल्यानंतर ग्रामीण भागात वर्षभर काम करण्याचा पाच लाख रुपयांचा बॉण्ड प्रत्येकाकडून करुन घेतला जातो. शासनाकडून झालेल्या नियुक्‍तीत आठ दिवसांमध्ये मंडणगड, दापोलीतील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर देण्यात आले आहेत. त्यात देव्हारे, आंजर्ले, केळशी आणि पणदेरी यांचा समावेश आहे.\nजिल्हा परिषदेची 65 प्राथमिक आर���ग्य केंद्रे असून 141 वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे मंजूर आहेत. त्यातील चाळीस टक्के पदे रिक्‍त आहेत. एका डॉक्टरला चोवीस तास काम करावे लागत आहे. डॉक्टर नसतील तर ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यात मदत होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर आरोग्य केंद्रातील रिक्‍तपदांची यादी ठेवली जाते. त्यातून त्यांनी आरोग्य केंद्राची निवड करावयाची आहे. या प्रक्रियेतून पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला चार डॉक्टर मिळाले आहेत. या कालावधीत त्या डॉक्टरकडून सेवा खंडित झाली तर बॉण्ड जप्त करण्याचीही तरतूद आहे.\nजिल्ह्यात एमबीबीएसची पदे रिक्‍त असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून बीएएमएस डॉक्टर कंत्राटी तत्त्वावर भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याअंतर्गत आतापर्यंत 30 डॉक्टर नियुक्‍त करण्यात आले. मोठ्या लोकसंख्येच्या किंवा जास्त संवेदनशील ठिकाणी एका एमबीबीएस डॉक्टरबरोबर बीएएमएसची नियुक्‍ती केली आहे. यामुळे आरोग्यसेवेवरचा ताण कमी होत आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये आणखी काहीजण बॉण्डवरील नियुक्‍ती होणार असल्याने आणखीन काही वैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागात मिळतील, अशी माहितीही त्यांनी दिली.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pub-Play-the-night-game/", "date_download": "2018-11-21T20:37:23Z", "digest": "sha1:WNFVRZZEWXRAMLJILKUCCLBHANQTRTZV", "length": 9850, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पब...रात्रीस खेळ चाले...! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पब...रात्रीस खेळ चाले...\nसांस्कृतिकतेचा टेंबा मिरविणार्‍या पुण्यात उच्चभ्रू अन् बड्या आसामींच्या दिवट्यांनी सुरू केलेला पबमधील धांगडधिंगा शहराच्या वारश्याला गालबोट लावत आहे. बिनधास्तपणे हजारोंच्या संख्येने ही तरुणाई मद्याच्या नशेत थिरकत असून, दिवसेंदिवस हे चित्र भयावह रूप धारण करत आहे. विशेषत: रात्री-अपरात्रीचा थिल्लरपणा सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे विविध रूपांनी नटलेल्या शहराला काळिमा फासण्याचा जणूकाही ठेकाच या पब संस्कृतीने घेतला आहे की, काय असा प्रश्‍न पुणेकरांना पडला आहे. अवघ्या तीन तासांच्या पोलिस कारवाईत तब्बल 7 ते 8 हजार पब बहाद्दांराना तंबी देऊन सोडण्यात आले. त्यामुळे हे प्रमाण किती मोठे आहे हे एका कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. पुणे म्हटलं की, डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते शिक्षण, नोकरी, व्यवसाय, आयटी हब आणि नवी उभारी तसेच आयुष्य उज्ज्वल करण्याचे हक्काचे ठिकाण. मागील काही वर्षात शहराची लोकसंख्या जवळपास 60 लाखांपर्यंत पोहचली आहे.\nविशेषकरून शिक्षण आणि नोकरीसाठी देशभरातून शहराकडे धाव घेणार्‍या तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच आयटी हबने वातावरण आपसूकच तरुणांना पाश्‍चात्य सांस्कृतीकडे घेऊन जात आहे. त्यामुळे बड्या-बड्या हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत कायद्याचे उल्लंघन करून पार्ट्यांच्या नावाखाली बिभत्सपणा सुरू आहे. विकेंडची पार्टी साजरी करण्यासाठी सुरुवात होते, ती शुक्रवारपासून. विशेष म्हणजे, खास त्यासाठी शहरातूनच नव्हे तर बाहेरूनही मोठ्या प्रमाणात तरुणाई येत असल्याचे वास्तव अनेकवेळा समोर आले आहे.\nकुटुंब सोबत राहत नसल्यामुळे धाक आणि विचारणा नाही. पाश्‍चात्य सांस्कृतीचे अनुकरण, मित्रांचा आग्रह, खुळखुळणारा अतिपगार तसेच स्टेट्स यासर्व कारणांमुळे पबची संख्या आपसूकच वाढत चालली आहे. आजमितीला शहरात जवळपास 18 ते 20 पब आहेत. दोन दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी एकाच वेळी विविध भागातल्या तबल 12 पब आणि हुक्कापार्लरवर कारवाई केली. या वेळी चक्क 7 ते 8 हजार तरुण-तरुणी असल्याचे आढळून आले. पबमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात झिंगाट तरुणाई पाहून पोलिसही चक्रावून गेले. दरम्यान, सुटीच्या दिवशी पब आणि इतर ठिकाणी तरुणाई किती असेल याची कल्पनाही करवत नाही. परंतु, गेल्या काही वर्षात शहरात पबमधील संख्या वाढल्याचे एका अधिकार्‍याने मान्य केले.\nनियमानुसार पब तसेच हॉटेल्स रात्री दीडपयर्र्ंत सुरू ठेवता येतात. त्यानंतर हे बंद झाले पाहिजे. मात्र, झिंगलेल्या तरुणाईच्या मागणीखातर दीडनंतर काही तास सुरूच ठेवण्यात येतात. परंतु, गाण्यांच्या मोठ्या आवाजामुळे आजूबाजूच्या प��िसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यानंतर ही तरुणाई बेधुंद अवस्थेत घराकडे रवाना होते.\nअनेकवेळा बाहेर पडल्यानंतरही रस्त्यांवर यांचा धांगडधिंगा सुरू असतो. तसेच या मुळे अपघातालाही निमत्रंण मिळते.\nपब म्हणजे काय रे भाऊ...\nपंचतारांकित हॉटेलमध्ये शौकिन तरुणांसाठी पब हे गोंडस नाव देऊन स्वंतत्र विभाग तयार केलेला असतो. त्याठिकाणी मद्य, हुक्का आणि मोठ्या आवाजातील संगीत तरुणाईला ठेका धरायला लावते. कोणी मद्याच्या अंमलात थिरकते तर, कोणी दुसर्‍याला थिरकताना पाहून मद्य रिचवते. बहुतांश वेळा रात्री 12 वाजता सुरू झालेले हे पबमधील चित्र पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असते. इथं प्रवेश घेण्यासाठी खास पासेसची सोय असते. पुण्यात 2 ते 5 हजारांपर्यंत प्रवेश दिला जातो. यातील गुपित म्हणजे, तरुणाई वाढली की प्रवेशाची किंमतही वाढते. विशेष म्हणजे, येथील दारू व जेवण हे चढ्या दराने विकले जाते. पबमध्ये नाचण्यासाठी मुली असतात. काही पबमध्ये तरुणाला आत जातेवेळी हातावर शिक्केही मारले जातात. हिंदी आणि इंग्रजी गाणे वाजविले जातात. सैराटसारखी फेमस गाणीही कधी-कधी इथे राज्य करून जातात.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24038", "date_download": "2018-11-21T20:19:49Z", "digest": "sha1:IUXFLALI6RZSO5JEPVR53CHWZ2JC3IYG", "length": 3702, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शिवऋण : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शिवऋण\nशिव ऋण प्रतिष्ठान - अक्षय बोराडे - एक अनुभव\nअक्षय व त्याचे सहकारी, रस्त्यावरील बेघर व मनाची शुद्ध हरवलेल्या व्यक्तींना आधार देऊन त्यांचे पुढील जीवन सुसह्य करण्याचे जे कार्य करतात त्याबद्दल मायबोलीकरांना ह्याच्या कामाची ओळख आधीच शोभा ह्यांनी https://www.maayboli.com/node/64824 या धाग्यात करून दिली आहे. शोभा यांचे आभार मानावे तेव्ढे कमी.\nही माहिती तेव्हा चांगलीच लक्षात राहिली होती.\nRead more about शिव ऋण प्रतिष्ठान - अक्षय बोराडे - एक अनुभव\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्��ापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/8/2/antarik-sarjanshilatecha-mahameru-.aspx", "date_download": "2018-11-21T20:03:55Z", "digest": "sha1:YFJXGJLBY5SMRQRYF5UH6XTN55LOPIFJ", "length": 13389, "nlines": 61, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "आंतरिक सर्जनशीलतेचा महामेरू...", "raw_content": "\n२ ऑगस्ट १९१० - १७ फेब्रुवारी १९७८\nपुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म मिठबाव (जि.रत्नागिरी) येथे झाला.त्यांचे शालेय शिक्षण वडील कराचीला असल्याने तेथे झाले व पुढे मुंबईच्या विल्सन हायस्कूल व एल्फिन्स्टन महाविद्यालयातून शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर १९३२ साली रेगे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलीटिकल सायन्स या मुंबईच्या संस्थेतून अर्थशास्त्राची बी.एस्सी. पदवी संपादन केली. त्यानंतर मुंबईच्या व अहमदाबादच्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून तसेच मुंबईच्या एल्फिन्स्टन व गोव्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून त्यांनी आपली व्यावसायिक कारकीर्द पूर्ण केली.\n१९५४ ते १९६० या काळात त्यांनी 'छांदसी' या नियतकालिकाचे संपादन केले. तसेच १९७७ साली 'अनुष्टुभ' या वाङ्मयीन नियतकालिकाच्या निर्मितीत त्यांनी सक्रिय सहभाग दिला. १९६१ साली केरळ येथे ते अखिल भारतीय लेखक परिषदेचे उदघाटक होते व त्यानंतर त्यांनी वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले .\n१९३१ साली त्यांचा 'साधना आणि इतर कविता 'हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानांतर 'फुलोरा '(१९३७), 'हिमसेक '(१९४३), 'दोला'(१९५०), 'गंधरेखा'(१९५३), 'पुष्कळा '(१९६०), 'दुसरा पक्षी'(१९६६), 'स्वानंदबोध '(१९७०), 'प्रियाळ' (१९७२), 'सुहृदयगाथा '(१९७५) आणि 'मरणोत्तर'(अनिह) असे एकूण अकरा काव्यसंग्रह प्रकाशित झाले.\nपु.शि. रेगे हे मर्ढेकरांचे समकालीन होत . मर्ढेकरांच्या कवितेत तत्कालीन महायुद्धाच्या झळा, मानवी संबंधांतील परात्मता, मानवी मूल्यांच्या आणि सौंदर्याच्या ओसाडीचे नकारात्मक दर्शन घडते; परंतु पु.शि. रेगे यांच्या कवितेत मात्र जीवनोत्सुकतेचे उत्कट दर्शन घडते. याचे कारण वाङ्मयाकडे आणि जीवनाकडे पाहण्याची त्यांची भूमिका वेगळी होती. तात्कालिकतेमध्ये ते रमत नसत. स्त्रीशक्तीची 'अजाणबाला', 'मुग्धाप्रिया' इथपासून 'आदिमाते'पर्यंतची विविध रूपे त्यांच्या कवितेतून चित्रित झाली आहेत. या सर्व विविधतेतून एक समान सूत्र आहे. स्त्रीशक्ती ही सर्जनशक्ती आहे, आनंदाचे केंद्र आहे; त्यामुळे प्रेमभाव, सौंदर्यभाव, कामभाव हा सर्व या सर्जनशक्तीचा विलास आहे, सर्जनाचा उत्सव आहे, अशी त्यांची धारणा आहे.\nरेगे यांची अनुभव घेण्याची रीतच त्यांच्या कवितेचा घाट घडवते. शब्द हे अनुभवद्रव्य बनून येते.\nत्यांच्या 'पुष्कळा ', 'त्रिधाराधा ', 'शहनाज', 'मस्तानी' इत्यादी कवितांतून स्त्रीच्या आदिप्रतिमेचा विविधांगी प्रत्यय कवितेतून वाचकाला मिळतो.\nपु.शि. रेगे यांनी १९५० पासून आपल्या कथालेखनाला प्रारंभ केला. 'रूपकथ्थक' (१९५६) आणि 'मनवा' (१९६८) या दोन कथासंघातून या कथा समाविष्ट झाल्या आहेत. मात्र रेग्यांची कथा समकालीन नवकथेच्या प्रवाहातून पूर्णपणे अलिप्त होती. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले यांच्या नवकथेतून ज्या वेळी किडलेल्या माणसांचे चित्रण होत होते, त्याच वेळी पु.शि. रेगे यांच्या कथेतून जीवनातल्या वेल्हाळ कथांची अलवार वेचणी सुरू होती. आपल्या कथांना कथा म्हणण्याऐवजी गोष्ट म्हणणे त्यांनी पसंत केले. भारतीय साहित्य परंपरेतील 'वृत्तक' या प्रकाराशी नाते सांगणारी कथा त्यांनी लिहिली .'स्वतःच स्वतःच्या मनाशी केलेली गोष्टीवेल्हाळ क्रीडा' असे रेग्यांच्या कथांचे स्वरूप आहे. 'मनू' ही त्यांची कथा बरीचशी आत्मचरित्रात्मक गोष्ट आहे. त्यांच्या कथेतील नायक बरेचसे अनासक्त आहेत. मनभाविनी, आनंदभाविनी अशा स्वभावविशेषांच्या या स्त्रिया पुरुषांच्या सहवासात वावरताना स्वतःला विसरू पाहतात. आपल्या 'होण्याच्या' शक्यता आजमावतात. मितभाषी शैली, आटोपशीर संवाद व वेल्हाळ कथनपद्धती ही रेग्यांच्या कथेची वैशिष्ट्ये आहेत.\n'सावित्री'(१९६२), 'अवलोकिता'(१९६४), 'रेणू'(१९७२), 'मातृका'(१९७८) अशा चार कादंबऱ्या लिहून रेग्यांनी कादंबरीलेखनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांची कादंबरी मराठीतल्या वास्तववादी वा समस्याप्रधान कादंबरीलेखनाच्या परंपरेत बसत नाही. याचे कारण तात्कालिकतेत त्यांना रस नाही. 'सावित्री 'त येणारे युद्धाचे संदर्भ', 'रेणू'तली राजकीय क्षेत्रातल्या माणसांची वर्दळ, 'मातृका'तले स्थानांतरण हे स्थळकाळाचे संदर्भ केवळ पार्श्वभूमीच्या पडद्यसारखे असून कथानकाला आधार पुरविण्यापुरते असतात. त्यांच्या सर्व कादंबऱ्यांमध्ये माणसांच्या परस्पर संवादांचा आणि स्वतःचा स्वतःशी असलेल्या आत्मसंवादातून, परस्परांच्या संपर्कातून व देवघेवीतून विकसित होणारे मानवी अनुभवविश्व हा त्यांच्या कुतूहलाचा विषय आहे.\n'सावित्री' या कादंबरीला १९३९ ते १९४७ या युद्धकालाची पार्श्वभूमी आहे. रूढ अर्थाने या कादंबरीला कथानक नाही. सावित्रीने आठ वर्षात लिहिलेली ३९ पत्रे म्हणजे ही कादंबरी.\nकलावंत नवीन काही निर्माण करीत नसतो. तो आपल्या साक्षात्काराच्या प्रकाशात कालद्रव्याची एक नवीन जुळणी करीत असतो. पूर्णापासून पूर्ण उदित होते, पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच शिल्लक राहते. रेग्यांची सर्जनशीलता या जातीची होती. त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व एखाद्या यक्षासारखे होते. आणि त्यांचे साहित्यविश्वही असेच अलौकिक व वेगळ्या धाटणीचे होते. त्यामुळेच कदाचित रेग्यांच्या गद्यलेखनाची परंपरा पुढे फारशी विस्तारित झाली नाही. कवितेच्या क्षेत्रात मात्र ग्रेस, आरती प्रभू इत्यादी अनेक कवींवर रेग्यांच्या कवितेची छाप आढळते .\n- डॉ. रमेश वरखेडे\nसाभार - शिल्पकार चरित्रकोश\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/9/13/mayechi-lekar-.aspx", "date_download": "2018-11-21T19:51:24Z", "digest": "sha1:MDSZRJFRKFPSWZW6VBCLV5PK3VAL3X7X", "length": 10031, "nlines": 53, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "मायेची लेकरं..", "raw_content": "\nसकाळची वेळ होती, त्यात पावसाची रिपरिप चालू होती आणि या सर्वांत मुलींची लगबग सुरू होती. कार्यक्रमाला अजून ५ दिवस बाकी होते, पण मुलींना कार्यक्रमाचे नियोजन करण्याची घाई लागली होती. दर वर्षीप्रमाणे यंदाही हा दिवस आपल्या सर्वांसाठी कायम स्मरणात राहील असा साजरा करायचा असं मुलींनी मनाशी पक्क ठरवलं होतं. उणीव होती ती फक्त सर्वांच्या लाडक्या सुप्रिया बाईंची..\nसुप्रिया बाई सर्वांच्या आवडत्या, उत्साही, प्रेमळ आणि शाळेच्या सर्वच कार्यक्रमात आनंद भरणाऱ्या.. दर वर्षी त्याच सर्व नियोजन करून देत. मुलींना सारं हसत खेळत समजावून सांगत.. आज प्रकर्षाने मुलींना त्यांची आठवण येत होती.. या दिवशी आपल्या लाडक्या मॅडम नाही ही कल्पनासुद्धा त्यांना करवत नव्हती.. पण काय करावं हे कुणालाही सुचेना.. गेल्या चार महिन्यांपासून सुप्रिया मॅडम रजेवर होत्या.. नऊ महिने पोटात सांभाळलेल्या बाळाचं जगात येण्याआधीच सोडू��� जाणं हे दुःख त्यांना पेलवत नव्हतं.. आणि तेव्हापासून त्या अंथरुणाला खिळल्या होत्या.. मुलींना त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं खूप वाटायचं पण मॅडम माहेरीच असल्याने तिथे जाणं कठीण होतं.. पण त्याच्या आठवणीने साऱ्या मुलींचे डोळे पाणावले होते. कार्यक्रमास कुठल्याही परिस्थितीत त्यांना शाळेपर्यंत आणायचं मुलींनी ठरवलं आणि सुरू झालं दुसरं मिशन..\nवर्षाच्या बाबांची रिक्षा होती. तिने बाबांना मनवून बाईंच्या माहेरगावी ५-६ जणींनी जायचं ठरवलं.. सर्वांनी आई-बाबांची परवानगी काढली. आणि निघाल्या.. पोहोचताच सर्व बाईंच्या बेडजवळ गेल्या. 'आताच डोळा लागलायं' असं त्यांच्या आई सांगत होत्या, पण मुलींची कुजबुज ऐकताच बाईंचे डोळे उघडले त्याच क्षणी साऱ्या बाईंना बिलगल्या.. किती दिवसांनी आज साऱ्या भेटल्या होत्या.. बाईंच्या डोळ्यात अश्रूंचा जणू पूर वाहत होता.. थोड्या वेळात सारं शांत झालं आणि मुलींनी विषय काढला, \"बाई, यंदाच्या कार्यक्रमाला तुम्हाला यावेच लागेल..\" \" प्लीज मॅडम या ना\" चिमुकली नेहा सांगत होती.. मुलींचा इतका आग्रह पाहून बाईंनी होकारार्थी मान डोलावली. खूप साऱ्या गप्पा झाल्यावर मुली निघाल्या आणि जाताना म्हणाल्या, \"तुमच्याविना शाळेत खूप सुनं सुनं वाटतय प्लीज या ना..\"\nबाईंनी येण्याचं कबुल केल्यामुळे मुली आणखी उत्साहाने तयारीला लागल्या. अखेरीस दिवस उजाडला.. साऱ्या चिमुकल्या सजून नटून आल्या होत्या.. सुप्रिया बाईंना काय काय सरप्राईज द्यायचं सारं ठरलं होतं... फक्त त्यांच्या येण्याचा उशीर होता..\nबाई गेटमध्ये दिसताच साऱ्या मुली त्यांना घ्यायला धावल्या.. हात धरून बाईंना शाळेत आणलं.. आज सुप्रिया बाईंना सारी शाळा निराळीच वाटत होती. बाळाच्या जाण्याच्या दुःखाने त्या किती दिवसात घराबाहेरही पडल्या नव्हत्या, पण मुलींच्या भेटीने त्यांना जणू बळ दिले होते.. बाई मुलींसोबत थोडं चालून वर्गाकडे आल्या.. दारात असलेल्या मुलींनी फुलांचा वर्षाव करत बाईंचे स्वागत केले.. आत शिरताच साऱ्या जणींच्या स्वागतगीताने बाई मोहरून गेल्या.. त्यांना खूप रडावंस वाटलं, डोळ्यातून भराभर अश्रू वाहू लागले.. हे अश्रू होते, इतके दिवस या चिमुकल्यांना मुकल्याचे.. सर्वांनी बाईंना वेगवेगळे गिफ्ट आणले होते. बाईंचं जंगी स्वागत झालं होत.. त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. लहानगी श्वेता बाईंच्या कुशीत येऊन बसली आणि गालावरचे अश्रू पुसत म्हणाली, \"बाई तुम्ही रडू नका, आम्ही पण तुमची लेकरेच आहोत ना.. प्लीज आमच्यासाठी तरी रोज शाळेत या ना आता..\" तिचे बोलणे ऐकून साऱ्याच जणी बाईंना विनवू लागल्या.. आज बाईंच्या अंगात निराळीच शक्ती आली होती.. मुलींचं प्रेम पाहून त्या जणू दुःखातून बाहेर आल्या होत्या..\nबाईंनी उद्यापासून रोज येण्याचं ठरवलं आणि मुलींच्या उत्साहाला पारावार राहिला नाही.. आज कसला कार्यक्रम हे बाईंना आता कळलं होत.. शिक्षकदिनाची ही अनोखी भेट होती.. आणि खऱ्या अर्थाने या मुलींनी शिक्षकदिन साजरा केला होता.. बाईंना ही सारी मायेची लेकरं परत मिळाली होती....\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/sport/asian-games-2018-pv-sindhu-wins-silver-after-loss-to-tai-tzu-ying-302746.html", "date_download": "2018-11-21T20:45:59Z", "digest": "sha1:HVP2EWJB4HEALSVA5XS2EAWFSQ47UGKK", "length": 4423, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - Asian Games 2018: बॅडमिंटनमध्ये पी.व्ही सिंधूला रौप्यपदक–News18 Lokmat", "raw_content": "\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये पी.व्ही सिंधूला रौप्यपदक\nआशियाई खेळाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची ऐतहासिक कामगिरी सिंधूने केली\nइंडोनेशिया, २८ ऑगस्ट- तब्बल ३६ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारताला आशियाई खेळात बॅडमिंटनमध्ये पदक मिळालं. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला चीन तैपयीच्या नंबर १ खेळाडू ताई जू यंगने सरळ सेटमध्ये हरवले. ही संपूर्ण लढत एकतर्फी झाली. ताई जू यंग ही जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. पी.व्ही. सिंधू जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र आशियाई खेळाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची कामगिरी सिंधूने केल्यामुळे देशभरातून तिचे कौतुक केले जात आहे.महिला एकेरीतील दुसऱ्या उपांत्य फेरीतसिंधूने जपानच्या अकाने यामागुचीचा २१-१७,१५-२१,२१-१० असा पराभव केला. या विजयासोबतच बॅडमिंटनमध्ये आशियाई खेळात अंतिम सामन्यात पोहोचणारी पी.व्ही. सिंधी पहिली खेळाडू ठरली होती.आशियाई खेळाच्या नवव्या दिवशी सायना नेहवालने कांस्य पदकाची कमाई केली. बॅडमिंटनच्या एकेरी उपांत्य फेरीत सायना नेहवालला हार पत्करावी लागली. चीन तैपईच्या ताई जू यंगनेच सायनाचा २१-१७, २१-१४ असा पराभव केला. या पराभवामुळे १० व्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ताई जू यंगविरोधात सायनाचा हा १० वा पराभव आहे.\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2010/11/03/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87/", "date_download": "2018-11-21T20:23:41Z", "digest": "sha1:TDKAC524QSNE7PQ2X3S3AY5USU2EZL65", "length": 15534, "nlines": 339, "source_domain": "suhas.online", "title": "दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!! – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nदीप उजळू दे तुमच्या दारी, लक्ष्मी नांदू दे तुमच्या घरी\nप्रेम राहू दे तुमच्या मनी, हीच विनंती ईश्वरचरणी..\nतुम्हा सर्वांना सुहास आणि परिवाराकडून दीपावलीच्या उधाणलेल्या शुभेच्छा…\n|| शुभ दिपावली ||\n22 thoughts on “दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा \nदिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सुहास\nतुम्हांला सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा\nदिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा …..\nही दिवाळी आपणास सुख समाधान आणि भरभराटीची जावो\nसुहास…तुला व तुझ्या कुटुंबाला दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा\nतुलाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा\nतुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा मन:पूर्वक शुभेच्छा 🙂\nचला. सगळे लेख वाचून झाले. पहिल्यापासून सुरुवात केली होती. तुलाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙂\nहे हे सही सगळे वाचलेस ..वाचलास म्हणजे 🙂\nउशीर झालाय, पण तुळशीच्या लग्नापर्यंत चालतं\nहो चालतात ..तुलापण शुभेच्छा 🙂\nतुलाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nप्रियांका, तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा..\nमी हळवा आहे थोडा 🙂\nधन्यवाद नाचिकेत..आपल सुद्धा अभिनंदन 🙂\nआता एखादी उधाणलेली खादाडी होवुन जाउ दे लवकर… 😉\nनक्की देवा..करू नक्कीच करू 🙂\nस्पर्धेतील यशासाठी खूप खूप अभिनंदन… 🙂\nथॅंक्स रोहणा, तुझ ही अभिनंदन मित्रा\nतुम्हांला सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा\nही दीपावली तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडप��्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T19:39:23Z", "digest": "sha1:6EQFLNC73SMNEMG43L5PVLAI7LI7AZIP", "length": 8304, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजस्थानात भाजपला झटका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपक्षाचे नेते मानवेंद्रसिंह बंडाच्या पावित्र्यात\nजयपुर – भारतीय जनता पक्षाला राजस्थानात मोठा झटका बसला आहे. या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे पुत्र मानवेंद्रसिंह हे बंडाच्या पावित्र्यात असल्याचे वृत्त ���हे. त्यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या प्रचार यात्रेवर बहिष्कार घातला आहे त्यांच्या या यात्रेतील अनुपस्थितीमुळे ते पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण लागली. आता त्यांनी येत्या 22 सप्टेंबरला आपल्या समर्थकांचा एक स्वतंत्र मेळावा आयोजित केला आहे त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे.\nत्यांचे वडिल जसवंत सिंह यांनीही भाजपच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला होता. सन 2014 च्या निवडणुकीत त्यांना भाजप मधून निलंबीत करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी बारमेर मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणे पसंत केले होते. त्यांचेच अनुकरण त्यांचे पुत्र मानवेंद्रसिंह यांनी करण्याचे ठरवले आहे असे सांगण्यात येते. 22 सप्टेंबरला त्यांनी आपल्या मतदार संघात आयोजित केलेल्या मेळाव्याचे पोस्टर प्रकाशित केले असून त्यात त्यांनी आपल्या वडिलांचा मोठा फोटो छापला आहे.\nस्वाभीमान रॅली नावाने त्यांनी हा मेळावा आयोंजित केला आहे हा सरळसरळ बंडाचा पवित्रा असल्याचे मानले जाते. ऐन निवडणूक काळात भाजपला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. तथापी त्यांनी आपली कॉंग्रेस मध्ये जाण्याची इच्छा नाही असे स्पष्ट केले आहे. त्यापेक्षा अपक्ष म्हणूनच पुढील विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा इराद आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleफसलेल्या नोटबंदीबद्दल मोदींना शिक्षा करण्याची वेळ\nNext articleजम्मू काश्‍मीरसाठी स्वतंत्र घटना असणे गैर\n‘त्यांना’ मला ठार मारायचंय : केजरीवाल\nआरएसएस हे तालिबानी, खलिस्तानी आतंकवाद्यांसारखेच : कम्युनिस्ट पार्टी\nसंघावर बंदी घालू असे आम्ही कधीही म्हटलेले नाही\nशबरीमला विषयाचा भाजपकडून राजकारणासाठी वापर\nजम्मू-काश्‍मीरमध्ये सरकार स्थापन करण्याच्या हालचाली\nपुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सुषमा स्वराज यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/disadvantages-citizens-due-illegal-parking-150757", "date_download": "2018-11-21T20:48:22Z", "digest": "sha1:KAY5C7ZHCEDRH73MO326QW2GZUKLZK4Y", "length": 10471, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Disadvantages of citizens due to illegal parking बेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिकांची गैरसोय | eSakal", "raw_content": "\nबेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिकांची गैरसोय\nरविवार, 21 ऑक्टोबर 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या\nपुणे : आकुर्डी चौकापासून भोईरनगरच्या पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करून पार्किंग करत आहे. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर चालावे लागत आहे. समोरच वाहतूक पोलिस यांचे कार्यालय आहे. पण कोणी कारवाई करत नाही. याकडे कोणी लक्ष देईल का\nपुणे : मार्केटयार्ड येथील अलीकडच्या चौकातील पदपथावर इलेक्ट्रिक तार व खांब पदपथावर पडलेल्या आहेत. तसेच उडाणपुलाचे कामही चालु असून त्यामुळे...\nलक्ष्मी रस्त्यावर पदपथावर विक्री\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर पदपथावर अनेक विक्रेते विजय टॅाकीजपर्यंत विक्री करत असतात. त्यावर कोणी कारवाई करत नाही. पूर्ण पदपथ त्यांनी व्यापला आहे....\nपशुपक्षी प्राण्यांचा अन्नदाता स्कुटर चाचा\nपुणे : लष्कर भाग येथील 'सेंट जॉन्स सेकंडरी हायस्कुल' शेजारील नाल्याजवळ एक स्कुटर चाचा रोज दुपारी पशुपक्षी प्राणी यांना मटण खायला देतात. पशुपक्षांना...\nपुण्यात दिवसभरात तिसऱ्यांदा गोळीबार; 'पीआय' जखमी\nपुणे : गुन्ह्याच्या तपासात आरोपीच्या मागावर असलेले गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर एका संशयिताने तीन गोळ्या झाडल्या. त्यात...\nभादलवाडीतील सारंगागार धोक्‍यात (व्हिडिओ)\nपाण्याअभावी तलाव कोरडा; काळ्या सोन्यावर अनेकांचा डोळा कळस (पुणे) भादलवाडी (ता. इंदापूर) येथील पक्षांचे सारंगागार असलेल्या ब्रिटिशकालीन तलावाचे...\nराम मंदिरासाठी शिवनेरी वरून माती..\nमुंबई: शिवसेनेने राम मंदिर उभारणीचा मुद्दा राजकिय तसेच भावनिकदृष्ट्या तापवण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आ��ि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/6/12/lekh-1-sadhyachi-shikshanpaddhati-v-shikshan.aspx", "date_download": "2018-11-21T19:51:10Z", "digest": "sha1:4GKGZOSUNX56DY4IYP4ZRXVBWDAO2IYH", "length": 12246, "nlines": 58, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "लेख १ - सध्याची शिक्षणपद्धती व शिक्षण", "raw_content": "\nलेख १ - सध्याची शिक्षणपद्धती व शिक्षण\nचार-पाच वर्षाचे एखादे ओळखीचे मूल समोर आले रे आले की, आपण कोणत्या प्रश्नांपासून सुरुवात करतो पहिला प्रश्न \"तुझे नाव काय पहिला प्रश्न \"तुझे नाव काय\" आणि दुसरा हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे \"तू कोणत्या शाळेत जातोस\" आणि दुसरा हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे \"तू कोणत्या शाळेत जातोस\" एवढेच काय दोन पालक एकत्र भेटले की हमखास चर्चेत येणारा विषय असतो, तो म्हणजे शाळा.\nशाळेने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील एक मोठा भाग कायम व्यापलेला असतो. लहानपणी विद्यार्थी म्हणून तर मोठे झाल्यावर पालक म्हणून. त्यामुळेच आपल्या घरात आयोजित केले जाणारे सण, समारंभ, नातेवाइकांना भेटणे, फिरायला जाणे, जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा, हे सगळे कुठे ना कुठे शाळेच्या वेळापत्रकाशी जोडलेले असतात.\nआपल्या आयुष्यातील शाळा या अविभाज्य घटकाची निवड आपण नक्की कशी करतो\nघरात एखादी इलेक्ट्रोनिक्सची वस्तू आणायची असेल, फर्निचर करायचे असेल किंवा अगदी रोजच्या वापरासाठी कपडे घ्यायचे असतील, त्या वेळी आपण काय करतो. शक्य तितके पर्याय तपासून पाहतो, त्या गोष्टीविषयी शक्य तेवढी माहिती मिळवतो, आपल्या गरजा, आर्थिक क्षमता व समोर असलेले पर्याय याचा सांगोपांग विचार करतो. शक्य तेवढी चिकित्सा करून, घासाघीस करून, मगच अंतिम निर्णय घेतो.\nशाळा निवडताना आपण तेवढीच चिकित्सक वृत्ती दाखवतो का शिक्षण म्हणजे नक्की काय शिक्षण म्हणजे नक्की काय आपली शिक्षणपद्धती नक्की आहे तरी कशी आपली शिक्षणपद्धती नक्की आहे तरी कशी शिक्षणपद्धतीची सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे शिक्षणपद्धतीची सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे समाज म्हणून, पालक म्हणून आपले या शिक्षणपद्धतीशी नक्की नाते काय आहे समाज म्हणून, पालक म्हणून आपले या शिक्षणपद्धतीशी नक्की नाते काय आहे आपली मुले या सगळ्याकडे कसे बघतात आपली मुले या सगळ्याकडे कसे बघतात यापैकी कोणत्या गोष्टींचा विचार आपण शाळा निवडताना करतो\nअसे अनेक प्रश्न घेऊन पुढचे काही महिने आपण आपल्या जीवनाशी, भविष्याशी अपरिहार्यपणे जोडली गेलेली शाळा व आजची शिक्षणपद्धती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या प्रश्नांची उत्तरे अनेक शिक्षणतज्ज्ञांनी याआधीच वेगवेगळ्याप्रकारे दिली आहेतच. या वेळी मात्र या प्रश्नांची उत्तरे शिक्षणपद्धतीच्या अंमलबजावणीतील एक महत्त्वाचा व निर्णायक घटक अर्थातच पालक या भूमिकेतून शोधायचा आपण एकत्र येऊन प्रयत्न करणार आहोत.\nप्रचलित शिक्षणपद्धतीविषयी तुमच्यापैकी अनेकांनी बरेच काही ऐकले असेल, वाचले असेल, एकमेकांशी भरपूर चर्चाही केली असेल. बहुतेक वेळा या चर्चेचा रोख आजची शिक्षणपद्धती कशी कालबाह्य आहे, मुलांचे नुकसान करणारी आहे, असाच असल्याचे तुम्ही अनुभवलेही असेल. खरेच प्रचलित शिक्षणपद्धती अशी आहे का\nया प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल, तर सगळ्यात आधी आपल्याला, हे समजून घ्यावे लागेल की, आपल्या सगळ्यांचे साध्य \"शिक्षण\" आहे. शाळा व अभ्यासक्रम ही शिक्षण मिळवण्याची \"साधने\" आहेत, \"साध्य\" नव्हे. आज बहुतेक पालक शाळा, अभ्यासक्रम, परीक्षा आणि सर्टिफिकेट हेच साध्य समजत आहेत. त्यामुळे शिक्षणाचा विचार हा फक्त शाळा, अभ्यासक्रम, माध्यम व परीक्षेपाशी रेंगाळून, शिक्षणपद्धती म्हणजे या तीनच गोष्टी आहेत असा गैरसमज होत आहे.\nप्रचलित शिक्षणपद्धतीशी मुलाची ओळख होण्याआधी, ते मूल चालायला, बोलायला, स्वत:च्या भावना मांडायला, आजूबाजूचे जग त्याच्या परीने समजून घ्यायला \"शिकलेले\" असतेच. मुले हे सगळे कोणत्याही अभ्यासक्रमाशिवाय, स्वतंत्र इमारत, वर्ग किंवा शिक्षकाशिवाय शिकतात. म्हणजेच \"शिकणे\" ही नैसर्गिक प्रेरणा प्रत्येक सजीवामध्ये असतेच. प्रत्येक मूल त्याच्या गतीने, कलाने, त्याला आवश्यक असलेल्या गोष्टी, आवश्यक त्या वेळी, कधी मोठ्यांचे अनुकरण करून तर कधी प्रत्यक्ष कृतीतून, वारंवार अपयशी होऊनही न थकता प्रयत्न करत शिकत असतेच. हे आपण प्रत्येकाने आपल्या घरात अनुभवल्याने शिकण्याची सुरुवात शाळेत जायला लागल्यापासून नाही तर जन्माला आल्यापासून होते, हे खरे तर आपल्याला \"पुराव्यानिशी\" माहिती आहेच.\nम्हणूनच मुलांचे डोके म्हणजे \"रिकामे मडके\" आहे असे समजून त्यांना शिकवायला सुरुवात करण्याची गरज नाही. शिक्षण म्हणजे मुलांच्या डोक्यात सतत नवीन नवीन माहिती कोंबून, त्या माहितीलाच ज्ञानाचा दर्जा देणे नव्हे; तर शिक्षण म्हणजे मुलांच्या अंगभूत सर्जनशीलतेला प्रेरित करणे. शाळेत येण्याआधी मूल जे शिकले आहे, त्याचा उपयोग करून मुलांमधील कुतूहल जागृत करणे. शिक्षण म्हणजे मुलांना मिळालेली माहिती पडताळून पाहण्यासाठी, माहीतीचे आकलन करून घेऊन, योग्य पर्याय निवडण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी व त्यातून ज्ञान निर्मिती करण्यासाठी त्यांना मदत करणे हे आहे.\nशिक्षणाच्या या सगळ्या गरजा सध्याच्या शिक्षणपद्धतीत लक्षात घेतल्या आहेत का सामाजिक परिस्थिती व मुलांच्या गरजा काळानुसार बदलत आहेत, हे आपण अनुभवत आहोतच. सध्याची शिक्षणपद्धती या बदलणाऱ्या परिस्थितीला, मुलांच्या वाढत चाललेल्या अपेक्षांना सामावून घेत, त्याप्रमाणे बदलून, कालसुसंगत होत आहे का सामाजिक परिस्थिती व मुलांच्या गरजा काळानुसार बदलत आहेत, हे आपण अनुभवत आहोतच. सध्याची शिक्षणपद्धती या बदलणाऱ्या परिस्थितीला, मुलांच्या वाढत चाललेल्या अपेक्षांना सामावून घेत, त्याप्रमाणे बदलून, कालसुसंगत होत आहे का या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, पुढच्या लेखात शिक्षणपद्धतीच्या इतिहासात डोकावून, प्राचीन शिक्षणपद्धतीपासून आपण सध्याच्या शिक्षणपद्धतीपर्यंत कसे येऊन पोहोचलो, हे बघणार आहोत.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/recipes-news/article-about-oats-bhel-recipe-1736667/lite/", "date_download": "2018-11-21T20:45:38Z", "digest": "sha1:TSHLXCRU4HE6DDVQTUSQODSCWWIX24LQ", "length": 4874, "nlines": 101, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about oats bhel recipe | न्यारी न्याहारी : ओट्सची भेळ | Loksatta", "raw_content": "\nन्यारी न्याहारी : ओट्सची भेळ\nन्यारी न्याहारी : ओट्सची भेळ\nआता या मिश्रणात भेळेची हिरवी चटणी, गूळ-खजुराची चटणी, चाट मसाला मिसळा.\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\nसाहित्य – ओट्स, शेव, उकडलेले मूग, शेंगदाणे, चणे, मक्याचे दाणे, उकडलेला बटाटा, कोथिंबीर, कांदा, हिरवी चटणी, गूळ-खजुराची चटणी, चाट मसाला, लिंबू\nकृती – ओट्स कोरडे भाजून घ्या. त्यात शेव, उकडलेले मूग / शेंगदाणे / चणे / मक्याचे दाणे, उकडून कुस्करलेला बटाटा, कोथिंबीर, कांदा घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या. आता या मिश्रणा�� भेळेची हिरवी चटणी, गूळ-खजुराची चटणी, चाट मसाला मिसळा. मस्तपैकी लिंबू पिळून घ्या. ही चटपटीत भेळ लगेच फस्त करा. जर चटण्या नसतील किंवा उकडलेले शेंगदाणे, मक्याचे दाणे नसतील तरी हरकत नाही. चाट मसाला, बटाटा आणि कांदा, कोथिंबीर घालून सुकी भेळही तयार होऊ शकते. फक्त ही भेळ तयार केल्यावर लगेचच खा. जास्त वेळ ठेवण्यात मजा नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/major-kuldeep-singh-chandpuriabout-freedom-of-india-story-of-war-with-pakistan-5935332.html", "date_download": "2018-11-21T20:25:12Z", "digest": "sha1:O2LQOAFUIRUV3ZDYW35T7VJF4H34MCXL", "length": 9545, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Major Kuldeep Singh Chandpuri:About Freedom Of India : Story Of War With Pakistan | 3000 पाकड्यांना रात्रभर झुंजवले भारताच्या 120 वाघांनी, मेजर कुलदीप ठरले होते युद्धाचे हिरो", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n3000 पाकड्यांना रात्रभर झुंजवले भारताच्या 120 वाघांनी, मेजर कुलदीप ठरले होते युद्धाचे हिरो\nमेजर कुलदीपसिंह चांदपुरी यांना 1971 च्या युद्धाचे हिरो समजले जाते.\nचंदिगड - 15 ऑगस्ट 2018 भारताचा 72वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. 'रियल हिरो सिरीज' मध्ये आम्ही अशा वीरगाथा सांगणार आहोत, ज्यांनी संकटकाळामध्ये देशासमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे. आम्ही आज तुमच्यासाठी 1971 च्या युद्धातील एका वीर योद्ध्याबाबत सांगणार आहोत. 1971 चे भारत-पाक युद्ध 3 ते 12 डिसेंबरदरम्यान चालले होते. या युद्धाचे साक्षीदार ठरले होते मेजर कुलदीप सिंह चांदपुरी. 'बॉर्डर' चित्रपटात सनी देओलने ब्रिगेडियर चांदपुरी यांचेच पात्र साकारले होते.\nयुद्धाचे हिरो ठरले चांदपुरी...\n- ब्रिगेडियर चांदपुरी सध्या चिंदिगडमध्ये आहेत. आता ते मेजरचे ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी बनले आहेत. सध्या लष्करातून निवृत्त झाल्यानंतर ते आता कुटुंबाबरोबर राहत आहेत.\n- लाँगेवालाच्या लढाईत ब्रिगेडियर चांदपुरी यांना हिरो समजले जाते. लाँगेवाला पोस्‍ट आपल्या लष्करासमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक होते. त्याची जबाबदारी मेजर कुलदीप सिंह चांदपुरी यांना सोपवण्यात आली होती.\n3000 पाक सैनिकांसमोर चांदपुरे यांचे फक्त 120 जवान\n-1971 च्या लढाईवेळी मेजर चांदपुरी यांना पंजाब रेजिमेंटच्या 23व्या तुकडीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यापूर्वी ते 1965 च्या लढाईतही पाकिस्तानी लष्कराला त्यांनी धूळ चारली होती. मेजर चांदपुरी य��ंच्याकडे फक्त 120 जणांची तुकडी होती. तर समोर पाकच्या 51व्या इन्फंट्री ब्रिगेडचे 2,000 ते 3,000 जवान होते. तसेच 22व्या आर्म्ड रेजिमेंटचीही मदत त्यांना मिळत होती.\n- 5 डिसेंबर 1971 ला अगदी पहाटे पाकिस्तानने भारतीय लष्करावर हल्ला चढवला. रात्रभर त्यांनी 120 जणांच्या तुकडीसह सत्रूचा सामना केला. चांदपुरी सैनिकांना शत्रूबरोबर लढण्यासाठी मदत मिळेपर्यंत प्रोत्साहन देत राहिले.\n- एका बंकरहून दुसऱ्या बंकरपर्यंत जाऊन ते सैनिकांना प्रोत्साहीत करत होते. आपले सैनिक आज सर्वात शूर आहेत. पण त्याकाळी एअरफोर्सकडे जे एअरक्राफ्ट होते ते रात्री लढाई करण्यात अपयशी ठरत होते. सकाळपर्यंत मेजर चांदपुरी आणि त्यांची तुकडी शत्रूबरोबर लढत राहिले. सकाळी जेव्हा एअरफोर्स पोहोचले तेव्हा त्यांना मदत मिळाली. युद्धानंतर मेजर चांदपुरी यांना महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते.\nआईच्या कडेवरील असलेली 1 वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली; तिच्यावरून 22 डब्याची एक्स्प्रेस\nजगात सर्वात भयंकर आहे अंदमानचे सेंटिनल बेट, 'या' कारणामुळे येथून जिवंत परतला नाही कोणी\n'हो मीच 9 चिमुरडींची रेपनंतर निर्घृण हत्या केली', नराधमाच्या कबुलीनंतर पोलिसही हादरले, राक्षसाच्या अटकेचा असा होता थरार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214830-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/kangana-ranauts-manikarnika-clash-hrithik-roshanss-super-30/", "date_download": "2018-11-21T21:09:53Z", "digest": "sha1:6QSTTIQMNNM6BQPBPREIBV7JZHPUZCV5", "length": 31401, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kangana Ranaut'S 'Manikarnika' To Clash With Hrithik Roshans'S 'Super 30' | ‘सुपर30’चे शूटींग पूर्ण, आता ‘कंगना’चीच तेवढी चिंता!! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'य��' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला ���ुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\n‘सुपर30’चे शूटींग पूर्ण, आता ‘कंगना’चीच तेवढी चिंता\n‘सुपर30’चे शूटींग पूर्ण, आता ‘कंगना’चीच तेवढी चिंता\n‘सुपर30’चे शूटींग पूर्ण, आता ‘कंगना’चीच तेवढी चिंता\nबॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनचा आगामी चित्रपट ‘सुपर30’ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करताहेत. या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले आहे. पण शूटींग पूर्ण होताच हृतिकची चिंता वाढली आहे.\n‘सुपर30’चे शूटींग पूर्ण, आता ‘कंगना’चीच तेवढी चिंता\nबॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनचा आगामी चित्रपट ‘सुपर30’ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करताहेत. या चित्रपटात हृतिक बिहारचा गणितज्ज्ञ आनंद कुमारच्या भूमिकेत दिसणार आहे. विकास ब��ल दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. ती म्हणजे, चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले आहे. पण शूटींग पूर्ण होताच हृतिकची चिंता वाढली आहे.\nचित्रपटात हृतिकच्या अपोझिट असणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्याची माहिती दिली. मृणाल या चित्रपटात हृतिकच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. खरे तर हृतिकचा हा चित्रपट आधी आनंद कुमार यांचे बायोपिक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार होता. मात्र काही कारणास्तव ऐनवेळी चित्रपटाच्या कथेत बदल करण्यात आले. आनंद कुमार यांच्या दाव्यांवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले. हा वाद वाढण्याची चिन्हे दिसताच कथेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण निर्मात्यांना चित्रपटाबद्दल कुठलाही वाद नको होतो. निर्मात्यांनी हा वाद तर टाळला पण आता एक नवे ‘संकट’ या चित्रपटापुढे येऊन उभे ठाकले आहे. होय, हे संकट म्हणजे, बॉक्सआॅफिसवरच्या क्लॅशचे.\nहोय, हृतिकचा हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. नेमक्या याच दिवशी कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपटही रिलीज होतो आहे. नेमकी हीच गोष्ट हृतिकचे टेन्शन वाढवणारी ठरते आहे. हृतिक व कंगनाचा वाद जगजाहिर आहे. एकेकाळचे हे कथित ‘प्रेमी’ आज एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत.त्यामुळेचं ‘सुपर30’ विरूद्ध ‘मणिकर्णिका’ हा बॉक्सआॅफिसवरचा संघर्षही तेवढाच मोठा असणार आहे. आता यात कोण बाजी मारत, ते लवकरचं दिसेल.\nनंद कुमार बिहारात ‘सुपर30’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. दरवर्षी भारतभर फिरून निवडक ३० विद्यार्थी निवडून हे आनंद कुमार पाटण्याला त्यांच्या घरी आणतात. त्यांचा राहण्या खाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वत: करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी भाऊ आणि आई मदत करतात.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nऋतिक रोशनचा 'सुपर 30'मध्ये मेकर्संनी केला 'हा' मोठा बदल\nऋतिक रोशन- टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची तयारी\nपुन्हा एकत्र येणार का हृतिक रोशन अन् सुजैन खान\nस्टार वॉर... कंगना-हृतिक पुन्हा एकदा आमने सामने\nहृतिक रोशन लिहिणार पुस्तक, पण कंगनाला नाही ‘डर’\nहे 10 बायोपिक तिकीटखिडकीवर होणार मालामाल\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n'हाऊसफुल ४'चे चित्रीकरण झाले पूर्ण, लवकरच येणार भेटीला\nआलिया भट्टला 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर पुन्हा एकदा झाली दुखापत, रणबीर गेला मदतीला धावून\nलघुपट 'उड़ने दो' चे ट्रेलर लॉन्च\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nMirzapur Review: गॅंगवॉर, राजकारणाचं रक्तबंबाळ तांडव 'मिर्झापूर'\nPihu Movie Review : प्रत्येक आई-वडिलांचे डोळे उघडणारी ‘पीहू’ची कहाणी16 November 2018\nMohalla Assi Review: डोक्यात झिणझिण्या आणणारा ‘मोहल्ला अस्सी’16 November 2018\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214831-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/gargoti-fierce-assault-on-retail-grounds-on-student/", "date_download": "2018-11-21T19:59:04Z", "digest": "sha1:2VAH2BZAU2JQ4FGHWQKDFQVCMTCAAZJB", "length": 5539, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थ्याला मारहाण, क्‍लिप व्हायरल (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थ्याला मारहाण, क्‍लिप व्हायरल (Video)\nपॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थ्याला मारहाण, क्‍लिप व्हायरल (Video)\nगारगोटी : (कोल्‍हापूर) : प्रतिनिधी\nगारगोटी येथील आयसीआरई पॉलिटेक्‍निक विद्यालयातील एका विद्यार्थ्यास किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली आहे. इतकेच नाही तर या मारहाणीची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल झाल्याने भुदरगड तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.\nचांदेवाडी (ता.आजरा) येथील विद्यार्थी संग्राम जयसिंग कोंडूस्कर हा गारगोटीतील आयसीआरई पॉलिटेक्‍निक विद्यालयात सिव्हीलच्या प्रथम वर्षात शिकत आहे. त्याचे सबमिशन ॠषीकेश राजिगरे, नमित सुर्यवंशी व नितीन सुतार यांनी काढून घेवून वेळेत परत केले नाही. त्यामुळे संग्राम याने या तीघांना याबाब��� विचारणा केली असता, याचा राग मनात धरून संग्राम रहात असलेल्या ठिकाणी जाऊन या तीघांनी संग्रामला पट्ट्याने बेदम मारहाण केली. तसेच त्‍याच्या पायावर दारूची बाटली मारली. त्यामुळे संग्राम याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या अंगावर मारहाणीचे व्रणही उटले आहेत. तसेच या मारहाणीच्या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करून सर्वत्र व्हायरल केली आहे. या प्रकारामुळे शिक्षण विश्‍वात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची गंभीर दख्रल आयसीआरई पॉलिटेक्नीक विद्यालयाने घेतली असून मारहाण करणार्‍या त्या तिघांवर कारवाई केल्याचे समजते\nकृषिमूल्य आयोग शिफारशीप्रमाणे साखरेचा दर ठरवा : साखर संघ\nशिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करू\nकोल्हापुरात विजेअभावी उद्या पाणीपुरवठा बंद\n‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214831-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/one-office-and-two-officer/", "date_download": "2018-11-21T20:00:37Z", "digest": "sha1:RKGYUFHUZ4UI66STYZQ4SOG2XNBQXEML", "length": 6886, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन सभापती अन् एक कार्यालय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › दोन सभापती अन् एक कार्यालय\nदोन सभापती अन् एक कार्यालय\nकुरूंदवाड पालिकेतील बांधकाम समिती सभापतींच्या कार्यालयावर महिला बालकल्याण समिती सभापतींनी हक्‍क सांगितल्याने कार्यालय एक, आसन एक मात्र नावाचे फलक दोन अशी वाटणी बांधकाम समिती दालनाची झाली आहे.\nगेल्या वर्षीपासून महिला बालकल्याणला कार्यालय नसल्याने माजी सभापती सौ. गीता बागलकोटे यांचा कार्यकाळ कार्यालयाविना गेला. आज, उद्या कार्यालय मिळेल अशा आश्‍वासनातच वर्ष गेले. आता माझाही कार्यकाळ कार्यालयाविना जाऊ नये म्हणून विद्यमान महिला बालकल्याण समिती सभापती सौ. नरगीस बारगीर यांनी बांधकाम समिती सभापतींच्या कार्यालयावर आपला फलक लावून हक्‍क सांगितला आहे. याची चर्चा पालिका वर्तुळा�� रंगली. त्यामुळे कार्यालयाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.\nकुरूंदवाड पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष ही पदे सोडली तर इतर तीन सभापतिपद रोटेशन पद्धतीने वाटून घेण्याचे ठरले आहे. 5 तारखेला झालेल्या सभापती निवडीत काँग्रेस पक्षाकडे सार्वजनिक बांधकाम समिती सभापती हे एक पद आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला पाणीपुरवठा व महिला बालकल्याण अशी दोन सभापतिपदे मिळाली आहेत.\nगेल्या वर्षी विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यालयावरून सत्ताधारी व विरोधकांत खडाजंगी झाली होती. या दरम्यान बांधकाम समिती सभापती, पाणीपुरवठा समिती सभापती व विरोधी पक्षनेता यांना स्वतंत्र कार्यालय निर्माण करून देण्यात आली होती. नूतन महिला बालकल्याण समिती सभापती सौ. नरगीस बारगीर यांची निवड झाल्यानंतर बांधकाम समिती सभापतींच्या कार्यालयावर यांचाही फलक दिसू लागला आहे. तर कार्यालयातील एकाच टेबलावर नावाच्या दोन पाट्या दिसत आहेत. मात्र, आसन एकच आहे. त्यामुळे कार्यालय, आसन एक, सभापतींचे फलक दोन असे त्रांगडे पालिकेत पाहावयास मिळत आहे.\nसभापतींना कार्यालये देण्याचे सर्व अधिकार शासनाने नगराध्यक्षांना दिले आहेत. पालिकेकडे महिला बालकल्याण समिती सभापतींना कार्यालय दिल्याची कोणतीही नोंद नाही. त्यांना कार्यालय देणेबाबत कोणत्याही परिपत्रकात असा उल्लेखही नाही. सौ. नरगीस बारगीर यांना मात्र स्वतंत्र दालनासाठी भटकंती करावी लागत आहे. बांधकाम सभापतींशी चर्चा करून त्यांनी कार्यालयात आपला फलक लावला असावा, असे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी सांगितले.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214831-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Old-Pension-Rights-Association-issue/", "date_download": "2018-11-21T20:01:10Z", "digest": "sha1:MJDWRZYE3PLJ7KDOMBEVVRHUNU7G5QJ2", "length": 5934, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जुनी पेन्शन हक्‍क संघटनेचे गार्‍हाणे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › जुनी पेन्शन हक्‍क संघटनेचे गार्‍हाणे\nजुनी पेन्शन हक्‍क संघटनेचे गार्‍हाणे\nठाणे/मुंबई : पुढारी वृत्तसेवा\nशासनाच्या वतीने 23 ऑक्टोबर रोजी वेतनश्रेणीबाबत काढलेला शासन निर्णय हा अन्यायकारक आहे. हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्‍क संघटनेच्या वतीने मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यामार्फत शासनाकडे केली.\n23 ऑक्टोबर 2017 च्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करताना शाळा ‘शाळा सिद्धी’ मध्ये ‘अ’ श्रेणीत असणे, शाळा 100 टक्के प्रगत असणे अशा जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. या सर्व अटींची पूर्तता करणे हे शाळेतील सर्व शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असतांना ज्या शिक्षक कर्मचार्‍यांना सेवेची 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याने एकट्यानेच या सर्व बाबींची पूर्तता करावी अशी शासनाची अपेक्षा अन्यायकारक आहे. महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासनसेवेत नियुक्त झालेल्या कर्मचार्‍यांना 1982 ची जूनी पेन्शन बंद करून अंशदान पेन्शन योजना (डीसीपीएस) लागू केली आहे.\nअंशदान वर्गणी म्हणून अशा कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनातून दुहेरी कपातीपोटी सरासरी सात हजार रुपये कपात चालू असल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. याच डीसीपीएसग्रस्त कर्मचार्‍यांना आता सेवेच्या बारा वर्षानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होऊन पगार वाढ होणार होती. परंतु या जाचक अटींमुळे हे दुरापास्त झाले आहे. या जाचक अटी शासनाने रद्द कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्‍क संघटने ठाणे जिल्हाध्यक्ष विनोद लुटे यांनी शासनाकडे केली. या मागणीचा शासनाने गांभीर्याने विचार न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी सरचिटणीस दीपक पाटील, कार्याध्यक्ष गुरुनाथ पवार, संपर्क प्रमुख उमेश लोणे, उपाध्यक्ष भानुदास केदार, कोमल बनिया, विनोद चौधरी आदी उपस्थित होते.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे न��कसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214831-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Peoples-Representative-Bejar-by-the-role-of-District-Collector/", "date_download": "2018-11-21T20:04:01Z", "digest": "sha1:G4DZPRZKVX6ZXC2L7KFU7Y7NQL5LPYWV", "length": 6839, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हाधिकार्‍यांच्या भूमिकेने लोकप्रतिनिधी बेजार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › जिल्हाधिकार्‍यांच्या भूमिकेने लोकप्रतिनिधी बेजार\nजिल्हाधिकार्‍यांच्या भूमिकेने लोकप्रतिनिधी बेजार\nमाजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनीही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा पत्राद्वारे उजेडात आणला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आडमुठ्या भूमिकेने लोकप्रतिनिधी बेजार झाल्याचे दिसून येत आहे.येवला, नांदगाव, सिन्नर, सटाणा यांसारख्या काही तालुक्यांमध्ये दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. पर्जन्यमान कमी असल्याने फेब्रुवारीच्या अखेरीपासूनच टँकरची मागणी होत असते. हे वास्तव असले तरी जिल्हाधिकार्‍यांना मात्र ते मान्यच नाही, असा अर्थ काढला जात आहे. ज्यावेळी येवला तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त झाले, त्यावेळी मार्चमध्ये टँकर देऊ, असे धोरण जिल्हाधिकार्‍यांनी स्वीकारून येवल्यातील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरच संशय घेतला होता.\nसद्यस्थितीत खर्‍या अर्थाने टंचाईची भीषणता जाणवत असतानाही टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे धूळ खात पडून आहेत. भुजबळ यांनी सोमवारी पत्र लिहून येवला तालुक्यात टंचाईचा सामना करीत असलेल्या गावांची यादीच सादर केली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी तत्काळ प्रस्ताव मंजूर करण्यासंदर्भातही पत्रात नमूद करण्यात आले.त्यानंतर दुसर्‍याच दिवशी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सांगळे यांनीही सिन्नर तालुक्यातील प्रस्ताव मंजुरीअभावी धूळ खात असल्याचे पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले. पाण्याचे स्रोत कोरडे झाल्याने अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजना कू���कामी ठरल्या आहेत. वाड्या-वस्त्यांवर सार्वजनिक पाणीपुरवठा योजना नसल्याने जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. संपूर्ण जिल्हाभरातूनच टँकरसाठी प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्रुटी दाखवून ते बाजूला ठेवले जात आहेत. सध्या हे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात धूळ खात असल्याचे पत्रात म्हटले आहे.दुसरीकडे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या रोषाचा सामना लोकप्रतिनिधींना करावा लागत आहे. प्रस्तावांना तत्काळ मंजुरी देण्यात यावी, असे शीतल सांगळे यांनी नमूद केेले आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर\nआरे कॉलनीत 2 अल्पवयीन मुलींची आत्महत्या\nबावखळेश्वरसह तीन मंदिरे जमीनदोस्त\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर\nआरे कॉलनीत 2 अल्पवयीन मुलींची आत्महत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214831-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/maharashtra/dahi-handi-celebration-maharashtra/", "date_download": "2018-11-21T21:10:14Z", "digest": "sha1:UZFMNQ3K2O5UKK5XCLD4NSI7NP6TUIL4", "length": 20913, "nlines": 328, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Dahi Handi Celebration In Maharashtra | Dahi Handi 2018 : गोविंदा आला रे आला... | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nमुंबई , ठाण्यात गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून थरांवर थर रचण्यासाठी पथकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या वर्षी गोविंदा पथकांनी ‘सुरक्षित दहीहंडी, सुरक्षित गोविंदा’ या संकल्पनेखाली गोपाळकाला खेळण्याचे ठरवले आहे.\nकाशिनाथ घाणेकर यांची मुलगी रश्मी सांगतेय, बाबा गेल्याचे अनेक वर्षं आईने माझ्यापासून लपवून ठेवले होते\n#MeToo त्याने माझ्या पाठीला स्पर्श केला आणि...\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nIND vs WI 2nd T20 : 530 कोटी रुपयांचे लखनौमधील 'अटल' स्टेडियम\nसचिन झाला 'गुरू'; शिकवणार क्रिकेटचं तंत्र अन् जगण्याचा मंत्र\nVideo : विराट कोहलीने रचला इतिहास\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nAsia Cup 2018 : भारतीय ��ंघाचा कर्णधार रोहीत शर्माचा कसा असेल परफॉर्मन्स सांगताहेत कोच दिनेश लाड\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nWorld Heart Day 2018 : हार्ट स्ट्रोक असण्याची शक्यता वर्तवतात ही 5 लक्षणं\nBeing Bhukkad या फूड व्हिडिओ सीरिजमध्ये आज भेट देऊया लोअर परेल येथील 'ढाबा कॅफे'ला\nभारतातील सर्वात उंच गाव तुम्हाला माहीत आहे का\n तुम्हाला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार\nInternational Yoga Day 2018 : विपरीत करणी मुद्रेमुळे मेंदूला होतो योग्य प्रमाणात रक्तपुरवठा\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214831-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://janahitwadi.blogspot.com/2018/", "date_download": "2018-11-21T21:07:24Z", "digest": "sha1:5WTPRIDCEXC5Q5CKR2FOD5WXVKNNTKXJ", "length": 18360, "nlines": 242, "source_domain": "janahitwadi.blogspot.com", "title": "Brotherhood: 2018", "raw_content": "\nहिंदी में पढ़ने के लिये नीचे स्र्कोल किजीये\nजगात अशी व्यक्ती सापडणे जवळपास अशक्यप्राय आहे कि जिला भरपूर काम करून सुद्धा पैशाची अपेक्षा नसते. हे भगवतगीतेसारख्या धार्मिक ग्रंथातच सापडेल. शेतकऱ्यांने या नियमाला अपवाद असावे अशी अपेक्षा करणे शासनालाच काय कोणालाही शोभत नाही. शेतकऱ्यांनी कमीत कमी वेळेत पैसे कसे जोडावेत याचे प्रशिक्षण फक्त राजकारणीच देऊ शकतात. सगळ्यात वेगाने प्रगति करण्यात राजकारण्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. थोडा जास्त वेळखाऊ मार्ग ठेकेदार किंवा व्यापारी शिकवू शकतील. फिटू न शकणारी कर्जे देऊन बँका मदत करू शकतील. असे झाले तर इतर उपायांची आवश्यकताच नाही. तरी पण जर राजकारणी/ठेकेदार/व्यापा���ी प्रशिक्षण देण्यास तयार नसतील तर दूरचे मार्ग माहित असणे आवश्यक आहे.\nहिंदी में पढ़ने के लिये नीचे स्र्कोल किजीये\nराखीव जागा बाबत भारताच्या निरनिराळ्या भागातून समाजाच्या पुढारलेल्या जनते कडून रोज समाजाच्या नवनविन गटाकरिता ऱाखीव जागांच्या मागण्या येत आहेत व त्या थांबण्याची लक्षणे दिसत नाहित. याचा अर्थ भारतीय समाजाचे विघटन चालू आहे व ते थांबण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यानीही या वादात उडी घेतली आहे. त्यांच्या मते राखीव जागा आर्थिक निकषावर द्याव्यात. लगेच शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी ही मागणी जेंव्हा त्यांच्या वडिलांनी केली तेंव्हाच का मान्य केली नाही असा प्रश्न उभा केला आहे. परंतु, या वादात राखीव जागांची आवश्यकता व त्या कोणत्या तत्वावर आधारित आहेत याचाच सर्वांना विसर पडत आहे.\nहिंदी में पढ़ने के लिये नीचे स्र्कोल किजीये\nजगामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जर तो प्रश्न पैशाशी जोडला की सापडते. पैसा मिळविण्याचा राजरोस मार्ग असेल तर पुष्कळ लोक तो मार्ग चोखाळतील. हा नियम शहरातील कचरा व्यवस्थापनाकरिता करता येईल. थोडक्यात असा उपाय शोधावा लागेल की कचरा विकला जाईल व खरेदी करणारे दारात येऊन तचरा घेऊन जातील. असे शक्य आहे. त्याकरिता राही नियम करावे लागतील व ते सर्वानी पाळावे लागतील.\nकचऱ्याचे वर्गीकरण तीन प्रकारात करावे.\n(१) वनस्पती और प्राणीजन्य (२) धातुजन्य\n(३) प्लॅस्टिकजन्य. वनस्पती व प्राणीजन्य कचरा खत बनविण्याकरिता वापरता येईल. चयार केलेले खत नागरिक स्वतः वापरू शकतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ते विकले जाण्याची व्यवस्था करु शकेल.\nहिंदी में पढ़ने के लिये नीचे स्क्रोल किजिये\nभारतामध्ये वैयक्तिक एकलेपणा पेक्षा सुरक्षेला जास्त महत्व दिले जाते. परंतु, पाश्च्यात्य प्रभावामुळे सुरक्षेविषयी निष्काळजीपणा वाढत आहे. इमारती व सदनिका बांधताना एकलेपणाला महत्व देऊन सुरक्षिता अडगळीत टाकली जात आहे. आर्थिक बाजूला महत्व देणे आवश्यक झाल्यामुळेही सुरक्षितेला दुय्यम स्थान मिळत आहे. शासनाला हा खर्च कमी करणे शक्य आहे. सर्वसाधारणपणे भारतामध्ये जागेची किंमत भरमसाठ आहे व ती सर्वसाधारण व्यक्ती पेलू शकत नाही. शासनाने सुरक्षितते करिता हा खर्च कमी करावा. त्याकरिता बांधकाम व्यवसायिकानी सदनिका बांधताना त्यांची रचना जुन्या चाऴी/वाड्याप्रमाणे करावी. शासनाने चटईक्षेत्र निर्देशांकात सूट द्यावी म्हणजेच शासनाने मंजूर केलेल्या पद्धतीने केलेले जादा बांधकाम इमारतीचा चटईक्षेत्र निर्देशांक ठरवताना लक्षात घेऊ नये. ही सवलत अशा प्रकारच्या उपयोगासाठी जर कमी उत्पन्न गटातील नागरिकाना इतर बाबतीतही देता येईल. नाही तरी शासन अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी ही सवलत देतच आहे. हे जादा बांधकाम जिन्याच्या व सदनिकेत प्रवेश करण्याकरिता लागणाऱ्या विशिष्ठ बांधकामाकरिता उपयोगी पडेल व त्या मुळे सदनिका जास्त सुरक्षित होतील. त्यांचा एकलेपणा सुरक्षित ठेवला जाईल. हे ही त्यातून साध्य होईल. या करिता सदनिकांची आखणी करताना चित्रात दाखविल्याप्रमाणे इमारतीची आखणी करावी. थोडक्यात चौरसाच्या (किंवा जवळ जवळ चौरसा सारख्या चौकोनाच्या) परिघावर सदनिका व त्या चौकोनाच्या मध्यावर जिना बांधावा.\nहिंदी में पढ़ने के लिये नीचे स्र्कोल किजीये\nरहदारीला शिस्त लावण्याकरिता कायदा करणे आवश्यक आहे. कायदा बनविण्यापूर्वी वाहने जप्त करणे शक्य होणार नाही. दुसरी गोष्ट जो पर्यंत पैसा अस्तित्वात आहे तो पर्यंत वाहने जप्त होणे शक्य नाही. त्या करिता असा कायदा असावा की. बीआरटी लेन मध्ये जर खाजगी वाहना सोबत अपघात झाला तर अपघातग्रस्याना कुठलीही आर्थिक मदत मिळणार नाही. इन्शुरन्स कंपनी कडून सुद्धा. असा कायदा केला तरच त्याचा परिणाम दिसून येईल.\nमराठा आरक्षणावरील अक्षेप निराधार\nReservation दिनांक 30 जानेवारीच्या दैनिक सकाळमध्ये माझे मत या मथळ्याखाली श्री. श्रीमंत कोकाटे यानी मांडलेले विचार वाचले. त्यानी ...\nरस्त्यावरील अपघातांची अनेक कारणे आहेत.\nसर्व कारणांची मीमांसा करुन त्यवर उपाय योजावे लागतील. मला समजलेली कारणे खाली देत आहे. त्या मध्ये सर्वांनी भर घालण्याचे आवाहन करतो.\nहिंदी में पढने के लिये अंग्रेजी ख़त्म होने तक नीचे स्क्रोल किजिये\nभारतातील पुरातन पद्धत म्हणजे पाठांतर करणे. त्यामध्ये शब्द व शब्दोच्चार याना महत्त्व होते. तसेच त्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी तया...\nवाहतुक व्यवस्था तसेच व्यवस्थापन\nDangerous Road Crossing भारतातील सर्वच शहरांत वाहतुकही मोठी समस्या आहे. पुणे तसेच पिंपरीचिंचवड त्याला अपवाद नाही. सर्वसाधारणपणे असे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214831-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2018-11-21T20:23:41Z", "digest": "sha1:WEYKZSSVB5FHNFVNUXQGGAXT6Y7RCYRH", "length": 28707, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (71) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (173) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (12) Apply संपादकिय filter\nगणेश फेस्टिवल (6) Apply गणेश फेस्टिवल filter\nकाही सुखद (5) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (4) Apply सप्तरंग filter\nमनोरंजन (3) Apply मनोरंजन filter\nक्रीडा (2) Apply क्रीडा filter\nग्लोबल (2) Apply ग्लोबल filter\nसिटिझन जर्नालिझम (2) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसिंधुदुर्ग (1080) Apply सिंधुदुर्ग filter\nमहाराष्ट्र (329) Apply महाराष्ट्र filter\nजिल्हा परिषद (185) Apply जिल्हा परिषद filter\nरत्नागिरी (167) Apply रत्नागिरी filter\nप्रशासन (164) Apply प्रशासन filter\nसोलापूर (136) Apply सोलापूर filter\nमुख्यमंत्री (135) Apply मुख्यमंत्री filter\nनारायण राणे (126) Apply नारायण राणे filter\nदीपक केसरकर (109) Apply दीपक केसरकर filter\nमहामार्ग (106) Apply महामार्ग filter\nकोल्हापूर (101) Apply कोल्हापूर filter\nव्यवसाय (96) Apply व्यवसाय filter\nनिवडणूक (78) Apply निवडणूक filter\nदेवेंद्र फडणवीस (77) Apply देवेंद्र फडणवीस filter\nराजकारण (71) Apply राजकारण filter\nपत्रकार (66) Apply पत्रकार filter\nउस्मानाबाद (64) Apply उस्मानाबाद filter\nभाजपने शब्द न पाळल्याने नारायण राणेंची 'राष्ट्रवादी'शी जवळीक\nमुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपशी \"राजकीय सोयरिक' करणारे नारायण राणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक करतील, असे सूचित केले जात आहे. भाजपच्या मदतीने राज्यसभेत जाण्याची संधी राणे यांना मिळाली; मात्र त्यानंतर भाजपने दिलेला शब्द पाळला नसल्याची त्यांची भावना झाल्याचे \"राष्ट्रवादी'च्या सूत्रांनी...\nपालकमंत्री केसरकर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना चुकिची माहिती - राजन तेली\nकणकवली - चिपी येथील विमानतळासाठी कुंभारमाठ ते चिपी पर्यंत भूमीगत वीज वाहिन्या टाकण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. मात्र पालकमंत्री अजूनही ओव्हरहेड वाहिन्यांसाठीच आग्रही भूमिका घेत आहेत. त्याबाबतची चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांना देत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी आज येथे...\nआैरंगाबाद, शिरोडा, आंबोली येथे टुरिझम पोलिस देणार - केसरकर\nसिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात आंबोली, शिरोडा आणि मालवण येथे टुरिझम पोलीस ही नवीन संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच औरंगाबाद या पर्यटन जिल्ह्यात देखील टुरिझम पोलीस देणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. केसरकर म्हणाले की या पोलिसांना सॉफ्ट स्किल म्हणजे वेगवेगळी भाषा शिकवली...\nगॅस वितरणाच्या निमित्ताने 1600 कोटीची गुंतवणूक- संचालक राजेश पांडे\nनाशिक ः देशात स्वच्छ इंधन उपक्रमार्तंगत नवव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात नैसर्गिक गॅस वितरणाचा श्रीगणेशा सुरु होणार आहे. पालघर येथून शंभर किलोमीटरवर नाशिकपर्यत भुमिगत वाहिण्याद्वारे गॅस आणून तो पुरविला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस (एमएनजीएल) कंपनीला काम मिळाले आहे. साधारण 1600 कोटीची...\n#formalincase गोव्याशी संबंध बिघडू देणार नाही - दीपक केसरकर\nसावंतवाडी - एखाद्या मंत्र्याचा निर्णय दोन राज्याचे संबंध बिघडतील असा ठरू नये, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील संबंध बिघडू देणार नाही आणि कोणाच्या मर्जीवर अवलंबून राहणार नाही अशी भूमिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे नाव न घेता मांडली. गोवा...\nसिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे 26 सदस्य अपात्र ठरण्याची शक्यता\nसावंतवाडी - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे 26 सदस्य हे कोणत्याही क्षणी अपात्र ठरू शकतात, परंतु त्या वेळेची आम्ही वाट पाहत आहोत. ही कारवाई लवकरच केली जाणार असल्याचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींच्या बैठकीमध्ये स्पष्ट झाले. ...\n#specialtyofvillage ‘गावकी’कडूनच चाैकुळचा कारभार\nमंगळवार उजाडतो. दुपारी गावातील प्रत्येक कुटुंबातील एक-दोघांची पावले सातेरी मंदिराकडे वळतात. त्यात महिलाही असतात. तेथे गावकी भरते. त्यात विकासाच्या विणेचे तरंग उमटतात. त्यातील न्याय झंकार पकडले जातात आणि भविष्यातील विकासाचा नाद पुढे नेला जातो. हे गुंजन शेकडो वर्षे सुरूच नव्हे, तर समृद्धही होत आहे....\nनाशिकसह सात जिल्ह्यांत नैसर्गिक गॅसपुरवठा\nनाशिक - देशात स्वच्छ इंधन उपक्रमांतर्गत येत्या गुरुवारपासून देशातील १७४ शहरांत शुद्ध सुरक्षित नैसर्गिक गॅसपुरवठा योजना सुरू होणार आहे. यात राज्यातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. या शहरांत गॅसवाहिन्यांद्वारे शुद्ध सुरक्षित गॅस पुरविण्याच्या य�� उपक्रमांतर्गत नाशिकचा समावेश आहे. त्यासाठी महाराष्ट्र...\nद्राक्ष, भाताला अवकाळीचा फटका\nपुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात काल व आज पावसाने हजेरी लावली. या पावसाचा मुख्य फटका द्राक्षबागांना बसला आहे, तर काढणीला आलेल्या भाताचेही नुकसान झाले....\n'विनाअनुदानित' शिक्षकांचे आंदोलन सुरू\nमुंबई : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने 18 वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले. राज्यभरातील शिक्षक यात सहभागी झाल्याने दिवाळीनंतर सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद राहणार आहेत. सरकार कोणताही निर्णय घेत नाही तोपर्यंत विनाअनुदानित शाळा...\nराज्यात नाशिकसह सात जिल्ह्यांत नैसर्गिक गॅसपुरवठा: संचालक राजेश पांडे\nराज्यात नाशिकसह सात जिल्ह्यांत नैसर्गिक गॅसपुरवठा: संचालक राजेश पांडे नाशिक ः देशात स्वच्छ इंधन उपक्रमांतर्गत येत्या गुरुवार(ता. 22)पासून देशातील 174 शहरांत (सात जिल्ह्यांत) शहरी गॅसपुरवठा योजना सुरू होणार आहे. या शहरांत गॅसवाहिन्यांद्वारे शुद्ध सुरक्षित गॅस पुरविण्याच्या या उपक्रमांतर्गत नाशिकचा...\nमराठे कसा जल्लोष करतात ते इतिहास सांगतो - नीलेश राणे\nमालवण - पिढ्यानपिढ्या मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे. याच्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. आरक्षणाबरोबर इतर मागण्याही मान्य झाल्या पाहिजेत. मुख्यमंत्री म्हणताहेत आरक्षण मिळणार असल्याने जल्लोष करा. मात्र मराठ्यांना जल्लोष करण्यास कोणी सांगायची गरज नाही. मराठे कसा जल्लोष करतात ते इतिहास सांगतो....\nकागदाचे तुकडे - जगण्याचा आधार\nअहवाल, पुस्तके, वह्यांचे बायंडिंग करून पडलेले कागदाचे तुकडे अनेकांच्या संसाराचा आधार बनले आहेत. साळोखे पार्क परिसरातील तब्बल दीड-दोनशे संसारांना आर्थिक हातभार लागला आहे. या परिसरातील महिला हे तुकडे निवडून देण्याचे काम करतात. त्यातून त्यांना रोज दीड-दोनशे रुपये पदरी पडतात. कोल्हापूरसह सांगली, सातारा...\nकोल्हापूर, सांगलीत पावसामुळे ऊसतोड थंडावली\nकोल्हापूर - रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. आजही ढगाळ वातावरण आहे. पावसामुळे...\n#specialtyofvillage वृंदावने घडविण्यासाठी प्रसिद्ध तुळस\nहिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचे म्हणजेच तुळशी वृंदावन. सर्वांच्या घरांना एक अप्रतिम सौंदर्य प्राप्त करून देणारी विविध प्रकारची तुळशी वृंदावने हिंदू धर्मातील प्रत्येकाच्या घरासमोर अंगणांत आपल्याला पाहायला मिळतात. नवीन वास्तू उभी राहिली, की प्राधान्य दिले जाते ते तुळशी वृंदावनाला आणि ज्या गावाच्या...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून देण्यासाठी राज्यभरात मराठा संवाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी पुण्यासह नगर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, जालना, सिंधुदुर्ग...\nसुपारीवरील रोगावर ‘जीवामृता’चा यशस्वी उतारा\nराजापूर - सुपारीच्या पिकावर काळ्या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या गळतीद्वारे सुपारीचे उत्पन्न घटले आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये थैमान घातलेल्या या रोगाच्या प्रादुर्भावाने कोकणपट्ट्यातील सुपारी बागायतदार हैराण झाले आहेत. मात्र तालुक्‍यातील तेरवण येथील प्रकाश जोग यांनी त्यावर ‘जीवामृता’...\n#formalincase मासळी बंदी प्रश्‍नावर लवकरच तोडगा - वैभव नाईक\nमालवण - गोवा शासनाने जिल्ह्यातील मासळीवर घातलेल्या बंदीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेत लक्ष वेधण्यात आले आहे. शिवाय मंत्रीमंडळाच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. गोवा शासनाच्या संपर्कात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे असून मुख्यमंत्री गोवा शासन, प्रशासनाशी लवकरच चर्चा करतील...\nविश्‍वजित राणे यांची मुख्यमंत्री होण्यासाठीच धडपड - नीलेश राणे\nमालवण - गोव्याचे मंत्री विश्‍वजित राणे मुख्यमंत्री होण्यासाठीच वेगळे निर्णय जिल्ह्यावर लादत आहेत. सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यातील सलोखा बिघडवून अन्यायकारक आदेश काढून स्वतःला सिद्ध करण्याची धडपड त्यांची सुरू आहे; मात्र गोवा सरकारला योग्य वेळी जशास तसे उत्तर देऊ, अशी भूमिका महाराष्ट्र...\nकोयनेचे पाणी कोकणातील तीन जिल��ह्यांना देण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव - रामदास कदम\nदाभोळ - कोयनेचे समुद्रात वाहून जाणाऱ्या अवजलाचा वापर कोकणाची भुमी सुजलाम सुफलाम करण्यासाठी आता करण्यात येणार आहे. कोयनेचे वाहून जाणारे पाणी कोकणातील तीन जिल्ह्यांना पुरविण्यासाठी केंद्राकडून निधी मिळविण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, असा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214831-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22948", "date_download": "2018-11-21T20:25:42Z", "digest": "sha1:FWEMZ7Z2GR2OMCGH2HRCPBMD3TT2THSF", "length": 3545, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रद्दीतून सद्दी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रद्दीतून सद्दी\nमैत्रीकरता रद्दी संकलन १ ऑक्टोबर २०१७\nलोकसहभागातून विविध नव्या कल्पना लढवून निधी संकलन हे ‘मैत्री’ चे वैशिष्ट्य आहे. \"रद्दीतून सद्दी\" म्हणजे रद्दी जमा करून ती विकून त्यातून मेळघाटसाठी निधी जमवणे. गेल्या बारा वर्षांमध्ये ‘मैत्री’ ने २० लाखाहून अधिक पैसे यातून उभे केले आहेत.\nRead more about मैत्रीकरता रद्दी संकलन १ ऑक्टोबर २०१७\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214831-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4806055687645264282&title=Dil%20Ki%20Ye%20Arzoo%20Thi&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-21T20:52:49Z", "digest": "sha1:PVPZWCMAKA72NLWBX7HIJXKK2L2G5XMY", "length": 23368, "nlines": 158, "source_domain": "bytesofindia.com", "title": "दिल की ये आरजू थी...", "raw_content": "\nदिल की ये आरजू थी...\nपत्रकार आणि प्रतिभासंपन्न शायर, गीतकार हसन कमाल यांचा आज (एक जुलै) अमृतमहोत्सवी वाढदिवस. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या ‘दिल की ये आरजू थी..’ या गीताचा...\n या दिवसाचे चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने महत्त्व पाहू या. हा दिवस बासरीवादक व संगीतकार पं. हरिप्रसाद चौरसिया, दिग्दर्शक मेहुलकुमार आणि लेखक-गीतकार हसन कमाल यांचा जन्मदिवस आहे. निर्माता-दिग्दर्शक वीरेंद्र देसाई यांचा स्मृतिदिवस आजच असतो. गायक सुरेश वाडकर एक जुलै १९९८ या दिवशी विवाहबद्ध झाले होते.\nया दिवसाचे औचित्य साधून ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या गीतकार हसन कमाल यांच्या एका गीताचा. त्याआधी या प्रतिभासंपन्न शायराच्या जीवनप्रवासावर एक धावता कटाक्ष टाकू या एक जुलै १९४३ रोजी लखनौमध्ये जन्मलेल्या हसन कमाल यांनी आज त्यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. अमृतमहोत्सवी हसन कमाल यांनी लखनौच्या विश्वविद्यालयात शिक्षण घेतले आणि ते पदवीधर झाले. १९६५मध्ये पत्रकारिता क्षेत्रात त्यांची कारकीर्द सुरू झाली. मुंबईतील ‘ब्लिट्झ’ या साप्ताहिकात ते उपसंपादक म्हणून काम पाहू लागले. यामधून आलेल्या अनुभवातून, मिळालेल्या ज्ञानातून आणि घेतलेल्या परिश्रमातून १९७४मध्ये ते ‘उर्दू ब्लिट्झ’चे संपादक झाले. हे वृत्तपत्र खूप लोकप्रिय बनले आणि त्यामुळे हसन कमाल या नावाला एक वजन प्राप्त झाले. या वृत्तपत्रातून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असत आणि ते लोकांना आवडतही असत.\nपत्रकारिता करत असतानाच हसन कमाल शायरीही करत असत त्यांच्या अप्रतिम शायरीमुळे त्यांनी कवी म्हणून परदेशातही काही कार्यक्रम केले. परदेशातील शेरोशायरीच्या कार्यक्रमांमध्ये शायरी सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रणेही येत असत त्यांच्या अप्रतिम शायरीमुळे त्यांनी कवी म्हणून परदेशातही काही कार्यक्रम केले. परदेशातील शेरोशायरीच्या कार्यक्रमांमध्ये शायरी सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रणेही येत असत त्यामधून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.\nख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘बंबई रात की बाहो में’ या चित्रपटापासून चित्रपटांचे गीतकार म्हणून हसन कमाल यांची वाटचाल सुरू झाली. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सिलसिला’ चित्रपटाकरिता त्यांनी ‘सर से सरके सरके चुनरिया ...’ हे गीत लिहिले होते व ते लोकप्रिय झाले होते. त्यानंतर त्यांनी बी. आर. चोप्रा यांच्या ‘निकाह’ चित्रपटाची सर्व गीते लिहिली आणि ती सर्व देशभर लोकप्रिय ठरली. त्यामुळे चित्���पटसृष्टीत त्यांच्या नावाला प्रतिष्ठा लाभली. बी . आर. चोप्रांनी आपल्या चित्रसंस्थेतील पुढील कित्येक चित्रपटांसाठी हसन कमाल यांचीच निवड केली.\n‘आज की आवाज’, ‘मजदूर’, ‘अवाम’, ‘दहलीज’, ‘तवायफ’, ‘प्रतिज्ञाबद्ध’ अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. तसेच त्यांनी ‘बटवारा’, ‘यतीम’, ‘हथियार’, ‘ऐतबार’ या चित्रपटांच्या संवादलेखनाचे काम केले. टीव्ही मालिकांचा काळ सुरू झाल्यावर त्यांनी ‘महाभारत कथा,’ ‘सौदा’, ‘ कानून’, ‘औरत’, ‘परमवीरचक्र’, ‘उसूल’, विष्णू पुराण’, ‘अकबर - दी ग्रेट’, ‘झाँसी की रानी’, ‘महाराणा प्रताप’ अशा काही टीव्ही मालिकांचे संवाद लिहिले.\n‘आज की आवाज’ या चित्रपटाच्या शीर्षकगीतासाठी हसन कमाल यांना १९८४चा ‘सर्वोत्कृष्ट गीतकार’ हा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता. या व्यतिरिक्त त्यांना ‘ नेहरू कल्चरल असोसिएशन ऑफ यूपी, तसेच हिंदी उर्दू साहित्य अॅवॉर्ड ऑफ यूपी व मौलाना अबुल कलाम आजाद अॅवॉर्ड अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.\n१९८२च्या ‘निकाह’ चित्रपटासाठी हसन कमाल यांनी लिहिलेली सर्व गीते आशयसंपन्न होती. ‘फजा भी है जवाँ जवाँ......’, ‘बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी....’, ‘दिल के अरमाँ आँसुओं में बह गये ....’, ‘दिल की ये आरजू थी.....’ ही ‘निकाह’मधील गीते आजही ऐकावीशी वाटतात. यापैकी ‘दिल के अरमाँ आँसुओं में बह गये’ हे सलमा आगा यांनी गायलेले आणि संगीतकार रवी यांनी स्वरबद्ध केलेले गीत तर प्रचंड लोकप्रिय ठरले होते आणि ‘बिनाका गीतमाला’ या रेडिओवरील लोकप्रिय कार्यक्रमाच्या वार्षिक कार्यक्रमात १९८३चे द्वितीय क्रमांकाचे गीत म्हणून या गीताचा सन्मान करण्यात आला होता.\n‘निकाह’ चित्रपटातील अशा एकापेक्षा एक सुंदर गीतांपैकी एका सुनहऱ्या गीताचा आस्वाद आज घेऊ या. चित्रपटात तसा प्रेमाचा त्रिकोणच होता. नायकाकडून प्रेमाची अपेक्षा पूर्ण न झालेली नायिका आणि नंतर तिला दुसरा नायक/सहनायक भेटतो. तिच्या सौंदर्यावर लुब्ध होतो. तिच्यावर प्रेम करू लागतो आणि त्या मन:स्थितीत आपल्या मनाचे भाव कळण्यासाठी नायिकेपुढे तो गातो पण त्या वेळी ते पाहून नायिकेच्या मनात काय विचार येतात पण त्या वेळी ते पाहून नायिकेच्या मनात काय विचार येतात पहिल्या प्रेमातील अपेक्षाभंग, तशातच दुसरे प्रेम पुढे पहिल्या प्रेमातील अपेक्षाभंग, तशातच दुसरे प्र���म पुढे ती अशा मन:स्थितीत या सहनायकाला काव्यातून सांगते\nथोडक्यात काय, तर नायक आनंदी मन:स्थितीत आणि नायिका दु:खी मनस्थितीत एक वेगळे द्वंदगीत हसन कमाल नायकाची आनंदी मनःस्थिती वर्णन करताना लिहितात, महेंद्र कपूर गातात, संगीतकार रवी मस्त चालीतून गाण्याचा प्रभाव वाढवतात....\nदिल की ये आरजू थी कोई दिलरुबा मिले\nलो बन गया नसीब के तुम हमसे आ मिले\nआमच्या मनाला वाटत होते, आमच्या हृदयात अशी भावना होती, की एखादी भावणारी प्रिया, मनपसंत साथीदारीण भेटावी. आणि काय बघा आश्चर्य, तुम्ही आम्हाला भेटलात आणि आम्हाला वाटले आमचे नशीब उजळले. तुम्हीच माझ्या मनाला भावणारी साथीदार आहात\n‘ती’ भेटल्यामुळे तो अशा शब्दांत आपला आनंद व्यक्त करतो; पण या प्रीतीच्या प्रांतात तिने दाहक अनुभव घेतले आहेत. त्यामुळे दु:खी मनाने ती आपल्या भावना व्यक्त करताना म्हणते -\nदेखे हमें नसीब से अब अपने क्या मिले\nअब तक तो जो भी दोस्त मिले बेवफा मिले\nबघा ना आमच्या (फुटक्या) नशिबामुळे आम्हाला काय मिळाले (आम्ही त्यांच्यावर भरपूर प्रेम केले, पण) आजपर्यंत जे मित्र आम्हाला मिळाले, ते प्रतारणा करणारेच मिळाले. आमच्या प्रेमाची त्यांनी जाण ठेवलीच नाही.\nतिच्या तोंडून तिचे हे दु:ख ऐकून तो तिला सांगतो -\nआँखों को एक इशारे की जहमत तो दीजिए\nकदमों में दिल बिछा दूँ इजाजत तो दीजिए\nगम को गले लगा लूँ जो गम आपका मिले\nमाझे प्रेम स्वीकारण्याबद्दलचा एक नेत्रकटाक्ष टाकण्याचे कष्ट तुम्ही घ्या. (जहमत म्हणजे कष्ट) तुम्ही परवानगी दिली, तुम्हाला मान्य असेल, तर तुम्ही जेथे पाय ठेवाल, त्या ठिकाणी आधी मी माझे हृदय अंथरून ठेवीन (ही उपमा, पण आशय हा, की तुम्हाला फुलासारखं जपेन (ही उपमा, पण आशय हा, की तुम्हाला फुलासारखं जपेन) (आणि तुमच्या जीवनात आतापर्यंत मिळालेल्या दुःखाबद्दल म्हणत असाल, तर एवढंच सांगतो की, तुम्ही माझ्या प्रेमाचा स्वीकार केलात, की) तुमच्या दुःखाला मी मिठी मारीन, अर्थात तुमचे दु:ख केवळ तुमचे होणार नाही, तर ते माझेही होणार व त्यामुळे तुमच्या दुःखाची तीव्रता मी कमी करीन.\n‘त्याने’ एवढे आश्वस्त केले, तरी ‘ती’ म्हणते -\nहमने उदासियों मे गुजरी है जिंदगी\nलगता है डर फरेब-ए-वफा से कभी कभी\nऐसा न हो के जख्म कोई फिर नया मिले\n(काय सांगू तुम्हाला अहो) आम्ही आमच्या जीवनात उदासवाणेपणाच अनुभवला आहे. (मन निराश झाले आहे. आणि तशात��� कधी कधी अशीही) भीती वाटते की, प्रेमात, निष्ठेत पुन्हा एकदा आम्हाला धोका मिळेल. (माझे प्रेमातले असे दाहक अनुभव असल्यामुळेच असे वाटते, की आता आपण पुन्हा कोणावर प्रेम करू लागलो, तर) न जाणो पुन्हा एखादी नवीन जखम आम्हाला मिळेल. (प्रेमातली पहिली जखम अद्याप ताजीच आहे.)\n‘तिच्या’ मनाची अशी साशंक व उदासवाणी अवस्था ऐकल्यावर ‘तो’ तिला सांगतो. येथे चित्रपटाच्या कथानकात ते दोघे आधी एकदा भेटलेले असतात; पण पुढे त्यांना दूर व्हावे लागलेले असते. त्या अनुषंगानेच हसन कमाल हे शेवटचे कडवे लिहताना अशी शब्दरचना करतात -\nकल तुम जुदा हुए थे जहाँ साथ छोडकर\nहम आज तक खडे है उसी दिल के मोडपर\nहमको इस इंतजार का कुछ तो सिला मिले\nभूतकाळात ज्या ठिकाणी तुम्ही आमच्यापासून अलग झालात, आमची साथ सोडली, त्याच वळणावर (हृदयातील त्याच भावनांना सांभाळत) आम्ही आजपर्यंत (तुमची वाट बघत) उभे आहोत. (तुमच्यासाठी थांबलेले आहोत.) आमच्या या प्रतिक्षेचे आम्हाला काही चांगले फळ मिळावे (अर्थात तुमची प्राप्ती व्हावी) असेच आम्हाला वाटते.\nअसे हे एक अनोखे द्वंदगीत सतारीचा मधुर वापर सलमा आगा यांचा अनुनासिक वाटणारा, पण वेगळा आवाज व जोडीला महेंद्र कपूर संगीतकार रवींची उत्कृष्ट चाल संगीतकार रवींची उत्कृष्ट चाल आणि हसन कमाल यांचे साधे सोपे, पण प्रभावी शब्द व उपमा आणि हसन कमाल यांचे साधे सोपे, पण प्रभावी शब्द व उपमा ‘सुनहऱ्या’ गीतात आणखी वेगळे काय हवे, नाही का ‘सुनहऱ्या’ गीतात आणखी वेगळे काय हवे, नाही का १९८०मध्ये गीतकार साहिर यांचे निधन झाल्यावर बी. आर. चोप्रांनी आपला नेहमीचा गीतकार गेल्यामुळे ते स्थान हसन कमाल यांना दिले, यातच त्यांचे मोठेपण दिसून येते. या प्रतिभासंपन्न शायराला अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nमोबाइल : ८८८८८ ०१४४३\n(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)\nदिन है बहार के... बडी देर भई नंदलाला... सब कुछ लुटा के होश में आए... सब कुछ लुटा के होश में आए.... हम भी अगर बच्चे होते...\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nतहानलेल्या निरगुडीला मिळा���े पाणी\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214832-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://janahitwadi.blogspot.com/2014/02/irrigation-of-agricutural-land.html", "date_download": "2018-11-21T21:07:36Z", "digest": "sha1:X2DUHS5QREZKDKH4OZNLFNNT6H3YCK3Y", "length": 21656, "nlines": 184, "source_domain": "janahitwadi.blogspot.com", "title": "Brotherhood: Irrigation of agricutural Land:", "raw_content": "\nमराठीत वाचण्याकरिता खाली स्क्रोल करा.\nपुरातनकाळापासून नदीचे पाणी शेती पिकविण्याकरिता वापरले जाते. नदीला बांध घालून पाणी अडविणे व नंतर पाटाने (किंवा मोटेने उपसून) पाणी शेतापर्यंत नेले जात होते. जेथे जवळपास नदी नसेल तेथे भूगर्भातील पाण्याचा वापर होत असे व होत आहे. ते पाणी वापरून शेती पिकवणे हे कित्येक दिवसापासून मनुष्याला माहित आहे. परंतु, पाण्याच्या अति वापरामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहेे. कित्येक ठिकाणी पाणीपातळी इतकी खोल गेली आहे की तेथून पाणी उपसणे जवळ जवळ अशक्य होत चालले आहे. नदीला बांध बांधून पाणी अडवण्याकरिता व नंतर कालवे बांधण्याकरिता खूप खर्च होतो. हा पैसा शासन उभा करू शकत नसल्याने नदीचे पाणी शेतीच्या उपयोगात न येता समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे पाणी आहे परंतु पुरेसा निधी नसल्याने पाणी शेतीला देता येत नाही. भूगर्भातील पाणीपातळी खोल गेल्यामुळे तेही पाणी मिळत नाही. निधी नाही म्हणून हातावर हात धरून बसणे हे काही चांगले लक्षण नाही. त्यावर उपाय काढलाच पाहिजे.\nआतापर्यंत मोठी धरणे बांधून तशी तर आपण चूकच केली. कित्येक लोक विस्थापित केले गेले, जंगले पाण्यात बुडविली, पाण्याच्या अतिवापराने शेती खारवट केली. भूगर्भातील पाण्याच्या अतिउपशामुळे भूगर्भातील पाणी संपवून टाकले. ही चूक सुधारता येण्यासारखी आहे. त्याकरिता फारसा निधी लागणार नाही परंतु, कष्ट व संयमाची आवश्यकता आहे. पाणी मिळविणे व वापरणे यामध्ये स्वयंशिस्त आवश्यक आहे. पाण्याची किंमत ओळखून त्याप्रमाणे भारतातील प्रत्येकाने योग्य व किफायतशीर उपयोग केला पाहिजे. जनमानस तयार असेल तर खालील प्रयत्न पुरेसे पाणी अनंतकालापर्यंत मिळवून देऊ शकतील.\n1. पावसाचे पाणी जमीनीवर साठवण्याकरिता धरणे पाहिजेतच. धरणाची उंची ज���तकी जास्त तितकी पाणी साठविण्याची मर्यादा जास्त. त्याचबरोबर पाण्याखाली बुडणारे क्षेत्रही जास्त. विस्थापितांची संख्याही जास्त. याकरिता लागणारा निधीही जास्त. यावर उपाय म्हणजे एकच मोठे धरण बांधण्याऐवजी छोटी छोटी कित्येक धरणे बांधणे. या करिता एकूण खर्च जास्त येईल परंतु जितका व जसजसा निधी उपलब्ध होत जाईल तस तशी धरणे बांधली जातील व पाण्याची उपलब्धता वाढत जाईल. हे पाणी वापरासाठी कालवे लागतील, पंप लागतील. ते ही निधिच्या उपलब्धतेनुसार पुरवावे लागतील. प्रथम उदाहरण कालव्यांचे घेऊ या. कालवे बंधणे म्हणजे खोदणे, भराव टाकणे, पाणी मुरू नये म्हणून अस्तर लावणे या प्रकारची कामे लागतात. निधी कमी असेल तर फक्त खोदण्याचे काम केले व त्या मध्ये पाणी सोडले तर ते थोड्या अंतरातच जमीनीत मुरेल. परंतु जमीनीत मुरले म्हणून वाया गेले असे म्हणता येत नाही. ते भूगर्भत साठविले असा त्याचा अर्थ घ्यावा. म्हणजेच गरजेनुसार ते पाणी उपसून वापरता येईल. उपसावे लागल्यामुले पाण्याचा वापर जेवढे पुरेसे आहे तेवढाच होईल. पावसाळ्यात कालव्यात पाणी सोडले तर ते मुरेल अथवा वाहिल म्हणजेच जमीन पाण्याने भरली की पाणी पुढे वाहिल व नविन भागात मुरेल. याचाच अर्थ निधीची कमतरता ही अडकाठी होऊच शकत नाही. जेवढा निधी आहे त्यात होईल तेवढे काम करत जाणे हा मार्ग चोखाळणे हाच उपाय आहे.\n2. सध्या साठवलेले पाणी वाहून नेण्याकरिता कालवे बांधले जातात. कालव्याचा सुधारित उपयोग ध्यानात घेतला तर कालव्यांचा उपयोग भूगर्भत पाणी साठविण्याकरता असा होतो. त्यामुले कालव्यांना खर्चिक अस्तर लावण्याची आवश्यकता नाही. नैसर्गिक ओढे, नाले, छोट्या पावसाळी नद्या सुद्धा कालव्यासारख्या वापरता येतील.\n3. प्रत्येक गाव जमीनीखाली तसेत जमीनीवर पाणी साठवू शकते. पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरविणे हे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे.\n4. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे खूप उपयुक्त आहेत. पावसाळ्यात दारे उघडल्यामुळे पात्रातील गाळ वाहून जाते व धरणाचा वरील भाग गाळाने भरून जात नाही. पावसाळ्याच्या शेवटी दारे बंद केल्यावर पाणी साठविले जाते व ते नंतर वापरले जाते. या मध्ये थोड्या सुधारणा केल्या तर पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळण्याऐवजी जमीनीत मुरविले जाऊ शकते.\n5. शेतीला धरणाचे पाणी पुरविण्याचे तंत्र बदलले पाहिजे. धरणांचा उपयोग पाणी साठविण्याकरिता, कालव्यांचा उपयोग मुरविण्यात येणारे पाणी वाहून नेण्याकरिता असे. शेतीला पाणी उपसूनच पाजावे.\n6. शासनाने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाणी जमीनीत मुरविण्याकरिता प्रोत्साहन द्यावे.\n7. छोटे बांध घातलेल्या धरणामुळे वीजेचा वापर वाढेल. परंतु, विस्थापितांची संख्या जवळ जवळ शून्य होईल. जंगले वाचतील. उपलब्ध निधीत कामे होतील. पाण्याचा उपयोग होण्यास मोठ्या धरणामुळे 10-20 वर्षे लागतात. हा वेळ निदान काही भागाकरिता 5-6 महिन्यापर्यंत खाली येईल.\nभारतामध्ये पाणी साठवण व वापर याकरिता नियम बदलण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जेथे पावसाचा थेंब पडेल तेथेच तो मुरावा अशी सोय करावी लागेल. जेथे शक्य आहे तेथे जमीनीवर पाणी साठवावे लागे. पाणी वाहून नेणारे नेसर्गिक स्त्रोत म्हणजेच पावसाळी व बारमाही ओढे, नाले, नद्या यांचा पुरेपूर उपयोग करूम घेतला पाहिजे. पाणी जमीतीत मुरले याचा अर्थ ते वाया गेले असा घेऊ नये. सर्वात महत्वाचे म्हणजे पाण्याचा वापर थेंबात मोजावा व एखादा थेंबही जादा वापरू नये.\nमराठा आरक्षणावरील अक्षेप निराधार\nReservation दिनांक 30 जानेवारीच्या दैनिक सकाळमध्ये माझे मत या मथळ्याखाली श्री. श्रीमंत कोकाटे यानी मांडलेले विचार वाचले. त्यानी ...\nरस्त्यावरील अपघातांची अनेक कारणे आहेत.\nसर्व कारणांची मीमांसा करुन त्यवर उपाय योजावे लागतील. मला समजलेली कारणे खाली देत आहे. त्या मध्ये सर्वांनी भर घालण्याचे आवाहन करतो.\nहिंदी में पढने के लिये अंग्रेजी ख़त्म होने तक नीचे स्क्रोल किजिये\nभारतातील पुरातन पद्धत म्हणजे पाठांतर करणे. त्यामध्ये शब्द व शब्दोच्चार याना महत्त्व होते. तसेच त्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी तया...\nवाहतुक व्यवस्था तसेच व्यवस्थापन\nDangerous Road Crossing भारतातील सर्वच शहरांत वाहतुकही मोठी समस्या आहे. पुणे तसेच पिंपरीचिंचवड त्याला अपवाद नाही. सर्वसाधारणपणे असे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214832-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/articlelist/26116172.cms?curpg=12", "date_download": "2018-11-21T21:25:52Z", "digest": "sha1:COEKHFCPIUWQJLPYLLTJMFMOJF63GDC2", "length": 8723, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 12- Ahmednagar News in Marathi: Latest Ahmednagar News, Read Ahmednagar News in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\nपारनेरकरांना पोलिस बंदोबस्तात पाणी\nम टा वृत्तसेवा, पारनेर पिंप��गाव जोगा धरणातून १५ दिवसांपूर्वी पाण्याचे आवर्तन सुटूनही पारनेर तालुक्यात पाणी पोहोचले नाही...\nकेडगावला डेंगी सदृश आजाराचा विळखाUpdated: Nov 14, 2018, 04.00AM IST\nभाजपत मिळते लबाडीचे प्रशिक्षणUpdated: Nov 14, 2018, 04.00AM IST\nमाजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहातUpdated: Nov 14, 2018, 04.00AM IST\nशनिशिंगणापूरचे विश्वस्त मंडळ बरखास्त कराUpdated: Nov 14, 2018, 04.00AM IST\n२९ निराधार बालकांना मिळाले ‘पालक’Updated: Nov 14, 2018, 04.00AM IST\nसरदार पटेलांचे सर्वांत लहान शिल्प नगरमध्येUpdated: Nov 14, 2018, 04.00AM IST\nप्राथमिक शिक्षकांचेआमरण उपोषणUpdated: Nov 14, 2018, 04.00AM IST\nजिल्ह्यात रब्बीच्या २१ टक्के पेरण्याUpdated: Nov 14, 2018, 04.00AM IST\nशिवसेनेची मंत्रिमंडळात नौटंकी; विखेंची टीकाUpdated: Nov 13, 2018, 10.41PM IST\nझेडपीच्या बंधाऱ्यांना पाणी वापर समित्याच नाहीतUpdated: Nov 13, 2018, 04.00AM IST\nपाण्यासाठी मनपात नागरिकांचा ठिय्याUpdated: Nov 13, 2018, 04.00AM IST\nसेनेनेच 'युती चर्चे'चा खुलासा करावाUpdated: Nov 13, 2018, 04.00AM IST\nगायकवाडच्या तडीपारीचा आदेश कायमUpdated: Nov 13, 2018, 04.00AM IST\nपत्रकारांसमोर झाले गांधी-आगरकर मनोमीलनUpdated: Nov 13, 2018, 04.00AM IST\nभाजप इच्छुकांचे शक्तीप्रदर्शनUpdated: Nov 13, 2018, 04.00AM IST\nकृषी पुरस्कारासाठी झेडपीच्या हालचालीUpdated: Nov 13, 2018, 04.00AM IST\nराष्ट्रवादी इच्छुकांच्या उद्या मुलाखतीUpdated: Nov 13, 2018, 04.00AM IST\nशताब्दी एक्स्प्रेसचे हे डबे पाहा\nहिवाळ्यात अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती\nव्हिडिओ: सुबोध भावेचं लग्नाबद्दलचं मत\nगीरच्या सिंहीणीची 'ही' शिकार पाहा\nमासे खाणारा बिनधास्त कावळा\nपाक सैन्याच्या प्रशासकीय मुख्यालयावर भारताचा ...\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये...\nआंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट: बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिकेला अट...\nमराठी मालिकांचा 'का रे दुरावा\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214832-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53663", "date_download": "2018-11-21T20:31:48Z", "digest": "sha1:R3HG3YOG4J7CKZSUEACEBKJJ6T4L47MA", "length": 3993, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वेळोवेळी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /परागकण यांचे रंगीबेरंगी पान /वेळोवेळी\nनव्याने समजत जातो ... आपण\nपरागकण यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून ���ायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214832-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://lskjmm.com/Mar.html", "date_download": "2018-11-21T20:05:38Z", "digest": "sha1:7AXSZFDD3SQXLVX7OU4GUITR65QFWNFB", "length": 15146, "nlines": 259, "source_domain": "lskjmm.com", "title": "Late Sow. Kamaltai Jamkar Mahila Mahavidyalaya- Parbhani", "raw_content": "\nमराठी विभाग हा महाविदयालयाचा स्थापनेपासून सुरु झाला आहे .अनेक चांगले विदयार्थी या विभागाने घडविले आहेत तसेच मराठी विभागातील विद्यर्थीनींची सांख्याही खूप आहे .मराठीच्या वाढीसाठी हा विभाग सदैव प्रयत्न करतो .विदयार्थ्यंमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा उदा. (लेखन,भाषण ) यासाठी सदैव प्रयत्नरत असतो.\n१) मराठी भाषेविषयी विदयार्थ्यामध्ये अभिरुची वाढविणे.\n२) विद्यर्थिनीना संशोधन कार्यासाठी प्रेरीत करणे.\n३) लेखन कौशल्य विकसित करणे.\n४) साहित्याच्या माध्य्मातून विद्यर्थामधील सामाजिक जाणिवा वाढीस लावणे.\n५) वाचन कौशल्य,श्रावण कौशल्य,संवाद कौशल्य विकसित करणे.\na) मराठी अभ्यासमंडळ स्थापना व उदघाटन -२१ सप्टेंबर २०१२.\nb) मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०१३.\nc) राजस्तरीय भगवद्गीता ज्ञानस्पर्धेचे आयोजन -ऑगस्ट २०१२.\ne) चर्चासत्र आयोजन .\na) मराठी अभ्यासमंडळ स्थापना व उदघाटन -२१ सप्टेंबर .\nb) मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०१४.\nc) राजस्तरीय भगवद्गीता ज्ञानस्पर्धेचे आयोजन -ऑगस्ट .\na) मराठी अभ्यासमंडळ स्थापना व उदघाटन -२१ सप्टेंबर २०१४.\nb) मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०१५.\nc) राजस्तरीय भगवद्गीता ज्ञानस्पर्धेचे आयोजन -ऑगस्ट २०१४.\nd) गटचर्चा आयोजन .\na) मराठी अभयसमंडळ स्थापना व उदघाटन -२१ सप्टेंबर २०१५.\nb) मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०१६.\nc) राजस्तरीय भगवतगीता ज्ञानस्पर्धेचे आयोजन दि . १६ ऑगस्ट २०१५.\nd) शिक्षकदिनाचे आयोजन दि. ०५ सप्टेंबर २०१५.\ne) मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि . ०१ जानेवारी २०१६ ते १५ जानेवारी २०१६.\nf) सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन दि. १७ ऑगस्ट २०१५.\na) मराठी अभयसमंडळ स्थापना व उदघाटन -२१ सप्टेंबर २०१६.\nb) रजस्तरीय भगवतगीता ज्ञान स्पर्धेचे आयोजन दि . १४ ऑगस्ट २०१६.\nc) महाविद्यलय स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन दि. १९ सप्टेंबर २०१६.\nd) सुंदर व शुध्द हस्ताक्षर मराठी,हिंदी व उर्दु भाषेत आयोजन दि . २७ जानेवारी २०१७.\ne) मराठी वि���ाग आयोजित समानता या नाटकाचे महाविद्यलयात स्नेहसंमेलनात सादरीकरण दि. २२ फेब्रुवारी २०१७.\nf) मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०१७.\ng) मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन दि. ०१ जानेवारी २०१७ ते १५ जानेवारी २०१७\nदि. ०७ सप्टेंबर २०१३ महाविदयालय स्तरावरील अविष्कार संशोधन महोत्सवामध्ये कु.मनीषा राऊत या विध्यर्थीनींचा सहभाग .\nपरभणी जिल्हा व्यापारी महासंघ आयोजित वादविवाद स्पर्धेत कु.अश्विनी टाक प्रथम तर सय्यद मुन्नी उत्तेजनार्थ\nदि. २३ व २४ जानेवारी २०१६ कै . सौ . कमलताई जामकर महिला महाविदयालय आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत कु. अश्विनी टाक प्रथम. .\nराज्यस्तरीय भगवतगीता ज्ञान स्पर्धा दि. १४ ऑगस्ट २०१६ या स्पर्धेत कु . वर्षा राऊत प्रथम.\n1. मराठवाडा गौरव सन्मान पत्र राजवैद्य सोशल फाऊंडेशन 2012-2013\n2. अल्पसंख्याक सेवागौरव सन्मानपत्र नरून ऐन अल्पसंख्याक 2012-2013\n3. शिक्षक दिन सन्मान पत्र लायन्स क्लब परभणी 2012-2013\n4. प्रशास्तिपत्र रक्तदान शिबीर . जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी 2013-2014\n5. महाराष्ट्र गौरव पुरस्कार एकता सेवाभावी संस्था परभणी 2013-2014\n6. समाजरत्न गौरव पुरस्कार . एकता सेवाभावी संस्था परभणी 2013-2014\n7. संत गाडगेबाबा विशिष्ट सेवा सन्मान मदत संघटना नागपूर 2014-2015\n8. श्रीमद भगवद्गीता राज्यस्तरीय परीक्षा. श्री पंचकृष्णा प्रबोधन मंदिर 2015-2016\n9. राष्ट्रहित सेवा गौरव पुरस्कार शराजवैद्य सोशल फाउंडेशन 2015-2016\n10. एकात्मता गौरव पुरस्कार राजवैद्य सोशल फाउंडेशन परभणी 2015-2016\n11. महाराष्ट्र शिक्षक रत्न.. राजवैद्य सोशल फाउंडेशन परभणी 2015-2016\n12. समाज भूषण पुरस्कार . श्री पंचकृष्णा प्रबोधन मंदिर 2016-2017\n१) प्रा. अरुण पडघन (विभागप्रमुख)\nराष्ट्रीय सेवा योजना समिती\n२) डॉ गिरी ए . एस . प्रवेश समिती\nकमवा आणि शिका योजना\nकमल वार्षिक अंक कार्यकारी संपादक\n१) प्रा. अरुण पडघन (विभागप्रमुख)\nलैंगिक अत्याचार प्रतिबंध समिती सदस्य\n२) डॉ गिरी ए . एस . प्रवेश समिती\n1. तनुजा देशपांडे उपमुक्ख्यधिपिका मराठवाडा हायस्कूल परभणी\n2. वंदना फुटाणे व्यावसायिक फॅन्सी ड्रेस डिझायनर परभणी\n3. मीना पाटील बचतगट सुपरवायझर बारामती\n4. शीतल पनेसार शिक्षिका माजलगाव जि .प . हायस्कूल\n5. विजया दुतोंडे शिक्षिका यवतमाळ\n6. पल्लवी देशपांडे संस्थापक ,मुख्याधिपिका (कवयित्री) मेट्रो किड्स इंग्लिश स्कूल परभणी\n7. मीना चांदण��� कनिष्ठ लिपिक जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी\n8. प्रतिमा देशपांडे संचालक स्कॉटिश इंग्लिश स्कूल परभणी\n9. मंजुषा यंदे शिक्षिका हायस्कूल परभणी\n10. कावेरी कुलकर्णी प्राध्यपक पुर्णा\na) संशोधक कार्यामध्ये वाढ करणे.\nb)\tसंदर्भ ग्रंथ प्रकाशित करणे.\nc)\tराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करणे.\nd)\tविभागाअंतर्गत ग्रंथालयातील पुस्तकामध्ये वृद्धी करणे.\ne)\tविद्यार्थांना संशोधन कार्यासाठी प्रेरित करणे.\nf)\tविद्यार्थानींना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरित करणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214832-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-soil-health-decreasing-india-maharashtra-5151", "date_download": "2018-11-21T21:12:10Z", "digest": "sha1:5GBRP7VGMRAZJ5BWY3EE3KKURBQLAUIF", "length": 20793, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, soil health is decreasing in India, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशात खालावत आहे जमिनीचे आरोग्य\nदेशात खालावत आहे जमिनीचे आरोग्य\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nमहाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये जमिनीच्या आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. या भागातील जमिनीचा पोत सातत्याने खालावत असून सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही घटत आहे. एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अंगीकार त्याकरिता करावा लागेल.\n- डॉ. एस. के. सिंह, संचालक, राष्ट्रीय मृदा सर्व्हेक्षण व जमीन उपयोग संस्था, नागपूर\nनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला बगत, पाण्याचा अतिरेकी वापर या कारणांमुळे देशासह महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत असल्याचे निरीक्षण राष्ट्रीय मृदा सर्व्हेक्षण आणि जमीन उपयोग संस्थेने नोंदविले आहे. महाराष्ट्राच्या मालेगाव, नगर, धुळे, जळगाव, पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असून, या भागात वेळीच उपायांची गरज व्यक्‍त करण्यात आली आहे.\nसेंद्रिय कर्ब कमी असलेल्या प्रदेशांमध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगालमधील समुद्र किनाऱ्यालगतचा भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध प्रदेश मधील गुंटूंर, नेल्लोर, कृष्णा, चित्तुर, तिरुपती हे जिल्हे, गुजरातमधील सुरत, बडोदरा, वलसाड यांचा समावेश आहे. गुजरातमधील याच जिल्ह्यात कापसाखालील क्षेत्र असून तेथील उत्पादकता महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक आहे.\nसातपुडा पर्वतरांगानजीक असल्याने त्याचा फायदा वलसाडमधील काही भागांना सेंद्रिय कर्ब टिकविण्यासाठी झाला आहे. पंजाब, हरियाणा राज्यातदेखील जमिनीचा पोत खालावत असताना कापूस आणि गव्हाचे उत्पादकता अधिक असण्यामागे पाणी हे मुख्य कारण असल्याचे निरीक्षण आहे. अमृतसर, जालंधर, लुधीयाना या भागातील जमिनीत पूर्वी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अपेक्षित होते. परंतु, खोल मशागतीमुळे जमीन उघडी पडत सूर्यप्रकाशाने येथील जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास झाला. आज या भागातील सेंद्रिय कर्बाने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे.\nविदर्भात चार जिल्ह्यांत सेंद्रिय कर्ब चांगला\nदेशात सुपिकतेच्या बाबतीत विदर्भातील जमिनीची आघाडी आहे. येथील जमिनीत २५ ते ३० टन प्रती हेक्‍टर इतक्‍या मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्बाची उपलब्धता आहे. मात्र, यात अकोला, अमरावती, वर्धा, नागपूरसह मराठवाड्यातील लातूर अशा काही मोजक्‍याच जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश होतो. अमरावती जिल्ह्यांत सातपुडा पर्वतरांगा आहेत. त्यामुळे या भागात आर्दता टिकून राहते. त्याचा संत्र्यासारख्या पिकाला फायदा होतो. परिणामी या भागात संत्रा चांगला येत असल्याचे निरीक्षण आहे.\nराज्यातील या जिल्ह्यात धोक्‍याची घंटा\nखोल मशागत, सातत्याने उसासारखे एकच पीक आणि त्याकरिता पाण्याचा अतिरेकी वापर तसेच एकात्मीक खत व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष या कारणांमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील जमिनीचा पोत सातत्याने खालावत आहे. २० ते २५ टन प्रती हेक्‍टर इतके सेंद्रिय कर्बाचे प्रमाण या भागातील काही जिल्ह्यातील जमिनीमध्ये उरले आहे. पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीची धूप होत असल्याने हा धोका निर्माण झाला आहे. मालेगाव, नगर, धुळे, जळगाव, पुणे, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. एकात्मीक खत व्यवस्थापन पद्धती नसल्याने पिकात येणाऱ्या स्टार्चची उपलब्धता जमिनीद्वारे भागविली जाते. या भागातील जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होण्यामागे नोंदविण्यात आलेल्या कारणात याचादेखील समावेश आहे.\nसर्वाधिक सेंद्रिय असलेला संपन्न प्रदेश\nदेशात जम्मू काश्‍मीर, हिमाचल, उत्तराखंड, सिक्‍कीम, मेघालय, नागालॅंड, अरुणाचल प���रदेश, त्रिपूरा या भागात ३५ ते ८० टन प्रती हेक्‍टर अशा सर्वाधिक सेंद्रिय कर्बाची उपलब्धता आहे. त्यामागे या भागातील थंड वातावरण, कमी मशागतीची पीक अशी अनेक कारण असल्याचे सांगण्यात आले.\nराजस्थानच्या जैसलमेर, बाढमेर हे जिल्हे वाळूप्रवण आहेत. त्यामुळे या भागातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण शून्य ते दहा टन प्रती हेक्‍टर असे आहे. या जमिनीत मिरची चांगली होते, त्यामुळे लागवड क्षेत्र अधिक आहे. जैसलमेर, बिकानेर हे त्यामुळेच मिरचीकरिता ओळखले जातात तर उदयपूर, भिलवाडा, कोटा या जिल्ह्यात मका लागवड आहे. राजस्थानप्रमाणेच जमिनीचा पोत पाहून पिकाच्या लागवडीवर भर दिला गेला तर उत्पादकता अधिक मिळते, असेही निरीक्षण आहे.\nझारखंड राज्यातील गुमला भागात धान (भात) घेतला जातो. परंतु, आम्लयुक्‍त जमीन असल्याने अनेक धोकेही या भागात आहेत. या भागातील नागरिकांमध्ये आजारपण बळावते, असे निरीक्षण आहे.\nमध्य प्रदेशातील काही जिल्हे सुपीक\nरेवा, शिवपूरी, ग्वॉलियर या भागातील जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी होत आहे. याउलट इंदूर, भोपाळ, झांशी, उज्जेन, देवास, जबलपूर हा सुपीक प्रदेश आहे.\nमहाराष्ट्र शेती २०१८ अॅग्रोवन जमीन सुपीकता वर्ष २०१८ शेतजमीन क्षारपड\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारप��सून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214832-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://manaatale.wordpress.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-21T21:11:22Z", "digest": "sha1:ES2X276YOMM6M6DJNGQO5MXV2W6PTP3D", "length": 46312, "nlines": 373, "source_domain": "manaatale.wordpress.com", "title": "रहस्यमय – डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा", "raw_content": "\nडोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा\nडोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\nइस्पेक्टर पवार, तरवडे गावामध्ये प्रमुख पोलीस निरीक्षक म्हणुन कार्यरत होते. काही किरकोळ गुन्हे वगळता तरवडे गाव तसे शांतच होते त्यामुळे पवारांवर कामाचा असा बोजा कधीच आला नव्हता.\nत्या दिवशी सुध्दा घरचा चिकन-करीचा बेत ओरपुन निद्रास्त झाले होते तेंव्हाच त्यांना पोलीस स्टेशनमधुन गुन्हाची बातमी देणारा फोन आला होता आणि चरफडतच रात्रीच्या गारठ्यात ड्युटीचे कपडे अंगावर चढवुन ते घराबाहेर पडले होते.\nहॉटेलचा परीसर पोलीसांच्या गाड्या, ऍम्ब्युलन्स, बाईट्स मिळवण्यासाठी आलेले पत्रकारांच्या गर्दीने गजबजुन गेला होता. खोलीमध्ये इन्स्पेक्तर पवार पंचनामा करत होते. १५ वर्षाच्या त्यांच्या काराकिर्दीत इतका क्रुर गुन्हा त्यांनी पाहीला नव्हता. फोटोग्राफर्स ने गुन्ह्याचे फोटो काढले.\n“चव्हाण, ठसे मिळाले का काही\n“सर, लॉज आहे हा, अनेक लोकांचे ठसे मिळाले आहेत, गुन्हेगाराचे असे ठसे अजुन तरी निट नाही सांगता येणार”, चव्हाण\n“हम्म, बर त्या काऊंटर वरच्या लोकांची उलट तपासणी घेतलीत का\n“हो साहेब. त्याने रुमच्या किल्या ह्या बाई कडेच दिल्या होत्या. तो झोपेत असल्याने तिच्याबरोबर असलेल्या माणसाचे वर्णन तो निटसे सांगु नाही शकला”, चव्हाण\n“बरं, एक सांगा, गुन्हा उघड होण्याच्या आधी कुणी त्या इसमाला बाहेर जाताना पाहीले का म्हणजे लॉजमधल्या इतर कोणी म्हणजे लॉजमधल्या इतर कोणी\n“नाही साहेब, कोणीच नाही. आम्ही इथे आल्यावर लॉज लगेच सिल केला त्यानंतर कोणी बाहेर गेले नाही. म्हणजे गुन्हेगार आधीच बाहेर निघुन गेला असणार”, चव्हाण\n“बस मधले प्रवासी, ड्रायव्हर, कंडक्टर कोणी तरी त्याला पाहीले असेल\n“म्हणजे तसे अंधुक अंधुक वर्णन आहे आपल्याकडे उद्या त्यावर्णनावरुन एक चित्र बनवुन घेऊ. पण ‘त्याला’ पहाताच ओळखु शकेल असे तरी सध्या कोणी नाही”, चव्हाण\n“बरं, ही गाडी जेथुन सुटते तिथे चौकशी करा. तिकीट काढताना, बस मध्ये चढताना कुणी पाहीलं असेल”, पवार\n“साहेब, तो माणुस मध्येच बसला होता गाडीमध्ये”, चव्हाण\n”, कपाळावर आठ्या आणत पवार म्हणाले\n“मध्येच म्हणजे साहेब, ड्रायव्हर म्हणाला तारापुर एक्झीटला त्याला रस्त्याच्या कडेला एक बंद पडलेली गाडी दिसली आणि त्यापाशी उभ्या असलेल्या इसमाने लिफ्ट मागीतली. हाच तो माणुस”, चव्हाण.\n“अहो चव्हाण, मग हे तुम्ही आधी सांगायचंत ना आत्ताच्या आत्ता कुणाला तरी तिकडे पाठवुन द्या. ति कार अजुनही तिथेच असेल तर काही तरी पुरावा मिळेल. ड्रायव्हरकडुन त्या गाडीचे काही वर्णन, म्हणज��� रंग, कुठल्या मेकची गाडी होती वगैरे माहीती गोळा करा” पवार हायपर होत म्हणाले\n“हो साहेब, सावंत लगेच गाडी घेऊन गेले आहेत त्या एक्झीटपाशी.”, चव्हाण\n“आजुबाजुला काही वस्ती आहे तेथे चौकशी करा, रात्री अपरात्री कोणी कुणाला जाताना बघीतले का आणि आपल्या गावात नविन आलेल्या इसमांची कसुन चौकशी करा. ते कुठुन आले, कुणाबरोबर आले, त्याचे पुरावे सगळी माहीती निट गोळा करा.”, पवार\n“हो साहेब”, असं म्हणुन चव्हाण इतर गोष्टी करायला निघुन गेले.\n“शिंदे, बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवुन द्या आणि खुनाआधी मयतेवर बलात्कार झाला असेल तर तसे पंचनाम्यामधे नमुद करा. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आणि बाकीचे पेपर सकाळी मी यायच्या आत टेबलावर ठेवा” असं म्हणत इन्स्पेक्टर पवार बाहेर पडले.\nबाहेर दोन हवालदार जमलेल्या पत्रकारांना आतमध्ये जाण्यापासुन रोखत होते. बॉडी बाहेर आणताच पत्रकारांनी एकच गर्दी केली परंतु त्यांना फारशी माहीती मिळु शकली नाही.\nरस्त्याच्या दुसऱ्या बाजुला शेतामध्ये लपुन उभा राहुन ‘तो’ सर्व काही बघत होता. पोलीसांच्या गाड्या, ऍम्बुलन्स गेलेल्या त्याने पाहील्या. दोन मिनीटं त्याने स्वतःशीच विचार केला आणि मग अंधारलेल्या शेतातुन वाट काढत तो सुध्दा चालायला लागला.\nआपल्या खोलीवजा कार्यालयातील एका मळक्या खुर्चीवर डिटेक्टीव्ह जॉन विचार करत बसला होता. दाढीची खुंट वाढलेली, मळके-चुरगळलेले कपडे घातलेल्या त्याच्याकडे बघुन गुप्तहेरीसाठी काम घेऊन आलेला एखादं-दुसरा क्लायंटही निघुन जात होता. कार्यालयाचा पुर्ण बोजवारा उडाला होता. टेबलावर आणि इतरत्र संपलेल्या सिगारेट्सची थोटक विखुरली होती. एका कोपरात कात्रणांसाठी अर्धवट कापलेल्या वर्तमानपत्र, मासीकांचा गठ्ठा साठला होता. अनेक दिवस साफ-सफाई न केल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते.\nजॉनची डिटेक्टीव्ह कंपनी चालु करण्याची कल्पना पुर्ण फसली होती. सुरुवातीला आलेले काही क्लायंट्स वगळता नंतर त्याला म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. काही तुरळकं कामं खोळंबली होती. पण घटस्फोटाच्या केस साठी पुरावे गोळा करणे, कुणा धनाधीशाच्या मुलीवर लक्ष ठेवणे, संशयीत पतीच्या पत्नीवर पाळत ठेवणे असली कंटाळवाणी कामं करुन जॉन पुरता कंटाळुन गेला होता. त्याच्या बुध्दीला चालना देणारी, त्याचा कस पहाणारी आणि त्याच वेळेला योग्य पैसा मिळवुन देणा��ी एखादी केस त्याला हवी होती जी त्याला मिळत नव्हती.\nटेबलावर देणेकरी, बिलांची चळत पडली होती. जॉन ने एकवार निराशेने त्या सर्वांवरुन नजर फिरवली. आपलेही एखादे पॉश ऑफीस असावे, आपले डिक्टेशन घेण्यासाठी, अपॉंटमेन्ट्स ठरवण्यासाठी एखादी सेक्रेटरी असावी, दिमतीला थोडे फार लोकं, कार-ड्रायव्हर अशी काहीशी त्याची स्वप्न अजुन तरी पुर्णत्वाला आलेली नव्हती.\nजॉनने पॅंटच्या खिश्यात हात घालुन शिल्लक असलेल्या पैश्यांकडे नजर टाकली. दहा रुपायांची एक नोट आणि काही चिल्लर शिल्लक होते. ‘चहा की सिगारेट’ जॉनने विचार केला. शेवटी एक सिगारेट ओढुन उरलेले पैसे उद्यासाठी ठेवावेत या विचाराने तो लाकडी जिना उतरुन खाली आला.\nकोपर्य़ावरच्या पान-ठेल्याकडुन त्याने एक सिगारेट विकत घेतली. त्या पानवाल्या भैय्याला जॉनबद्दल नेहमी कुतुहल वाटायचे आणि जॉन सुध्दा उगाचच काहीतरी कथा बनवुन आपल्या गुप्तहेर असण्याचा छाप त्याच्यावर मारण्याचा प्रयत्न करायचा.\n“क्या जॉन भाय.. कैसा चल रहा है आपका काम”, सिगारेट देता देता पानवाल्याने विचारले\n“ठिक चल रहा है, वैसे आजकल एक बहोत इंपोर्टंन्ट केस पे काम कर रहा हु.. थोडा बिझी हु”, जॉन ने उगाचच एक थाप मारली\n“अरे छोडीये वो केस, आप वो केस क्यु नही हात मै लेते.. अपने बाजुवाले गांव है नं तरवडे वहां पे एक लडकी का खुन हुआ है”\n”, चेह़यावर काही भाव नं आणता त्याने प्रतिप्रश्न केला\n“अरे वही.. तरवडे गाव का केस.. एक लडकीका लॉज मै किसीने कतल कर दिया. लगता है कोई सरफिरा किलर है. इ देखीये” असं म्हणुन त्याने आपल्याकडच्या एका पेपरमध्ये आलेली ती बातमी जॉनला दाखवली.\nजॉनने आपल्या तिक्ष नजरांनी पटापट सर्व गोष्टी वाचुन काढल्या आणि तो पेपर परत करत म्हणाला..”अरे छोडो यार, क्या ऐसे छोटे छोटे केसेस लेनेका, मै तो कुछ बडे चिझ पै काम करने वाला हुं”, पुन्हा एकदा थाप मारुन जॉन तेथुन निघुन गेला.\nकार्यालयात आल्यावर त्याने आपली सिगारेट पेटवली. एक दोन दीर्घ कश मारल्यावर तो विचार करु लागला –\n तसंही काम काहीच नाही. नुसतं बसुन बुध्दीवर गंज चढत चालला आहे. त्यापेक्षा तिथे काही हाती लागलं तर थोडीफार प्रसिध्दी तरी मिळेल”, उरलेली सिगारेट संपवुन जॉन कार्यालयाला कुलुप लावुन बाहेर पडला.\nसर्व प्रथम तो ‘मोफत वाचनालयात’ मध्ये गेला. तेथील एक दोन दिवसांतल्या वर्तमानपत्रांच्या गठ्यातुन त्याने ‘तरवडे’ गावातील केसबद्दल बातम्या देणारी सर्व वर्तमानपत्रं बाजुला काढली आणि मग एका कोपऱयात बसुन त्याने एक एक करत सर्व बातम्या वाचुन काढल्या. त्याचे डोक प्रत्येक गोष्ट बारकाईने वाचत होते आणि हात निवडक गोष्टींची माहीती जवळच्या वहीमध्ये नोंदवत होते.\nरात्री उशीरापर्यंत थांबुन त्याने हवी असलेली सर्व माहीती गोळा केली आणि तो घरी परतला.\nआल्या आल्या त्याने कपाटातुन काही बऱ्यापैकी चांगले कपडे काढुन एका सुटकेस मध्ये भरले. वापरुन वापरुन झिजलेल्या रेझरने खरडुन खरडुन पुन्हा एकदा शेव केली. मग स्वच्छ आंघोळ केली आणि तो आरश्यासमोर उभा राहीला.\nउत्साहाने आणि आत्मविश्वासाने भरलेल्या चेहऱ्याचा एक नविनच जॉन त्याला आरश्यात पहावयास मिळाला. ‘हीच शेवटची संधी आहे’, त्याने मनाशी विचार केला. ह्या वेळेस जर काम जमले नाही तर मात्र उत्साहाने चालु केलेली ही डिटेक्टीव्ह कंपनी बंद करण्यावाचुन त्याच्यापुढे कुठलाच पर्याय उरला नव्हता.\nत्याने खोलीत एकवार नजर टाकली. शोकेसवर त्याचा बिलं नं भरल्याने बंद स्थितीत असलेला मोबाईल पडला होता. ‘मोबाईल हॅन्डसेट विकुन काही दिवस पुरतील एवढे पैसे जमतील’, त्याने असा विचार करत तो मोबाइल खिश्यात टाकला आणि आपली कपड्यांची बॅग घेऊन तो घराबाहेर पडला.\nमुंबईवरुन निघालेल्या त्या खाजगी बसचा ड्रायव्हर, सखारामने हायवेवर दुरवर एका कारपाशी हात दाखवत उभ्या असलेल्या त्या इसमाला पाहुन गाडीचा वेग कमी केला आणि गाडी कडेला घेतली.\nतसा सखारामा रात्री अपरात्री कुणासाठी गाडी थांबवत नसे, पण बंद पडलेली गाडी आणि सुटाबुटातल्या त्या इसमाला बघुन त्याच्या मनात शंका आलीच नाही आणि त्याने गाडी थांबवली.\n“साहेब, गाडी बंद पडली आहे, पुढच्या एखाद्या गावात सोडनार का एकाद्या गॅरेजमधुन कुणालातरी घेऊन येईन म्हणतो”, तो इसम सखारामला म्हणाला\n“व्हयं.. चाल सोडतो, जागा असंल तर बघा आतमंदी, नाहीतर इथंच केबीन मध्यं बसावं लागेल जी.” सखाराम त्या माणसाला म्हणाला\nत्या माणसाचे नशीब चांगले होते, गाडीत त्याला एक सिट रिकामे सापडले. त्याने शेजारी कोण आहे हे त्या बसमधील दिव्यांच्या मंद प्रकाशात पहाण्याचा प्रयत्न केला.\nशेजारी साधारणपणे पंचविशीतील एक तरूणी डोळे मिटुन बसली होती.\nहॅन्डबॅगमधील शाल त्याने बाहेर काढली आणि अंगाभोवती लपेटुन तो आसनस्थ झाला. बाहेरील गारठ्यापेक्षा गाडीमध्ये काकणंभर उब जास्त होती.\nथोड्या वेळातच गाडीने पुन्हा वेग घेतला. खिडकीतुन बोचरा वारा आतमध्ये येत होता. त्या तरूणीचे केस त्या वाऱ्याने त्याच्या चेहऱ्यावर पिंगा घालत होते. थंडी सहन होईना तसं नाईलाजस्तव ‘तो’ ‘तिला’ म्हणाला, “कृपया खिडकी जरा बंद करता का फार थंडी वाजते आहे.”\nतिने त्याच्याकडे न बघताच खिडकी बंद केली आणि परत झोपी गेली.\nगाडीमधील दिवे आता बंद झाले होते. बहुतेक सर्व प्रवासी सुध्दा निद्रीस्त झाले होते. गाडीचा आवाज, मधुनच वेगाने जाणाऱ्या ट्रकचे आवाज, त्यांच्या दिव्यांचा प्रकाश, कुठल्याश्या थोड्याश्या उघड्या राहीलेल्या खिडकीच्या फटीतुन येणाऱा वाऱयाचा आवाज सारे कसे एका लयीत चालले होते.\nगाडीमध्ये आता चांगलीच उब निर्माण झाली होती. तो सुध्दा शरीराभोवती शाल घट्ट ओढुन झोपी गेला.\nतिन चार तास झाले असतील त्याला झोप लागुन, इतक्यात त्याला अचानक जाग आली ती त्याच्या हाताला झालेल्या कुणाच्यातरी थंडगार स्पर्शाने. त्याच्या हातावर शेजारील तरूणीचा हात होता.\nत्याने एकवार तिच्याकडे बघीतले. ती अजुनही झोपलेलीच होती. थंडीमुळे तिचे हात गारठलेले होते. कदाचीत झोपेतच उब मिळवण्यासाठी ..\nत्याने हळुवार तिचा हात उचलुन कडेला ठेवला.\nथोड्यावेळाने पुन्हा त्याच्या बोटांना तिच्या थंडगार हाताचा स्पर्श झाला. त्याने डोळे उघडुन तिच्याकडे पाहीले. ती अजुनही झोपलेलीच होती.\nत्याने आपला हात बाजुला घेतला.\nकाही क्षणांनंतर पुन्हा तोच थंडगार स्पर्श. त्याने पुन्हा तिच्याकडे बघीतले. शेजारुन जाणाऱ्या एका वाहनाचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला आणि एक सेकंद तो दचकलाच.\n‘ति’ त्याच्याकडेच बघत होती.\nम्हणजे हे स्पर्श जाणुन-बुजुन होते तर..\nह्यावेळेस तो मागे हटणार नव्हता. त्याने आपला हात तिच्या हाताखाली सरकवला. तिच्या हाताची बोटं त्याच्या गरम-उबदार हाताभोवती गुंफली गेली.\nतो थंडगार स्पर्श त्याच्या अंगावर एक थंड लाट पसरवत होता. त्याचा हात आपसुकच शरीरातील उब तिच्या हाताला देण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता.\nथोड्या वेळाने तिने हाताची पकड सैल केली. तिने त्याच्या तळव्यावरील हात सोडला होता आणि तिची बोटं त्याच्या मनगटावरुन दंडापर्यंत नाजुकपणे फिरत होती.\nतो स्पर्श त्याच्या अंगावर काटा आणत होते. त्याची कानशिलं गरम झाली होती. इतकी गरम की त्याने आपला दुस���ा गरम हात कानावर ठेवला तेंव्हा तो सुध्दा त्याला थंडगार जाणवला.\nतो सुखाच्या आधीन झाला होता. गाडीला बसणारे हादरे, खाचखळगे कश्याचीही जाणीव त्याला होत नव्हती. तिच्या बोटांच्या स्पर्शाने त्याच्या शरीरातील प्रत्येक स्नायु उत्तेजीत झाला होता.\nअचानक गाडीला कसला तरी जोराचा हादरा बसला आणि विचीत्र आवाज करत गाडी कडेला येऊन थांबली.\nगाडीचा ऍक्सेल तुटला होता.\nगाडीतले दिवे लागले तशी त्याची तंद्री भंगली. त्याने आपला हात बाजुला केला.\nक्लिनरने गाडीत येऊन घोषणा केली, ‘गाडी दुरुस्त व्हायला बराच वेळ लागेल’\nअर्धवट जागे झालेले लोकं पुन्हा झोपी गेले तर बाकीचे ‘बिडी-काडी’ साठी खाली उतरले.\nशेजारील तरुणी बाहेर पडली. बाहेर पडताना तिच्या शरीराचा त्याला झालेला स्पर्श त्याच्या अंगावर विजेची एक लहर सरकवुन गेला. तिच्या शरीराला येणारा मंद सुगंध त्याच्या सर्व सेन्स ना उद्दीपीत करुन गेला.\nतो खिडकीतुन वाकुन ती तरुणी कुठे जात आहे हे पाहु लागला.\nरस्त्याच्या दुसऱ्या बाजुला थोडं दुर काही दिवे लुकलुकत होते. ‘सुजीत लॉज’ ट्युबलाईटच्या प्रकाशात त्या बोर्डावरील अक्षरं त्याने वाचली.\nतिने एकवार वळुन त्याच्याकडे पाहीले, काही क्षण आणी पुन्हा मागे नं बघता ती चालु लागली.\nत्याच्या मनामध्ये चलबिचल चालु झाली. तो उठुन उभा राहीला.\n‘अंदाजे किती वेळ लागेल हो’ त्याने क्लिनरला विचारले.\n‘बरं मी आहे इथेच..’ असं म्हणुन तो तिच्या मागोमाग चालु लागला.\nहवेत प्रचंड गारठा होता परंतु वारं मात्र थांबलेले होते. झाडं स्तब्ध होती. त्याने आकाशात नजर टाकली. चंद्र ढगांच्या आड गेला होता. आभाळ भरुन आले होते जसं काही कुठल्याक्षणी त्याच्या अंगावर कोसळेल.\nती अजुनही मागे न बघता चालत होती.\nदिव्यांच्या प्रकाशात त्याची नजर तिच्या सर्वांगावरुन फिरत होती. सुडौल बांधा, शरीराला योग्य ठिकाणी योग्य आकार त्याचे लक्ष रोखुन धरत होती. तो ओढल्यासारखा तिच्या मागे चालला होता.\nती लॉजमध्ये गेली आणि तेथील काऊंटरला जाऊन उभी राहीली.\nकान-टोपी, मफलर गुंडाळलेला काऊंटरवरचा इसम तिला पाहुन कष्टाने उठला.\n“भैय्या, माझी बस बंद पडली आहे आणि एक दोन तासांत सुरु होईल असे वाटत नाही. माझी तब्येतही ठिक नाहीये. काही तासांपुरती रुम पाहीजे होती.” लांबवर बाहेर बंद पडलेल्या बस कडे बोट दाखवत ती तरूणी म्हणाली.\nत्या इसमाने ड्रावरम��ुन एक किल्ली काढली आणि तिच्यासमोर फेकली. तिची अधीक माहीती लिहीण्यासाठी त्याने समोरचा रजिस्टर समोर ओढले तेवढ्यात त्याची नजर दरवाज्याच्या अंधुक\nप्रकाशातुन आत येणाऱ्या त्या तरूणावर पडली. तो इसम स्वतःशीच हसला. त्याने पुन्हा रजिस्टर बंद करुन टाकले आणि चेहऱ्यावर पांघरूण ओढुन तो पुन्हा झोपी गेला.\nति जिन्यांवरुन वर जाऊ लागली. तो सुध्दा तिच्या मागोमाग वर गेला.\n‘१०३’, ती दारापाशीच उभी होती. तिने आपल्याकडील चावीने दार उघडले.\nदोघंही आतमध्ये आल्यावर त्याने दार लावुन टाकले. उजळलेल्या दिव्यांच्या प्रकाशात तो प्रथमच तिला पहात होता. तिच्या डोळ्यामध्ये.. काहीतरी, कसलीतरी अनामीक ओढ होती, इतकी की त्याला शरीरामध्ये असलेला आत्मा शरीर फाडुन तिला भेटायला बाहेर पडेल असं वाटत होतं. त्याचा घसा कोरडा पडला होता. छाती धडधडत होती. तिने हात पुढे केला..\n“चला… बसा गाडी मध्ये.. आले का सगळे” क्लिनरने एकवार आवाज देत सगळीकडे नजर टाकली.निघण्यापुर्वी एकदा त्याने सगळी लोकं मोजली.. आसन क्रमांक D५-६ रिकामे होते.\n” त्रासीक होत क्लिनर परत खाली उतरला. आजुबाजुला सर्वत्र शोधंल कुठंच सापडेना..\n‘अरे ते मगाशी त्या लॉज कडे जाताना दिसले होते.. बघा तिकडे आहेत का’, एका प्रवाश्याने माहीती दिली.\nक्लिनर शिव्या हासडत लॉज मध्ये गेला. काऊंटर वरचा गाढ झोपेत होता.\n“आईचा घो.. मेला काय हे’ क्लिनरने गदागदा हलवुन त्याला जागं केलं..\n“इथे एक तासाभरापुर्वी कोणी आलं का” क्लिनरने ‘त्या’ प्रवाश्याचे वर्णन केले.\n‘हो, ते आले होते साहेब आणि एक बाई पण होत्या त्यांच्या बरोबर, वरतीच आहेत बघा रुम नं. १०३’ जिन्याकडे हात दाखवत त्याने परत डोक्यावरुन पांघरुन ओढले..\n‘घ्या.. तिथे अंधारात आम्ही तडफडतोय आणि हे इथे चाळे चालले आहेत..’\nक्लिनर तडफडत दोन-दोन पायऱ्या चढत जिना चढुन वर गेला. रुम नं १०३ मधील दिवा चालुच होता.\n‘ओ साहेब.. झालं असेल तर चला, गाडी तयार आहे..’ क्लिनरने दारावर थाप मारत आवाज दिला.\nआतुन काहीच आवाज, हालचाल नव्हती.\n‘ओ साहेsssssब’, चलताय का का जाऊ देत गाडी का जाऊ देत गाडी\n‘ओ मॅडम.. येताय का का जाऊ.. शेवटचे विचारतो आहे का जाऊ.. शेवटचे विचारतो आहे’, क्लिनर निघण्याच्याच तयारीत होता.\n‘मरा च मायला.. जातो मी..’ म्हणुन क्लिनर जायला लागला\nत्याच वेळेस वैतागलेला काऊंटर वरचा पोऱ्या वर आला. ‘काय झालं कश्याला केकाटंतयं जा नं नसेल यायंच त्यांना’\nत्याने हळुच दाराला कानं लावुन पाहीला. आत मधुन कसलाच आवाज येत नव्हता, नाही कसली हालचाल जाणवत होती.\nत्याने सुध्दा दोन – तिनदा दार वाजवुन बघीतले. मग मात्र त्याला शंका यायला लागली.\n‘आयला.. गेले काय पळुन मी झोपलो होतो तेंव्हा\n गाडी तर इथेच आहे\n‘काही तरी गडबड आहे’ म्हणत तो पोऱ्या खालुन रुमची दुसरी किल्ली आणायला पळाला.\nलांबुन गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकु येत होता.\nपोऱ्याने आणलेल्या किल्लीने रुम उघडली. समोरचे दृष्य बघुन दोघांचाही श्वास रोखला गेला. क्षणभर आपण पाहातोय ते खरं आहे का दुसरं काही हेच त्यांना कळेना.\nसमोरच्या बेडवर अर्धनग्नावस्थेत त्या तरूणीचे प्रेत पडले होते. तिच्या शरीराची चिरफाड केली होती. जशी एखादी उशी फाडुन टाकली असावी…\nFollow डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा on WordPress.com\nप्लॅन बी-४- वाघा बॉर्डर\n1000000 alavani andaman aniket ashok saraf atmacharitra avani bhayakatha bhunga double cross ebook header katha love story manaatale manatale marathi marathi horror story marathi katha marathi natak marathi natak script marathi play marathi prem katha marathi romantic story marathi story paris prem katha story suspense suspense marathi thriller story travel travel diary अजंठा केव्हज अतुल कसबेकर अनुभव अफ्रिका ओजस काहीही घर थ्रिलर थ्रिल्लर दिवाळी पाठलाग पुणे पुरुष प्रेम प्रेमकथा प्रेम कथा फोटो भटकंती भयकथा भुंगा भुतकथा मजेदार मनातले मराठी मराठी कथा मराठी नाटक मराठी भयकथा मराठी स्टोरी मर्डर मास्टरमाईंड माहीती रहस्य रहस्यकथा रहस्यमय रॉबरी रोमॅंटीक कथा शुभेच्छा सायकल स्क्रिप्ट स्टार माझा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214832-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-mobile-forensic-investigation-van-police-squad-76983", "date_download": "2018-11-21T20:26:42Z", "digest": "sha1:N4IX2YR2TMTQESNXOYZNGNGTWGW7M5MJ", "length": 15315, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri news 'Mobile Forensic Investigation Van' in police squad ‘मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टीगेशन व्हॅन’ रत्नागिरी पोलिस पथकात | eSakal", "raw_content": "\n‘मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टीगेशन व्हॅन’ रत्नागिरी पोलिस पथकात\nगुरुवार, 12 ऑक्टोबर 2017\nरत्नागिरी - गुन्हेगारी जगतावर जिल्हा पोलिस दलाचा दबदबा आणखी वाढणार आहे. विविध गुन्ह्यांमधील दस्तावेज आणि रासायनिक पुरावे साठवून (प्रिझर्व) ठेवण्याच्यादृष्टीने रत्नागिरी पोलिस दलाच्या ताफ्यात ‘मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टीगेशन व्हॅन’ दाखल झाली आहे. गुन्ह्यातील पुरावा भक्कम होण्यासाठी ही व्हॅन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. प्रशिक्षित कर्मचारी वर्ग या व्हॅनवर असून अल्पावधित तीन गुन्हे उघड करण्यात व्हॅनचा मोठा हातभार लागला आहे.\nरत्नागिरी - गुन्हेगारी जगतावर जिल्हा पोलिस दलाचा दबदबा आणखी वाढणार आहे. विविध गुन्ह्यांमधील दस्तावेज आणि रासायनिक पुरावे साठवून (प्रिझर्व) ठेवण्याच्यादृष्टीने रत्नागिरी पोलिस दलाच्या ताफ्यात ‘मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टीगेशन व्हॅन’ दाखल झाली आहे. गुन्ह्यातील पुरावा भक्कम होण्यासाठी ही व्हॅन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. प्रशिक्षित कर्मचारी वर्ग या व्हॅनवर असून अल्पावधित तीन गुन्हे उघड करण्यात व्हॅनचा मोठा हातभार लागला आहे.\nअत्याधुनिक साधनसामुग्रीने सुसज्ज अशी ही व्हॅन आहे. दोन महिन्यांपूर्वी ती रत्नागिरी जिल्हा पोलिस दालाच्या ताफ्यात दाखल झाली. ज्या गुन्ह्यांमध्ये कायद्यात सात वर्षांवर शिक्षेची तरतुद आहे, अशा गंभीर गुन्ह्यांचे पुरावे गोळा करण्यासाठी व्हॅनची मोठी मदत होते. फॉरेन्सिक नमुने, डीएनए कीट, ठसे, गोळीबारातील उडालेले बुलेटचे अंश, स्फोटके, अंमली पदार्थ आदी गुन्ह्यातील तसेच रासायनिक पुरावे साठविण्याची १४ कीट त्यामध्ये आहेत. व्हॅन एसी असून त्यामध्ये जनरेटर, टॉवर आदी सुविधा आहेत. व्हॅनवर दोन पोलिस कर्मचारी, एक वरिष्ठ अधिकारी आणि एक प्रशिक्षित कर्मचारी आहे. मुंबईमध्ये ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर खास या व्हॅनवर त्यांची नियुक्ती केली आहे.\nसोमेश्‍वर येथील तरूणाचा वहाळामध्ये खून झाला होता. दगडावरच त्याचे रक्त सांडले होते. तेव्हा ही व्हॅन घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आधुनिकपद्धतीने रक्ताचे नमुने घेतले. त्याचा या गुन्ह्यांमध्ये फायदा झाला. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीत संशयिताचे ठसे घेतले. कोहिनूर रिसॉर्टमधील चोरीप्रकरणी ठसे घेतले. हे गुन्हे उघड होण्यास मदत झाली. व्हॅनमुळे भविष्यात खून, बलात्कार, गोळीबार, स्फोटके, चरस- गांजा या अंमलीपदार्थाचा गुन्हा आदीबाबत ठोस पुरावे गोळा होतील. त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्यादृष्टीने फायदा होणार आहे.\nमोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टीगेशन व्हॅन गंभीर गुन्ह्यातील दस्तावेज आणि रासायनिक पुरावे साठविण्याच्यादृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. दोन महिन्यात अनेक गुन्हे आम्ही या व्हॅनच्या मदतीने उघड केले. मुंबईत प्रशिक्षण घेतल्यानंतरच व्हॅनवर नियुक्ती झाली.\n- दिनकर वाडेकर, प्रशिक्षित पोलिस कर्मचारी\nभाजपचे नाराज आमदार गोटेंकडून नव्या पक्षाची स्थापना\nमुंबई : भाजपचे धुळ्यातील नाराज आमदार अनिल गोटेंनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यानुसार आता अनिल गोटे हे धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या...\nमोठ्या गावांमध्ये सीसीटीव्ही बसविणार : पोलिस निरीक्षक\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : मेहुणबारे( ता.चाळीसगाव) पोलिस ठाण्याअंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी परिसरातील मोठ्या गावामध्ये...\nडाकू ते गांधी विचारांचा प्रचारक (व्हिडिओ)\nलातूर - वाल्याचा वाल्मीकी झाला, ही पौराणिक कथा आपल्याला माहिती आहे. अशीच एक खरीखुरी घटना मध्य प्रदेशातील चंबलघाटी गावात घडली. पैशांसाठी शंभरहून अधिक...\nआपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी उपयोग करा : उज्वल निकम\nपरभणी : ''ज्ञान व बुध्दीसामर्थ्य सर्वांजवळ असते. परंतू ते ओळखता आले पाहिजे. आपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी कसा उपयोग करता येऊ शकेल हे...\nपोलीस अधीक्षकांनी पोलीस दलात केले मोठे फेरबदल\nलोणी काळभोर : जिल्हा (ग्रामीण)पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शनिवारी (ता.१७) रात्री पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून सातारा येथून जिल्ह्यात नुकतेच...\nवाढत्या ‘सायबर क्राइम’चा चार वर्षांत ‘चौकार’\nजळगाव - तंत्रज्ञानामुळे बॅंकिंगचे व्यवहार एका बोटावर व्हायला लागलेले असताना याच तंत्रज्ञानामुळे आर्थिक व अन्य स्वरूपाचे सायबर गुन्हे घडण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214832-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-state-minister-level-post-mahesh-jadav-126258", "date_download": "2018-11-21T20:55:02Z", "digest": "sha1:CC3XNK3CWK7KWVMZPD7RORM4SFVU2UD4", "length": 12343, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News State Minister level post to Mahesh Jadav ���हेश जाधव यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा | eSakal", "raw_content": "\nमहेश जाधव यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा\nमंगळवार, 26 जून 2018\nकोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे विद्यमान अध्यक्ष महेश बाळासाहेब जाधव यांना आज मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. जाधव यांच्या निवडीचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.\nकोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे विद्यमान अध्यक्ष महेश बाळासाहेब जाधव यांना मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. जाधव यांच्या निवडीचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.\nजाधव हे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. अनेकदा जिल्हाध्यक्ष पदाचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या निवडीने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांत महेश जाधव यांचा भाजप कोल्हापूर महानगरच्या वतीने भव्य नगारी सत्कार आयोजित करण्यात येणार आहे.\nपंढरपूर व शिर्डी देवस्थान समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. याच धर्तीवर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांना दर्जा दिला आहे. भविष्यात देवस्थान समितीच्या प्रत्येक अध्यक्षाला हा दर्जा मिळणार आहे.\n- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री\nदेवस्थान समितीच्या माध्यमातून अंबाबाई मंदिर सामाजिक समतेचे मंदिर बनवण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने भाजपचा झेंडा फडकवत ठेवला.\nअध्यक्ष महाराष्ट्र देवस्थान समिती\nअवकाळी पावसामुळे नीरा नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्यामध्ये वाढ\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नीरा नदीवरील बंधाऱ्यातील पाण्यामध्ये वाढ झाली आहे. अवकाळी पावसाचा ...\nगाण्यात इतरांची नक्कल नको (समीर अभ्यंकर)\nशास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण, श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. गाण्यात इतरांची नक्कल नसावी, स्वतःची अशी...\nपानसरे हत्‍या प्रकरणातील संशयित अमोल काळेला पोलिस कोठडी\nकोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी अमोल काळेला न्यायालयाने 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे....\nशेतमालांतील आणि मांसातील रसायनांच्या उर्वरित अंशांमुळे (रेसिड्यू) मानवी आरोग्याला उद्भवणारा धोका हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भारतीय...\nकवडीपाटला वैविध्यपूर्ण पक्षांची मांदीयाळी\nमांजरी - उत्तरेत वाढू लागलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिणेकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील विविध...\nरहीपुरीत अडीच एकर ऊस जळून खाक\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : रहीपुरी (ता.चाळीसगाव) येथुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चार एकर ऊसाच्या बेणे प्लॉटला आज सकाळी दहाच्या सुमारास शॉर्टसर्किट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214832-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-palm-oil-export-indonesia-india-1111", "date_download": "2018-11-21T20:55:38Z", "digest": "sha1:WTYWEBIGAOERP5ORZXYXT4VQTLJS2AUE", "length": 17149, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, palm oil export Indonesia to India | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nइंडोनेशियातून भारतात पामतेल निर्यातीत घटीची शक्यता\nइंडोनेशियातून भारतात पामतेल निर्यातीत घटीची शक्यता\nशनिवार, 16 सप्टेंबर 2017\nमुंबई ः पामतेलाच्या निर्यातीत इंडोनेशिया जगात अाघाडीवर अाहे. तर भारत हा पामतेलाचा प्रमुख खरेदीदार देश अाहे. यंदा (२०१७) इंडोनेशियातून भारतात ५.७ दशलक्ष टन पामतेल निर्यात होईल, असा अंदाज इंडोनेशिया पामतेल संघटनेचे प्रमुख जोको सुप्रियोनो यांनी व्यक्त केला अाहे.\nहल्लीच भारत सरकारने पामतेल अायातीवरील शुल्क वाढविले अाहे. याचा काही प्रमाणात परिणाम इंडोनेशियातून भारतात होणाऱ्या पामतेल निर्यातीवर होणार अाहे, असेही त्यांनी नमूद केले अाहे.\nमुंबई ः पामतेलाच्या निर्यातीत इंडोनेशिया जगात अाघाडीवर अाहे. तर भारत हा पामतेलाचा प्रमुख खरेदीदार देश अाहे. यंदा (२०१७) इंडोनेशियातून भारतात ५.७ दशलक्ष टन पामतेल निर्यात होईल, असा अंदाज इंडोनेशिया पामतेल संघटनेचे प्रमुख जोको सुप्रियोनो यांनी व्यक्त केला अाहे.\nहल्लीच भारत सरकारने पामतेल अायातीवरील शुल्क वाढविले अाहे. याचा काही प्रमाणात परिणाम इंडोनेशियातून भारतात होणाऱ्या पामतेल निर्यातीवर होणार अाहे, असेही त्यांनी नमूद केले अाहे.\n‘‘भारताने पामतेलावरील अायात शुल्क वाढविण्याअगोदर इंडोनेशियातून पामतेलाची निर्यात चांगली होती. अाम्हाला अधिक निर्यात अपेक्षित अाहे. मात्र, भारताने केलेल्या अायात शुल्कवाढीचा काही प्रमाणात परिणाम निर्यातीवर होईल,’’ असे सुप्रियोनो यांनी म्हटले अाहे.\nगेल्या जानेवारी-जूनदरम्यान इंडोनेशियाने भारतात ३.४ दशलक्ष टन पामतेल निर्यात केली अाहे. मात्र त्यानंतर अाॅगस्टमध्ये भारताने पामतेल अायात शुल्क १५ टक्क्यांपर्यंत वाढविले. यामुळे पुढील काही दिवसांत निर्यात कमी होणार असल्याचे संकेत मिळत अाहेत.\nइंडोनेशियातील पामतेल उत्पादनात वाढ\nइंडोनेशियातील पामतेल उत्पादन यंदा ३५.५ दशलक्ष टनांवर पोचण्याचा अंदाज अाहे. याअाधीच्या वर्षी (२०१६) पामतेल उत्पादन ३२.५ दशलक्ष टन झाले होते. इंडोनेशियातून भारतात मोठ्या प्रमाणात पामतेल निर्यात केली जाते.\n...त्यांना भारतातील ग्राहकांची चिंता\nभारतातील शेतकरीहिताच्या दृष्टिकोनातून पामतेलावरील अायात शुल्क केंद्र सरकारने वाढविले. या निर्णयामुळे इंडोनेशियातील तेल उत्पादक संघटनांनी अागपाखड केली. पामतेलावरील अायात शुल्क वाढविल्याचा फटका भारतातील ग्राहकांना बसणार असून, चलनवाढीचा दरही वाढणार अाहे, अशी प्रतिक्रिया इंडोनेशिया पामतेल संघटनेचे सरचिटणीस फदील हसन यांनी व्यक्त केली अाहे. भारत हा इंडोनेशियातून होणाऱ्या पामतेल निर्यातीवर अवलंबून अाहे. मात्र, भारताच्या अायात शुल्कवाढीच्या निर्णयाचा इंडोनेशियातील पामतेल निर्यातीवर परिणाम होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी भारताने अायात शुल्कवाढीचा निर्णय सक्तीने घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले अाहे.\nभारतात परदेशांतून केलेली ���ामतेल अायात (दशलक्ष टनांमध्ये)\n- स्रोत - केंद्रीय वाणिज्य विभाग\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214832-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/state-level-oratory-competition/", "date_download": "2018-11-21T19:49:05Z", "digest": "sha1:VJLTRXNTO7L7DEQRCQBKJENDNMNFPC5V", "length": 8925, "nlines": 129, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘स्वामी स्वरूपानंद वरिष्ठ-कनिष्ठ महाविद्यालयीन आंतर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ संपन्न | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘स्वामी स्वरूपानंद वरिष्ठ-कनिष्ठ महाविद्यालयीन आंतर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘स्वामी स्वरूपानंद वरिष्ठ-कनिष्ठ महाविद्यालयीन आंतर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ संपन्न\nगेल्या १४ वर्षांची परंपरा सांभाळत स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पुरस्कृत ‘प. पु. स्वामी स्वरूपानंद वरिष्ठ-कनिष्ठ महाविद्यालयीन आंतर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नुकतीच संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन श्री. विजयराव देसाई, कार्याध्यक्ष, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस यांच्या हस्ते आणि विश्वस्त श्री. हृषीकेश पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य अशोक पाटील, पर्यवेक्षिका प्रा. विशाखा सकपाळ यांच्या उपस्थितीत झाले.\nस्पर्धेकरिता सांगली, मुंबई, लांजा, पाचल, वाटद-खंडाळा, भालावली अशा विविध ठिकाणाहून प्रतिसाद मिळाला. वरिष्ठ महाविद्यालातून ११ आणि कनिष्ठ महाविद्यालातून १८ स्पर्धक सहभागी झाले. त्यापैकी कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांक अंकुर सोवनी (देवगड), द्वितिय क्रमांक दिव्या कुलकर्णी (सांगली), तृतीय क्रमांक हृतुराज सोहनी (चिपळूण), उत्तेजनार्थ श्रावणी कुलकर्णी (सांगली), धुंडिराज जोगळेकर (रत्नागिरी). वरिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांक श्रेयसी शिरसाट (रत्नागिरी), द्वितीय रेणुका भडभडे (मुंबई), तृतीय हृषीकेश डाळे (रत्नागिरी), उत्तेजनार्थ मेघना बेह्ररे (रत्नागिरी), ओंकार पाठक (भालावली) यांना पारितोषिके देण्यात आली. तर सांघिक चषक वरिष्ठ गट गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि सांघिक चषक वरिष्ठ कनिष्ठ गट विलिंग्डन कॉलेज, सांगली यांनी पटवला.\nस्पर्धेकरिता परीक्षक म्हणून कनिष्ठ गट श्री. उल्हास सप्रे आणि सौ. संयोगिता सासणे तर वरिष्ठ गट श्री. गजानन पळसुलेदेसाई आणि सौ. द्राक्षायणी बोपर्डीकर यांनी काम पहिले.\nपारितोषिक वितरण समारंभाकरिता स.भ. मोहनबुवा रामदासी, श्री. विजयराव देसाई, श्री. प्रकाशराव जोशी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, स्पर्धा संयोजक प्रा. मकरंद दामले यांची प्रमुख उपस्थिती होती.\nस्पर्धा संयोजनासाठी प्रा. मकरंद दामले, प्रा. जयंत अभ्यंकर, श्री. अभिजित भिडे, प्रा. आरती पोटफोडे आणि श्री. प्रसाद गवाणकर यांनी मेहनत घेतली.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘कचरा व्यस्थापनविषक कार्यशाळा’ संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैथिली सावंत हिची ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम-२०१८’ करिता निवड\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214832-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://manogati.wordpress.com/tag/child-psychology/", "date_download": "2018-11-21T20:17:17Z", "digest": "sha1:3DQTHCCV6ENYGHMVYTO57NU66I7GHQUP", "length": 21417, "nlines": 206, "source_domain": "manogati.wordpress.com", "title": "child psychology – मनोगती – On Mind's Trail", "raw_content": "\nमनआरोग्य क्षेत्रातील प्रभावी युती : ठाणे आणि पुणे\nअचानक आलेल्या आगंतुक कविता\n‘अचानक आलेल्या आगंतुक कविता’ ही गेल्या महिनाभरातली प्रोसेस आहे. त्या त्या क्षणाच्या मूडमधून आलेले शब्द आहेत ते. कविता माणसाला स्वतःच्या सगळ्या भावनांना आपले म्हणायला शिकवते. अगदी काळ्याकुट्ट नकारात्मक भावनांना स्वीकारताना त्यांच्यापासून किंचित विलग होऊन तीच वेदना नेमक्या शब्दात मांडायला शिकवते. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसासमोर अनेकांच्या अनेक भावना उत्कटपणे मांडल्या जातात. कधी कधी मीही त्या भावविश्वाचा भाग बनतो आणि जणु त्या भावना अनुभवतो…. त्यातल्या काही, शब्दांमधून आलेल्या…..\nतिला ‘सी ऑफ’ करायला प्लॅटफॉर्मवर आलेला तो\nउद्या सकाळपर्यंतच्या ​अनंतकाळची विरहिणी ती.\nस्टेशनवरच्या बिनचेहऱ्याच्या डेस्परेट कोलाहलात,\nदोघांच्या चेहऱ्यावरचे ओघळतं कोवळेपण \nकिती छान ना …\nसराईत धूळफेकीच्या, कचकड्याच्या जगण्यात\nनिरागस कोंबांचं अस्तित्व चक्क टिकून \nनाही मिळत तर जावं झुलत\nआपल्याच मस्तीत गावं भटकत\nबंद दारापुढे बापुडवाण्या चेहऱ्याने बसायची,\nकिंवा धडका मारून स्वतःचेच डोकं फोडून घ्यायची;\nकुणी सक्ती नाही केलेली.\nनाही मिळत तरी जावं फुलत\nएकाच झाडाच्या आतलं जंगल न शोधता\nदाट जंगलातलं नवं झाड शोधत.\nनाही मिळत तरीही जावं खुलत\nफ्रुस्ट्रेशनवर मस्तपैकी कविता करत\nडोके फुटण्यापेक्षा कितीतरी बरं\nआतल्या आत रहावं जळत.\nजोपर्यंत जमत नाही म्हणायला\nनाही मिळत तर गेलात उडत \n3​. तुझा डिपी माझे मन\nनवा डिपी चढला तुझा\nतेव्हापासून मनातून उतरतच नाहीये तो…..\nनव्हाळी ल्यालेली एक किशोरी\nपहाते आहे उद्याच्या पहाटलेल्या तारूण्याकडे\nमीलनोत्सुक तरुणी व्याकुळली विरहात\nअन रमली शृंगाराच्या स्वप्नांमध्ये\nभविष्याचा वेग घेणारी प्रौढा….\nमाझ्या मनावर पाखर घालणारी\nमाझी ढगात हरवलेली आई\nतुझ्यात आहेत ह्या साऱ्याच विरघळलेल्या\nअर्ध्यामध्ये टाकून तुला, जर जावे लागले मला,\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nआठवणींच्या रांगोळ्यांची रेखून ठेवीन मी टिंबे.\nनक्षीदार रेघांना मग घेशील लयदार गिरवायला.\nअर्धवट जमलेल्या सगळ्या चाली,\nकरशील पूर्ण, तुझ्यातुझ्या सुरावटीत\nसमजा आलीच माझी आठवण\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nपण मी काही हट्टी बाळ नाही.\nझाली आहे जागी, करतेय् माझे लाड;\nझोपून गेलाय् का गाढ \n६. अर्थासाठी थरथरणाऱ्या हातात\nओसंडून वहाणारी समृद्ध घागर\nतर किती बहार होईल…..\n७. हवेचा हलका झोका,\nजाणवलं…. ते बरंच झालं.\nनाहीतर पसरवतच होतो मूठभर माती\nत्यावर शेवटचा गुलाब ठेवण्यासाठी.\nक्षमता…. कळूनही न वळणाऱ्या\nआणि बुद्धी…. हवी तेव्हा हरवणारी.\n“बंद कर चॅप्टर आणि निघ पुढच्या प्रवासाला…”\nटकटकच्या लयीत तो म्हणाला.\nकाहीसा खडसावून, भरड आवाजात.\n“��ळतंय रे…. पण अडचण आहे;\nचॅप्टर बंद करताना, पुस्तकच बंद होतं आहे.\n“मग रहा तसाच… “तो पुढे सरकला.\nआता ठेवूया चॅप्टर आणि पुस्तकही उघडे\nझाकून टाकली की सारं कसं…..\nज्येष्ठनागरिकांसाठी मनमेंदूआरोग्याचे नवे दिन-सुविधा केंद्र\nइन्स्टिटयूट सायकॉलॉजिकल हेल्थ अर्थात आय.पी.एच. ही संस्था गेली अठ्ठावीस वर्षे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग पुरस्कृत आणि आय.पी.एच. व शासकीय मनोरुग्णालय ठाणे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यामध्ये, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अपूर्व सुविधाकेंद्र आकार घेत आहे.\nमनोरुग्णालयालगतच्या सप्तसोपान पुनर्वसन केंद्रामध्ये, सोमवार ते शुक्रवार रोज सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ ह्या वेळामध्ये सुरु होणारा हा उपक्रम अनेक बाजूंनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.\nज्येष्ठत्वाकडे झुकणाऱ्या नागरिकांच्या शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी आज जितक्या सोयी उपलब्ध आहेत त्या प्रमाणामध्ये, ‘मन’ (विचार, भावना, वर्तन) आणि ‘मेंदू’ (स्मृती, प्रेरणा, हालचाल नियमन) ह्या क्षेत्रातील सोयी काहीशा अपुऱ्या असल्याचे जाणवतो.\nआय.पी.एच. संस्था नेमक्या ह्याच क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याने ह्या दिनसुविधा केंद्राच्या केंद्रस्थानी असेल ‘मनाचा तोल आणि मेंदूचे मोल’\nअत्यंत शांत आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये हे केंद्र आहे. आणि तरीही शहराच्या मध्यवर्ती भागापासून जवळच आहे.\nयेथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमितपणे मिळणाऱ्या सुविधा अशा असतील.\n‘स्मृतीतेज’ कायम राखण्यासाठी दैनंदिन उपक्रम.\nमेंदूचे आदेश आणि शरीराची हालचाल ह्यात सूसूत्रता आणण्याचे खेळ/व्यायाम\nभावनिक तणाव /नातेसंबंध कसे राखावे ह्या विषयावर नियमित वैयक्तीक आणि गट मार्गदर्शन.\nसंगीताच्या माध्यमातून भावनांवर नियमन साधण्याचे उपक्रम\nदृकश्राव्य माध्यमांचा वापर करून नियमितपणे चालणाऱ्या संवादचर्चा. ज्येष्ठांना उपयुक्त ठरेल असे मराठी आणि इंग्रजीतील अडीज हजाराहून अधिक पुस्तकांचे खुले संदर्भ ग्रंथालय\nमेंदू आणि मनाच्या विविध त्रासांबद्दलचे तज्ञ् मार्गदर्शन गरजेप्रमाणे उपलब्ध असेलच.\nह्या दिनसुविधा केंद्राच्या माध्यमातून काही उपक्रम नियमितपणे चालवण्यात येणार आहेत.\nमहिन्याच्या एका शनीवारी ‘साप्तसोपान’ कट्टा’ सम���जातील कोणत्याही क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसोबत गप्पा.\nमहिन्याच्या एका संध्याकाळी ‘मनतरंग’ फिल्म क्लब’ लघुपट आणि पूर्णवेळ चित्रपटांच्या माध्यमातून ज्ञानरंजन.\nहे सारे उपक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व कुटुंबीयांनाही खुले\nप्रत्येक सहा महिन्यांच्या कालावधीनंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘स्मृती तपासणी शिबीर’ (Memory Camp).\nदर तीन महिन्याला एक ‘स्मृती तेज’ शिबीर.\nएल्झहायमर, डिमेंशिया ह्या आजारावरचे कुटुंबीयांचे प्रशिक्षण कार्यक्रम.\n‘निरामय वार्ध्यक्य’ अर्थात Healthy Aging ह्या विषयावरच्या नियमित कार्यशाळा.\nकोणत्याही खास कार्यक्रमानंतर केंद्र ते तीन हात नाका अशी निशुल्क वाहनव्यवस्था.\nह्या दिनसुविधा केंद्राची आखणी आणि कार्यवाही होणार आहे मनमेंदू आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत अशा तज्ञांकडून. ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. शुभा थत्ते ह्यांनी ‘सुदृढ वार्धक्य’ ह्या विषयावर जगमान्य संशोधन केले असून त्या स्वतः अशा निरोगी दिनक्रमाचे एक उदाहरण आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मनोविकारतज्ञ् डॉ. अनघा वझे, ज्येष्ठ मानसमेंदूशास्त्रज्ञ (Neuropsychologist) सिद्दिका पंजवानी तसेच तरुण मानसशास्त्रज्ञ उर्वी कर्णिक, तन्वी डिंगणकर असे तज्ञ् एकत्र आले आहेत. मनोविकासतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी ह्या प्रकल्पाचे संवर्धक असतील. ह्या उपक्रमाचे उद्घाटन होत आहे शनिवार दिनांक ११ नोव्हेंबर, सायंकाळी.\nबहुरंगी बहर – हरहुन्नरी मुलांचा शोध-प्रकल्प \nअनेक विषयांत रुची असणाऱ्या, बहुअंगाने बहरत असलेल्या हरहुन्नरी मुलांचा शोध-प्रकल्प यंदाही सुरू झालाय. डॉ. आनंद नाडकर्णी यांची IPH आणि वयम् मासिक यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. ही निव्वळ स्पर्धा नाही, तर हा एक अनुभव आहे. मुलांना स्वतःच्या मनात डोकावण्याची, स्वतःचे विचार मांडण्याची ही अपूर्व संधी आहे. कोणत्याही माध्यमाच्या शाळेतील ७वी ते ९वीची मुले यांत सहभागी होऊ शकतात. यशस्वी मुलांना अनेक मान्यवरांना भेटण्याची संधी मिळते, त्यांच्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आयोजित केले जाते. गेल्यावर्षीच्या जबरदस्त यशानंतर यंदाही या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.\nअधिक माहितीसाठी खालील जोडणी (Attachment) वाचा.\nशुभंकर : पापण्यांमागचे पाणी आणि आभाळाएवढं मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214832-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/vijay-mallyas-sky-mansion-ready-will-he-get-possession-36358", "date_download": "2018-11-21T20:25:08Z", "digest": "sha1:NSK2RIN33W7JWURQB4G6QMEDSHAIBNXG", "length": 12373, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vijay Mallya's Sky Mansion' is ready, but will he get possession? मल्ल्याच्या 'स्काय मॅन्शन' वादाच्या भोवऱ्यात सापडणार | eSakal", "raw_content": "\nमल्ल्याच्या 'स्काय मॅन्शन' वादाच्या भोवऱ्यात सापडणार\nबुधवार, 22 मार्च 2017\nउद्योगपती विजय मल्ल्या याच्या बंगळूरमधील दोन कोटी डॉलरच्या \"स्काय मॅन्शन' या आलिशान इमारतीचा उल्लेख बुधवारी राज्यसभेत करण्यात आला. बनावट कंपन्यांमार्फत \"स्काय मॅन्शन'मध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे का याची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली.\nनवी दिल्ली: उद्योगपती विजय मल्ल्या याच्या बंगळूरमधील दोन कोटी डॉलरच्या \"स्काय मॅन्शन' या आलिशान इमारतीचा उल्लेख बुधवारी राज्यसभेत करण्यात आला. बनावट कंपन्यांमार्फत \"स्काय मॅन्शन'मध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे का याची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली.\nशून्य प्रहरात संयुक्त जनता दलाचे हरिवंश यांनी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की बनावट कंपन्या बेकायदा कारवाया करण्याचे साधन बनल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून कर चुकवेगिरी आणि काळा पैसा पांढरा करण्याचे काम सुरू आहे. प्राप्तिकर विभागाने नुकतीच बनावट कंपन्यावर कारवाई केली. महालेखापालांनीही याबाबत प्राप्तिकर विभागाला तंबी दिली आहे. देशभरात 15 लाख कंपन्या नोंदणीकृत असून, त्यातील केवळ 6 लाख कंपन्या प्राप्तिकर भरतात. मल्ल्या याचे नाव न घेता \"स्काय मॅन्शनबाबत बोलताना ते म्हणाले, की बंगळूरमध्ये आलिशान इमारत उभारण्यात आली आहे. ही इमारत 40 हजार चौरस फूटांची असून, त्यावर हेलिपॅडही आहे. ही इमारत स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे 6 हजार 203 कोटी रुपयांचे कर्ज बुडविणाऱ्या व्यक्तीच्या मालकीची आहे. या इमारतीचे बांधकाम आणि निधी यासाठी बनावट कंपन्यांचा आधार घेण्यात आला का हे तपासावे.\nअर्थविषयक अधिक बातम्यांसाठी क्‍लिक करा : sakalmoney.com\nलक्ष्मी रस्त्यावर पदपथावर विक्री\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर पदपथावर अनेक विक्रेते विजय टॅाकीजपर्यंत विक्री करत असतात. त्यावर कोणी कारवाई करत नाही. पूर्ण पदपथ त्यांनी व्यापला आहे....\nमार्च 2019 पर्यत देशातील 1.13 लाख एटीएम बंद होणार...\nनवी दिल्ली: नियमावलींमध्ये झालेल्या बदलांमुळे देशभरात एटीएम चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळ��च मार्च 2019 पर्यत देशातील एकूण 2.38 लाख एटीएम मशीन पैकी...\nपेठच्या तरुणाकडून अराजकतेवर योगसाधनेद्वारे उत्तर\nनाशिक - आंबे शिवशेत (ता. पेठ) सारख्या दुर्गम, आदिवासी पाड्यातील डॉ. रमेश गायकवाड या तरुणाने अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत दिल्लीत जवाहरलाल नेहरू...\nकिनारा आराखड्यासाठी गोवा सरकारला मुदतवाढ\nपणजी : गोवा सरकारला किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा सादर करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने आता 31 जानेवारी 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी...\nबसमध्ये हस्तमैथून करणाऱयाला युवतीने चोपले\nनवी दिल्लीः राजधानीत धावत्या बसमध्ये युवतीशेजारी बसून हस्तमैथून करणाऱया विकृत युवकाला युवतीने चोपले. शिवाय, बसमधूनच याबाबतची माहिती पोलिसांना...\n\"पर्रीकर, 48 तासांत पायउतार व्हा\"\nपणजी- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. 14 ऑक्‍टोबरला ते दिल्लीतील एम्समधून हवाई रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214832-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/vacuum-cleaners/top-10-bissell+vacuum-cleaners-price-list.html", "date_download": "2018-11-21T20:12:49Z", "digest": "sha1:BOJOBAR2ONNUNXNPIH3FX2EG2INYQSXX", "length": 14279, "nlines": 366, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 बिस्सेल वाचव कलेअर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्���ॉप्स\nTop 10 बिस्सेल वाचव कलेअर्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 बिस्सेल वाचव कलेअर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 बिस्सेल वाचव कलेअर्स म्हणून 22 Nov 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग बिस्सेल वाचव कलेअर्स India मध्ये बिस्सेल 2635 हिंग प्रेमसुरे वॉशर व्हाईट Rs. 4,499 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nवाचव अँड विंडो कलेअर्स\nशीर्ष 10बिस्सेल वाचव कलेअर्स\nबिस्सेल 21013 ड्राय वाचव क्लिनर ब्लॅक\nबिस्सेल 2635 हिंग प्रेमसुरे वॉशर व्हाईट\nबिस्सेल पोवारफोर्स मुलतीसायक्लोनिक २३अ७ए ड्राय वाचव क्लिनर व्हाईट अँड रेड\nबिस्सेल मॅक्स ६५अ८क वेट & ड्राय वाचव क्लिनर ग्रे\nबिस्सेल १२७३क ड्राय वाचव क्लिनर रेड अँड ब्लॅक\n- मोटर पॉवर 1500\nबिस्सेल तेरो वाचव क्लिनर ग्रे\n- मोटर पॉवर 600\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214832-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5.php", "date_download": "2018-11-21T20:26:30Z", "digest": "sha1:SALIEY2ZOBRO22YB5MA5ZH2G7KGM6VGP", "length": 82666, "nlines": 1203, "source_domain": "tarunbharat.org", "title": "…तर संघाचा पराभव | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी द���पण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतात���ेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बु���ून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीज��ंचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\n►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\n►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nनवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nमुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नो��्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nHome » उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक » …तर संघाचा पराभव\nसत्य व सत्त्वशील व्यक्तीच्या पापणीच्या केवळ एका उघडझापीनेही, खोटारडेपणा व दंभावर उभारण्यात आलेला लाल किल्लाही कसा ढासळून खचतो, याचा प्रत्यय, १७ ते १९ सप्टेंबर रोजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या व्याख्यानाने आला. भविष्यातील भारताबाबत संघाचा दृष्टिकोन या विषयावरील व्याख्यान व नंतर जिज्ञासूंच्या प्रश्‍नांना उत्तरे देऊन डॉ. मोहनजींनी, संघ हा विषय ३६० अंशातून सर्वांसमोर मांडला. एक अमोघ, संयमी, तर्कशुद्ध, मंत्रमुग्ध करणारे वक्तृत्व, उपस्थित श्रोत्यांना आपल्या सोबत नेत विचारविश्‍वाची अलगद सैर कशी घडवून आणते, याचे हे ढळढळीत उदाहरण होते. भारतातील आतापर्यंतच्या ख्यातनाम उत्कृष्ट वक्त्यांची स्मृती धूसर करणारे मोहनजींचे हे वक्तृत्व होते, असे म्हणण्यात किंचितही अतिशयोक्ती नाही. या तीन दिवसांत मोहनजींनी इतके वैचारिक खाद्य दिले आहे की, जणूकाही छप्पन भोगांचा महाप्रसादच अर्थातच, प्रसादाची रुची आणि तो ग्रहण करण्याची पात्रता असणारेच त्याकडे आकृष्ट होतील. मृतमांसभक्षी, केवळ जखमांनाच टोचे मारणारे अथवा गायीच्या स्तनांना चिपकूनही अमृततुल्य दुधाऐवजी केवळ रक्तपानच करणारे या दिशेकडे फिरकणारही नाही, हेही तितकेच सत्य. मुळात हा प्रसादयज्ञ त्यांच्यासाठी नव्हताच. पाश्‍चात्त्यांच्या, चर्चच्या खरकट्यावर बुरशीप्रमाणे पसरून ज्यांना तृप्तीची ढेकरे येतात, त्यांचा अपेक्षेप्रमाणे या व्याख्यानांवरून मनोरंजक थयथयाट सुरू झाला आहे. सत्याचा सूर्य तळपू लागताच, दिवाभीतांची फडफड अंधार शोधण्याकडे होऊ लागावी, तशी स्थिती या वामपंथी, सेक्युलर विचारवंत व इतिहासकारांची झाली आहे. असो. खूप विचार आहेत. खूप मुद्दे आहेत. खूप स्पष्टीकरणे आहेत. कुठले कुठले मुद्दे घ्यावेत, प्रश्‍नच आहे. एकच घेतो. संघाचा पराभव. या भारताला एकात्म, अखंड, समरस, शक्तिशाली, बळकट बनविण्याच्या प्रयत्नात असलेल्या संघाला, याचे श्रेय नको आहे, असे डॉ. मोहनजी म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर इतिहासात जर संघाची अशी नोंद झाली तर तो संघाचा पराभव असेल, असेही ते म्हणाले. एक प्रकारे मोहनजींनी कर्मयोगच सांगितला आहे. भगवद्गीतेच्या तिसर्‍या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात-\nसक्ता: कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत\n ‘या कर्माचे फळ मला मिळेल’ या प्रकारे कर्मात आसक्त होत अनेक अज्ञानी जीव जसे कर्म करतात, आत्मज्ञानी विद्वानानेही लोकसंग्रहासाठी अनासक्त होऊन तीच कर्मे केली पाहिजे. थोडक्यात, आत्मज्ञानी म्हणजे कर्मयोगी व्यक्तीने कुठलेही कार्य अत्यंत आस्थेने, परंतु अनासक्त होऊन केले पाहिजे. यात लोकसंग्रह हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आला आहे. हे सर्व कर्मयोगी लोकसंग्रहासाठी करत असतात, असे भगवान म्हणतात. लोकसंग्रह म्हणजे लोकांचा संग्रह नाही. लोकसंग्रह शब्दाचा शांकरभाष्यात सविस्तर ऊहापोह नसला, तरी लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ ग्रंथात आणि आचार्य विनोबांनी गीता प्रवचनांमध्ये यावर भाष्य केले आहे. संस्कृत शब्दकोशात लोकसंग्रहाचा अर्थ बघितला तर तो- मानवकल्याण किंवा मानवजातीची सांत्वना किंवा शांती करणे या अर्थाने आला आहे. लोकसंग्रहावर विनोबांचे भाष्य सोपे व नेमके आहे. विनोबा म्हणतात- कर्मयोग्याच्या कर्माने आणखी एक उत्तम फळ मिळते आणि ते म्हणजे, समाजासमोर एक आदर्श. कर्मयोगी सदैव कर्मरत असतो. कारण कर्मातच त्याला आनंद मिळतो. त्यामुळे समाजात दंभ वाढत नाही. कर्मयोगी स्वत: तृप्त झाला, तरी कर्म केल्यावाचून त्याला राहवत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात-\nआधी संतसंग होता, त्यामुळे तुकाराम पांडुरंग झाला. परंतु, त्याच्या भजनाचे तार काही तुटत नाहीत. कधी मूळ स्वभाव सुटतो का भजनाने परमेश्‍वर मिळाला म्हणून काय मी भजन सोडून देऊ भजनाने परमेश्‍वर मिळाला म्हणून काय मी भजन सोडून देऊ भजन तर आता आमचा सहजधर्म (स्वभाव) झाला आहे. कर्माच्या शिडीने शिखरावर पोहचले. परंतु, शिखरावर पोहचल्यावरदेखील कर्मयोगी शिडी सोडत नाही. ती त्याच्यापासून सुटूच शकत नाही. त्याच्या इंद्रियांना ती कर्मे करण्याची सवयच पडून गेली असते. अशा तर्‍हेने स्वधर्म कर्मरूपी सेवेच्या शिडीचे महत्त्व तो समाजाला जाणवून देत असतो.\nसमाजातून ढोंग, पाखंड मिटविणे फार मोठी गोष्ट आहे. ढोंग, पाखंडाने समाज बुडतो. कर्मयोगी जर चूप बसला, तर दुसरेदेखील त्याला पाहून हातावर हात ठेवून चूप बसतील. कर्मयोगी तर नित्य-तृप्त झाल्यामुळे आंतरिक सुखात तल्लीन होऊन शांत बसेल. परंतु, दुसरी व्यक्ती मनातून रडत रडत कर्म-शून्य होण्याची भीती असेल. यामुळे दंभ, पाखंड वाढेल. म्हणून सर्व कर्मयोगी म्हणा किंवा संत म्हणा, शिखरावर पोहोचल्यावरही साधनेचा पदर अतिशय सतर्कतेने पकडून असतात. आमरण स्वधर्माचरण करीत असतात.\nअशा रीतीने कर्मयोग्याने फळाची इच्छा सोडली, तर त्याला अशी अनंत फळे प्राप्त होतात. त्याची शरीरयात्रा चालत राहील. शरीर व बुद्धी दोन्ही सतेज राहतील. ज्या समाजात तो विचरेल, तो समाज सुखी होईल. त्याची चित्तशुद्धी होऊन ज्ञानही मिळेल आणि समाजातून ढोंग, पाखंड संपून जीवनाचा पवित्र आदर्श प्रकट होईल.\nथोडक्यात, समाजाच्या सांत्वनेसाठी, समाजाच्या शांतीसाठी, समाजासमोर सर्वोच्च पवित्र आदर्श सतत ठेवण्यासाठी कर्मयोगी व्यक्तीने त्याची स्वधर्म-कर्मे सतत करीत राहणे यालाच लोकसंग्रह म्हटले आहे.\nसंघ प्रत्येक काम अतिशय आस्थेने पण अनासक्तवृत्तीने करतो. तो कुठल्याही कामाचे श्रेय घेऊ इच्छित नाही, याचे हे मर्म आहे आणि जर इतिहासात यदाकदाचित, या भारत देशाला संपन्न, समरस, बलशाली बनविण्याचे श्रेय त्याच्या खाती चढविण्यात आले तर तो संघाचा पराभव ठरेल, असे जेव्हा सरसंघचालक म्हणतात, त्याचा हा मथितार्थ असतो.\nसंघाचे स्वयंसेवक समाजात अनेकानेक समाजोपयोगी कामे करीत असतात. त्याची कुठे वाच्यता न करता करत असतात. हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु, आजकाल, या सत्कामांचे श्रेय संघाला मिळाले पाहिजे, म्हणून काही संघहितैषी धडपडत असतात. भाषणे देतात. लेख लिहितात. चर्चा करतात. प्रसंगी दुसर्‍यांवर टीकाही करतात. हे सर्व संघाच्या दृष्टीने अनावश्यक आणि निरर्थक आहे, हे समजून घेतले पाहिजे. आपले नाव व्हावे, आपले नाव भारताच्याच नाही, तर जगाच्या इतिहासातही सुवर्णाक्षरांनी नोंदविले जावे, अशी संघाची कधीच इच्छा न���्हती आणि आजही नाही. अर्थातच पुढेही राहणार नाही. हा विषय मोहनजींच्या भाषणात बरेचदा येतो. परंतु, अशा प्रकारच्या व्याख्यानातही त्यांनी तो हेतुपुरस्सर आणला असावा. जेणेकरून, संघाला त्याचे श्रेय देण्याची जी काही धडपड संघाच्या हितैषींची सुरू आहे, त्याला आळा बसावा. संघाचा हा कर्मयोग आहे. त्या अर्थाने संघ स्वयंसेवकांनी कर्मयोगी असले पाहिजे. आपण किती टक्के कर्मयोगी आहोत याचे मूल्यमापन करून, शिडीच्या आणखी किती पायर्‍या आपल्याला चढायच्या आहेत, याचा अंदाज प्रत्येकाने घेतला पाहिजे.\nसंघ दिसायला खूप सोपा आहे. परंतु, समजून घ्यायला तितकाच कठीण आहे, असे जे म्हणतात, त्याचे हे कारण आहे आणि म्हणून संघाला समजून घेणे, संघाच्या बाहेर राहून शक्य नाही. त्यासाठी संघातच यायला हवे. संघाला आतून बघायला हवे. तरच संघ समजण्याची थोडीफार शक्यता आहे, असे जे सरसंघचालकांनी म्हटले, त्याचेही हेच कारण असले पाहिजे.\nसंघाची आजची स्थिती पाहू जाता, संघाला आणखी काही मिळवायचे आहे, असे काही उरलेलेच नाही. आत्मतृप्तीचा आनंद घेत, संघ सुखनैव जीवनक्रमण करत राहू शकतो. परंतु, तो तसे करू इच्छित नाही किंवा तसे तो करू शकत नाही. कारण तो कर्मयोगी आहे आणि कर्मयोग्याने लोकसंग्रह केलाच पाहिजे, असा शास्त्राचा आदेश आहे. ज्यांना बातमीमूल्य आहे अशा अनेक मुद्यांना मोहनजींनी आपल्या भाषणातून स्पर्श केला असल्यामुळे सर्वांचे लक्ष तिकडेच अधिक असणार. परंतु, म्हणून मोहनजींनी संघाच्या वैशिष्ट्यांचाही जो काही उल्लेख केला त्याकडे दुर्लक्ष होऊ नये, असे वाटले म्हणून हा लेख लिहिण्याचा प्रयत्न.\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nFiled under : उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on ��ंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (263) आंतरराष्ट्रीय (409) अमेरिका (147) आफ्रिका (7) आशिया (221) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (161) ई-आसमंत (55) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (51) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (794) आसमंत (745) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (411) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (69) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (672) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (51) गुजरात (64) गोवा (10) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (32) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (50) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,774) अर्थ (75) कृषी (25) नागरी (782) न्याय-गुन्हे (286) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (34) संरक्षण (128) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (729) अग्रलेख (357) उपलेख (372) साहित्य (5) स्तंभलेखक (954) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (34) डॉ.परीक्षित स. शेवडे (43) डॉ.वाय.मोहितकुमार राव (41) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (6) ब्रि. हेमंत महाजन (52) भाऊ तोरसेकर (104) मयुरेश डंके (5) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (48) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (49) ल.त्र्यं. जोशी (30) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (53) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (54) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (48) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (34)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक (204 of 1337 articles)\nशिस्त लावणे म्हणजे हुकूमशाही नव्हे\nनरेंद्र मोदी हे अतिशय प्रामाणिक, परिश्रमी, देशाप्रति समर्पित आहेत. त्यांच्यातला आत्मविश्‍वास हिमालयाच्या उंचीएवढा आहे. राष्ट्रनिर्माणासाठी वाटेल तो त्याग करण्याची त्यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214832-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mangalwedha.com/amol", "date_download": "2018-11-21T20:50:55Z", "digest": "sha1:6G6LNYPYDBQFAOC2RW6DTTXUPXE6TISB", "length": 3445, "nlines": 47, "source_domain": "marathi.mangalwedha.com", "title": "अमोल ज्वेलर्स व नोकिया गॅलरी - Mangalwedha", "raw_content": "\nइ.स. सन १००० ते १२०१\nइ.सन १४०० ते १५००\nइ. सन. १६०० ते १७००\nइ. सन १७०० ते १८००\nइ. सन १८०० ते १९००\nकोठारात धान्य आहे पण..\nश्री संत सिताराम महाराज\nश्री बाबा महाराज आर्विकर\nअमोल ज्वेलर्स व नोकिया गॅलरी\nप्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय\nया वेबसाईट वरील माहिती आपणास कशी वाटली त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय किंवा जर आपला काही आक्षेप असेल किंवा तक्रार असेल तर आपण info@mangalwedha.com या इमेल वर कळवा, आक्षेपार्ह मजकूर काढून टाकला जाईल..\nकिंवा इथे क्लिक करा\nआकाशी झेप घे रे पाखरा\nअमोल ज्वेलर्स व नोकिया गॅलरी\n* कलात्मक व नाविण्यपूर्ण शुध्द सॊन्याचे दागिने.\n* केडीएम चे आकर्षक दागिने.\n* चांदीची मुर्ती, निरंजन, समई, करंडा इ.\n* चॊख चांदीचे फुलपात्र, ताट, जॊडवी.\n* नाविण्यपूर्ण फॅन्सी पैंजण व इतर दागिने.\n* आमच्याकडे सर्व कंपन्याचे मॊबाईल हजर स्टॉक मध्ये मिळतील.\n* नॊकियाचे १६०० व ६२३३ इ. मॉडेल्स उपलब्ध.\n* सेकंड हॅन्ड मॊबाईल्स माफक दरात मिळतील.\n* नवीन मॊबाईल खरेदीसाठी ७० % पर्यंत लॊन मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/1/21/arogyam-dhanasampada.aspx", "date_download": "2018-11-21T19:51:08Z", "digest": "sha1:CTEA34XE3IDREW5JIMEUJ55X6O5HUOFD", "length": 10977, "nlines": 56, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "आरोग्यम् धनसंपदा", "raw_content": "\nमुलांनो, आपण या लेखात आरोग्यदिन साजरा करणार आहोत. कसा माहीत आहे का आपल्या आरोग्याची आपणच काळजी कशी घ्यावी, हे जाणून घेऊन आपल्या आरोग्याची आपणच काळजी कशी घ्यावी, हे जाणून घेऊन आई-बाबा तर काळजी घेतातच; पण आपणसुद्धा स्वतःची काळजी घ्यायला शिकू या.\nपोषण देणारा आहार, नियमित खेळ आणि चांगली मानसिकता या गोष्टी चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. तर आधी पाहू की, चांगल्या आहारात आपण काय बरे घेऊ शकतो छान आरोग्य जपण्यासाठी रोज प्रथिनेयुक्त आहार, कॅल्शिअमयुक्त आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आता प्रथिने कशातून मिळतील बरे छान आरोग्य जपण्यासाठी रोज प्रथिनेयुक्त आहार, कॅल्शिअमयुक्त आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आता प्रथिने कशातून मिळतील बरे वरण-भात, उसळ-पोळी, अंडे अशा पदार्थांत पुष्कळ प्रथिने मिळतात. म्हणून रोज एक तरी उसळ खाणे, रोज वरण-भात-तूप-लिंबू खाणे अतिशय चांगले आहे. डब्यामध्ये पोळी-भाजीबरोबर रोज एखादी उसळ नेली, तर जास्त प्रथिने मिळतील. दूध, दुधाचे पदार्थ यांमधून प्रथिने, कॅल्शिअम मिळतात.\nआता अजून एक गरजेची गोष्ट म्हणजे जीवनसत्त्वे आणि खनिजे. ही शरीराला जरी अल्प प्रमाणात लागत असली, तरी अत्यंत गरजेची आहेत आणि हे सर्व आपल्याला फळे खाऊन नक्की मिळवता येईल. सर्व फळे खायची. त्या त्या मोसमात जी फळे येतात ती सर्व खायची. पोळी, भाकरी, भात, वरण, आमटी, उसळ, पालेभाजी, फळभाजी, फळे हे सर्व वेगवेगळ्या पदार्थांच्या रूपात जर रोज पोटात गेले, तर आपण तंदुरुस्त राहतो.\nहे सगळे आजारी न पडण्यासाठी तर खायचेच, पण आपला अभ्यास नीट होण्यासाठीदेखील या आहाराची नितांत गरज असते. ती कशी काय असा प्रश्न पडला ना असा प्रश्न पडला ना बघा, कधी कधी अभ्यास नको वाटतो, अभ्यासच काय काहीच नको वाटते किंवा कुठेच लक्ष केंद्रित होत नाही किंवा गोंधळ होतो स्वतःचा; असे जाणवते ना कधी कधी. हा बघा, कधी कधी अभ्यास नको वाटतो, अभ्यासच काय काहीच नको वाटते किंवा कुठेच लक्ष केंद्रित होत नाही किंवा गोंधळ होतो स्वतःचा; असे जाणवते ना कधी कधी. हा तर आपल्या शरीरात जीवनसत्त्वे, प्रथिने, कॅल्शिअम यांची कमतरता असल्याचे हे लक्षण असते. आपण किंवा आपले पालक, शिक्षकदेखील बुचकळ्यात पडतात की,का हा अभ्यास करत नाही तर आपल्या शरीरात जीवनसत्त्वे, प्रथिने, कॅल्शिअम यांची कमतरता असल्याचे हे लक्षण असते. आपण किंवा आपले पालक, शिक्षकदेखील बुचकळ्यात पडतात की,का हा अभ्यास करत नाही पण ते कारण अयोग्य आहारात दडलेले असते. आता परत जर असे जाणवले ना, तर काय कराल तुम्ही पण ते कारण अयोग्य आहारात दडलेले असते. आता परत जर असे जाणवले ना, तर काय कराल तुम्ही तेव्हा असे करायचे - रोज दूध, कडधान्य उसळी, अंडी, फळे हे पदार्थ जास्तीत जास्त खायचे. सुका मेवा खायचा.\nआता तुम्ही म्हणाल की,‘मग नुसतं कायम घरीच खायचं का आम्हाला आवडतं बाहेर खायला..’ पण, बाहेर कमी खाल्लेलेच जास्त उत्तम. त्यातही बाहेरचे चायनीज पदार्थ टाळणे उत्तम. कारण त्यात ‘अजिनोमोटो’ हा घातक पदार्थ खूप जास्त प्रमाणात मिसळतात. बाहेर कधी खाल्लेच, तर गरम पदार्थ खाणे जास्त चांगले. गार सॅन्डविच, बर्गर या पदार्थांतून चटकन संसर्ग होतो. शिवाय मैदा हा शरीरासाठी वाईटच. मग आता तुम्ही म्हणाल, ‘वडा गरम असतो ना बाहेरचा आम्हाला आवडतं बाहेर खायला..’ पण, बाहेर कमी खाल्लेलेच जास्त उत्तम. त्यातही बाहेरचे चायनीज पदार्थ टाळणे उत्तम. कारण त्यात ‘अजिनोमोटो’ हा घातक पदार्थ खूप जास्त प्रमाणात मिसळतात. बाहेर कधी खाल्लेच, तर गरम पदार्थ खाणे जास्त चांगले. गार सॅन्डविच, बर्गर या पदार्थांतून चटकन संसर्ग होतो. शिवाय मैदा हा शरीरासाठी वाईटच. मग आता तुम्ही म्हणाल, ‘वडा गरम असतो ना बाहेरचा’ हो ना पण मुलांनो, तो ज्या तेलात तळतात ना, ते खराब असते, परत परत वापरलेले असते, ज्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. मग वडाच खायचा, तर तो वडा घरीसुद्धा खाता येईल. शिवाय बाहेरचे पाकीटबंद पदार्थ; म्हणजे कुरकुरे, चिप्स हेदेखील खाऊ नयेत. त्याऐवजी घरी नाचणी, बटाटा, ज्वारीचे पापड तळून खाता येतील.\nआता आरोग्यात अजून एक महत्त्वाचा भाग येतो तो व्यायामाचा. रोज सायकल चालवणे, एखादा खेळ नियमित खेळणे हे खूप चांगले आरोग्य देते. त्यामुळे आपले शरीर तर तयार होतेच, परंतु चांगले व नियमित खेळ खेळण्याची सवय ही चांगले मानसिक आरोग्यदेखील देते. आपली एकाग्रता वाढते.\nचांगल्या मानसिक आरोग्यासाठी अजून एक छान गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे आपल्या आवडीचा छंद जोपासणे. मग तो कोणताही असो. एखादी कला आपल्याला अवगत असणे, यासारखा मोठा आनंद नाही. कलेमुळे आपली अभिरुची बदलते. आपल्या जगण्याचा दृष्टिकोन बदलतो. कला आत्मसात करता करता आपली चिकाटी, एकाग्रता वाढते आणि त्याअनुषंगाने आपला आनंद वाढतो. आपण मनातून आनंदी असलो की, मग कोणतेही काम हे छान होते, मग तो कठीण परीक्षेचा अभ्यास का असेना.\nआपले मन निरोगी असले की, आरोग्य उत्तम राहते, नैराश्य येत नाही. जीवनात कधी निराश व्हायचे नाही. प्रयत्न करत राहायचे. दुसर्‍या व्यक्तिशी तुलना न करता आपल्याला काय चांगले करता येईल, ते करत राहायची मानसिकता बाळगली की, नैराश्य येत नाही.\nपुस्तक वाचनाची आवड प्रत्येक विद्यार्थ्याने जोपासावीच. त्याने जीवनाचा मार्ग मिळतो. म्हणूनच उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी उत्तम आहार घेणे, रोज व्यायाम करणे, खेळ खेळणे, आपली मानसिकता सकारात्मक ठेवणे, चांगले छंद जोपासणे, कला आत्मसात करणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो.\nमग लगेच आजपासून काय काय करायला सुरुवात करणार, मला सांगा बरे का मुलांनो मी वाट पाहतेय तुमच्या उत्तराची.\n- श्रुती देशपांडे, (आहारतज्ज्ञ)\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Bhandara-river-catchment-area-/", "date_download": "2018-11-21T20:41:02Z", "digest": "sha1:PPA7GJ65H7CS75KFGKLNKVXQT5YQDKWJ", "length": 6145, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भंडारदरा पाणलोट परिसरात धुवाँधार! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › भंडारदरा पाणलोट परिसरात धुवाँधार\nभंडारदरा पाणलोट परिसरात धुवाँधार\nपावसाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मान्सूनचे धमाकेदार आगमन झाले आहे. सोमवारी व मंगळवारी हा पाऊस सर्वदूर सुरू होता तर रतनवाडी येथे 24 तासांत तब्बल 14 इंच धो-धो पाऊस कोसळल्याने ज���जीवन विस्कळीत झाले आहे.\nमागील वर्षी पावसाचे वेळेवर आगमन झाले होते. सगळीकडेच पावसाने हाहाकार माजवला होता. परिणामी, भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या जुलै महिन्यात भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले होते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंता मिटल्या होत्या.\nयंदा भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बरोबर 7 जून रोजी वरुणराजा बरसल्यानंतर 15 ते 20 दिवस पाऊस गायब झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सोमवारपासून पावसाने हळूवार सुरुवात करीत मध्यरात्री रौद्ररूप धारण करून रतनवाडीत तब्बल 14 इंच म्हणजेच 355 मी. मी. सर्वाधिक पर्जन्यवृष्टी केली.\nयाशिवाय पांजरे 221 मि.मी.घाटघर 105 मि. मी., वाकी 135 मि. मी. तर भंडारदरा 187 मि.मी.इतका पाऊस पडल्याने परिसरातील डोंगरदर्‍यातून पाण्याचे लोंढे भंडारदरा धरणाच्या दिशेने आगेकूच करत आहेत. 24 तासांत धरणात 221 दलघफूटपाण्याची आवक देखील झाली आहे. या पावसाने आदिवासी शेतकरी बांधवांनी पेरलेली भाताची रोपे पुन्हा तरारून हिरवीगार दिसू लागली असून आवणींच्या कामाला सुरूवात होणार आहे.वातावरणात गारवा निर्माण झाला असून परिसरातील धबधबे फेसाळून वाहते झाल्याने पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत. डोंगरदर्‍याने हिरवागार शालू परिधान करून घाटघर परिसर धुक्यात हरवल्याने निसर्गसौंदर्य फुलले आहे.\nभंडारदरा धरणातून 788 क्यूसेक तर निळवंडेतून 1000 क्यूसेकने विसर्ग सुरू असून भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 3474 दलघनफूट, तर निळवंडेत 663 दशलक्ष घनफूट इतका झाला आहे.\nदरम्यान, काल सायंकाळीही भंडारदरा पाणलोटात पावसाची रिपरिप सुरूच होती. धरणातील आवकही वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. त्यामुळे काल 12 तासामध्ये भंडारदरा धरणात नव्याने 519 दलघफू पाणी नव्याने आले आहे. याशिवाय दि. 1 ते 26 जुन या कालावधीत 1540 दलघफू इतके पाणी धरणामध्ये आले आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/excess-fee-is-charged-the-action-will-be-taken-on-the-service-centers/", "date_download": "2018-11-21T19:59:16Z", "digest": "sha1:IIVV3LEXJKSFHWQY7IZMSKLFNPYFXJBK", "length": 7448, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जादा शुल्क आकारल्यास सेवा केंद्रांवर होणार कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › जादा शुल्क आकारल्यास सेवा केंद्रांवर होणार कारवाई\nजादा शुल्क आकारल्यास सेवा केंद्रांवर होणार कारवाई\nइयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले निर्धारित वेळेत उपलब्ध करावेत. यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची अडवणूक होणार नाही, याची दक्षता महसूल अधिकार्‍यांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. दाखले देण्यास हलगर्जीपणा तसेच जास्त शुल्क आकारणार्‍या आणि पालकांना अरेरावीची भाषा करणार्‍या सेवा केंद्रांवर तात्काळ कारवाई करा असे आदेश देखील त्यांनी दिले.\nदहावी व बारावीचे निकाल घोषित होताच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेले वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्‍न, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, तात्पुरता रहिवास, अल्प भूधारक आदी विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची महा ई-सेवा केंद्रांवर झुंबड उडते. जिल्हयातील आपले सरकार सेवा केंद्रावर या दाखल्यांसाठी गर्दी होण्याची शक्यता विचारात घेऊन, तहसील कार्यालयांत आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयांत आवश्यकत ते मनुष्यबळ उपलब्ध करुन विद्यार्थी आणि पालकांना सेवा द्यावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी संबंधित महसूल अधिकार्‍यांना पत्राव्दारे दिल्या आहेत.\nआपले सरकार सेवा केंद्रधारकांनी दाखल्यांच्या प्रकारानुसार सुचित दिलेल्या आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज स्वीकारुन तहसील कार्यालयाकडे त्याच दिवशी ऑनलाईन सादर करावेत. विविध दाखले, प्रमाणपत्रे यांचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्यात यावेत. आपले सरकार सेवा केंद्रधारकांनी तहसील कार्यालयांत व उपविभागीय अधिकारी कार्यालयांत अर्जदारांना पाठवू नये. अर्जदारांना दाखल्यांचे वाटप आपले सरकार सेवा केंद्रातून करण्यात यावे. तसा अहवाल रोजच्या रोज संबंधीत अधिकार्‍यांना सादर करण्याचे निर्देशही देखील त्यांनी सेवा केंद्रांना दिले आहेत.\nतहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर अर्जदारांचे दाखले प्रलंबित ठेवू नयेत. तसेच आपल्या अखत्यारित असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांवर नियंत्रण ठेवावे. दाखल्यांबाबत विद्यार्थ्याच्या, अर्जदारांच्या अडचणी व तक्रारी असल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी शिरस्तेदार यांची व तहसीलदार यांनी निवासी नायब तहसीलदार यांची समन्वय अधिकारी म्हणून तात्काळ नियुक्‍ती करावी, असे देखील त्यांनी नमूद केले आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Make-available-funds-for-land-acquisition-in-aurangabad/", "date_download": "2018-11-21T19:58:13Z", "digest": "sha1:OFY4ITMNVGXSO32UJJOPE5WPACYBLLWJ", "length": 7890, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून द्या\nभूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून द्या\nजालना रोड आणि बीड बायपास महामार्ग हे 30 मीटरऐवजी थेट 60 मीटरचे करण्यात यावे, तसेच रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना आपण मराठवाडा विकास मंडळाच्या बैठकीत केल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.\nमराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.13) मंडळाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस महापौर नंदकुमार घोडेले, मंडळाचे सचिव दीपक मुगळीकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्यासह अधिकार्‍यांची उपस्थिती होती. यावेळी शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली जाणार आहे.\nत्याकरिता ही बैठक घेण्यात आल्याचे डॉ. कराड यांंनी सांगितले. नगरनाका ते केंब्रिज स्कूल हा जालना रोड आणि बीड बायपास हे दोन्ही रस्ते हे दोन्ही रस्ते 60 मीटरचे करण्यात यावे, अशी सूचना महापौर घोडेले यांनी केली. रुंदीकरणासा���ी भूसंपादनाची जबाबदारी देण्यात आल्याने मनपाने एफएसआय, टीडीआर देण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु मालमत्ता धारकांनी रोख स्वरूपात मोबदला मागितल्यास मनपाची आर्थिक स्थिती नाही. यापूर्वी नागपूर, सोलापूर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाने शहरातील रस्त्यांसाठी भूसंपादनाकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या धर्तीवर मनपाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना महापौरांनी केली.\nनगरनाका ते पडेगाव-मिटमिटा या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास वाहतुकीचा ताण कमी होईल, असे महापौरांनी निदर्शनास आणून दिले. त्याप्रमाणे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याची तयारी अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.\nशहरातून जाणार्‍या महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ करते. मात्र, या रस्त्यांकडे लक्ष दिले जात नाही. या रस्त्यांवर मनपाने लेन मार्किंग करून द्यावी, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडून केली जाते, परंतु या रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग व रस्ते विकास महामंडळाने लेन मार्किंग करून द्यावे, अशी सूचना केल्याचे महापौरांनी सांगितले.\nनोडल अधिकारी म्हणून पानझडे यांची नियुक्‍ती\nसार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्गाचे शहरात एकूण पाच रस्ते आहेत. या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी त्या-त्या विभागांशी संपर्क ठेवण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून शहर अभियंता सखाराम पानझडे यांची नियुक्‍ती करण्याची सूचना महापौर घोडेले यांनी आयुक्‍त डॉ. विनायक यांना केली आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/10-lakhs-stolen-in-a-luxury-bus/", "date_download": "2018-11-21T20:26:03Z", "digest": "sha1:HXYJ3PKPNU2ZCGTH6WIFPXEFHA5OILIK", "length": 4380, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लक्झरी बसमध्ये १० लाखांची चोरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › लक्झरी बसमध्ये १० लाखांची चोरी\nलक्झरी बसमध्ये १० लाखांची चोरी\nबंगळूरहून मुंबईला जाणार्‍या प्रवासी बसमध्ये रोख 10 लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील सुतकट्टी घाटात घडली. पहाटे प्रवाशांसाठी घाटातील धाब्यावर चहासाठी बस उभी केली असता ही घटना घडली आहे.\nबंगळूरमध्ये फॅक्टरीमध्ये कामाला असणारी व्यक्‍ती 10 लाख रक्‍कम मुंबई येथील आपल्या कार्यालयाला घेऊन जात होती. नेहमीप्रमाणे बस बुधवारी पहाटे चहापानासाठी उभी करण्यात आली होती. चालकाच्या बाजूच्या काचा बंद करण्यात आल्या नव्हत्या. या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी बसमध्ये कोणीच नसल्याचे पाहून रक्‍कम लांबवली.\nघटनेची माहिती काकती पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधिकार्‍यांनाही देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास हाती घेतला आहे. यापूर्वीही याच ठिकाणी 10 फेब्रुवारीला राजस्थानच्या सोनाराला लुटण्यात आले होते. बंगळूर-मुंबई मार्गावर प्रवास करणार्‍या खासगी बसमधील सोनाराचे 11 लाखांचे सोने लांबविण्यात आले होते.\nआजच्या व यापूर्वीच्या घटनेत साम्य असल्याने पोलिसांनी चोरट्यांनी योजनाबद्धरीत्या ही चोरी केली असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत काकती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/maharashtra-ekikaran-samiti-meeting-in-belgaum-n-d-patil-sharad-pawar/", "date_download": "2018-11-21T20:18:17Z", "digest": "sha1:DIYLSXOHIEYNNHY6OPP2DCE2E7WYPBO5", "length": 7959, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकेच्छा सार्वभौम, फंदफितुरी टाळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › लोकेच्छा सार्वभौम, फंदफितुरी टाळा\nलोकेच्छा सार्वभौम, फंदफितुरी टाळा\nलोकशाहीमध्ये लोकेच्छा सार्वभौम असते. हे मानून आम्ही सीमाप्रश्‍नासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. दुसरीकडे लोकेच्छा व्यक्त करण्यासाठी आगामी निवडणुका जिंकणे आवश्यक आहे. मागीलवेळी फंदफितुरीमुळे दोन जागा गमवाव्या लागल्या. तरीदेखील आमची हिम्मत हरलेली नाही. यावेळी फंदफितुरी टाळा आणि पाचही जागावर विजय मिळवा असे प्रतिपादन प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले. सीपीएड मैदानावर म. ए. समितीतर्फे खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी सभा झाली.त्यावेळी अध्यक्षस्थानावरून प्रा. पाटील बोलत होते.\nप्रा. पाटील म्हणाले, बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनानंतर सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायायलात नेण्यात आला. साहित्यिक य. दि. फडके यांनी संमेलनाध्यक्ष पदावरून बोलताना सीमाप्रश्‍न न्यायालयात नेण्याची सूचना केली. त्यानंतर कायदेतज्ज्ञांची समिती नेमून हा प्रश्‍न न्यायालयात नेण्यात आला. आता एका सेकंदात कोणताही पुरावा आम्ही सादर करू शकतो, इतकी तयारी आम्ही केलेली आहे.\nखा. धनंजय महाडिक म्हणाले, नव्या पिढीने जुन्या पिढीचा आदर्श घेऊन लढायची आवश्यकता आहे. सीमाबांधवांच्या जखमा भळभळत्या आहेत. सीमाबांधवांना महाराष्ट्रात जाण्याची आस लागून राहिलेली आहे. कर्नाटक सरकार मराठी माणसाला अनेक प्रकारच्या यातना देत आहे. बेळगाववर हक्क सांगण्यासाठी अन्यायाने सुवर्णसौध उभारली आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमाबांधवांनी एकत्र येवून निवडणूक लढवावी. कोल्हापूरची जनता सीमाबांधवासोबत आहे. तुम्ही कधीही हाक मारा आम्ही धावून येवू.\nमाजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, सीमावासियांनी शिवरायांचा बाणा जपला आहे. संघर्ष त्यांनी सातत्याने सुरू ठेवला आहे. येत्या निवडणुकीत संधी मिळालेली आहे. एक होऊन समिती उमेदवारांना निवडून आणा.\nकोल्हापूर जि. पं. चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने म्हणाले, स्वातंत्र्यानंतरची हा सर्वात मोठा लढा आहे. येथील मराठी जनता 62 वर्षानंतरदेखील महाराष्ट्रात येवू इच्छिते यामध्ये येथील सरकारचे अपयश आहे. याचा विचार कर्नाटकाने करावा. मराठीचा स्वाभिमान खर्‍या अर्थाने सीमाबांधवांनी जपला आहे.\nप्रास्ताविक दीपक दळवी यांनी केले. माजी आ. मनोहर किणेकर यांनी स्वागत, प्राचार्य आनंद मेणसे सूत्रसंचालन केले. मालोजी अष्टेकर यांनी आभार मानले. आमदार अरविंद पाटील, प्रकाश मरगाळे, तालुका म. ए. समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, निपाणी अध्यक्ष जयराम मिरजकर, बिदरचे अध्यक्ष रामनाथ राठोड, खानापूरचे अध्यक्ष माजी आ. दिगंबर पाटील, सुभाष ओऊळकर, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर होते.\nआयजीपी धमकीप्रकरणी चौघे ��ाब्यात\nविजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू\nआधी वडाप वाहनांना नियम लागू करा\nशॉर्टसर्किटने घराला आग, बैल ठार\nम.ए.समिती कार्यकर्त्यांवरील दोषारोप निश्‍चिती लांबणीवर\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Anganwadi-Supplement-Nutrition-Diet-isses/", "date_download": "2018-11-21T20:01:35Z", "digest": "sha1:TP277TZ7JDWLI74COFTDYHZR6GLYT4UM", "length": 4571, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिमुकल्यांचा ‘खाऊ’ लालफितीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › चिमुकल्यांचा ‘खाऊ’ लालफितीत\nनानीबाई चिखली : वार्ताहर\nकागल तालुक्यातील अंगणवाडीच्या मुलांना खाऊ वाटप करणार्‍या अंगणवाडी पूरक पोषण आहाराचा ठेका महिला बचत गटांकडे आहे; परंतु गेल्या 8 महिन्यांची बिले थकीत असल्यामुळे या बचत गटांनी खाऊ वाटप करण्याचे काम बंद केले आहे. कागल तालुक्यातील 315 अंगणवाडीतील चिमुकल्यांचा खाऊ निधीअभावी बंद झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.\nसध्या बचत गटांनी खाऊ करण्याचे बंद केल्यामुळे प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था केली आहे. तो आहार बनविण्याची जबाबदारी अंगणवाडी मदतनीसांकडे देण्यात आली आहे. पण त्यांना 50 पैशाप्रमाणे देय असणारी बिलेही थकली आहेत. त्यामुळे चिमुकल्यांचा खाऊ दुहेरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील बचत गटांची 8 महिन्यांची लाखो रुपयांची बिले थकल्यामुळे त्यांचीही आर्थिक कुचंबणा होत आहे. पदरमोड करून काही महिने खाऊ दिला असल्यामुळे व किराणा दुकानातून उधारीवर माल घेतला असल्यामुळे त्यांची बिलेही द्यावयाची आहेत.\nयाबाबत कागल तालुका अंगणवाडी पर्यवेक्षिका रेखा बावडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, निधी उपलब्ध नसल्यामुळे महिला बचत गटाची बिले थकली आहेत. निधी नेमका कधी मिळेल याबाबत अनिश्‍चितता आहे. त्यामुळे चिमुकल्यांचा ‘खाऊ’ लालफितीत अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्���ात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Chandoly-dam-water-level-till-the-masonry/", "date_download": "2018-11-21T20:46:46Z", "digest": "sha1:4K66JKDACYGEIXCGS4XWUCE66ODW2D6O", "length": 3442, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘चांदोली’चे पाणी सांडव्यापर्यंत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘चांदोली’चे पाणी सांडव्यापर्यंत\nचांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, सलग तिसर्‍या दिवशीही अतिवृष्टी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 94 मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढून पाणी सांडवा पातळीपर्यंत पोहोचले आहे. सध्या धरणातील सांडवा पातळी 618.60 मीटर आहे. धरणात 26.81 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण 77.83 टक्के भरले आहे. दरम्यान, धरण परिसरात अतिवृष्टी सुरूच आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या 24 तासांत धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडावे लागणार आहे. विसर्ग उद्या, रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होणार असल्याने, नदीकाठच्या लोकांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा वारणा पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी प्रदीप कदम यांनी दिला आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/NCP-protests-against-govt-in-Kolhapur/", "date_download": "2018-11-21T20:07:51Z", "digest": "sha1:ZI457FJWLINP34S4HYRFAX75BBSJLRDJ", "length": 6736, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रवादीचे कोल्हापुरात आज व उद्या हल्लाबोल आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › राष्ट्रवादीचे कोल्हापुरात आज व उद्या हल्लाबोल आंदोलन\nराष्ट्रवादीचे कोल्हापुरात आज व उद्या हल्लाबोल आंदोलन\nभाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आयोजित केलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा चौथा आणि अखेरचा टप्पा सोमवारपासून (दि. 2) कोल्हापुरातून सुरू होत आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्याच्या विव���ध भागात सभा झाल्यानंतर बुधवारपासून सांगली जिल्ह्यात आंदोलन होईल.\nदरम्यान, या आंदोलनासाठी पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सौ. सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचे आगमन रविवारी रात्री कोल्हापुरात झाले. वरील सर्व नेते आणि जिल्ह्याचे नेते आ. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.\nमहागाई, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्‍न यासह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पक्षाने हल्लाबोल आंदोलन केले आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात नागपूर\nयेथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. पश्‍चिम महाराष्ट्रातून आंदोलनाची सांगता होणार आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून सोमवारी सकाळी होत आहे. सर्वप्रथम सकाळी आठ वाजता अंबाबाईचे दर्शन घेऊन साकडे घालून आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.\nसोमवारी सकाळी दहा वाजता पहिली सभा मुरगूड, दुपारी तीन वाजता गारगोटी आणि सायंकाळी सहा वाजता कोल्हापुरातील दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता नेसरी आणि सायंकाळी सहा वाजता जयसिंगपूर येथे जाहीर सभा होणार आहेत.\nया पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजू लाटकर, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, आदिल फरास, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कल्पेश चौगुले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. संगीता खाडे उपस्थित होत्या.\nकृषिमूल्य आयोग शिफारशीप्रमाणे साखरेचा दर ठरवा : साखर संघ\nशिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करू\nकोल्हापुरात विजेअभावी उद्या पाणीपुरवठा बंद\n‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Take-EVM-test-today-in-front-of-all-NCP-State-President-Jayant-Patil-demanded/", "date_download": "2018-11-21T20:12:07Z", "digest": "sha1:UUAHFMSXGVI456EUVWQISLXQ75E6R7TC", "length": 7377, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘ईव्हीएम’ची आज सर्वांसमक्ष टेस्ट घ्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘ईव्हीएम’ची आज सर्वांसमक्ष टेस्ट घ्या\n‘ईव्हीएम’ची आज सर्वांसमक्ष टेस्ट घ्या\nमहानगरपालिका निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. निवडणूक प्रशासन आणि पोलिस बळाचा वापर करून आघाडीचे उमेदवार, कार्यकर्ते, नागरिकांना त्रास दिला जात आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘ईव्हीएम’मशीन्सची टेस्ट घ्यावी, अशी मागणी निवडणूक प्रशासनाकडे केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nयावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, प्रकाश शेंडगे, सुरेश पाटील, इलियास नायकवडी, श्रीनिवास पाटील, कमलाकर पाटील, राहुल पवार, छायाताई पाटील, विनया पाठक उपस्थित होते.\nशेवटचा उपाय ईव्हीएम असू शकतो\nजयंत पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीचे मतदान ‘ईव्हीएम’वर होणार आहे. मात्र ‘ईव्हीएम’बाबत लोकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी या सर्व ‘ईव्हीएम’ची सर्वपक्षीय प्रतिनिधींसमोर टेस्ट घ्यावी. केवळ 5 ते 10 मते घेऊन ही तपासणी न करता 500 ते 600 मते टाकून टाकलेली मते योग्यप्रकारे पडतात का याची तपासणी करावी. सांगली महापालिकेत भाजपचा पराभव अटळ आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शेवटचा उपाय ईव्हीएम असू शकतो.\nपाटील म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा प्रथमपासून हस्तक्षेप जाणवतो आहे. राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराच्या पतीला हद्दपारीचा आदेश काढला होता. मात्र कोर्टाने प्रशासनावर ताशेरे ओढले आणि हद्दपारी रद्द केली. राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराच्या घरात रात्री एक महिला अधिकारी दोन-तीन पोलिस, कॅमेरामनला घेऊन घुसले. घरातील महिलांना धक्काबुक्की करून स्वयंपाक खोलीपर्यंत जाऊन व्हिडीओ शुटींग केले. पोलिस, प्रशासनाला अशाप्रकारे घरात घुसण्याचा अधिकार आहे का मिरजेत एका समाजाची बैठक झाली. लगेच पोलिस त्या समाजाच्या धर्मगुरुंच्या मागे लागले. कार्यकर्त्यांनाही त्रास दिला जात आहे.\nघरे दाखवितो, झडती घेणार का\nपाटील म्हणाले, आघाडीच्या उमेदवारांच्या घरात झडती घेऊ नका. आम्ही घरे दाखवतो त्या घरांची झडती घेणार का निवडणूक प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनून काम करू नये. सर्वांना समान न्याय द्यावा. आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. मतदानापूर्वी शेवटच्या दोन दिवसात भाजपच्या बॅगा हलक्या होतील. पण सामान्य लोक या बॅगांकडे बघत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडून देण्याची मानसिकता मतदारांची आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 78 पैकी 60 हून अधिक जागा मिळतील, असेही त्यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/entertainment/page-6/", "date_download": "2018-11-21T19:54:17Z", "digest": "sha1:3XI2A2QMHA2ODHZYKTZNCVDKKQ5ZNOVD", "length": 11827, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Entertainment News in Marathi: Entertainment Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-6", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्य��� रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nPhotos : रणबीर-आलिया एवढे कशामुळे दमलेत\nमनोरंजन Nov 9, 2018 ...म्हणून राणादाच्या पाठकबाईंना ट्रॅडिशनल लुकच पसंत\nबातम्या Nov 9, 2018 #MeTooच्या लाटेतही असं होणं दुर्दैवी : अक्षरा हासनची वादग्रस्त फोटोंबद्दल अखेर तक्रार\nमनोरंजन Nov 9, 2018 लोकप्रिय वाहिनीवर रंगणार आदेश बांदेकर आणि संजय मोनेची अदाकारी\nनाइट ड्रेसवर प्रियांकानं घातले हिल्स, तुम्ही Photos पाहिलेत\nBirthday Special : मी मस्तीभरं आयुष्य जगत नाही - सुबोध भावे\nफिरंगी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' की मराठमोळा 'डॉ. काशीनाथ घाणेकर' कोण वाटतो सरस\nजया बच्चन नेमक्या कुणावर आहेत नाराज दिवाळीच्या दिवशीही यांच्या चेहऱ्यावर असे भाव का\nठग्ज आॅफ हिंदोस्तान : ३०० कोटींच्या सिनेमाचं आता बाॅक्स आॅफिसवर लक्ष\nPhotos : दिवाळीत रिलीज झालेल्या 'या' सिनेमांनी गाजवलं बाॅक्स आॅफिस\nउर्मिला-आदिनाथ कोठारेच्या मुलीचं पहिलं अभ्यंगस्नान, Photos व्हायरल\nदीपिका पदुकोण आणि रणबीर पुन्हा एकदा येतायत जवळ\nBirthday Special : सदमा ते विश्वरूपम, कमल हासन बाॅक्स आॅफिसवर हिट\nपुंडलिकाला मारण्यासाठी कली घेणार यमाचं रूप\nकेदारनाथ सिनेमाच्या वादान���तर सुशांत सिंग राजपूतची मुंबईत एंट्री\nप्रियंकाच्या लग्नात नसणार एकही बॉलिवूड कलाकार\nया फोटोमुळे होतोय दिशा पाटनीवर टीकेचा भडिमार\nप्रियंकाच्या बॅचलर पार्टीत 'हिचीच' हवा\nआधी मलाईकाशी घटस्फोट, आता हिच्या प्रेमात आहे अरबाज\nदिवाळीत राणादा करतो फराळ बनवायला मदत\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/program/page-2/", "date_download": "2018-11-21T19:54:03Z", "digest": "sha1:JFOW36YOVI42MJ2YYHKDNGAXC4TKCO7X", "length": 10803, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Program News in Marathi: Program Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-2", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत ��र तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nबातम्या Feb 25, 2013 झुंज दुष्काळाशी \nबातम्या Feb 19, 2013 न सांगितलेल्या गुजगोष्टी\nबातम्या Feb 18, 2013 जनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\nग्रेट भेट : बैजू पाटील\n'ग्रेट भेट' आता पुस्तकरूपात\nभ्रष्टाचार सगळ्यांमध्ये असतो पण.. -आमिर खान\nराजपथावर भारताच्या सामर्थ्याचं दर्शन\nऑस्ट्रेलियात मराठी संमेलनाचे आयोजन\nमुलगा आहे म्हणून...(भाग 1)\nमुलगा आहे म्हणून...(भाग 2)\nनिखिल वागळे यांना डॉ.चिंतामणराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/bjp-to-showcase-power-286354.html", "date_download": "2018-11-21T19:57:16Z", "digest": "sha1:E7KNVIYG6XRPTWK53LWLTJR7S7AXDFRC", "length": 12392, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपचा उद्या स्थापना दिवस ; मुंबईत होणार शक्तीप्रदर्शन", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीप��का-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nभाजपचा उद्या स्थापना दिवस ; मुंबईत होणार शक्तीप्रदर्शन\nभाजपचा उद्या 38वा स्थापना दिन आहे .त्यानिमित्त मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन होणार आहे.\n05 एप्रिल : भाजप स्थापनादिनाचं औचित्य साधत उद्या 6 एप्रिल रोजी बीकेसी मैदानावर पक्षाचं जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. 6 एप्रिल 1980 साली भाजपची स्थापना झाली होती.\nभाजपचा उद्या 38वा स्थापना दिन आहे .त्यानिमित्त मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन होणार आहे. भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा उद्या वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आला आहे.\nहा मेळावा उद्या सकाळी होणार असला तरी आज रात्री भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाताच्या राज्य कोअर टीमची बैठक सुरू झालीय. मुंबईच्या बांद्रा कुर्ला परिसरात हॉटेल सोफिटेल येथे सुरू झाली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार हे या बैठकीला उपस्थित आहेत. भाजप उद्याच्या मेळाव्याची तयारी, मंत्रिमंडळ विस्तार बाबत आढावा, राज्यात पक्षच्या कार्यालय बांधकामना होत असलेली दिरंगाई, बूथ रचना बाबत या बैठकीत चर्चा होते आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n'कडकनाथ'शी झुंजण्यासाठी तयार झाली कोंबडीची ही नवी जात\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सु��रणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/nature-system/", "date_download": "2018-11-21T19:52:38Z", "digest": "sha1:WQCW2YZZ44VTNK5XUICJTIU6OCLGHTTU", "length": 8715, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nature System- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\n 'गुगल' सांगणार आता पेशंटच्या मृत्यूची तारिख\nजन्म आणि मृत्यू कुणीच सांगू शकत नाही असं म्हणतात पण 'गुगल' आता पेशंटच्या मृत्यूची तारिख सांगू शकेल असं सॉफ्टवेअर विकसित करत आहे.\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-21T20:05:58Z", "digest": "sha1:76Q6AAAWFT2BIEVP3LXBRQOGFDWPA3GA", "length": 7296, "nlines": 94, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "रॉक संगीत - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\n0 आपले टाका0.00 €\nरॉक संगीत ही लोकप्रिय संगीत एक विस्तृत शैली आहे ज्याची उत्पत्ती अमेरिकेत सुरुवातीच्या 1950 मध्ये \"रॉक अँड रोल\" म्हणून झाली आणि 1960 आणि नंतरच्या काळात विशेषतः युनायटेड किंगडम आणि अमेरिकेत विविध शैल्यांच्या श्रेणीमध्ये विकसित केली गेली. . त्याचे मूळ 1940s आणि 1950s रॉक आणि रोलमध्ये आहे, ही शैली आफ्रिक-अमेरिकन शैलीतील ब्ल्यूज, ताल आणि ब्ल्यूज आणि देश संगीत पासून मोठ्या प्रमाणात आकर्षित करते. रॉक संगीत देखील इलेक्ट्रिक ब्ल्यूज आणि लोक, आणि जाझ, शास्त्रीय आणि इतर वाद्य शैली पासून समावेश समाविष्ट इतर अनेक शैक्षणिक वर जोरदार आकर्षित केले. संगीतदृष्ट्या, रॉक इलेक्ट्रिक गिटार, ड्रम आणि एक किंवा अधिक गायकांसह रॉक गटाचा भाग म्हणून इलेक्ट्रिक गिटारवर केंद्रित आहे. सामान्यतया, रॉक वाद्य-कोरस फॉर्म वापरून 4 / 4 वेळ स्वाक्षरीसह गाणे-आधारित संगीत आहे, परंतु शैली अत्यंत वैविध्यपूर्ण बनली आहे. पॉप संगीताप्रमाणेच, गीत नेह���ीच रोमँटिक प्रेमांवर भर देतात परंतु बर्याच सामाजिक किंवा राजकीय अशा विविध विषयांवर देखील बोलतात.\nनाही उत्पादने आपली निवड जुळणारे आढळले होते.\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 19 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1825", "date_download": "2018-11-21T21:01:18Z", "digest": "sha1:55FHGJKTPLN4Z4P7K2DJXBUAVFHNJ2HN", "length": 16196, "nlines": 103, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "फरिदा लांबे - सेवारत्न | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nफरिदा लांबे - सेवारत्न\nफरिदा लांबे यांचा जन्म मुंबईतला. सुरुवातीचं शिक्षण महापालिकेच्या शाळेत घेतल्यानंतर दहावीपर्यंतचं शिक्षण ग्रँट रोडच्या सेंट कोलंबो शाळेतून पूर्ण केलं. त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजमधून सोशिओलॉजी आणि पॉलिटिकल सायन्समधून ग्रॅजुएशन पूर्ण केलं.\nनिर्मला निकेतनमध्ये समाजसेवेचं शिक्षण सुरू असतानाच लांबे यांनी महापालिका शाळांमधील गळती रोखण्याचं काम केलं. तिथूनच लांबे यांची समाजसेवक म्हणून ओळख होऊ लागली. महापालिका शाळांमधून प्राथमिक स्तरावर हे काम सुरू होतं. सुमारे ३० वर्षांपूर्वी तब्बल अडीच लाख मुलं शाळेबाहेर होती. जी मुलं शिकत होती, त्यातही गुणवत्तेचा अभाव होता. म्हणूनच वस्ती आणि शाळा यांच्यामधला दुवा म्हणून लांबे यांच्या प्रतिनिधीत्वाखाली संघटनांनी काम करण्यास सुरुवात केली. महापालिकेने या कामासाठी निधीही दिला होता.\nलांबे यांनी कामाठीपुरा भागातील शरीरविक्रय करणा-या स्त्रियांच्या मुलांसाठीही काम करण्यास सुरुवात केली. त्या स्त्रियांची कामाची वेळ रात्रीची असल्याने या स्त्रिया त्यांच्या मुलांना ट्रँक्विलर किंवा ओपी देऊन झोपवत. अशा मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी ‘डे केअर’च्या धर्तीवर ‘नाइट केअर’ सुरू करण्याची योजना पुढे आली. महापालिकेच्या शालेय समाज शिक्षण प्रकल्पांतर्गत तो उपक्रम राबवण्यात आला. ते साल होतं १९८५. मात्र तो उपक्रम सुरू करण्यासाठी तब्बल दीड वर्षं लागलं. कारण कोणी जागाच देत नव्हतं. त्याचवेळी अशाप्रकारची ‘नाइट केअर सेंटर’ सुरू करून शरीरविक्रयाला चालना दिली जात आहे, असा आरोपही करण्यात आला. मात्र तरीही लांबे यांनी नेटानं अशी सेंटर सुरू केली. संध्याकाळी सहा वाजता आलेली मुलं दुस-या दिवशी दुपारी १२ वाजता त्या सेंटरमधून बाहेर पडत. त्या कालावधीत बालवाडी भरायची, मुलांसाठी विविध खेळ खेळले जायचे.\nप्रेरणा संघटनेमार्फत सुरू झालेल्या त्या कामाचं प्रतिनिधीत्व लांबे यांनी केलं. तर युवा संघटनेमार्फत झोपडपट्टीतल्या तरुणांना योग्य दिशा दाखवून त्यांना सोशल वर्कच्या डिप्लोमाच्ं शिक्षण देण्यात आलं. अशा प्रकारचा पॅरा प्रोफेशनल सोशल वर्क कोर्स पहिल्यांदाच सुरू झाला होता. झोपडपट्टीतल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी चांगला मार्ग मिळाला होता. अशाप्रकारे स्थानिक पातळीवर कामं सुरू असताना लांबे यांची ओळख डॉ. माधव चव्हाण यांच्याशी झाली आणि तिथूनच प्रथमचा प्रवासही सुरू झाला. अर्थात ही सर्व जबाबदारी त्या निर्मला निकेतनमध्ये असताना पार पाडत होत्या.\nविद्यार्थीदशेपासून ते दोन वर्षांपूर्वी निर्मला निकेतनमधून व्हाइस प्रिन्सिपल म्हणून निवृत्त होईपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांचं प्रतिनिधीत्व केलं. त्यांनी शाळेतील सोशल सर्व्हिस या विषयाचा सिलॅबस कसा हवा, यासाठी सरकारसोबत काम केलं. यूनिसेफच्या माध्यमातून चाइल्ड ट्रॅफिकिंगविरोधातही त्या लढल्या. १९९२च्या दंगलीनंतर दंगलग्रस्तांचं पुनवर्सन करण्याचं काम लांबे यांच्याकडे आलं. त्यावेळी पत्र्यापासून ते तांदळापर्यंत सर्व वस्तू दंगलग्रस्तांना मिळाव्यात यासाठी कागदपत्रांवर कलेक्टर आणि लांबे यांची सही लागायची. त्या खडतर काळात त्यांना पिडीत अशा दोन्ही समाजांशी बोलता आलं, त्यासाठी मराठी, हिंदी आणि उर्दू या तिन्ही भाषा चांगल्या अवगत असल्याचा फायदा झाला, असं त्या आवर्जून सांगतात. सलोखा संघटनेमार्फत मोहल्ला कमिटीचीही स्थापना त्यांनी केली. दंगली, त्सुनामी, गुजरात भूकंप, २६ जुलै, २६/११चा दहशतवादी हल्ला... असे कोणतेही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकट नाही, ज्यात लांबे यांनी त्यांच्या सहका-यांच्या मदतीनं, कॉलेजच्या सोबतीनं पिडीतांसाठी काम केलं नाही. त्यांनी नॅशनल पॉलिसी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून सर्वेक्षण करून प्रत्येक आपादग्रस्तांना मदत मिळवून दिली.\n२६/११च्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या अधिक होती. पालिका, सरकारी हॉस्पिटलमधून उपचार घेणा-या जखमींना शोधून, त्यांचं सर्वेक्षण करून त्यांना मदत मिळवून देण्यात आली.\nप्रथम संस्थेच्या सहसंचालिका असणा-या फरिदा लांबे सध्या सर्व शिक्षा अभियान, राज्य महिला धोरण समिती तसेच बालकामगारविरोधी समितीच्या सदस्य अशा अनेक जबाबदा-या यशस्वीपणे सांभाळत आहेत. मात्र एवढं असूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत, हे विशेष सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल दूरदर्शननं मार्च २०१३ मध्ये त्यांना सह्याद्री ‘नवरत्न’ पुरस्कारांपैकी ‘सेवा रत्न’ पुरस्कार देऊन गौरवलं.\nसुचित्रा सुर्वे 2008 सालापासून पत्रकार म्‍हणून कार्यरत आहेत. त्‍यांनी 'बॉम्‍बे कॉलेज ऑफ जर्नालिझम'मधून पत्रकारितेची पदवी मिळवली. सध्‍या त्‍या दैनिक 'महाराष्‍ट्र टाईम्‍स'मध्‍ये काम करतात. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब स्वतःच्या लेखणीतून समाजासमोर मांडणे त्‍यांना आवडते. त्‍या लेखन, चित्रपट पाहणे, पुस्तक वाचणे असे छंद जोपासतात. समाजासाठी चांगले काम करू पाहणाऱ्यांना जगासमोर आणणे त्यांना महत्‍त्‍वाचे वाटते.\nमाधव चव्‍हाण - प्रथम शिक्षण\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षण क्षेत्रातील संस्‍था, शिक्षणातील उपक्रम, माधव चव्‍हाण\nफरिदा लांबे - सेवारत्न\nमहाराष्‍ट्राचे महावस्‍त्र - पैठणी\nसंदर्भ: वेशभूषा, साडी, कारागिर, पेशवे, पैठणी\nकौस्तुभ ताम्हनकर यांचा शून्य कचऱ्याचा मंत्र\nसंदर्भ: समाजकार्य, ऊर्जा, खत निर्मिती, व्यवस्थापन, निर्माल्य\nउर्जा, उत्साह आणि उपक्रम\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षणातील प्रयोग, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण\nस्यमंतक - भिंतींपलीकडील शाळा\nसंदर्भ: स्‍यमंतक, शिक्षण, नई तालिम, शाळा, शिक्षणातील प्रयोग, मालवण तालुका\nसंदर्भ: आड गाव, औसा तालुका, शिक्षण, शिक्षण क्षेत्रातील संस्‍था\nशैला यादव – परिवर्तनाची पायवाट\nसंदर्भ: सामाजिक कार्य, शिक्षण\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/veena-gavankar", "date_download": "2018-11-21T20:06:19Z", "digest": "sha1:3CKKWWHBOGGUKC6MULT25ZKRLAUM427C", "length": 13480, "nlines": 396, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक वीणा गवाणकर यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nवीणा गवाणकर ची सर्व पुस्तके\nसर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36903", "date_download": "2018-11-21T21:00:10Z", "digest": "sha1:YWRED327ZAPYQ4VVPUVTR6BVVYZPVEBL", "length": 12634, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुनर्जन्मावर शोधकार्य करणारे स्व. डॉ. आयन स्टिव्हन्सन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुनर्जन्मावर शोधकार्य करणारे स्व. डॉ. आयन स्टिव्हन्सन\nपुनर्जन्मावर शोधकार्य करणारे स्व. डॉ. आयन स्टिव्हन्सन\nपुनर्जन्मावर शोधकार्य करणारे स्व. डॉ. आयन स्टिव्हन्सन\nस्व. डॉ. स्टीव्हन्सन यांचे पुनर्जन्मावरील संशोधन ग्रंथ फार मोठे आणि सहज उपबलब्ध होण्यासारखे नाहीत. उपलब्ध झाले तरी ���े वाचण्याची तसदी सहसा कोणी घेत नाही. हे माहित असल्यामुळे बुद्धिवादी लोक या प्रकरणांविषयी व सिद्धांताविषयी धडधडीत खोटे लिहिण्याचे धाडस करीत असतात. म्हणूनच हे ग्रंथ मुळात वाचण्याची शिफारस केला आहे. त्यामुळे हे लोक खोटे लिहायला किती निर्ढावलेले आहेत याची कल्पना येईल.\nपुनर्जन्म सिद्धांतविषयीचे स्टिव्हन्सन यांचे शास्त्रीय आव्हान प्रकरण 5 मधील संदर्भात\nमाझा (प्रा. गळतगे यांचा) पुनर्जन्मावरील लेख प्रकरण 6 अबकडईच्या 1996 सालच्या दिवाळी अंकात प्रथम प्रसिद्ध झाला. त्या लेखात आयन स्टिव्हन्सन पुनर्जन्म संशोधकाच्या \"Twenty Cases Suggestive of Reincarnation\" या ग्रंथाचा उल्लेख केला असून पुनर्जन्म सिद्धांत शास्त्रीय पायावर प्रस्थापित करायचे श्रेय मी त्या लेखात त्यानाच प्रामुख्याने दिले आहे.\nत्यांनी सुमारे 2500 पुनर्जन्म प्रकरणांचा जगभर फिरून अत्यंत कसोशीने शास्त्रीय निकषांखाली अभ्यास केला आहे. अभ्यास करताना त्यांनी त्या त्या देशातील संबंधित कुटुंबांना अनेकदा भेटी देऊन त्या प्रकरणांचा शास्त्रीय दृष्टीने पाठपुरावाही केला आहे. त्यांचे संशोधन असा प्रकरणाचा शास्त्रीय निकषांखाली कसा अभ्यास करावा याचा वस्तुपाठच आहे. असे म्हणता येईल. त्यांच्या या शास्त्रीय संशोधनात कसलीही उणीव आजतागायत कोणालाही मान्यवर शास्त्रज्ञाने दाखवून दिलेली नाही. The Journal of Nervous and Mental Diseases या गंभीर वैज्ञानिक संशोधनपर लेख प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकाने स्टिव्हन्सनचा पुनर्जन्मावरील लेख प्रसिद्ध करून पुनर्जन्म संशोधन हे शुद्ध वैज्ञानिक असल्याचे मान्य केले आहे. (मे 1977चा अंकात) डॉ. हेरॉल्ड लायेफ् यांनी त्याच नियतकालिकात स्टिव्हन्सन ना विसाव्या शतकातील गॅललिओ म्हटले आहे. त्यामुळे पुनर्जन्म खोटा म्हणणाऱ्यांना त्यांचे संशोधन हे एक मोठे आव्हान ठरले आहे. या आव्हानाला बुद्धिवादी तोंड देऊ शकत नाहीत असे होऊ नये म्हणून (काऱण तसे झाले तर बुद्धिवादी तत्वज्ञान निकालात निघते) पाश्चात्य बुद्धिवादी व नास्तिकवादी पुढे सरसावले व त्यांनी सामान्य लोकांचा - जे स्टिव्हन्सन यांचे संशोधनात्मक ग्रंथ वाचू शकत नाहीत - बुद्धिभेद करण्यास प्रारंभ केला.\nया बुद्धिवाद्यांनी खोट्या युक्तीवादाच्या व विधानांच्या आधारे आपली प्रणाली दामटण्यासाठी नियतकालिके चालवली आहेत. काही ग्रंथ ही लिहिले आहेत. पाश्चात्य बुद्धिवाद्यांमधे मार्टीन गार्डनर (विज्ञान विषयक लेखक), जेम्स रँडी जेम्स रँडी (जादुगार) व पॉल कुर्ट्झ(मनसाज्ञ) आहेत. त्यांनी अमेरिकेत अतींद्रिय घटनांचे सत्यत्व प्रस्थापित करणाऱ्या शास्त्रज्ञांचा भांडाफोड (Debunking)करण्यासाठी एक कमिटी स्थापली असून तिचे नाव (कमिटी फॉर दि इन्व्हेस्टिगेशन ऑफ दि क्लेम्स ऑफ दि पॅरानॉर्मल) असे ठेवले आहे. या कमिटीचा उद्योग अतींद्रिय दावे खोटे ठरवण्यासाठी बिनदिक्कतपणे खोटे लिहिणे व खोटे युक्तिवाद करणे याशिवाय दुसरा काही नसतो. शास्त्रीयतेच्या बुरख्याखाली हे सर्व केले जाते. हा या कमिटीचा विशेष आहे. यासाठी वाममार्गाचा सुद्धा वापर केला जातो. या विषयी गार्डनरचेच उदाहरण देता येईल...(प्रकरण ५ (ब) पान क्र.100 वाचा)\nडॉ स्टिव्हन्सन यांची रिलक्टंट मेसेंजर मधील मुलाखत व परिचय वाचा.\n2 टॉम श्रोडर- हा बुद्धिवादी पत्रकार व वॉशिंग्टन पोस्टचा संपादक टॉम श्रोडर डॉ. स्टिव्हन्सनच्या बरोबर पुनर्जन्माच्या केसेसचा खोटेपणा शोधायला गेला व नंतर त्यांच्या कार्यातील सच्चेपणा व अभ्यासपुर्ण संशोधन पाहून फिरला,\nमला खुप इन्ट्रेस्ट आहे\nमला खुप इन्ट्रेस्ट आहे पुनर्जन्मावर , मला स्व. डॉ. स्टीव्हन्सन यांचे पुनर्जन्मावरील संशोधन ग्रंथ कसे मिलेल.\nवरीलधाग्यात ट्वेंटी.....ग्रंथाच्या नावावरून आपल्याला निवडक पानांचे अवलोकन करता येईल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67128?page=2", "date_download": "2018-11-21T21:06:27Z", "digest": "sha1:P3AGPQQ4YRSXLRMSHV5K6XIQXWXPCC5O", "length": 18976, "nlines": 193, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अमेरिकेतली तान्ह्या बाळांची आंघोळ आणि पाळणा | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अमेरिकेतली तान्ह्या बाळांची आंघोळ आणि पाळणा\nअमेरिकेतली तान्ह्या बाळांची आंघोळ आणि पाळणा\nअमेरिकेतली तान्ह्या बाळांची आंघोळ आणि पाळणा\nतान्ह्या बाळांची आंघोळ ---- एकदम नाजूक, अलवार विषय\nपूर्वी, बाळ बाळंतिणीची काळजी घरातल्या इत्तर बायकांकडे आपोआपच जायची. तान्ह्या बाळांना आंघोळ घालायला चांगल्या अनुभवी बायका नेमल्य��� जायच्या. त्याच बायका बाळंतिणींना तेल लाउन मसाज देखील करून द्यायच्या. पहिलटकरणीना तान्ह्या बाळाला हाताळायची सवय नसते. त्यामुळे बाळाची , बाळाच्या आंघोळीची काळजी कुणीतरी घेतंय ही मोठीच दिलासा देणारी गोष्ट असायची.\nपण अमेरिकेत असं कुणी बाळाला संभाळणारं , आंघोळ घालणारं मिळत नसल्याने त्या नवीन आई बाबाना सगळी व्यवस्था बघायला लागते. अमेरिकेत माझ्या मैत्रिणीची मुलगी आई होणार आहे . सध्या ती आणि तिचा नवरा बाळाच्या बाथ टबच्या आणि पाळण्याच्या वेगवेगळ्या उत्पादनांच्या अभ्यासात गुंग आहेत. काहीसे गोंधळून पण गेलेत. काही माहिती नसल्याने मैत्रिणीलाही काय सल्ला द्यावा हा प्रश्न पडलाय .अश्या वेळी यातल्या अनुभवी मायबोलीकरांच्या सल्ला घ्यावा म्हणून हा लेखनाचा प्रपंच \nतर येऊ द्यात तुमचे वेगवेगळ्या बाथ टब आणि पाळण्यांचे अनुभव या धाग्यावर.\nमुलगा की मुलगी हे सरप्राइज न\nमुलगा की मुलगी हे सरप्राइज न उरण्याव्यतिरीक्त काय फायदे असू शकतात ते जाणून घेण्याचे नर्सरी चा रंग, कपडे, खेळणी इत्यादींचे रंग ह्याशिवाय आणि काय फायदे असतात\nसशल आता त्यात फायदे काय\nसशल आता त्यात फायदे काय असणारेत\nप्रेग्नंट आहे समजलं की डु यु नो द जेंडर प्रश्नाला उत्तर देता येतं. लोकं बेबी शॉवरला जेंडर न्युट्रल गोष्टी नाही देत. नाहीतर पोराला पांढरे आणि पिवळे कपडे मिळतात.\nरंगच की आणि style वगैरे...\nरंगच की आणि style वगैरे...\nमला काय माहित काय फायदे ते\nमला काय माहित काय फायदे ते फायदे हा शब्द चुकीचा वापरला ते मात्र कबूल.\nसगळेजण जाणून घेतात आणि ते आधीच जाणून घेण्यातली मज्जा मला कळत नाही म्हणून तर विचारते आहे\nसशल, नाव ठरवण्यासाठी पण ते\nसशल, नाव ठरवण्यासाठी पण ते महत्वाचं\nस्वतः आंटी की अंकल हे कळाले\nस्वतः आंटी की अंकल हे कळाले नाही तर खुप मोठा तोटा आहे की\nलोल.. ३.१४ ते बेडरूम मध्ये\nलोल.. ३.१४ ते बेडरूम मध्ये पोस्टर लाव णारे लोक्स पन मदत करतात. बर्फी की लाडू हे खेळ तर सातव्या महिन्यात. व्हेन ऑल इज फायनलाइज्ड .\nरिया, अभिनंदन आणि शुभेच्छा.\nरिया, अभिनंदन आणि शुभेच्छा. मस्त बातमी ग\nमुलगा की मुलगी हे सरप्राइज न\nमुलगा की मुलगी हे सरप्राइज न उरण्याव्यतिरीक्त काय फायदे असू शकतात ते जाणून घेण्याचे नर्सरी चा रंग, कपडे, खेळणी इत्यादींचे रंग ह्याशिवाय आणि काय फायदे असतात नर्सरी चा रंग, कपडे, खेळणी इत्यादींचे रंग ह्याशिवाय आणि काय फायदे असतात\nमला आश्चर्य वाटलं या प्रश्नाच. मलगा मुलगी अस कळल्यावर एक प्रकारचा छंद , खेळ लागत नाही का मनाला , मी अस करीन , तस बोलवेन. मला शब्दात मांडता येत नाहीये. जणु त्या गोळ्याला आता आकार मिळालाय अस वाटायला लागत.\nशेवटी काहीही असेना आपलं प्रेम असणारच आहे त्यावर, फरक पडत नाही वगैरे मुद्दे आहेतच. पण तरीही. मे बी आय एम राँग.\nरिया , इथे डुलाच्या साईट्स\nरिया , इथे डुलाच्या साईट्स आहेत ग डॅल्लस स्पेसिफिक. तुझ्या तिथला पिन कोड टाकून बघतेस का. मिळतील तुला.\nउदा. ही साईट आमच्या गावाची आहे. अशा हजारो साईट्स आहेत. तुला कल्पना येण्यासाठी खाली देती आहे.\nरीया, अभिनंदन आणि शुभेच्छा\nरीया, अभिनंदन आणि शुभेच्छा\nडुला नक्की बघा. एक उत्तम\nडुला नक्की बघा. एक उत्तम दुला नक्किच एक असेट असतो. तुम्ही जर दोघेच असणार असाल तर दुलाचा प्रचंड उपयोग होतो. सर्व नोर्मल झाले तर व जर काही कोंप्लिकेशन झाली तर त्यांचा अनुभव नक्किच उपयोगी येतो.\nइथे रॉकरची चर्चा वाचली पण निट\nइथे रॉकरची चर्चा वाचली पण निट कळले नाही. मी रॉकर घ्यायचा विचार करत होते(म्हणजे मैत्रीण गिफ्ट करणार आहे)पण खरच फायदा आहे का त्याचा बाळासाठी. नाहीतर ती पाच सात हजार खर्च करून घ्यायची आणि तो पडून रहायचा.\nदूसर म्हणजे लमाझ कुणी केल आहे का माझ्या पैकेजमध्ये ते इन्क्लुड आहे त्यात breathing टेकनिक शिकवतात ना माझ्या पैकेजमध्ये ते इन्क्लुड आहे त्यात breathing टेकनिक शिकवतात नाज्या नार्मल डिलीवरीसाठी उपयोगी ठरतील अशा. बहुतेक माझ सी सेक्शन करणार आणि आता वेळही कमी आहे तर अटेंड करावे की नाही विचार करतेय.\nमाझ्या मामीने मला एकट्याने\nमाझ्या मामीने मला एकट्याने घालायची \"टबमधील\" अंघोळ याचे प्रात्यक्षिक दिले होते आणि माझ्याकडून सरावही करून घेतला होता. तिला तशी अंघोळ इंग्लंडमधील नर्सने शिकवली होती.\nपण त्याचा मला व्हिडीओ पोस्ट करावा लागेल.\nआणि मी पण बऱ्याच गोष्टी डे १ पासून भारतात असूनही स्वतः केल्या.\nमला बेबी मसाज फार काही पटला नाही. नुसती रडारड व्हायची म्हणून मी विक्रमला स्वतःच अंघोळ घालायला लागले. फार काही अवघड नसतं. माझ्या ब्लॉगवर जमल्यास व्हिडीओ पोस्ट करून लिंक शेअर करिन.\nपिन्की, लमाझ क्लास दोघांनी\nपिन्की, लमाझ क्लास दोघांनी घ्यावा. चांगले preparation होते.\nआपल्याकडे बाळाला मसाज, विशिष्ट पद्धतीने/पोजिशनमध���येच आंघोळ घालणे याचे नको इतके स्तोम माजवले गेले आहे असे माझे मत आहे. रोज स्वच्छता झाली आणि त्या बाळाच्या मानेला दुखावलं नाही, इतर त्रास झाला नाही की झालं. यासाठी जे बाथटब मिळतात ते अगदी सोयीचे असतात. बाकी स्वतःला जमेल, पटेल तसं आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावं. काही गोतावळा गरजेचा नसतो हे सगळं करायला. बाळाचे आई बाबा असतील तरी जमतं. एखादा प्रशिक्षित मदतनीस मिळाला/ली तर उत्तम. नसले तरी बिघडत नाही. (हे सगळं अर्थातच काहीही शारिरिक अडचण नसलेल्या बाळबाळंतिणीबद्दल आहे)\nइथे सर्वांनी सर्व सल्ले देऊन\nइथे सर्वांनी सर्व सल्ले देऊन झाले आहेत तरी काही ठणकावून दिले गेलेले सल्ले बघून हे लिहावसं वाटलं. नव्या आईला / बाबाला मिळून सर्व झेपणार आहे की नाही हे बाळाच्या जन्माआधी कसं कळेल अगदी सगळं सुरळीत झालं तरी अती रडकं बाळ असेल तर हे नवे आई-बाप जेरीस येतात. आईची मनस्थिती पण कशी होइल ते 'स्मॉल वंडर' / 'बंडल ऑफ जॉय' इ.इ. बघितल्यावर (खरं तर हार्मोनल बदलांमुळे पण असं लिहायला बरं असतं) काही सांगता येत नाही. चांगल्या टणकमावश्यासुद्धा भयंकर मुळुमुळू होतात पहिले काही आठवडे. अशा वेळी काही तासांसाठी सुद्धा कुणी सोबतीला/मदतीला येणारं असेल तर खूप फरक पडतो. तेव्हा काही ना काही मदत मिळेल अशी सोय आधीच करून ठेवावी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/anna-hazare-asks-aap-leader-to-leave-fast-venue-after-he-takes-on-v-k-singh-304782/", "date_download": "2018-11-21T20:19:47Z", "digest": "sha1:7PZ2ARCUBETBB3FVBRDGKRTMJP4JCWN3", "length": 13356, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अण्णा आणि ‘आप’मधील दरी रुंदावली | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nअण्णा आणि ‘आप’मधील दरी रुंदावली\nअण्णा आणि ‘आप’मधील दरी रुंदावली\nमाजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांचे नाव न घेता शुक्रवारी राळेगणसिद्घीत जोरदार हल्ला चढविला.\n��ाजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांचे नाव न घेता शुक्रवारी राळेगणसिद्घीत जोरदार हल्ला चढविला. त्याला भर सभेतच या पक्षाचेच गोपाल राय यांनी आक्षेप घेतल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीच हस्तक्षेप करीत, गोंधळ घालायचा असेल तर गाव सोडून निघून जा, असे राय यांना सुनावल्यावर ते शांत झाले. काही काळानंतर मात्र राय राळेगणसिद्घी सोडून निघून गेल्याने अण्णा हजारे यांचे आंदोलन आणि आम आदमी पक्षातली दरी रुंदावल्याचे स्पष्ट झाले आहे.\nगुरुवारी आम आदमीचे कुमार विश्वास व त्यांच्या सहकाऱ्यांनी राळेगणसिद्घीत राजकीय भाषणबाजी केल्यामुळे नाराजीचा सूर असतानाच सिंग यांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला चढविल्याने सर्वत्र तो चर्चेचा विषय ठरला आहे. सिंग म्हणाले, अण्णांनी जनलोकपालासाठी आंदोलन पुकारल्यानंतर त्यांच्यासमवेत अनेक लोक होते. त्यानंतर काही सोडून गेले ते आता आमच्यामुळेच अण्णा मोठे झाल्याचे म्हणू लागले आहेत, ही खेदाची बाब आहे. जी गोष्ट अण्णांनी उभी केली आहे, ज्यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे, त्यास कोणी कमी लेखू शकत नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. वेगवेगळे गट, पक्ष स्थापून त्याचा फायदा लाटणाऱ्यांनी त्याचा बोध घ्यावा, असे ते म्हणाले.\nअण्णांसह उपोषणास बसलेले आम आदमीचे गोपाल राय यांनी सिंग यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेतला. राजकीय भाषण करू नका, जनलोकपालावर बोला, असे राय सांगत होते, त्याने गोंधळ वाढला व अण्णांना हस्तक्षेप करावा लागला.\nमनसेचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांनी शुक्रवारी हजारे यांची भेट घेऊन जनलोकपालची मागणी व त्यासाठीच्या आंदोलनालाही पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच आपण येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या विधानसभेतही सक्षम लोकायुक्त विधेयक आणावे अशी आमचीही इच्छा असून सोमवारी या विषयावर आपण विधानसभेत चर्चा घडवून आणू, असे ते म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअंजली दमानिया यांची हजारे यांच्याशी चर्चा\nVIDEO – दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाषण सुरु असताना फेकला बूट\nआजपासून दिल्लीत अण्णा हजारेंचे आंदोलन, मोदी सरकारच्या अडचणी वाढणार\nनरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा अहंकार-अण्णा हजारे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agrovision-water-use-fracking-has-risen-%E0%A5%AD%E0%A5%AD%E0%A5%A6-percent-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7-11516", "date_download": "2018-11-21T20:58:57Z", "digest": "sha1:NODPCFALSOH3HDAPONPXNMRQH6PNRPWR", "length": 16669, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Water use for fracking has risen by up to ७७० percent since २०११ | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखनिज तेल उत्पादनासाठी पाणी खराब करण्याच्या प्रमाणात वाढ\nखनिज तेल उत्पादनासाठी पाणी खराब करण्याच्या प्रमाणात वाढ\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nअमेरिकेतील नैसर्गिक वायू आणि तेल उत्पादक भागांमध्ये २०११ ते २०१६ या काळामध्ये तेलविहिरीमध्ये फ्रॅक्चरिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण ७७० टक्क्यांपर्यंत असल्याचे ड्यूक विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. नवीन विहिरींच्या निर्मितीसाठी पहिल्या वर्षी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण १४४० टक्क्यांनी वाढल्याचेही या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. या पद्धतीने फ्रॅकिंग पाण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत राहि��्यास सन २०३० पर्यंत वॉटर फूटप्रिंटमध्ये ५० पटीने वाढ होऊ शकते. या सर्व प्रक्रियांचा विपरीत परिणाम दुष्काळग्रस्त पश्चिमेकडील राज्यांतील भूजलावर होऊ शकतो.\nअमेरिकेतील नैसर्गिक वायू आणि तेल उत्पादक भागांमध्ये २०११ ते २०१६ या काळामध्ये तेलविहिरीमध्ये फ्रॅक्चरिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण ७७० टक्क्यांपर्यंत असल्याचे ड्यूक विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. नवीन विहिरींच्या निर्मितीसाठी पहिल्या वर्षी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण १४४० टक्क्यांनी वाढल्याचेही या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. या पद्धतीने फ्रॅकिंग पाण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत राहिल्यास सन २०३० पर्यंत वॉटर फूटप्रिंटमध्ये ५० पटीने वाढ होऊ शकते. या सर्व प्रक्रियांचा विपरीत परिणाम दुष्काळग्रस्त पश्चिमेकडील राज्यांतील भूजलावर होऊ शकतो.\nजमिनीमध्ये तेल काढण्यासाठी कातळ फोडण्यासाठी प्रचंड दाबाने पाणी सोडले जाते. त्याला ‘हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग’ असे म्हणतात. आजवरच्या अभ्यासामध्ये यासाठी लागणारे पाणी हे अन्य ऊर्जास्रोतांच्या तुलनेत अधिक नसल्याचे सुचवले जात होते. मात्र, हे सारे अभ्यास गेल्या काही वर्षांतील फ्रॅकिंगच्या एकूण माहितीवर आधारलेले आहेत. ड्यूक विद्यापीठातील भूरसायनशास्त्र आणि जलदर्जा विभागातील प्रा. अॅवनेर वेन्गोष यांनी सांगितले की, या अभ्यासात दशकापेक्षा अधिक काळातील फ्रॅकिंगच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून त्याचे वॉटर फूटप्रिंट वाढत गेल्याचे स्पष्ट झाले. पाणीवापराबाबत २०१४ आणि २०१५ ही वर्षे महत्त्वाची ठरतात. येथूनच पुढे पाण्याच्या वापराचा दर लक्षणीयरीत्या वाढत गेला. प्रतिविहीर खराब होणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत.\nगेल्या सहा वर्षांतील पाणीवापर, नैसर्गिक वायू, तेल आणि उद्योगाद्वारे खराब करण्यात आलेले पाणी या विषयीची माहितीचे विश्लेषण केले. अमेरिकेतील शेल वायू आणि तेल उत्पादक प्रदेशातील १२ हजारपेक्षा अधिक विहिरींचा त्यात समावेश होता. त्यावरून पूर्वीचे, सध्याचे आणि भविष्यातील पाण्याचा वापर काढण्यात आला. या संशोधनाचे निष्कर्ष ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजा��ो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2018-11-21T19:45:23Z", "digest": "sha1:DQ5O64TEWQBERSZ5TI7H6YQE2LMXC3CX", "length": 7129, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ममता बॅनर्जींना मोदींनी दाखवला ‘योग्य’मार्ग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nममता बॅनर्जींना मोदींनी दाखवला ‘योग्य’मार्ग\nकोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. जेव्हा त्यांचं हेलिकॉप्टर शांती निकेतन येथे पोहोचलं तेव्हा स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोहोचू शकल्या नव्हत्या. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी मोदींचं स्वागत केलं. मोदींनी पाहिलं तर काही अंतरावर ममता बॅनर्जी येताना दिसत होत्या. उशीर झाला असल्याने त्या घाईत होत्या.\nवेगाने चालत येत असलेल्या ममता बॅनर्जींनी समोर रस्ता खराब असल्याचं पाहिलं नव्हतं. मोदींनी त्यांना इशारा करत रस्ता खराब असून पुढून या असा इशारा करत योग्य मार्ग दाखवला. यानंतर ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. मोदी सरकार ज्या मार्गाने जातंय, त्याला कडाडून विरोध करणाऱ्या ममतांना अखेर मोदींनी दाखवलेल्या मार्गावरून चालावं लागल्यानं मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी उपस्थित राहणं हा प्रोटोकॉल आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n विरारमध्ये दोन महिलांची एकाच पद्धतीने हत्या\nNext articleवाकड-ताथवडे परिसरात विकास कामांचे भूमिपूजन\n‘त्यांना’ मला ठार मारायचंय : केजरीवाल\nआरएसएस हे तालिबानी, खलिस्तानी आतंकवाद्यांसारखेच : कम्युनिस्ट पार्टी\nजम्मू-काश्‍मीरमध्ये सरकार स्थापन करण्याच्या हालचाली\nपुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सुषमा स्वराज यांची घोषणा\nअरविंद केजरीवाल यांच्��ावर मिरची पूड फेकली\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाची भाजपलाही कल्पना : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-HDLN-weather-department-gives-alert-of-storm-for-today-also-5868518-PHO.html", "date_download": "2018-11-21T20:19:39Z", "digest": "sha1:PMWY4WRC5PKQ4OFVOWHQOZ6DD6R2FAJB", "length": 19195, "nlines": 199, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Weather Department Gives alert of storm for today also | आजही अलर्ट : राजस्थान-हरियाणात धुळीचे वादळ, दिल्लीसह 6 राज्यांत पावसाचा इशारा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआजही अलर्ट : राजस्थान-हरियाणात धुळीचे वादळ, दिल्लीसह 6 राज्यांत पावसाचा इशारा\nदिल्ली-एनसीआरमध्ये रात्री वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने दिल्ली आणि हरियाणात मंगळवारी शाळा बंद असतील\nपूर्व दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी वादळामुळे वीजेचे खांब आणि झाडे कोसळली.\n- दिल्लीमध्ये मंगळवारी दुपारपर्यंत वादळ पोहोचणार होते. पण ते वादळ सोमवारी रात्रीच पोहोचले. नोयडा, गाझियाबाद, गुडगांवमध्ये अनेक ठिकाणी वीज गुल झाली.\n- दिल्लीमध्ये आज मेट्रोचा वेग कमी असेल, वाऱ्यांचा वेग ताशी 90 किमी असला तर मेट्रो थांबवण्यात येणार आहे.\nनवी दिल्ली - 13 राज्यांमध्ये मंगळवारीही वादळाचा अलर्ट देण्यात आला आहे. दिल्ली, हिमाचलसह सहा राज्यांमध्ये वादळासह पावसाची आणि ईशान्येकडील सहा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये दुसऱ्या शिफ्टमधील शाळांना सुटी देण्यात आली आहे. हिमाचलच्या लाहौल स्पितीमध्ये मंगळवारी सकाळी बर्फवृष्टी झाल्याने हवामान आनंददायी झाले होते. त्यापूर्वी सोमवारी दिल्ली-एनसीआर, हरियाणामध्ये धुळीचे वादळ आणि राजस्थानच्या बिकानेरमध्ये सोमवारी जोरदार वादळ आहे. त्यामुळे रस्त्यांवरील दृश्यमानता घटली.\n- दिल्लीमध्ये धुळीच्या वादळामुळे येणारे सात आणि जाणारे एक अशी आठ विमाने लेट झाली.\n- दिल्लीसह रोहतक, भिवानी, झज्जर, गुडगांव, बागपत, मेरठ आणि गाझियाबादमध्ये धुळीचे वादळ पाहायला मिळाले.\nया राज्यांत जोरदार पावसाचा अलर्ट\n- आसाम, मेघालय, नागालंड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा.\nया राज्यांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट\nजम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि पश्चिमी उत्तर प्रदेशच्या विविध भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह वादळ येण्याची आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाची शक्यता आहे. राजस्थानमध्ये वाळुचे वादळ येण्याचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यासाठी एंबर कलरने इशारा दिला आहे.\nहिमाचलच्या केयलाँगमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज\nहिमाचल प्रदेशच्या केयलाँगमध्येही आगामी 24 तासांत जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शिमलामध्ये तापमान सर्वसाधारण तापमानापेक्षा 4-5 अंशांनी घसरले आहे. सोमवारी येथे किमान तापमान 12.8 अंश नोंदवण्यात आले.\nताशी 70 किमी वेगाने वाहिले वारे\nदिल्लीमध्ये ताशी 70 किमी वेगाने वाहिलेल्या वाऱ्यांमुळे दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी झाडे आणि वीजेचे खांब कोसळल्याची घटना घडली आहे. मयूर विहारसह काही भागांमध्ये तुरळक पाऊसही झाला. 2 मे रोजी उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह सुमारे 14 राज्यांमध्ये जोरदार वादळामुळे 125 हून अधिक लोक ठार झाले होते. तर 300 जण जखमी झाले होते.\nपाकिस्तानमधून राजस्थानात आले वादळ\nराजस्थानच्या बिकानेरमध्ये खाजुवालाला लागून असलेल्या सीमा भागात सायंकाळी सुमारे पाच वाजता अचानक वादळ सुरू झाले आणि संपूर्ण वस्तीमध्ये धूळच धूळ पाहायला मिळाली. काही वेळाने पूर्णपणे अंधार झाला. पाकिस्तानकडून आलेले हे वादळ सोमवारी सायंकाळी राजस्थानात आणि रात्री उशीरा दिल्ली-एनसीआरमध्ये पोहोचले.\nयामुळे निर्माण झाली ही परिस्थिती\n- गर्मीमुळे हवामानात हा बदल होतो. पण यावेळी पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बंस) चा परिणाम वाढला आहे. हरियाणावर हवेचा दबाव निर्माण झाला आहे. तामान्य सरासरीपेक्षा अधिक आहे. तसेच वरच्या भागातील हवेत दमटपणाही आहे.\n- दरवर्षी या काळामध्ये सर्वात आधी युरोप आणि आफ्रिकेच्या मध्ये असलेल्या भूमध्य सागरात (मेडिटेरियन सी) 25 डिग्री अंशापेक्षा अधिक तापमान झाल्यास वादळ निर्माण होते. तुर्की, इराक, ईराणद्वारे ते जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचते. येथे डोंगरांनाल धडकल्यानंतर ते दिल्लीकडे वळते. त्यानंतर ते मार्गातील प्रत्येक राज्यावर परिणाम करते.\nएंबर कलर इशारा म्हणजे काय..\nइशाऱ्याचे 4 ग्रेड वेग वेगळ्या करल कोड मार्फत दर्शवले जातात.\n1. ग्रेड ग्रीन : या इशाऱ्यामध्ये काहीही अॅक्शन घेण्याची गरज नसते.\n2. ग्रेड यलो : स्थितीवर नजर ठेवावी लागते.\n3. ग्रेड एंबर : सरकारी एजन्सींना कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज केले ज��ते.\n4. ग्रेड रेड : एजन्सींना कारवाई करावी लागले.\nपुढे वाचा, हवामानात वेगाने होणाऱ्या बदलांबाबत तज्ज्ञांनी नोंदवलेले मत...\nडॉ. के सतीदेवी, वैज्ञानिक (भारतीय मौसम विज्ञान विभाग)\nप्रश्न : हवामानात हा बदल का होत आहे\nउत्तर : गर्मीमुळे हवामानात हा बदल होतो. पण यावेळी पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बंस) चा परिणाम वाढला आहे. हरियाणावर हवेचा दबाव निर्माण झाला आहे. तामान्य सरासरीपेक्षा अधिक आहे. तसेच वरच्या भागातील हवेत दमटपणाही आहे.\nप्रश्न : किती दिवस याचा परिणाम असेल\nउत्तर : आम्ही दर तीन दिवसांसाठी इशारा देत असतो. सोमवारपासून पुढच्या तीन दिवसांसाठी इशारा आहे. मंगळवारी याचा आढावा घेतला जाईळ. काही बदल असेल तर पुन्हा तीन दिवसांसाठी अलर्ट वाढवला जाईल.\nप्रश्न : परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते का\nउत्तर : नाही. गेल्या आठवड्यापेक्षा परिस्थिती सुधारली आहे. पण उद्या काय बदल होईल त्याबाबत निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही.\nप्रश्न : हवमानातील बदलाचा मान्सूनवरही परिणाम होईल का\nउत्तर : नाही, त्याचा मान्सूनशी थेट संबंध नाही. हा बदल प्रत्येक ऋतूमध्ये होतो.\nप्रश्न : हवामान विभागाचा इशारा सरकारसाठी असतो की, सामान्य लोकांसाठी\nउत्तर : दोघांसाठी. आम्ही आमच्या वेबसाइटवर ऑल इंडिया वेदर बुलेटिन आणि फेसबूक पेजवर अपडेट करत असतो. माडियाच्या माध्यमातूनही लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याशिवाय सरकार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाला लेखी आणि कलर कोडेड ग्राफिक्ससह इशारा पाठवला जातो. म्हणजे त्यांना कारवाई करता येते. त्यानंतर बचावात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी त्यांची असते.\nटीटी गुप्ता, प्रोजेक्ट मॅनेजर (आपत्ती व्यवस्थापन, उत्तर प्रदेश)\nप्रश्न : अलर्ट मिळाला तर तुम्ही सर्वप्रथम काय करता\nउत्तर : हवामान विभाग आम्हाला आणि जिल्हा प्रशासनाना इशारा पाठवत असते. आम्ही लोकांना सजग करतो. जिल्हा प्रशासनातर्फे सुट्या जाहीर केल्या जातात. कच्ची घरे किंवा झाडांखाली न जाण्याचा इशारा लोकांना दिला जातो.\nप्रश्न : मग एवढ्या लोकांचे प्राण का गेले\nउत्तर : ठरावीक वेळी ठरावीक ठिकाणी असे होईल हे सांगणारे तंत्रज्ञान अद्याप आलेले नाही. त्यामुळे लोकांना फक्त विनंती करता येते. हवामान विभागाच्या मते अशा नैसर्गिक संकटाबाबत जवळपास तीन तास आधी सटिक माहिती सांगता येते. त्यावेळी समजते की वादळ किंवा पावसाचा परिणाम किती असेल आणि कोणत्या भागावर परिणाम होईल. अशापेळी आम्ही फोनवर माहिती देण्यास सांगितले आहे.\nप्रश्न : त्याने काय होईल\nउत्तर : एक-दोन दिवसांचा इशारा आला तर त्याला फार गांभीर्याने घेतले जात नाही. पण काही तासांसाठी त्याचवेळी इशारा दिला तर त्याला गांभीर्याने घेण्याची अधिक शक्यता असते.\nदिल्लीत दाेन संशयित अतिरेकी घुसले: पाेलिसांनी दिले सतर्कतेचे अादेश\n1984 शीख दंगल प्रकरणात 34 वर्षांनी सुनावली फाशीची शिक्षा\nभारतीय महिला बॉक्सर विजयी होताच बल्गेरियाच्या महिला प्रशिक्षिकेने रिंगमध्ये फेकली बॉटल, असा होता वर्ल्ड चॅम्पियनशिपचा थरार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2010/01/17/how-may-i-assist-you-today/", "date_download": "2018-11-21T21:00:38Z", "digest": "sha1:4L5S42IWYEEGZKARUDIMWZNRRXTMF2D2", "length": 22248, "nlines": 320, "source_domain": "suhas.online", "title": "How may I assist you today? – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nमाझा लॅपटॉप अप्लिकेशन एरर देतोय..\nअरे माझा फोन बिल अजुन क्रेडिट झाला नाही माझ्या अकाउंट मध्ये…\nमाझ इंटरनेट का बंद आहे\nतुमच्याकडे हे अपग्रेड आहे का कस्टमरसाठी\nअहो काही नाही आमच्या रोजच्या ऑफीस व्यवहारात कानावर पडणारी काही वाक्य. शेवटी आम्ही कस्टमर सर्विस वाले..सर्वसाधारण पणे ओळखले जातो कॉल सेंटर, CSR, कस्टमर सपोर्ट, हेल्प डेस्क किवा कॉंटॅक्ट सेंटर या नावाने. नाव तर भरपूर आहेत आणि अजुन नावही ठेवली जातात 😀\nकुठल्याही इंडस्ट्री मध्ये असो, कस्टमर सर्विस हा एक अविभज्या घटक आहे. एकदा एका कंपनीचा प्रॉडक्ट बाहेर पडल, किवा एखादी सर्विस जर ते ऑफर करत असतील तर ते असे स्वतंत्र विभाग बनवतात. कस्टमर्सच्या प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, त्याना त्या प्रॉडक्ट बद्दल काही जाणून घ्यायचा असेल किवा अजुन काही काही मदत लागत असेल तर त्यासाठी आम्ही 🙂\nतसा काही..सॉरी काही नाही बर्‍याचश्या पालक आणि मुलांच्या मनात ही इंडस्ट्री एवढी बदनाम आहे की काय सांगू, ह्या गोष्टीला माझा परिवार देखील अपवाद नाही. जेव्हा मी ह्या कंपनीचा ऑफर लेटर घेतला काय सांगू माझ्या घरी काय अवस्था झाली. अजूनही वाद होतात, नाही असा नाही पण आता सवय झालीय म्हणा मला अजुन काय काही लोकांसाठी कॉल सेंटर म्हणजे समर जॉब्स, किवा कुठे जॉब मिळत नाही तो पर्यंत हौस मौज करायची म्हणून हे. त्यांच्या मते इथले लोक म्हणे चांग��ी नसतात, म्हणजे तश्या अर्थी नाही, नुसत्या पार्टी, पैशाची कदर नसलेले, लॉंग टाइम करीअर कॉल सेंटर मध्ये ह्या..काही काय. ३ वर्ष झाली मला इथे काम करून (still going on 🙂 ), माझ पण आधी असाच मत होत की कुठे जॉब लागत नाही म्हणून चला करून बघू, त्यावेळी खूप निराश झालो होतो मी पण काही होत नव्हता जॉबचा. खूप घाबरलो होतो पहिल्या इंडक्शन डेला. माहीत नव्हता मी पुढे काही करू शकेन की नाही.\nIntroduction आटपला, ब्रेक मध्ये कॅंटीन मध्ये गेलो. सगळ्याना सक्त तकित होती फ्लोर वर फक्ता इंग्लीश आणि फक्ता इंग्लीशच. खूप ओकवर्ड वाटत होता काय होईल काय नाही..पण जसा कॅंटीन मधल्या ग्रूप ला जॉइन केला तसा आपला नॉर्मल क्राउड लेका, मेल्या, साले आणि इतर नॉर्मल () शब्दासंपदा कानावर आली जी मी इथे लिहु शकत नाही 🙂 हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, पारसी, गुजराती आणि भैईया पण, सगळे सण आपले आणि अमेरिकेचे सेलेब्रेट केलेत..खूप रमलोय इथे, नाइट शिफ्ट मी आयुष्यात पहिल्यांदाच करत असल्याने पहिला आठवडा एवढा वाईट गेला की काय सांगू. खूप त्रास झाला होता अड्जस्ट करताना. पण आता कुठलीही शिफ्ट करताना त्रास होत नाही, म्हणाल दगड झालोय अगदी..\nअसो, इथला क्राउड पण Ambitious असतो जसा सॉफ्टवेरवाले आपला टार्गेट मोठमोठ्या कंपनी ठेवतात तसा इथेही..Professionalism किवा कडक Rules ईतर नॉर्मल ऑफीसपेक्षा खूपच कडक mind you. मिनिटा-मिनिटाचा हिशोब धरतात इथे. काही करा पण कस्टमर आपल्याला सी-सॅट (Customer Satisfaction point) देऊन गेलाच पहिजे, एखादी केस हॅंडल करताना एएचटी (Avarage Handle Time) आणि Number of cases resolved per day. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या पर्फॉर्मेन्स इन्सेंटिव मध्ये असतात. मग सगळ्याची धावपळ ही टार्गेट्स achieve करण्यासाठी. एक स्पर्धा सुरू असते त्या फ्लोरवर..\nNow I am professional 🙂 मग कुठलाही कठीण कॉल असो, irrate कस्टमर. शॉन (हे माझ टोपण नाव कस्टमर्ससाठी) रिसॉल्व करेल रे क्वेरी, ट्रान्स्फर कर त्याला ती केस. दिवसामागून दिवस आणि वर्षा मागून वर्ष गेली. अजूनही काही मुला-मुली समर जॉब किवा टाइमपास जॉब म्हणून इथे येतात आणि जातात . मग ते MBA असो किवा बीई किवा बीएससी किवा शिकणारेसुद्धा. असो शॉनच्या टीम मध्ये खूप आले आणि गेले. पण शॉन अजूनही आपल्या कामात हरवून गेलेला.\nक्लाइंट बदलले, रूल्स बदलले, घरातले वाद वाढले पण स्पिरिट अजूनही तेच Thank you for choosing Adobe, How may I assist you today\nतिळगुळ घ्या गोड गोड बोला :)\nएकदम छान लिहिलंय.. आवडलं.\nथॅंक्स अ लॉट 🙂\nअरे खुपच खुमासदार झालाय लेख.. शॉन.. एकदम बेस्ट.. हार्ट वॉर्मिंग.. गेले काही दिवस नेट वर कमीच आहे.. म्हणुन राहुन गेलं वाचायचं.. 🙂\nपुस्तक नको रे बाबा..आपला ब्लॉगच बरा यार..इथेच शेअर करीन काही अनुभव 🙂\nशॉन 🙂 असे बरेच माइक, जिल नाहीतर कॅरेन भेटतात फ़ोनवर जेव्हा आम्ही क्रेडिट कार्डसाठी नाहीतर एअरलाइन रिजर्व्हेशन इ. साठी अमेरिकेतून फ़ोन करतो…कितीही ऍक्सेंटमधले बोलत असले तरी कळतं आपलाच माणूस आहे आणि मग काही सवलतीही मिळतात…ही ही….छान लिहिलंस….\nथॅंक्स अपर्णा, खूप लोकांमध्ये कॉंटॅक्ट सेंटर्सचा जॉब म्हणजे कुठे जॉब मिळत नसेल तर टाइमपास जॉब म्हणून ह्या इंडस्ट्रीकडे बघितला जात. ह्याला माझ घर सुद्धा अपवाद नाही 😦\nकुठलंही काम हे शेवटी काम असतं हा concept आपल्याइथे कधी येणार देव जाणे…..\nPingback: तुम्ही काय कराल « मन उधाण वार्‍याचे…\nकुठलंही काम हे शेवटी काम असतं हा concept आपल्याइथे कधी येणार देव जाणे…..\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214833-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/gogate-jogalekar-college-rangavaikhari-news/", "date_download": "2018-11-21T20:49:57Z", "digest": "sha1:U2DA5OL7AYYOIA5SMLPOEZB2L45XFDSB", "length": 9104, "nlines": 129, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची म ते म एकांकिका रंगवैखरीच्या महाअंतिम फेरीत दाखल | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाची म ते म एकांकिका रंगवैखरीच्या महाअंतिम फेरीत दाखल\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाची म ते म एकांकिका रंगवैखरीच्या महाअंतिम फेरीत दाखल\nराज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची ‘म ते म: एक प्रवास’ ही एकांकिका महाअंतिम फेरीत दाखल झाली आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. २५ जानेवारी २०१८ रोजी राधाबाई शेट्ये सभागृह येथे संपन्न झाली. दि. १९ फेब्रुवारी रोजी विभागीय फेरी पार पडली आणि ‘म ते म’ ही एकांकिका महाअंतिम फेरीत दाखल होऊन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने रु. १५,००० चे रोख पारितोषिक पटकावले.\n‘महाराष्ट्री ते मराठी’ या विषयावरच आपापले नाट्याविष्कार महाविद्यालयांना सादर करावयाचे होते. ‘महाराष्ट्री प्राकृत भाषा ते आजच्या मराठीपर्यंतचा प्रवास’ हे आशयसूत्र घेऊन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने ही एकांकिका सादर केली. त्याचे लेखन द्वितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थी शैलेश देविदास इंगळे याने केले असून संगीत विनायक प्रभूघाटे या तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्याने दिले आहे. एकूण तीस कलाकारांच्या संगीत, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, हस्तकला, कॅलिग्राफी, रांगोळी, हस्तकला, फोटोग्राफी या दहा कलांचा समावेश या एकांकिकेत आहे. एकांकिका सादर होत असतानाच केवळ सदतीस मिनिटात हे दहा कलाविष्कार सादर होतात, हे या नाट्यविष्काराचे वेगळेप��� आहे.\nविभागीय फेरीसाठी उपस्थित राज्य मराठी विकास संस्थेचे स्पर्धाप्रमुख गिरीश पतके यांनी विभागीय फेरीचे पारितोषिक रु. १५,००० व महाअंतिम स्पर्धेसाठीच्या खर्चाचा रु. १०,००० असा एकूण २५,००० रुपयांचा धनादेश प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्याकडे सुपूर्द केला.\n‘रंगवैखरी’ स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून महाअंतिमफेरीत एकूण सहा नाट्याविष्कार सादर होणार आहेत. दि. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी यशवंत नट्यगृह, माटुंगा येथे ही महाअंतिम फेरी रंगणार आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ नाट्याविष्कारांना साडे सात लाख रुपयांची भरघोस बक्षिसे मिळणार आहेत.\nर. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी महाअंतिम फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे समन्वयक म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. निधी पटवर्धन व त्यांचे सहकारी परिश्रम करत आहेत.\nमराठी विज्ञान परिषदेच्या राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश\nबदलत्या डिजिटल युगातील आधुनिक चेहरा गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे कै. बाबुराव जोशी ग्रंथालय\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214834-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/vachan-prerana-din/", "date_download": "2018-11-21T19:48:36Z", "digest": "sha1:EHD7TGT7GQ2BLXL65UXIJG54MWWNGRE5", "length": 7694, "nlines": 127, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा\nरत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालययामध्ये दि. १३ ऑक्टोबर २०१७ रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे म���जी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम याचा जन्मदिवस प्रतिवर्षी वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘प्रेरणादायी चरित्रे आणि आत्मचरित्रे’ या विषयावर आधारित सहकार भित्तीपत्रकाचे अनावरण गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, उर्दू विभाग प्रमुख प्रा. दानिश गनी, ग्रंथालय समिती समन्वयक आणि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन, प्र. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे, प्रा. सायली पिलणकर, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर अशा अनेक विद्यार्थ्यांनी या भित्तीपत्रकाकरिता उत्तम असे लेखन केले.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष कला शाखेच्या कु. तैबा बोरकर हिने केले. याप्रसंगी सिद्धहस्त लेखिका डॉ. अलका मांडके लिखित ‘हृदयस्थ’ या पुस्तकाच्या प्रती द्वितीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी अक्षय परांजपे याने प्राचार्यांकडे सुपूर्द केल्या.\n‘वाचन प्रेरणा दिना’चे औचित्यसाधून ‘कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात’ डॉ. कलाम आणि विविध विषयांवर आधारित’ ग्रंथ, निवडक ऑडीओ-व्हिज्युअल साहित्य आणि दिवाळी अंकांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते संपन्न झाले.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय तृतीय वर्ष सेमिस्टर पाच आणि सहा करिता प्रविष्ठ विद्यार्थ्यांकरिता महत्त्वाचे\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस संपन्न\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214834-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://manaatale.wordpress.com/2018/06/01/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A5%AA/", "date_download": "2018-11-21T21:12:02Z", "digest": "sha1:GREYABNBLJFV6B7MHSR3KMLOAB6WDPDG", "length": 33167, "nlines": 326, "source_domain": "manaatale.wordpress.com", "title": "पॅरिस – ४ – डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा", "raw_content": "\nडोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा\nडोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\nसकाळी ५ वाजताच उठलो.. झोप पूर्ण झाली नव्हतीच, हवेत प्रचंड गारठा होता त्यामुळे परत पांघरुण ओढून झोपायचा मोह आवरत नव्हता. शेवटी २ मिनिटं, ५ मिनिटं करुन उठलो, पटापट आवरु म्हणूनही ६.१५ होऊन गेले होते. अजून मेट्रो पकडायची होती, तेथून पुढे काही अंतर चालून जाऊन मग ब्रुजला जाणाऱ्या बसचा थांबा होता.\nधावतच खाली उतरलो, काही अंतर पुढे गेलो आणि लक्षात आले, अरे आपण दुसऱ्या देशात चाललोय, दुसऱ्या गावाला नाही. व्हिसा, पासपोर्ट काहीच बरोबर घेतले नव्हते. परत माघारी येऊन पासपोर्ट्स घेतले आणि अक्षरशः धावतच स्टेशन गाठले. अर्थात त्यामुळे डोळ्यावर असलेली झोप उडून गेली. दोनच मिनिटांत मेट्रो आली. मेट्रोचे अंतरंग रंगेबिरंगी दिवे, रंगीत खुर्च्यांमुळे एकदम झांन्गो वाटत होते. १५ मिनिटांतच स्टॉप आला. जिने चढून मुख्य रस्त्यावर आलो आणि समोरचं दृश्य बघून स्तिमीतच झालो. लगेच कॅमेरा काढला आणि क्लिक-क्लीकाट चालू केला.\nजुन्या इमारती, नक्षीदार पूल, स्वच्छ पाण्याने दुथडी भरुन वाहणारी seine नदी, वाऱ्याच्या झुळकीने डुलणारी झाड.. वाह सगळंच लाजवाब होतं. ७ वाजायला पाचंच मिनिटं बाकी होती, “लवकर चल, लवकर चल” म्हणून बायको घाई करत होती, पण माझ्यातला फोटोग्राफर मला शांत बसू देईना. शेवटी त्यांना पुढे जाऊन बस पकडा, मी आलोच २ मिनिटांत म्हणून पुढे पाठवले.\nसूर्याची कोमल किरणं इमारतींना अजूनच मोहक बनवत होती. किती फोटो काढू आणि किती नाही असे झालं होतं. त्या पुलाचे आणि नदीचे अजून काही क्लोज-शॉट्स घेऊन मागे वळलो आणि समोर दिसले ते अवाढव्य पसरलेले Louvre Museum. असं म्हणतात हे म्युझियम व्यवस्थित बघायचं असेल तर निदान दीड ते दोन दिवस लागतात. अनेक उच्च दर्जाच्या कलाकृतींबरोबरच जगप्रसिद्ध ‘मोनालिसा’च पेंटींग सुद्धा इथेच आहे.\nदुर वर बस थांबलेली दिसत होती, भरभर चालतानाच आजूबाजूचे अजून काही फोटो घेतले आणि बसकडे धावलो.\nबसमध्ये बसतानाच आपण जेथे जाणार आहोत तिथला नकाशा आणि बघायची प्रेक्षणीय ठिकाणं, त्याची माह��ती वगैरे दिली गेली. संध्याकाळी बस बिचाऱ्या ड्रॉयव्हरलाच स्वच्छ करावी लागते त्यामुळे बस मध्ये काहीही खाणं-पिणं अलाऊड नाही वगैरे सूचना देऊन बस निघाली.\nपॅरिस अजूनही सुस्तावलेलेच होते, रस्ते बरेचसे रिकामेच होते. मधूनच एखादी पोर्शे किंवा फेरारी कानाला सुखावणारा आवाज करत जाई तोच काय तो आवाज. बाकी गर्दी असो कि नसो, एक जात सगळेजण सिग्नल पाळत होते. बंद काचेतून पॅरिसचा सौदंर्य न्याहाळत असतानाच बाहेरच्या ठिकाणांची माहिती टूर-गाईड देत होता ते ऐकत होतो. बसमधील बहुसंख्य प्रवासी स्पॅनिश असावेत, त्यामुळे टूर गाईड सगळी माहिती आधी फ्रेंच, मग स्पॅनिश आणि मग इंग्लिश मधून सांगत होता. काही वेळातच बस पॅरिसच्या बाहेर पडली आणि भला मोठ्ठा हायवे सुरु झाला. सगळ्या गाड्या आपल्या आपल्या लेन्स व्यवस्थित पाळत होत्या. पुढची गाडी स्लो झाली तर मागचीही स्लोच होणार, पण लेन कट करुन, ओव्हरटेक करुन जाणं नाही म्हणजे नाही.\nकाही वेळातच टोल नाका आला. ५-६ नाही तर तब्बल १५ लेन्स होत्या. एकाही ठिकाणी पैसे गोळा करायला माणूस नाही. गाडी जवळ आली कि तेथे लावलेल्या कॅमेरातून गाडीचा नंबर टिपला जायचा, तिथल्या एका मशीन मध्ये क्रेडिट-कार्ड सरकवले कि झाले काम. पुढचा बॅरिकेड आपोआप उचलला जायचा. टोटल टाइम टेकन फॉर टोल इज १० सेकंड्स.\nत्यापूढीलही कुठल्याही टोलवर गर्दी लागली नाही. एका वेळी पुढे २ गाड्या होत्या हीच काय गर्दी.\nइथे म्हणे बहुतेक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या ड्रायव्हरला दर दोन तासांनंतर २० मिनिटांचा ब्रेक घेणं कंपलसरी आहे. नियम मोडलेला आढळल्यास त्या वाहनाचे, ड्रॉयव्हरचे किंवा त्या प्रवासी कंपनीचेही लायसन्स जप्त होऊ शकते. एका छोट्या मॉटेलवर, एक छोटा ब्रेक घेऊन ४ तासांतच आम्ही बेल्जीयमला पोहोचलो. गंमत म्हणजे एका देशाची सीमा ओलांडून दुसऱ्या देशात कधी प्रवेश केला ते कळलेही नाही. कुठेही नावालासुद्धा बॉर्डर नव्हती, पोलीस किंवा चेकिंग लांबची गोष्ट. साधं ‘वेलकम टू बेल्जीयम’ वगैरे पण नाही म्हणजे कमालच होती.\nटूर गाईडने पुन्हा एकदा मॅप मध्ये कुठे फिरायचे, काय बघायचे दाखवले आणि परत ह्याच ठिकाणाहून इतक्या इतक्या वाजता बस निघेल सांगून निरोप घेतला. बस मधून बाहेर आलो तेंव्हा सकाळचा गारठा नावालाही नव्हता, ऊन जाणवत नसले तरी उकाडा जाणवत होता. आम्ही ब्रुज मध्ये प्रवेश केला आण��� पॅरिस आणि ब्रुज इतक्या जवळ जवळ असूनही दोन्हींमध्ये असलेला कल्चरल विरोधाभास लगेच जाणवला. आतापर्यंत बघितलेल्या पॅरिसमधल्या बहुतेक इमारती ह्या साधारण एकाच रंगातल्या होत्या, पिवळसर छटा असलेल्या, बाकीचे रंग अगदी नावापुरते असत. जी गोष्ट इमारतींच्या रंगाची तीच तऱ्हा लोकांच्या कपड्याच्या रंगाचीही. बहुतेक लोकांचे कपडे हि जास्ती करून पांढरे, क्रीम रंगाचे किंवा राखाडी रंगाचे.. फॅशन प्रत्येकाची वेगळी, पण रंग तेच. ह्या उलट बेल्जीयम विविध रंगात न्हाऊन निघाले होते, रंगीत इमारती, रंगीत कपडे घातलेली लोकं.. सगळंच रंगेबिरंगी.\nआधी म्हणालो तसं इथे उन्हाळा नक्कीच जाणवत होता. बहुतेक लोक अतिशय कमी कपड्यातच फिरत होती. हिरवळीवर अनेक नयनरम्य दृश्य सन बाथ घेत, पुस्तक वाचत पहुडलेली दिसत होती. इथल्या रस्त्यांना रस्ते का म्हणावेत असाच मला काहीसा प्रश्न पडला होता. छोट्या छोट्या लेन्सचं जाळंच सगळीकडे पसरलेले होते. ९०% लोकं ही एकतर चालत किंवा सायकलींवर होते.\nब्रुजचे प्रमुख आकर्षण म्हणजे इथल्या कॅनल्समधुन केलेली बोटीची सैर. आम्ही लगेच तिकीट काढली आणि रांगेत थांबलो. थोड्याच वेळात आमचा नंबर लागला. ह्या कॅनल्स मधून बहुतेक ब्रुजचे दर्शन घडते. आमच्या बोटीचा ड्रॉयव्हर थोडा वयस्कर पण प्रचंड रंगेल, उत्साही आणि फनी होता. असे असे ‘वन लायनर्स’ टाकायचा कि हसून हसून वाट लागायची.\nह्या सुंदर कॅनल्स मुळेच बहुदा ब्रुजला ‘व्हेनिस ऑफ द नॉर्थ’ म्हणत असावेत.\nतास-दीड तास फेरफटका मारुन मग एका बागेत आम्ही थोडा वेळ विसावलो. भूक लागली होती. आजूबाजूला खाद्यपदार्थांची रेलचेलही होती, पण आम्हाला खुणावत होते ते सोबत आणलेले ‘कल्याण-भेळ’चे रेडी-टू-मेक पाकीट. मग मस्त चुरमुरे, फरसाण, चिंचेचे आंबट गोड, आणि तिखट पाणी आणि मग त्या हिरवळीवर बसून मस्त ती भेळ हाणली.\nखाण्याचा कार्यक्रम उरकल्यावर बाजारात फेरफटका आणि शॉपिंग मस्ट होते. दुकानं तर बेल्जीयम चॉकलेट्सनी खचाखच भरली होती. शेवटी एका दुकानात शिरलो आणि अधाश्यासारखी चॉकलेट्स खरेदी केली. डार्क चॉकलेट्स, व्हाईट चॉकलेट्स, जम्बो, कँडी, मिक्स-नट चॉकलेट्स.. कित्ती व्हरायटी होती. दुकानात शिरायच्या आधीच स्वाती-ताईने सांगितले होते, किंमती बघून गुणिले ८१ वगैरे करून कन्व्हर्जन करायचे नाही.. नाहीतरी सगळंच महाग वाटेल. आपण तरी कुठे पुन्हा पुन्हा बेल्जीयम ला येणारे म्हणून दिल खोल के खरेदी केली. काही दुकानांमध्ये फ्रिज ला लावायचे बेल्जीयम मोमेंटोज वाले मॅग्नेटस होते ते घेतले. बिलाचा आकडा जास्तीच फुगायला लागला तास काढता पाय घेतला.\nबरोबर दिलेला मॅप आणि रस्त्यावरील पाट्यांची जुळवाजुळव करत बाकीची ठिकाणं पण फिरलो. कित्तेक दिवसांनी खरं तर इतकं चाललो होतो. पण हवा चांगली असल्याने दमायला असं कधी झालं नाही, हां पण पायाचे मात्र तुकडे पडायचेच बाकी होते. रस्त्याने येणाजाणारा जो तो एक तर आईस्क्रीम नाहीतर बिअर घेऊनच फिरत होता. शेवटी मग एका आईस्क्रीम पार्लर कडे मोर्चा वळवला.\nसमोरच मोठ्ठा सिटी-हॉल उभा होता. १४२१ साली बांधलेली ही इमारत अजूनही इतक्या सुस्थितीत उभी आहे हे बघून पुन्हा एकदा आश्चर्य वाटून गेले. साहजिकच पुण्याचा रहिवासी असल्याने पहिल्यांदा आठवला तो शनिवारवाडा. १७३२, म्हणजे तब्बल तीन शतकं नंतर बांधलेला शनिवारवाडा आज कुठल्या स्तिथीत आहे. बाहेरुन तरी परिस्थती ठीक म्हणायची, पण आतून काय राहिलंय त्याच बघायला काय राहिलंय त्याच बघायला परदेशी पाहुण्यांकडून आपण ५००रु. तिकिटं घेतो आणि आत गेल्यानंतर काय दाखवतो आपणं त्यांना\nका आपली मानसिकता अशी आहे आपल्याच वास्तूचं जतन आपण का नाही करू शकत आपल्याच वास्तूचं जतन आपण का नाही करू शकत अजून किती दिवस आपण भ्रष्ट राजकारण, पैसे खाऊ वृत्ती, जात-भेद, हिंसा, आसुया, द्वेष आपल्यात जिवंत ठेवणार आहोत अजून किती दिवस आपण भ्रष्ट राजकारण, पैसे खाऊ वृत्ती, जात-भेद, हिंसा, आसुया, द्वेष आपल्यात जिवंत ठेवणार आहोत पॅरिसमध्ये सुद्धा इतक्या जुन्या जुन्या इमारतींच संवर्धन इतक्या सुंदर पद्धतीने केलेले दिसते. चौदाव्या, पंधराव्या शतकात कधी काळी बांधलेले प्रीझन्स आज हॉस्पिटल्स होते, वर्ल्ड-वॉर च्या काळात बांधलेल्या सैनिक छावण्या आज शाळा, कॉन्सिल हॉल्स किंवा लायब्ररी होते. आपल्याकडेही काही अंशी जतन होते, नाही असे नाही, पण त्याच प्रमाण हातावर मोजता येतील इतकंच कदाचित असावं.\nरस्त्याने चालताना आजूबाजूच्या मोहक घरांचा आणि त्या अनुषंगाने त्यात घरात राहणाऱ्या लोकांचा हेवा वाटून गेलाच. मागच्या जन्मी ह्यांनी असं काय पुण्य केलं असावं कि ह्या जन्मी त्यांना इथे राहायला मिळाले असावे असेच वाटत होते.\nBasilica of the Holy Blood, Old St. John’s Hospital, Saint Salvator’s Cathedral, Provincial Court च्या इमारती सुंदर होत्य���च पण विशेष उल्लेख करावा लागेल तो १३व्या शतकातले The Church of Our Ladyचे. ही इमारत खरोखरच सुंदर होती, ब्रुज मधली सगळ्यात उंच इमारत असल्याने, बहुतेक सर्व ठिकांणांवरुन दिसायची, पण नुसती ब्रुजमधली उंच एवढेच त्याचे वैशिष्ट्य नव्हते तर ती जगातली दोन नंबरची विटांपासून बनवलेली उंच वास्तु आहे.\nपरतायची वेळ झाली तसं आम्ही बस स्टॉपला येऊन थांबलो. पॅरिसला पोहोचेपर्यंत ८.३० वाजून गेले होते, पण मस्तपैकी ऊन असल्याने आजूबाजूचा परीसरही फिरुन घेतला. Louvre museum (अर्थात मला म्युझियममध्ये फारसा उत्साह नसल्याने आतमध्ये नाही गेलो.. मोनालिसाच्या भेट परत कधी), Arc the triomphe, Place de la Concorde square बघितला. Eiffel tower नंतर Arc the triomphe आणि त्यासमोरचा रस्ता हा सर्वात जास्ती फोटो काढण्यात येत असलेला परिसर आहे. Champs-Élysées असं नावं त्या रस्त्याचं. साधारण २ किलोमीटरचा हा रस्ता फिरण्यासाठी खूपच छान आहे. आजूबाजूला अनेक ब्रँडेड कंपन्यांची दुकानं आहेत. खरेदीची आवड असेल आणि खिश्यात बक्कळ पैसा असेल तर इथे शॉपिंगसाठी भरपूर वाव आहे.\nआजचा भाग जरा मोठा झालाय, सो आवरतं घेतो.. घरी येऊन झोपायला १२.३० – १ वाजला होता. आपल्याला पाय नावाचा अवयव आहे ह्याची संवेदना गेलेली होती. भरपूर प्रवास, भरपूर पायपीट, भरपूर फोटो, भरपूर खादाडी आणि भरपूर शॉपिंगमुळे हा दिवस फारच मस्त गेला होता आमच्यासाठी. दिवसभराच्या घटनांचा डोळ्यासमोर स्लाईड-शो चालू असतानाच पटकन झोप लागली.\nअतिशय सुंदर वर्णन आणि आम्ही देखील तुमच्या बरोबर पॅरिस फिरतोय…. Photos फार सुंदर.. Curiosity म्हणुन विचारतेय.. Camera lenses कोणत्या vaparya तुम्ही… Keep posting asap..\nतुमच्या लिखाणातून सतत जाणवतंय ते म्हणजे पॅरिस ची शिस्तप्रिय हालचाली… हळू बोलणे, ट्राफिक, रस्ते सगळं एकदम शिस्तीत… एवढी शिस्त पाहून कंटाळायला नाही होत का\nशनिवार वाडा… खरंच वाईट वाटते..😢\nFollow डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा on WordPress.com\nप्लॅन बी-४- वाघा बॉर्डर\n1000000 alavani andaman aniket ashok saraf atmacharitra avani bhayakatha bhunga double cross ebook header katha love story manaatale manatale marathi marathi horror story marathi katha marathi natak marathi natak script marathi play marathi prem katha marathi romantic story marathi story paris prem katha story suspense suspense marathi thriller story travel travel diary अजंठा केव्हज अतुल कसबेकर अनुभव अफ्रिका ओजस काहीही घर थ्रिलर थ्रिल्लर दिवाळी पाठलाग पुणे पुरुष प्रेम प्रेमकथा प्रेम कथा फोटो भटकंती भयकथा भुंगा भुतकथा मजेदार मनातले मराठी मराठी कथा मराठी नाटक मराठी भयकथा मराठी स्टोरी मर्डर मास्टरमाईंड माहीती रहस्य रहस्यकथा रहस्यमय रॉबरी रोमॅंटीक कथा शुभेच्छा सायकल स्क्रिप्ट स्टार माझा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214834-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/all/page-2/", "date_download": "2018-11-21T20:54:20Z", "digest": "sha1:LVDAP5FC26A763FWY2CGFKDANHWKGEHX", "length": 11052, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्���े महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nगेल्याकाही दिवसांपासून चर्चेत असलेलं आलिया-रणबीरच्या रिलेशनबाबत आता काही विधान केली जात आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लक्स गोल्डन रोस अॅवॉर्डमध्ये आलियानं लग्नावरून काही खुलासा केला आहे.\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nमहाराष्ट्र Nov 20, 2018\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nनिलेश साबळेचे 'श्रीयुत टिपरे' आणि श्रेयाची 'श्यामल' येतायत हसवायला\n'2.0'नंतर अक्षयला मिळाला नवा मोठा सिनेमा, अजय देवगणची गच्छंती\nVIDEO : सलमान-कतरिना चालत चालत जातायत तरी कुठे\n'हा' अभिनेता आहे सई ताम्हणकरचा नवा बॉयफ्रेंड\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214835-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/videos/", "date_download": "2018-11-21T19:57:47Z", "digest": "sha1:P5GMI5RK7JNFEH62SQ4ZYSSWNFTSQRWF", "length": 12874, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्पष्टीकरण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मर���ठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nविकास शिवणे, १४ नोव्हेंबर : गेल्या सहा दिवसांपासून बेळगाव शहराजवळील उपनगरात बिबट्या सदृश्य प्राणी आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर वन विभागाने यावर पडदा टाकला आहे. तो बिबट्या नसून मोठ्या जातीचे शाकाहारी रानमांजर असल्याचे स्पष्टीकरण वनविभागाने दिल्यामुळे गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. विशेष म्हणजे, खुद्द वनविभागही बिबट्या असल्याचा संशयाने युद्धपातळीवर जेरबंद करण्यासाठी कारवाईला लागले होते गुरुवारी शहरानजीकच्या हिंडाल्को कॉलनीमध्ये सिंडिकेट बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्या सदृश्य प्राण्यांचे व्हिडिओ चित्रण मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकांची एकच घबराट उडाली होती. नागरिक जीव मुठीत घेऊन वावरत होते तर शेतकऱ्यांनी शिवाराकडे पाठ फिरवली होती. वनविभागाला ही तो नेमका कोण आहे याचा अंदाज न आल्याने यंत्रणा युद्ध पातळीवर कार्यरत होती. आज अखेर वनविभाग तो बिबट्या नसून मोठा जातीचा रानमांजर असल्याचं सांगितल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.\nगैरसमज झाला असेल तर माफी मागते : अमृता फडणवीस\nजाहिरातीबद्दल एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण\nनाशिकमध्ये भाजपने पैसे घेऊन वाटली तिकिटं, पदाधिकाऱ्यांचा प्रताप कॅमेऱ्यात कैद\nअखेर राम शिंदेंनी स्वीकारला पदभार\nराजीनाम्याचा प्रश्नच नाही पण पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य राहिल-खडसे\nकंगनाने 'त्या' मेलमध्ये दिली ह्रतिकच्या प्रेमात पडल्याची कबुली\nसाईड बर्थमुळे नाही तर उंदरांमुळे ट्रेन एक तास रखडवली - हेमंत पाटील\n... नाहीतर लाखो लोकांची मुंडकी छाटली असती- बाबा रामदेव\n'स्पष्टीकरण देण्याची गरजच नव्हती'\n'मुख्यमंत्र्यांनी तावडेंबाबत स्पष्टीकरण द्यावं'\nपुरावा मिळाल्यावरच सनातनवर बंदी - मुख्यमंत्री\nललित मोदी प्रकरणात सुषमा स्वराज यांनी दिलेलं स्पष्टीकरण पटण्यासारखं आहे का \nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214835-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/shivneri/", "date_download": "2018-11-21T19:57:25Z", "digest": "sha1:6XUT4G33NUX75LHDOZSQ4B65VJXANLLW", "length": 10703, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shivneri- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nअयोध्या दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरे महाराष्ट्रात 'या' ठिकाणी जाणार\nकिल्ले शिवनेरीवरील माती एका कलशात भरून अयोध्येतील राम जन्मभूमीतील महंताना देणार आहे.\nदुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात शिवनेरी बस दुभाजकाला धडकून झाली पलटी \nशिवनेरी गडाच्या पहिल्या दरवाज्याजवळ मुलीने गळफास लावून केली आत्महत्या\nशिवजयंतीनिमित्त रंगला शिवजन्माचा सोहळा\nशिवजयंतीच्या निमित्तानं शिवनेरीवर दीपोत्सव\nगोंधळातून महाराजांना मानाचा मुजरा\nदापोलीत 'अशी' झाली शिवजयंती साजरी\nशिवरायांच्या जयघोषात संसद भवन दुमदुमलं\nकिल्ले सिंधुदुर्गात कार्यक्रमांची रेलचेल\nकिल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांची उपस्थिती\nशिवजयंती विशेष - कोणी विचार तरी केला असेल का बरं\nमहाराष्ट्र Feb 19, 2018\nशिवजयंतीच्या उत्साहात दिल्लीही दुमदुमली तर किल्ले सिंधुदुर्गवर शिवरायांचा जयघोष\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214835-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2321", "date_download": "2018-11-21T21:02:13Z", "digest": "sha1:2VSFMI36VLF4PB4POW2ZQYQDUOJXPDWW", "length": 24536, "nlines": 127, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कोकणचा खवळे महागणपती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकोकणात सर्वांत मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सवाला महत्व दिले जाते. त्यामुळे सण-उत्सवांची परंपरा, तेथे पूर्वापार चालत आलेली संस्कृती त्याच भक्तेभावाने व श्रद्धेने जोपासली जाते. संपूर्ण कोकणचा प्रांत हा विविधतेने नटलेला असून त्याला समृद्ध कला, साहित्य व संस्कृतीचे अधिष्ठान लाभले आहे. चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती समजला जाणारा गणपती कोकणातील घरोघरी मूर्तीच्या स्वरूपात आणून पूजला जातो. अपवाद फक्त मालवण बांदिवडे येथील कोईल गाव तेथे घरात मूर्ती निषिद्ध असल्याने फक्त देवळातील मूर्तीची पूजा होते.\nअशा विविधतेने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक ‘गाबीत मुमरी’ अर्थात ‘तारामुंबरी’ गावातील खवळे या कुटुंबामध्ये गेली तीनशेपंधरा वर्षे गणपती उत्सव साजरा केला जात आहे. सदर गणपतीची कहाणीही तितकीच रंजक आहे. खवळे घराण्यातील शिवतांडेल नामक सरदार विजयदुर्ग किल्ल्यावरील सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमारात होता. त्याच्या ताब्यात अनेक गुराब जातीची गलबते होती. ती मुंबरीच्या खाडीत नांगरलेली असत. तरणाबांड शिवतांडेलच्या लग्नाला सात वर्षे झाली तरी त्याची वंशवृद्धी होत नव्हती. त्यामुळे तो काहीसा चिंताग्रस्त असायचा. अचानक एके दिवशी झोपेत त्याला मालडी (मालवण) या मूळ गावातील नारायण मंदिरातील गणेशाने दृष्टांत देऊन आपली स्थापना करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे १७०१मध्ये त्या गणपतीची रीतसर स्थापना करण्यात आली. त्याचे फळ म्हणून त्याला पुत्ररत्न झाल्याने बालकाचे नाव गणोजी ठेवले. पुढे, १७५६ मध्ये विजयदुर्ग किल्ल्यावर लढाईत शिवतांडेल यांना अटक झाली व नंतर त्यांचे निधन झाले. त्यांची समाधी तारामुंबरीत खवळे यांच्या शेतात आहे. तेथे दर सोमवारी दिवा व अगरबत्ती लावली जाते. आज त्यांची दहावी पिढी तितक्याच आनंदाने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात आणि त्याला जागतिक पातळीवर नेण्याचे प्रयत्न करताना दिसतात.\nत्या महागणपतीचे वैशिष्ट्यही नाविन्यपूर्ण जगात कोठेही न आढळणारे असे काहीसे दिसून येते. तो गणपती अन्य कारागिरांकडून न बनवता स्वत: खवळे कुटुंबातील व्यक्तीच बनवतात. सध्या ते काम भाऊ खवळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू चंद्रकांत व सूर्यकांत, कोणताही साचा न वापरता बनवतात. तशी प्रथाच पूर्वापार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आली आहे. सुमारे दीड टन माती त्यांच्याच शेतजमिनीतून आणली जाते. नारळी पौर्णिमेला सुवर्ण नारळ सागराला अर्पण केल्यानंतर मूर्ती घडवण्यास प्रारंभ होतो. तर शेजारच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताहाला सुरुवात होते. मूर्ती बैठी व पावणे सहा फूट उंचीची असते. दरवर्षी कोणताही बदल न करता एकच ���कार, तेच रूप व रंग आणि उंची असते. गणेशचतुर्थीला गणपतीबाप्पाच्या संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून फक्त डोळे रंगवले जातात. त्याच स्वरूपात त्याची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा होते. तर दुसऱ्या दिवशी उंदीर पूजेला लावतात. त्यावेळी नैवेद्य म्हणून खीर दाखवल्यावर ती शेतातही समाधीस्थळाजवळ ठेवली जाते.\nतिसऱ्या दिवशी पुन्हा रंगकामाला सुरुवात होते. तर पाचव्या दिवशी संपूर्ण रंगकाम पूर्ण होते. संपूर्ण अंगाला लाल रंग, चंदेरी रंगाचा अंगरखा, पीतांबर, सोनेरी मुकुट, त्यावर पाच फण्यांचा नाग, मागे गोल कागदी पंखा व हातावर शेला अशी विलोभनीय मूर्ती साकारली जाते. नंतर सातव्या, अकराव्या, पंधराव्या, सतराव्या व एकविसाव्या दिवसांपर्यंत सतत रंगकाम सुरूच असते. विसर्जनाच्या दिवशी दुपारी पिवळे ठिपके दिले जातात. त्यामुळे मूर्तीचा चेहरा काहीसा उग्र रूप धारण केल्याप्रमाणे दिसतो. अशा प्रकारे एकवीस दिवसांत विविध रूपे साकारणारा असा तो एकमेव गणपती असावा. पहिले पाच दिवस दोन वेळा व नंतर दिवसातून तीन वेळा आरती केली जाते. दररोज रात्री भजनाचा कार्यक्रम होतो. पाचव्या दिवसापासून रोज तिन्ही सांजेला गणपतीची दृष्ट काढली जाते हे एक विशेषच म्हणावे लागेल. अलिकडे भाविकांची गर्दी वाढू लागल्याने तो उत्सव एकवीस दिवस अधिकाधिक जल्लोषात साजरा करण्यात येतो. दर्शनासाठी भाविकांप्रमाणेच राजकारणी व सेलिब्रिटींची उपस्थितीही लक्षणीय होत आहे. त्या दिवसांत सर्वांचे आदरातिथ्य करण्यात खवळे बंधू कमालीचे व्यस्त असतात.\nत्या उत्सवाची ‘लिम्का बुक’मध्ये चार वर्षांपूर्वीच नोंद झाली असून ‘गिनीज बुक’मध्ये नोंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी प्रसार माध्यमांची वानवा असल्याने व त्या घराण्याला प्रसिद्धीचा हव्यास नसल्याने सदर गणपतीला प्रसिद्धीचे वलय लाभले नव्हते. परंतु अलिकडे मात्र त्याची ख्याती वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमांतून सर्वदूर पोचल्याचे आढळते. त्या गणपतीची महती सांगणारा ‘विघ्नहर्ता महागणपती’ हा मराठी चित्रपट पूर्ण झाला असून लवकरच तो प्रदर्शित होणार आहे.\nविसर्जनाच्या आदल्या दिवशीची रात्र लळीत अर्थात जागर म्हणून साजरी केली जाते. त्यावेळी संध्याकाळी खवळे घराण्यातील पूर्वजांच्या पगड्यांची विधिवत पूजा केली जाते. त्यास ‘जैनपूजा’ म्हणतात. त्यावेळ�� विशिष्ट आरती म्हणत, भजन, नृत्ये, नाट्यछटा व फुगड्यांचा कार्यक्रम सादर केला जातो. मध्यरात्री तमाशाचे आयोजन केले जाते. त्यात पुरुषाला साडी नेसवतात. पहाटे अंगात वारी (अवसर) येतात तेव्हा नवस फेडणे व नवे नवस बोलणे, पुरुषांच्या फुगड्यांचा कार्यक्रम होऊन महागणपतीची आरती करून दृष्ट काढली जाते.\nविसर्जनाच्या दिवशी सकाळी खवळे कुटुंबीयांच्या पूर्वजनांना ‘पिंडदान’ केले जाते. गणेशोत्सवात पिंडदान होणारा तो एकमेव गणपती असावा. त्यावेळी भाविकांना दुपारी महाप्रसाद देला जातो. गणपतीचे विसर्जन मंगळवार व शनिवार या दिवशी वर्ज्य असते. विसर्जनसोहळाही भव्यदिव्य स्वरूपात असतो. गणपतीची मूर्ती गाडीवर रथात बसवली जाते. ढोल, ताशे, लेझीम या वाद्यांसह भगवे झेंडे, तलवारी नाचवत, फटाक्यांच्या आतषबाजीत मोरयाचा गजर करत, गुलाल रंगाची उधळण करत गणेशमूर्ती समुद्रकाठी विसर्जन करण्यासाठी आणतात. तेथे दांडपट्टा, बनाटी, तलवार व लाठी असे शिवकालीन मर्दानी प्रकार खेळले जातात. विसर्जनसोहळ्यासाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविक, खवळे बांधव, त्यांचे सर्व पाहुणे व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित असतात. पुरुष मंडळी फेर धरून नाचू लागली, की निरोपाची वेळ येते. पाण्यात प्रथम उंदीरमामाला नेण्यात येते. नंतर सागाची फळी पाटाखाली घालून महागणपती खांद्यावरून पाण्यात नेला जातो आणि विधिवत विसर्जन केले जाते.\nभगवान परशुरामाने समुद्र हटवून निर्माण केलेल्या, अभिजात निसर्गसौंदर्य व जैवविविधता लाभलेल्या देवभूमीचा अर्थात कोकणचा श्री गजानन या दैवताशी विशेष जवळचा संबंध आहे. तसाच संबंध महाराष्ट्राला लाभलेल्या सातशेवीस किलोमीटरच्या सागरी किनारपट्टीत वसलेल्या अनेक मंदिरांशी आहे. त्यात प्रामुख्याने महडचा वरदविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, दिवेआगरचा सुवर्ण गणेश, हेदवीचा श्री लक्ष्मी गणेश, गणपतीपुळ्याचा श्री स्वयंभू गणेश, मेढ्याचा जयगणेश व रेडीचा द्विभुज श्री महागणपती इत्यादी अशा प्रकारे कोकणात गणेश देवतेला प्रत्येक गावात व घरात विशेष स्थान प्राप्त झाले आहे.\nलिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डस्\nअपार निष्ठा,दृढनिश्चय,डोळस श्रध्दा,समर्पण भाव,देव माझा मी देवाचा असा सख्य भाव,शिस्त,कठोर परिश्रम,लोककला,संस्कृती ,लोकसहभाग,योग्य गोष्टीचं संस्कार रुजविण्यासाठी केलेलं मार्केटींग म्हण���े हे श्री स्थापना महात्म्य म्हणजे विश्वपटलावरील आदर्श उदाहरण होय.\nसुंदर उपक्रम आणि जतन केलेली परंपरा याचे खरोखरच कौतुक करावं वाटते. आपल्या पूर्व पिढीच्या पराक्रमाचा अभिमान ठेवून सण साजरा करणे म्हणजे पूर्वजाच्या ऋणातुन उतराई होत आहेत.\nपांडुरंग सुदाम बाभल यांचा जन्‍म 1959 सालचा. त्‍यांनी बी. ए.ची पदवी मिळवली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्‍टच्‍या गोदी विभागात बत्‍तीस वर्षे नोकरी केल्‍यानंतर ते 2014 साली सहाय्यक शेड अधिक्षक पदावरून निवृत्‍त झाले. बाभल 1988 पासून वृत्‍तपत्रात लेखन करत आहेत. अनेक दिवाळी अंकांमधून त्‍यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. स्‍तंभलेखन करण्‍यासोबत त्‍यांनी बातमीदार आणि वृत्‍तसंकलक म्‍हणून काम केले. कोकणातील, विशेषतः देवगड तालुक्‍यातील व्‍यक्‍तीमत्त्वे, देवालये, कोकणातील संस्‍कृती आदी त्‍यांच्‍या लेखनाचे विषय असतात.\nसंदर्भ: कोकण, लोकजीवन, गावपळण\nमुणगेची श्री भगवतीदेवी - आदिमायेचा अवतार\nसंदर्भ: देवगड तालुका, मुणगे गाव, देवी, भगवती देवी\nसंदर्भ: मिठबाव गाव, देवगड तालुका, रामेश्वर मंदिर, महाराष्‍ट्रातील मंदिरे\nनाडणची वीरवाडी- छोटेखानी गावच\nसंदर्भ: नाडण गाव, देवगड तालुका, गावगाथा\nकोकणच्या दक्षिण काशीचा यात्रोत्सव\nसंदर्भ: शिवमंदिर, महाराष्‍ट्रातील मंदिरे, कोकण, Konkan, Kunkeshwar\nचिंचवडचा श्री मोरया गोसावी\nलेखक: विघ्नहरी भालचंद्र देव\nसंदर्भ: मोरया गोसावी, महाराष्ट्रातील संत, गणपती, महाराष्‍ट्रातील मंदिरे, समाधी, पेशवे, चिंचवड\nमुजुमदार गणेशाची तीनशे वर्षांची परंपरा\nसंदर्भ: गणेशोत्‍सव, गणपती, महाराष्‍ट्रातील मंदिरे\nधन्य धन्य हो प्रदक्षिणा पल्लिनाथाची\nसंदर्भ: कोकण, उत्‍सव, महाराष्‍ट्रातील मंदिरे\nवाडातरचे निसर्गरम्य हनुमान मंदिर\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, हनुमान मंदिर, कोकण, देवगड तालुका, वाडातर गाव\nरवळनाथ - लोकदेव व क्षेत्रपाळ\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, कोकण, देव, देवस्‍थान, Konkan\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214835-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/vice-chancellor-dr-devanand-shindes-interview-with-professor-of-gogate-joglekar-college/", "date_download": "2018-11-21T19:41:27Z", "digest": "sha1:KP4MD33L3VRJTRSGG5CTZNOQHQII67SF", "length": 6750, "nlines": 126, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी असलेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संवाद | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी असलेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संवाद\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी असलेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संवाद\nमुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी नुकतीच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला भेट दिली. शिवाजी विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि नंतर विद्यावाचस्पती पदवीकरिता संशोधन केलेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संवाद साधला. भविष्यात महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यामध्ये शैक्षणिक सबंध प्रस्थापित होण्यास आपण उत्सुक आहोत असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी सामाजिक निरीक्षणात्मक संशोधन करावे आणि सर्वसामान्य लोकांच्या गरजा सुलभ कराव्यात असा सल्ला दिला.\nकार्यक्रमप्रसंगी र. ए. सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीश शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. ए. एस. कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, डॉ. मंगल पटवर्धन, डॉ. वामन सावंत, डॉ. पी.पी. कुलकर्णी, डॉ. शाहू मधाळे, प्रा. आनंद आंबेकर, डॉ. रामा सरतापे, डॉ. माश्रणकर, डॉ. भट्टार, डॉ. सकपाळ, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. सीमा कदम उपस्थित होते.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ- तृतीय वर्ष बी.एस्सी. (सेमी. ५) परीक्षेबाबत\nमुंबई विद्यापीठ संघातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जयदीप परांजपे याला सुवर्णपदक\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214835-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B9%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-21T19:38:45Z", "digest": "sha1:GZO772CBQ6MZC73Y5YH7WZHJ4GSWPQK5", "length": 9191, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बांगलादेश हद्दीतून मोठी घुसखोरी नाही – बीजीबी महासंचालक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबांगलादेश हद्दीतून मोठी घुसखोरी नाही – बीजीबी महासंचालक\nनवी दिल्ली – बांगलादेशच्या हद्दीतून भारतीय हद्दीत अलिकडच्या काळात कोठेही मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाल्याची घटना घडलेली नाही अशी माहिती बांगलादेश सीमा संरक्षक (बीजीबी) दलाचे महासंचालक मेजर जनरल शहीनुल इस्लाम यांनी दिली. ते म्हणाले की त्या बांगलादेशाचे नागरीक आता चांगले जीवन जगत असल्याने हे घुसखोरीचे प्रमाण घटले आहे. तथापी काही जणांची तेथून येजा सुरू असते पण ती केवळ एकमेकांच्या कुटुबियांना भेटण्यासाठी होत असते असे ते म्हणाले.\nदोन्ही देशांच्या दरम्यान 4096 किमीची सीमा रेषा आहे. तथापी या हद्दीतून गेल्या सहा महिन्यात केवळ शंभर जणांनी घुसखोरी केल्याचे वृत्त आहे असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की आमचा विकास दर 7.1 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे येथील लोकांचे जीवनमान चांगले झाले आहे, त्यातून लोकांचे स्थलांतर कमी झाले आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पमधे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. अद्यापही अनेक बांगलादेशी नागरीकांचे नातेवाईक भारतीय हद्दीत राहतात. त्यामुळेच त्यांना भेटण्यासाठी काही जणांची सीमेवरून येजा सुरू असते हे त्यांनी मान्य केले.\nभारतीय सीमा सुरक्षा दलाचे सहासंचालक डीजी शर्मा यांनी सांगितले की यंदा आम्ही आत्तापर्यंत भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या 1522 नागरीकांना पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यातील काही जण मानवी तस्करीच्याप्रकारातून भारतीय हद्दीत आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे असे ते म्हणाले. बांगला सीमेवर भारतीय जवानांची गस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे असे ते ते म्हणाले.\nसीमेवरून जनावरांच्या तस्करीचे प्रमाणही गेल्या काही वर्षात कमी झाले आहे असे ते म्हणाले. भारत आणि बांगलादेश यांच्यात सीमा महासंचालकांच्या पातळीवरील द्वैवार्षिक चर्चेची फेरी पुर्ण झाल्यानंतर हे दोन्ही महासंचालक पत्रकारांशी बोलत होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे कॅन्टोन्मेंट बॅंकेची फुरसुंगी येथे शाखा\nNext articleट्रम्प यांनी दिले होते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचे आदेश\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214835-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/however-the-factory-was-silent-about-the-sugarcane-prices/", "date_download": "2018-11-21T20:32:25Z", "digest": "sha1:M4FB5ZHESZIH3ZPH736M2D7LSJVGG6ZU", "length": 8882, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हंगाम अंतिम टप्प्यात, तरी ऊस दराबाबत कारखानदार गप्प", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहंगाम अंतिम टप्प्यात, तरी ऊस दराबाबत कारखानदार गप्प\nसोलापूर: जिल्ह्यातील यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी साखर कारखानदारांनी ऊसदराबाबत अद्याप आपले तोंड उघडले नाही. त्यामुळे शेतक-यांना अंतिम दर किती मिळणार याविषयी साशंकता निर्माण झाली आहे, तर यामधून शेतकरी संघटना मात्र गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आजपर्यंत सहकारी साखर कारखान्यांनी 31 लाख 71 हजार 665 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे, तर त्या माध्यमातून 32 लाख 16 हजार 335 साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे, तर खासगी 19 साखर कारखान्यांनी आजपर्यंत 39 लाख 64 हजार 714 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे, तर त्यामधून 38 लाख 73 हजार 100 साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.\nत्यामुळे यंदा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला तरी साखर कारखानदार ऊस दरावर बोलण्यास तयार नाहीत, तर अनेक साखर कारखान्यांनी ऊस बिलाचा पहिला हप्ताही शेतक-यांच्या नावावर जमा केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या हवालदिल झाले आहेत, तर शेतक-यांचे तारणहार म्हणून सुरुवातीला कांगावा करणा-या जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना मात्र सध्या गायब झाल्याचे दिसून येत आहे. साखरेचे दर उतरले आहेत, तर बँकांना तारण कर्ज द्यायला तयार नाहीत. त्यामुळे उसाची पहिली रक्‍कम जमा करण्यास आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.\nत्यामुळे संघटनांनी मागणी केलेली रक्‍कम ��मा करणे दुरापास्त असल्याची छुपी चर्चा कारखानदारांनी सुरू केली आहे. तर या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीतही साखर कारखानदारांनी आपल्या अडचणी सांगितल्या असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्यामुळे उसाचा अंतिम दर काय असणार, हे आताच सांगता येणार नसल्याचे अनेक साखर कारखानदारांनी बोलून दाखविले आहे.\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची सर्वांची भूमिका आहे. मागास आयोगाने ज्या शिफारसी…\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214835-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-approval-of-the-president-to-present-the-motion-of-no-confidence/", "date_download": "2018-11-21T20:16:45Z", "digest": "sha1:7IQ2EZKNT2A3EZQPHTJQYY3ZEVMKD737", "length": 8763, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लोकसभेत मोदी सरकारची परीक्षा, अविश्वास प्रस्ताव मांडण्यास अध्यक्षांची मंजुरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलोकसभेत मोदी सरकारची परीक्षा, अविश्वास प्रस्ताव मांडण्यास अध्यक्षांची मंजुरी\nटीम महाराष्ट्र देशा : संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच आज दिवशी तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावाला काँग्रेसच्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.\nबुधवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी मोदी सरकारची विरोधकांनी कोंडी केली. तेलगू देसम पक्षाने मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. ‘केंद्र सरकार अपयशी ठरले असून सरकारमुळे शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. देशात दररोज महिलांवर बलात्काराच्या घटना घडत आहे, त्यामुळे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करत असल्याचे त्यांनी सांगितले.\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला. पावसाळी अधिवेशन 10 ऑगस्टपर्यंत चालणार असून यामध्ये एकूण 18 बैठका होणार आहेत. सरकारसमोर महत्त्वपूर्ण विधेयकं पारित करण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे संसदेत सरकारला चहुबाजूंनी घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी रणनीती आखली आहे.\nनाणार प्रकल्पावरून पावसाळी अधिवेशनात शिवसेना सरकारला घेरणार\nKarnataka Election; भाजप सत्ता स्थापनेच्या जवळ; काँग्रेसला जोरदार धक्का\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nअहमदनगर : बालेकिल्ला असलेल्या केडगावमधील काँग्रेसचे पाच उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n���हमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214835-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Panchayat-Raj-committee-officials-meeting/", "date_download": "2018-11-21T20:40:30Z", "digest": "sha1:BEOUUGD2PZDRKUIMBYV5L4ALO6P6QYIE", "length": 7319, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंचायत राज समितीने अधिकार्‍यांना सुनावले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पंचायत राज समितीने अधिकार्‍यांना सुनावले\nपंचायत राज समितीने अधिकार्‍यांना सुनावले\nजिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या लेखा परीक्षण पुनर्विलोकन अहवालातील मुद्द्यांंवर बुधवारी पंचायत राज समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची साक्ष घेतली. अहवालात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर चर्चा करत असताना काही विभागांच्या अधिकार्‍यांना चांगलेच सुनावल्याचे समजते. अहवालात उपस्थित करण्यात आलेल्या 153 मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कै. वसंतराव नाईक समिती सभागृहात समितीचे कामकाज सुरू आहे. गुरुवारी (दि. 6) ही समिती तालुक्यांचा दौरा करणार आहे.\nमहाराष्ट्र विधानमंडळाची पंचायत राज समिती बुधवारपासून दौर्‍यावर आली आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही समिती जिल्हा परिषदेत दाखल झाली. याठिकाणी समितीचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले. समितीचे कामकाज दिवसभर चालले. आज पहिल्या दिवशी सन 2013-14 च्या लेखा परीक्षण पुनर्विलोकण अहवालातील 153 परीच्छेदांवर सुनावणी झाली. यामध्ये सर्वात अधिक 24 मुद्दे शिक्षण विभागाचे होते. याशिवाय समाजल्याण विभागाचे 22, पाणीपुरवठा योजना 7, ग्रामपंचायत 5, बांधकाम 16, लघुपाटबंधारे 7, आरो���्य 6, पशुसवंर्धन 10, वित्त विभाग 7, महिला व बालकल्याण 3, सामान्य प्राशसन विभाग 1 आणि उर्वरित पंचायत समितीशी संबंधित मुद्दे होते.\nगुरुवारी ही समिती तालुक्यांना भेटी देणार आहे. प्रथम पंचायत समितीना भेटी देणार असून, नंतर काही प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, पशुसंवर्धन दवाखाने ही समिती पाहणार आहे. यासाठी चार गट करण्यात आले आहे. पहिल्या गटामध्ये पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार दीपक चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर यांचा समावेश आहे. ते गगनबावडा, राधानगरी व भुदरगड पंचायत समितींना भेटी देणार आहेत. दुसर्‍या गटाचे प्रमुख आमदार दिलीप सोपल आहेत. त्यात आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार राहुल बोंद्रे, आमदार दत्तात्रय सावंत व आमदार श्रीकांत देशपांडे यांचा समावेश आहे. हे शाहूवाडी, पन्हाळा व करवीर पंचायत समितींना भेटी देणार आहेत. आमदार प्रा. वीरेंद्र जगताप हे तिसर्‍या गटाचे प्रमुख आहेत. यात आमदार चरण वाघमारे, आमदार रणधीर सावरकर, आमदार राहुल मोटे यांचा समावेश आहे. ते हातकणंगले, कागल व शिरोळ पंचायत समितींना भेटी देणार आहेत. आमदार भरतशेठ गोगावले हे चौथ्या गटाचे प्रमुख आहेत. त्यात आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार राजेश क्षीरसागर व आमदार विक्रम काळे यांचा समावेश आहे. ते चंदगड, आजरा व गडहिंग्लज पंचायत समिंतीना भेटी देणार आहेत. याठिकाणी गट विकास अधिकार्‍यांची साक्ष घेण्यात येणार आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214835-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Your-lane-accumulated-after-44-years/", "date_download": "2018-11-21T20:35:56Z", "digest": "sha1:XJCREQSZ2VBAWX6DRYAAB4ZQ6FKFKQ55", "length": 3959, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आपली गल्ली’ 44 वर्षांनंतर एकवटली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘आपली गल्ली’ 44 वर्षांनंतर एकवटली\n‘आपली गल्ली’ 44 वर्षांनंतर एकवटली\nपोटची खळगी भरण्यासाठी प्रत्येकाला आपल्या कुटुंबासह भटकंती करावी लागते. नोकरी-उद्योग-व्यवसायाच्या उद्देशाने स्वत:चे गाव-घर सोडून परजिल्हा-राज्य-देशात जावे लागते. मात्र, प्रत्येकालाचा आपल्या जन्मभूमीची आठवण आवर���जून असतेच. अशा या ओढीतूनच एकत्र राहत असणारी इचलकरंजीतील ‘आपली गल्ली’ एकवटली. तब्बल 44 वर्षांनंतर गल्लीवाले एकमेकांना भेटले आणि त्यांचा अनोखा स्नेहमेळावा झाला.\nइचलकरंजीतील राम-जानकी हॉलमध्ये मेळाव्याच्या सुरुवातील कालओघात निधन पावलेल्या व्यक्‍तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर उपस्थित असणार्‍या प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. संपूर्ण नाव, तत्कालीन गल्लीतील टोपण नाव असा इत्थंभूत परिचय करून दिला. यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. जुन्या गल्लीत एकत्रीत फेरफटकाही मारण्यात आला. यावेळी गल्लीतील झालेल्या बदलांबाबत चर्चाही झाली. संयोजन विकास मोघे, किरण मिराशी, जीवन नातू, नुतन फाटक, सुरेश वैद्य, माया कुलकर्णी, छाया कुलकर्णी, दत्तात्रय पुसाळकर, अनिल कुलकर्णी आदींनी केले.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214835-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/shivsena-against-all-other-party-in-sindhudurgha/", "date_download": "2018-11-21T20:19:08Z", "digest": "sha1:UPELQP5YNQISNNECSONTPSFQA7XDGXPO", "length": 7773, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध बाकी सगळे एकत्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध बाकी सगळे एकत्र\nसिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध बाकी सगळे एकत्र\nसावंतवाडी : शहर वार्ताहर\nविधान परिषदेच्या एका जागेसाठी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या तीन केंद्रांवर 100 टक्के मतदान झाले. राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वत: मतदान काळात ठाण मांडून होते. सावंतवाडीत मतदान केंद्राच्या परिसरात भाजप, राष्ट्रवादी, स्वाभिमान आणि काँग्रेसचे नेते एकत्र होते. मात्र, शिवसेनेचे नेते एका बाजूला होते. त्यामुळे शिवसेना विरुद्ध बाकी सगळे अशी चर्चा सुरू होती. 24 मे रोजी या निवडणुकीची मतमोजणी रत्नागिरीत होणार असून निवडणूक निकालातही असेच चित्र बाहेर पडेल, अशी चर्चा सोमवारी जिल्ह्यात सुरू होती.\nकुडाळ - 56, कणकवली - 77, सावंतवाडी - 79 या प्रमाणे मतदान झाले. यासाठी जिल्ह्यात 212 मतदार होते. जिल्ह्यातील स��्वच्या सर्व 212 मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला. सकाळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, कणकवलीच्या प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी मतदान प्रक्रियेची पहाणी केली.\nगेल्या दोन महिन्यांपासून सेना व राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेसाठीची रणधुमाळी सोमवारी मशिनबंद झाली. सेनेकडून राजीव साबळे, तर राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमान यांच्या महाआघाडीने माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना रिंगणात उतरविले आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी येथील प्रांत कार्यालयातील मतदान केंद्रावर तहसीलदार तथा प्रभारी निवडणूक अधिकारी सतीश कदम यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. या केंद्रावर 79 मतदार असून सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केले. सकाळी 12 पर्यंतच मतदानाची प्रक्रिया पार पडून 100 टक्के मतदान नोंदविण्यात आले.\nमाजी मुख्यमंत्री तसेच खासदार नारायण राणे, भाजप, काँग्रेस आणि शेकाप पाठिशी असल्याने आपला विजय निश्‍चित आहे, असा दावा महाआघाडीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी केला. भाजप नेते व पदाधिकार्‍यांची अनिकेत तटकरे व स्वाभिमान,काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी यावेळी जवळीक पहावयास मिळाल्याने भाजपने या निवडणुकीत पालघरचा वचपा काढण्यासाठी तटकरे यांना मदत केल्याची चर्चा सुरू होती.\nशिवसेनेचे पदाधिकारी शांतपणे उभे होते\nया विधान परिषद निवडणुकीत सेने विरुद्ध इतर पक्ष एकत्र आले आहेत.हे चित्र सोमवारी मतदानावेळीही दिसून आले. येथील मतदान केंद्रावर भाजप, काँग्रेस, स्वाभिमान व राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी दिलखुलास चर्चा करीत असतानाच सेनेचे पदाधिकारी मात्र एका बाजूला शांतपणे उभे होते.निवडणूक निकालातही हेच चित्र दिसणार असल्याची चर्चा सुरू होती.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214835-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mympsc.com/Article.aspx?ArticleID=72", "date_download": "2018-11-21T20:26:21Z", "digest": "sha1:T6VMFWG3VAXQW4232PPRBFKVODG3GP3K", "length": 27946, "nlines": 127, "source_domain": "mympsc.com", "title": "महाराष्ट्राचा इतिहास", "raw_content": "\nमध्यपाषाण कालीन ४००० इस पुर्व धान्याची लागवड तापी नदीच्या खोर्‍यात सुरु झाले. जोर्वे येथे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमः सापडले जे १५०० इ.पु. चे आहेत. या संस्कृतीचे नामकरण गावाच्या नावाहुन करण्यात आले आहे. त्यात मुख्यतः रंगवलेले भांडी व तांब्यापासुन बनवलेले भांडी आणि शस्त्रे सापडली. येथील लोक कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. येथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली आहे. ते विविध पिके पिकवत होते. येथील घरे मोठे चौकोनी, चट्टे व माती पासुन बनवलेली असत. धान्य कोठारांत व कनगीत साठवलेली आढळते. स्वयंपाक दोन कोन्याच्या चुलींवर घरात केला जाई, व बाहेर जाळावर प्राण्यांचे मांस भाजले जाई.\n(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)\nमहाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) अंतर्गत होता. या काळात महाराष्ट्राने भरभरटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.\nसातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराण होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतेचा मानला जातो. अर्थात्‌ या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरूष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा महत्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.\nवाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळांत महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत राजाश्रयामुळे उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळांतील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.\nवाकाटकांनंतर ���लचुरी राजघराणे इ.स. च्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.\nबदामी चालूक्य आणि कल्याणी चालूक्यांचा काळ\nवाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमान होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.\nदंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्रकूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे कृष्ण पहिला या राष्ट्रकूट राजाने बांधले.\nमहाराष्ट्राच्या कांहीं भागावर कल्याणीच्या चालुक्यांनी सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवानी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१० पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता सपुष्टात आणली.\nयादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्ती सांप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.\nमहाराष्ट्रातील विविध स्थळांचा-नदी,पर्वत,स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.\nमहाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.\nमध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य\nमहाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात ३र्‍या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते,परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगीरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही रूढ आहे.\nत्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अलाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.\n१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ मधील राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली.\nशिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हातात पडले. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपली वर्चस्व प्रस्थापित केले.\nइ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतली.\nब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ\nब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युध्दे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.\nमहाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुध्द लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.\nऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्��� महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.\nअखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.\nसंसद के दोनों सदनों का संयुक्त सत्र कौन बुला सकता है \nबच्चों के भोजन के अधिकार पर दूसरा राष्ट्रीय सम्मेलन कहाँ आयोजित किया गया \nपृथ्वी किस गति से सूर्य का चक्कर लगाती है \n‘डिस्कवरी ऑफ इण्डिया’ किसने लिखी है \nसूर्य की किरण पृथ्वी की यात्रा पूरी करने में कितना समय लेती है \nउत्तर प्रदेश का प्रसिध्द ‘दुधवा नेशनल पार्क’ किस जिले में स्थित है \nराष्ट्रीयड्डत बैंक का सबसे बड़ा शेयरधारक (प्रतिशत शेयरधारण में) कौन है \nदिन और रात कहाँ बराबर होते हैं \nहरे पौधे किसकी उपस्थिति में भोजन बनाते हैं \n‘‘शिक्षा का मुख्य कार्य उत्तम नैतिक चरित्र का विकास करना है. ’’ उक्त कथन किसका है \nनागार्जुनसागर बाँध का निर्माण किस नदी पर हुआ है \nशरीर में सबसे बड़ी अंतःस्रावी ग्रंथि कौनसी है \nभारत में एकल नागरिकता की अवधारणा किस देश के संविधान से अपनाई गई है \nमहात्मा गांधी ने किस साप्ताहिक अंग्रेजी अखबार का संपादन किया \n‘सती प्रथा’ का अन्त तथा ‘ठगी प्रथा’ को समाप्त करने का श्रेय किसे है \nwww के आविष्कारक व प्रवर्तक कौन हैं \nडी.एन.ए. का प्रमुख कार्य क्या है \nसूर्य का वजन पृथ्वी से कितना अधिक है \nशरीर के आंतरिक अंगो का परीक्षण किस उपकरण द्वारा किया जाता है \nएम.गवर्नेंस को वृहद् स्तर पर लागू करने वाला देश का पहला राज्य कौन-सा है \n‘लोकमान्य’ की उपाधि से किस भारतीय को नवाजा गया है \nभारत का प्रथम मुस्लिम शासक कौन था \nमध्य प्रदेश में नेपानगर किसके लिए प्रसिध्द है \nयू. जी. सी. की स्थापना किस वर्ष हुई थी \nनींबू खट्टा किस कारण से होता है \nसोलह महाजनपदों के बारे में किस बौध्द ग्रन्थ से जानकारी मिलती है \nभारत का राष्ट्रपति बनने से पहले भारत रत्न का अवार्ड किसे मिला था \nहीमोग्लोबिन का क्या कार्य है \nसंविधान की कौनसी अनुसूची में केंद्र और राज्यों में विधायी शक्तियों का विभाजन किया गया है \nडेसीबल किस मापन की ईकाई है \nसापेक्षिक आद्र्रता किसमें मापी जाती है \nराणा प्रताप सागर बाँध किस नदी पर स्थित है \nकेन्द्रीय सरकार ने ‘गाँव की ओर एक कदम’ की नीति स्वीकार करते हुए एक योजना जिसका नाम ‘भारत निर्माण योजना’ था, प्रारम्भ की यह योजना कब शुरू हुई \n‘ड्यूश’ शब्द किस खेल से सम्बन्धित है \n‘दीवान.ए.अमीर.कोही’ विभाग की स्थापना किस सुल्तान ने की थी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214835-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/48856", "date_download": "2018-11-21T21:07:11Z", "digest": "sha1:4GFQE572VNZSUUWXIOCUWVHJRXTQ4UIL", "length": 12078, "nlines": 103, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नविन प्रोजेक्टमधे घर घेताना त्या प्रोजेक्टची सत्यता कशी पडताळुन पहावी? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नविन प्रोजेक्टमधे घर घेताना त्या प्रोजेक्टची सत्यता कशी पडताळुन पहावी\nनविन प्रोजेक्टमधे घर घेताना त्या प्रोजेक्टची सत्यता कशी पडताळुन पहावी\nमी सेकंड होम / गुंतवणुक साठी नविन प्रोजेक्टमध्ये शोधले असता मला नेटवर शहापुरजवळ एक प्रोजेक्टची जाहीरात दिसली. त्यांचे ऑफिस ठाण्यात माझ्या घरापासुन जवळच असल्यामुळे आम्ही तिथे गेलो. आम्हाला तो प्रोजेक्ट आवडला आहे व बजेटमध्येपण आहे पण मला कसे कळेल की तो डेव्हलपर खरा आहे कारण काही महिन्यांपुर्वी भिवंडीतील बिल्डर्स सुरवातीला आपण जी २०% रक्कम देतो ती घेऊन पळुन गेले.\nतर मी जो शहापुरचा प्रोजेक्ट पाहतेय त्यांची वेबसाईट आहे तसेच त्यांचे गोवा, लोणावळा व साऊथलाही प्रोजेक्ट सुरु आहेत तर काही सुरु होणार आहेत. याचा जो CMD आहे तो चेन्नईतला नावाजलेला उद्योगपती आहे. त्याची आधी एका नावाने इलेक्ट्रॉनिक्स कंपनी होती. नंतर त्याने दुसर्या नावाने रिसॉर्ट आणि हॉटेलचा उद्योग सुरु केला आणि आता तो डेव्हलपर्स आहे. (ही सर्व माहीती नेटवरुन व त्यांच्या ऑफिसमधुन)\nतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहापुर येथे त्यांनी ३२ एकर जागा विकत घेतली आहे तिथे आम्ही पाहत असलेला नविन प्रोजेक्ट ते मे महिन्याच्या शेवटी सुरु करत आहेत. त्यात ते सर्व सुखसोयी देणार आहेत जसे स्विमिंगपुल, क्लब��ाऊस मेंबरशिप, सेमी फर्निश फ्लॅट तसेच शॉपिंग मॉल इ. फ्लॅटचे पझेशन ३० महिन्यात.\nजर मी विकत घेणार असलेले घर मला १८ लाखाला येतोय तर २ महिन्याच्या आत २.५ लाख भरायचे. उरलेली रक्कम बँक लोन (अ‍ॅक्सिस / DHFL) अथवा बिल्डरला ७२ महिन्यात फेडायची ( याला ते In House Finance म्हणतात). २.५% रक्कम बिल्डरकडे जमा झाल्यावर ते स्टॅम्पड्युटी, रजिस्ट्रेशन करुन देणार. सुरवातीला जेव्हा २.५ लाख देणार तेव्हा अ‍ॅग्रिमेंट बनवुन त्याला नोटरी करणार.\nएव्हढेच नाही तर त्यांचे जे रिसॉर्ट आहेत तिथे फ्री मेंबरशिप, तसेच डोमेस्टिक / इंटरनॅशनल कुठे जाणार असाल तर ३ ते ५ तारका हॉटेलमध्ये ६ रात्र ४ जणांसाठी फक्त ८००० / १४०००. ( एक साईटचा पत्ता सांगितला होता आता विसरली मी www.de .......... यावर चेक करा असे सांगितले)\nतर एव्हढी सगळी क्रुपाद्रुष्टी (कसे लिहायचे) करतायत म्हणुन जाम संशय येतोय. त्यासाठीच मला या बिल्डरची सत्यता कशी पडताळुन पाहता येईल हे पाहीजे. प्लीज मदत करा.\n१. सगळ्यात आधी जागेचा सातबारा\n१. सगळ्यात आधी जागेचा सातबारा उतारा चेक करा … त्यावर बिल्डरचे नाव असले पहिजे. जर नसेल तर मूळ जागा मालक आणि बिल्डर ह्यांच्यामधील 'डेव्लपमेण्ट अग्रीमेंट आणि पावर ऑफ attorney' चेक करा. (बिल्डर देइल )\nसातबारा तुम्हाला इथे http://mahabhulekh.maharashtra.gov.in/ बघायला मिलेल. इथला सातबारा १ वर्ष जुना असू शकतो . लेटेस्ट सातबारा तलाठी कार्यालयात मिळेल.\n२. गाव नकाशा मध्ये तुम्हाला दिलेल्या सातबारा उतारयाची जागा योग्य आहे हे चेक करा . (तलाठी कार्यालयात मिळेल ).\nसातबारा मध्ये जो सर्वे नंबर दिला आहे तो रहिवासी विभागात येतो काय हे चेक करा. हे डीटेल्स तुम्हाला डेव्लपमेण्ट प्लान मधील झोन बघून कळतील . डेव्लपमेण्ट प्लान चे नकाशे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेबसाईट वर मिळतात.\n३. जो बांधकामाचा प्लान मंजूर झाला आहे त्याची खात्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेबसाईट वरून करून घ्या.\nउदा. पुणे महानगर पालिकेची वेबसाईट किंवा पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची वेबसाईट .\n३. बांधकाम चालू करण्याचा दाखला चेक करा. त्यावरचे सर्वे नंबर आणि बांधकामाचे क्षेत्रफळ , अनुक्रमे सातबारा आणि मंजूर नकाशा बरोबर तुलना करून बघा . (स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेबसाईट वरून घ्या. )\nधन्यवाद गनोबा. खुप उपयुक्त\nधन्यवाद गनोबा. खुप उपयुक्त माहिती\nसातबारा, परवानग्या हे सर्व\nसातबारा, परवानग्या हे सर्व बघाल, पण बिल्डर च्या नीयती ला कसे ओळखु शकाल. जी प्रोजेक्ट रखडलेली आहेत, किंवा बिल्डर नी फसवले आहे अश्या बर्‍याच प्रोजेक्ट साठी बँका, HDFC नी सुद्धा कर्ज मंजुर केली आहेत.\nहा भारत देश आहे, इथे सर्व बेकायदेशीर गोष्टी होऊ शकतात.\nम्हणुनच अनोळखी बिल्डर आणि काम सुरु झाले नाही अश्या प्रोजेक्ट मधे धाडस दाखवु नका.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214835-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66720", "date_download": "2018-11-21T20:32:09Z", "digest": "sha1:UWAID5N64BOLQ3E2252ZAMO3VGHHH27S", "length": 38218, "nlines": 139, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ऐंशीच्या दशकातील विवाह: आनंदोत्सव कि कारुण्यसोहळे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ऐंशीच्या दशकातील विवाह: आनंदोत्सव कि कारुण्यसोहळे\nऐंशीच्या दशकातील विवाह: आनंदोत्सव कि कारुण्यसोहळे\nआम्ही भावंडे लहान होतो. मी दुसरी तिसरीला असेन. आईच्या माहेरी शेजारी एक अतिशय गरीब कुटुंब होते. अत्यंत हलाखीची स्थिती. त्यातच काही आजाराने कि कशाने त्या घरातला कर्ता पुरुष गेला आणि त्यांच्यावर जणू आभाळच कोसळले. मुले लहानच होती. पण आमच्यापेक्षा थोडी वयाने मोठी. मग आईने त्यातल्या एका मुलीला आपल्याकडेच ठेऊन घेऊन तिचे पालनपोषण करायचा विचार तिच्या आईला बोलून दाखवला. खरंतर आम्हालाच तुमच्या मुलीची मदत होईल. तेंव्हा आम्ही तुमच्यावर उपकार वगैरे करत आहोत अशी भावना तुम्ही मनात आणू नका. तिचा मी नीट सांभाळ करीन. असे माझ्या आईने त्या मुलीच्या आईला सांगितले. तिने डोळ्यात पाणी आणून होकार दिला. तेंव्हापासून ताई आमच्याकडे राहायला आली. कपडे धुणे, धान्य निवडणे, पाखडणे, दळण करणे, केरकचरा काढणे, जेवण करणे, चुलीला सरपण आणणे, प्यायला खर्चाला पाणी आणणे, आंघोळीचे पाणी तापवणे, शेतातून भाजीपाला आणणे इत्यादी असंख्य कामे करायला ती आईला मदत करू लागली. तिच्याबरोबर आम्ही सुद्धा हळूहळू हि सगळी मदत आईला करू लागलो. बघता बघता ताई आमच्या घरचीच एक घटक झाली. जणू आमचे थोरले भावंडच.\nहां हां म्हणता बरीच वर्षे निघून गेली. ताईचे लग्नाचे वय झाले. तिच्या आईने तिच्यासाठी स्थळे बघायला सुरवात केली. आणि बघता बघता एक दिवस तिचे लग्न ठरवून टाकले. खूप दूर अंतरावर एका अतिशय छोट्या खेडेगावात तिला \"दिली\" होती. तिचा होणारा नवरा आणि ते कुटुंब काय करत होते वगैरे यातले आता काहीही आठवत नाही. पण फार काही चांगली स्थिती नव्हती हे मात्र खरे. स्वच्छ आठवतोय तो मात्र एकच दिवस. जेंव्हा ताई आम्हाला सोडून चालली होती. तो तिचा आमच्या घरातला शेवटचा दिवस होता. ताईने आम्हा भावंडाना जवळ बोलवून घेतले आणि भरल्या डोळ्यांनी आमच्या डोक्यावर गालांवर हात फिरवत म्हणाली,\n\"जाते हां... खूप अभ्यास करा. खूप मोठे व्हा. घरातली कामं सगळ्यांनी वेळच्यावेळी करायची. वेळच्यावेळी जेवायचे, अंघोळ करायची. आता मी नसणार तुम्हाला सांगायला, सारखे तुमच्या पाठी लागायला. आईला त्रास देऊ नका. मदत करा. ऐकत जा\" आणि असे म्हणून डोळ्यात पाणी आणून रडू लागली. आम्ही सगळे गहिवरलो. आईला त्रास देऊ नका हे तिने अनेकदा बजावून सांगितले. नंतर पुढे कित्येक वर्षे तिचा हा संवाद नुसता आठवला कि मला भरून येत असे.\nताईच्या लग्नाला अर्थातच आम्ही सगळे गेलो होतो. सगळे तपशील मला आता आठवत नाहीत. पण अनेक गोष्टी चांगल्या आठवतात. पावसाळ्याचे दिवस होते. एसटीने बराच लांबचा प्रवास करून मध्येच एका थांब्यावर आम्ही उतरलो. तिथून एक दोन किलोमीटर अंतरावर आतमध्ये ते गाव होते. मग पायवाटेने चालत निघालो. ती चिंचोळी पायवाट. सगळी चिखलाने आणि दलदलीने भरलेली. जिथे चालणे शक्य आहे तिथे घोटाभर आणि अशक्य आहे तिथे गुढगाभर चिखल अशी अवस्था होती. ते कमी म्हणून कि काय अधूनमधून माशा आणि चिलटे त्रास देत होती. दलदलीत मधून मधून दगड विटा टाकल्या होत्या त्यांच्यावर ढेंगा टाकत टाकत जवळजवळ उड्या मारतच चालावे लागे. जिथे मुलांना चालणे शक्यच नाही तिथे वडील आणि बरोबरची मोठी माणसे आम्हा मुलांना खांद्यावर घेत. आईला आणि तिच्या बरोबर आलेल्या इतर बायकांना तर कुठल्याकुठे आलो असे झाले होते. मजलदरमजल करत अखेर आम्ही त्या छोट्या खेडेगावात पोहोचलो. लग्नघराच्या दारातच मांडव घातला होता. कर्कश्श आवाजात लाउडस्पीकर सुरु होता. त्यामुळे कार्याला येणाऱ्याना दिशा कळत होती. छोटा मांडव मोजक्या पाहुण्यांनी भरलेला. मध्ये पाट मांडला होता. त्यावर बहुधा हळदी वगैरे लग्नपूर्व विधी झाले असावेत. बाजूला एकदोघे वाजंत्रीवाले बसले होते. पावसाने ढगाळलेले वातावरण. लग्नाचा प्रसंग खरंतर आनंदाचा. पण धीरगंभीर आणि उदासच जास्त वाटत होते. ताईला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला मुंडावळ्या बांधल्या होत्या. त्यातून त्यांचे चेहरे पण दिसत नव्हते.\nत्याकाळातले खेड्यापाड्यातले बहुतेक लग्नसमारंभ यापेक्षा फार वेगळे नसत. ऐपतीनुसार सोयीसुविधा कमी जास्त. पण सर्वत्र माहौल मात्र जवळपास तोच. मुंडावळ्या जाड्याभरड्या असत. मेसकाठीच्या पातळ काड्यांना लाल निळे जांभळे जिलेटीन कागद लावून मुकुट सदृश्य बनवलेल्या. त्यातून नवरा-नवरीचे चेहरे अजिबात दिसायचे नाहीत. शिवाय त्यांच्या चेहऱ्यांना हळद गुलाल लागलेला असायचा. वधूचा रडून सुजलेला मलूल चेहरा आणि वराच्या चेहऱ्यावरचे निगरगट्ट भाव हे बहुतांश लग्नात कॉमन दृश्य असायचे. एकत्र संसार करायला निघालेले ते दोघे बोहल्यावर उभे असताना एकमेकांकडे पाहत सुद्धा नसत. बोलणे हसणे तर लांबच. खरेतर लग्न हा आनंदसोहळा. मनोमिलन. दोन कुटुंबांचे मिलन. एका नव्या संसाराची सुरवात. पण आनंद कमी आणि दु:ख, चिंता, तणावच जास्त असलेला वधू पक्ष. विशेषकरून मुलीचे आईवडील. आणि उन्माद वर्चस्व इगो इत्यादी सगळे भाव चेहऱ्यावर आणि देहबोलीतून पदोपदी जाणवून देणारा वरपक्ष. असे चित्र बहुतेक लग्न समारंभात दिसत असे. \"बक्कळ पैका हाय तेंच्याकड. नसला तरी त्यांचे पावणे माप शिरमंत हायत. मुलीसाठी वाटेल तेवढा पैका खर्च करायची त्यांची तयारी हाय अशी बातमी आमी काढलीया. तेंव्हा तुमी हुंडा दाबून मागा\" असा सल्ला वराच्या आईवडीलाना देणारे एकीकडे, आणि \"काही काळजी करू नका भाऊसाहेब. आम्ही हाय कि तुमच्यासोबत. चांगली माणसं हायत ती. आपल्या तायडीला फुलासारखी जपतील. आणि काय लागलंसावरलं तर आमी हितंच हाय कि. जातोय का कुठं\" म्हणून भाबडी आशा दाखवून वधूपित्याला सदगदित करून सोडणारे व मुलीच्या लग्नासाठी तयार करणारे दुसरीकडे. अशा गोष्टी होत होत लग्ने ठरायची.\nअनेक लग्नांत बॉम्बस्फोटाआधीचे तणावपूर्ण वातावरण असायचे. याला कारण केवळ आणि केवळ लोकांचे स्वभावदोष. बाकी काही नाही. लग्न ठरवताना बोलणी करताना कोण कुणाला काय बोलला किंवा चुकून कुणाच्यातरी तोंडून काहीतरी शब्द गेला किंवा देण्याघेण्याच्या गोष्टी मनाप्रमाणे झाल्या नाहीत इत्यादीचे निमित्त डोक्यात ठेऊनच लोक लग्न मांडवात यायचे. पार्श्वभूमीच अशी असेल तर पुढे काय अपेक्षा क���णार मग एवढ्यातेवढ्याचे निमित्त होऊन लग्नाच्या मांडवात धुसफूस, मानापमान, वादावादी सुरु व्हायची. आणि तापट डोक्याचा कोणी असेल तर पर्यवसान स्फोट होण्यातच व्हायचे. मग नमते घेणारा वधूपक्षच. कारण गरज त्यांनाच असायची. बिनलग्नाची मुलगी घरात ठेवणे म्हणजे विस्तवाशेजारी लोणी साठवल्यासारखी अवस्था. त्यात आणि मुलगी गरिबाघरची असेल तर विचारायलाच नको. वयात आलेली आजूबाजूची टारगट कार्टी, गावातल्या गुंडांच्या नजरा यांपासून मुलीला सांभाळायचे, कि अठरा-वीस वर्षे सांभाळ केलेल्या पोटच्या गोळ्याला मनावर दगड ठेऊन नशिबाच्या हवाली करून येईल त्या स्थळाशी ते म्हणतील त्या मागण्या मान्य करून लग्न लावून द्यायचे अशा कात्रीत वधूपक्ष असायचा. त्यातून लग्न मांडवात मुलीचे लग्न मोडणे हि मुलीच्या दृष्टीने भयंकर गोष्ट. बदनामीला तेवढे निमित्त खूप असायचे. त्यामुळे त्यांना वरपक्ष म्हणेल त्यानुसार वागणे हाच एक पर्याय असायचा. असे झाले कि वराकडच्या लोकांना \"गाजवल्या\"चे समाधान मिळायचे. त्यांच्या उन्मादाला उधाण यायचे. अशा असमतोल पार्श्वभूमीवर होणाऱ्या विवाह समारंभात प्रेम, मनोमिलन, आनंद, उत्साह या गोष्टी निर्भेळस्वरुपात आढळण्याची अपेक्षा करणेच चुकीचे. त्यामुळे हे आनंदोत्सव कमी आणि कारुण्यसोहळेच अधिक असायचे. लग्नाच्या अशा जुगारात आयुष्य पणाला लावायचे कोणत्या मुलीला आवडेल मग एवढ्यातेवढ्याचे निमित्त होऊन लग्नाच्या मांडवात धुसफूस, मानापमान, वादावादी सुरु व्हायची. आणि तापट डोक्याचा कोणी असेल तर पर्यवसान स्फोट होण्यातच व्हायचे. मग नमते घेणारा वधूपक्षच. कारण गरज त्यांनाच असायची. बिनलग्नाची मुलगी घरात ठेवणे म्हणजे विस्तवाशेजारी लोणी साठवल्यासारखी अवस्था. त्यात आणि मुलगी गरिबाघरची असेल तर विचारायलाच नको. वयात आलेली आजूबाजूची टारगट कार्टी, गावातल्या गुंडांच्या नजरा यांपासून मुलीला सांभाळायचे, कि अठरा-वीस वर्षे सांभाळ केलेल्या पोटच्या गोळ्याला मनावर दगड ठेऊन नशिबाच्या हवाली करून येईल त्या स्थळाशी ते म्हणतील त्या मागण्या मान्य करून लग्न लावून द्यायचे अशा कात्रीत वधूपक्ष असायचा. त्यातून लग्न मांडवात मुलीचे लग्न मोडणे हि मुलीच्या दृष्टीने भयंकर गोष्ट. बदनामीला तेवढे निमित्त खूप असायचे. त्यामुळे त्यांना वरपक्ष म्हणेल त्यानुसार वागणे हाच एक पर्याय असायचा. असे झाले कि वराकडच्या लोकांना \"गाजवल्या\"चे समाधान मिळायचे. त्यांच्या उन्मादाला उधाण यायचे. अशा असमतोल पार्श्वभूमीवर होणाऱ्या विवाह समारंभात प्रेम, मनोमिलन, आनंद, उत्साह या गोष्टी निर्भेळस्वरुपात आढळण्याची अपेक्षा करणेच चुकीचे. त्यामुळे हे आनंदोत्सव कमी आणि कारुण्यसोहळेच अधिक असायचे. लग्नाच्या अशा जुगारात आयुष्य पणाला लावायचे कोणत्या मुलीला आवडेल साहजिकच लग्न म्हणजे त्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य, मोकळीक, लाडकौतुक, मित्रमैत्रिणी, आवडीनिवडी, आवास, निवास या सगळ्या सगळ्याला तिलांजली देणे. आणि एका अशा जगात प्रवेश करणे जिथे फक्त तिला भोगवस्तू आणि मुले जन्माला घालायचे मशीन इतकीच ओळख असेल. त्यामुळे \"लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची\" म्हणून आनंदाने बागडणारी मुलगी फक्त सिनेमातल्या गाण्यातच दिसत असे. प्रत्यक्षात मात्र सासरी जाणारी मुलगी आईवडिलांच्या गळ्यात पडून रडरड रडली नाही तरच नवल. त्या काळात शहरांमध्ये फार वेगळी स्थिती असेल असे मला वाटत नाही. स्टेज वेगळे असले तरी नाटकाची संहिता आणि गाभा तोच असायचा.\nत्याच दरम्यान माझ्या एका मित्राच्या बहिणीचे लग्न झाले. किती खुश होता तो. त्यानंतर कित्येक महिने त्याच्या तोंडी फक्त आणि फक्त बहिणीच्या सासरच्यांचे कौतुक असायचे. आमच्या दाजींचे एवढे मोठ्ठे घर आहे. आमच्या दाजींकडे अमुक गाडी आहे. आमच्या दाजींनी इम्पोर्टेड टेपरेकॉर्डर घेतला. आमच्या दाजींनी मला कपडे घेतले. आमच्या दाजींनी नवी बुलेट घेतली. एक ना दोन. बघेल तेंव्हा याच्या तोंडी सतत दाजींचेच कौतुक. पण हे फार काळ टिकले नाही. ह्याच दाजीने नंतर आपले खरे रंग दाखवायला सुरवात केली. मित्राच्या बहिणीचा हुंड्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी वारंवार छळ सुरु झाला. ती सतत माहेरीच येऊन राहू लागली. आणि एक दिवस जे व्हायचे तेच झाले. त्याने हिला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न केले. हिने हाय खाल्ली. आजारी पडली. जेवणखाण सोडले. कृश झाली. आणि एक दिवस मरून गेली आमच्या ताईच्या बाबत सुद्धा काहीसे असेच झाले, फक्त नशीब कि तिने हाय खावून मृत्यूला कवटाळले नाही. कसल्याश्या कारणावरून सासरच्यांनी ताईचा छळ केला. नंतर नवऱ्याने पण घटस्फोट घेतला. पण ताई खंबीर राहिली. तिनेही दुसरे लग्न केले. आतातर त्यालाही अनेक वर्षे झाली. दुसऱ्या लग्नानंतर मात्र ती चांगली स्थिरावली. पाचेक वर्षांपूर्वी जवळ जवळ पस्तीस चाळीस वर्षांनी आम्हाला भेटायला पुण्याला येऊन गेली.\nअशा कित्येक मुलींचा हुंड्यापोटी अथवा मुलगा झाला नाही म्हणून छळ झालाय. रोज बातम्या असायच्या. जाळून मारल्याच्या अनेक घटना घडल्यात. अनेकदा ती बातमी मात्र \"स्टोव्हचा भडका उडून नवविवाहितेचा मृत्यू\" अशी असायची. एकंदर सामाजिक मानसिकताच \"सिक\" होती. त्यावेळच्या सिनेमातून सुद्धा हेच प्रतिबिंबित व्हायचे. \"दाठून कंठ येतो\" सारखी मराठी गाणी असोत किंवा \"बाबुल कि दुवांये लेती जा\" सारखी हिंदी गाणी असोत. लग्नव्यवस्थेचा पलंग हुंडारुपी ढेकणांनी लडबडलेला होता. नवविवाहितेचे रक्त शोषून घेत होता. याच दरम्यान अनेक हुंडाविरोधी चळवळी सुरु झाल्या. नाटके सिनेमांनी याविरोधात जनमानस ढवळायला सुरवात केली होती. माझ्या आठवणीप्रमाणे \"लेक चालली सासरला\" हा याच विषयावर चित्रपट त्याकाळात निघाला होता आणि तो खूप गाजला पण होता.\nनंतर काळ बदलला. नव्वदनंतर परिस्थितीत बरेच बदल झाले. आजकाल तर अशी गाणी आणि सिनेमे निघतही नाहीत. कारण आता समाजमानस बदलले आहे. याचा अर्थ हुंडाबळी आता होत नाहीत असे नाही. बातम्या अजूनही येतात. पण पूर्वीइतके प्रमाण राहिलेले नाही. परवाच पुण्यात एका लग्नसमारंभाला गेलो होतो. किती प्रसन्न वातावरण होते. वधूला डोलीत बसवून आणले जात होते. आणि त्या प्रकारची गंमत वाटून ती खळाळून हसत सुटली होती. त्या जुनाट जाड्या मुंडावळ्या कधीच्या हद्दपार झाल्यात. (पूर्वी त्या मुंडावळ्यांमुळे नवरानवरीचा चेहराच दिसायचा नाही. त्यामुळे, लग्न कोणाचेही असो त्यात नवरानवरीचे \"काम करणारे\" मात्र एकच असतात असा माझा लहानपणी समज झाला होता. असो) पूर्वी एकमेकांकडे न बघणारे नववरवधू आजकाल लग्न ठरवून केलेले असो अगर प्रेमविवाह, एकमेकांशी बोलत थट्टामस्करी करत उभे असताताना दिसतात. लग्नाचा माहौल सुद्धा पूर्वीसारखा जडगंभीर राहिला नाही. समाजमानस बदललंय. लोक ईझी गोइंग झालेत. खेड्यापाड्यात कदाचित काही प्रमाणात अजून पूर्वीसारखेच असेल क्वचित ठिकाणी. नाही असे नाही. पण अनेक चांगले बदल झालेत. कारुण्यसोहळे कमी झालेत\n(टीप: मायबोलीवरील एका धाग्याच्या प्रतिसादात अॅमी यांनी हा लेख लिहायला मला प्रोत्साहित केले त्याबद्दल त्यांचे आभार)\nबरेच मुद्दे पटले. आम्ही शाळेत\nबरेच मुद्दे पटले. ��म्ही शाळेत होतो तेव्हाच तो 'माहेरची साडी' जबरदस्त हिट झाला होता. माझ्या भयंकर डोक्यात जातो.आधी तो काळ तसा त्यात लोकांपुढे भलती रोल मॉडेल सेट झाली असतील.\nहल्ली पण सटल 'वरपक्ष' गोष्टी असतात पण त्यांची तीव्रता बरीच कमी झालेली असते. लग्नं टिकतात ती 'एरवी पण रुटिन मध्ये २-३ तास तर घरी असतो दोघं, चालवून घेऊ.परत सगळं तोडायला जुळवायला वेळ कुठेय' या भावनेतून टिकत असावी असा दाट संशय आहे.\nएरवी पण रुटिन मध्ये २-३ तास\nएरवी पण रुटिन मध्ये २-३ तास तर घरी असतो दोघं, चालवून घेऊ.परत सगळं तोडायला जुळवायला वेळ कुठेय' या भावनेतून टिकत असावी असा दाट संशय आहे. >>>+११११११११११११११११११\n'एरवी पण रुटिन मध्ये २-३ तास\n'एरवी पण रुटिन मध्ये २-३ तास तर घरी असतो दोघं, चालवून घेऊ.परत सगळं तोडायला जुळवायला वेळ कुठेय' या भावनेतून टिकत असावी असा दाट संशय आहे.>>\nवेळ आणि पैसा पण परत पुन्हा एकदा बल्ल्या व्हायचा चान्स आहेच..\nपण आजही गावांमध्ये वेगळी परिस्थिती असेल असे वाटत नाही (मला प्रत्यक्ष अनुभव ,माहिती नाही पण बिगबजेट लग्नाचे जे खूळ आलंय, ते पाहता वरची आनंदाची साय बाजूला केली तर खाली काय असेल ते माहीत नाही)\n< पण आजही गावांमध्ये वेगळी\n< पण आजही गावांमध्ये वेगळी परिस्थिती असेल असे वाटत नाही (मला प्रत्यक्ष अनुभव ,माहिती नाही) >\nलेखात दोन अतिशय वेगवेगळ्या समाजाची दोन लग्न वर्णन केली आहेत. त्यात फक्त काळाचा फरक नसून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक फार फरक आहे. भारतात अजूनही ४७% स्त्रियांचे लग्न आणि मूलदेखील (कधीकधी १+ मुलं) १८- वयातच झालेली असतात. आत्ता परवाच एक मुलगी माहित झाली जिचं वय फक्त १५ आहे आणि तिला २ मुलं आहेत. आपापल्या घरी, बील्डिंगमध्ये, हापिसात चाकरीला येणाऱ्या बायकांशी थोडं बोललंतरी कळत काय परिस्थिती आहे. आमची मेडच १९८२ साली जन्मली आहे आणि तिला २ नातवंड आहेत.\n< पण बिगबजेट लग्नाचे जे खूळ आलंय, ते पाहता वरची आनंदाची साय बाजूला केली तर खाली काय असेल ते माहीत नाही)>\n>> त्या डोलीत बसायचं म्हणून खळखळून हसणाऱ्या मुलीदेखील खरंच खुश आहेत, राहतील हे कुठे नक्की असतं आमच्या नात्यातच एक लग्न नुकतंच मोडलं मुलीकडच्यांनी. \"आम्ही आमच्या मुलीच्या लग्नात ३० लाख खर्च केले तर तुम्ही आमच्या मुलाच्या लग्नात ३०-३५ तरी खर्च करायला हवा\" म्हणे :D:D. मुलाकडचे परजात, राज्यातले होते.\n>>परत पुन्हा एकदा बल्ल��या व्हायचा चान्स आहेच..\nहा वाक्यप्रचार ऐकुन आमच्या एका सरांची आठवण आली\nअतिशयोक्ती वाटते मी पण\nअतिशयोक्ती वाटते मी पण लहानपणी 1980\nमदे शाळेत असताना अनेक लग्नाना गेलो आहे पण वर रंगवले आहे ते अतिशयोक्ती आहे, एवढे उदास भयंकर असे काही न्हवते, आणि एवढ्या समस्या पण न्हवत्या, आज मोबाईल , ब्रेकअप, एक्स मर्तीअल अफेअरा, व्हॉटसअप इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, मोर्फिंग, फोन रेकॉर्डिंग, त्रोलिंग, ब्ल्यू व्हेल मुळे अनेक समस्या आहेत उगाच ुरविव्हा काळाचे रंगवलेले उदास चित्रा आहे, खरे तर काल्पनिक कथा आहे, कारण गावाचे नाव, लग्नानंतर त्या ताईचे पुढे काय झाले, इंड झाकलेला नवरा कामधंदा करीत होता की न्हवता, आणि लग्नासाठी गावाला गेला का याचा काही उल्लेख नाही, बाकी काल्पनिक कथा म्हणून ठीक आहे\nअतिशयोक्ती वाटते मी पण\nअतिशयोक्ती वाटते मी पण लहानपणी 1980\nमदे शाळेत असताना अनेक लग्नाना गेलो आहे पण वर रंगवले आहे ते अतिशयोक्ती आहे, एवढे उदास भयंकर असे काही न्हवते, आणि एवढ्या समस्या पण न्हवत्या, आज मोबाईल , ब्रेकअप, एक्स मर्तीअल अफेअरा, व्हॉटसअप इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, मोर्फिंग, फोन रेकॉर्डिंग, त्रोलिंग, ब्ल्यू व्हेल मुळे अनेक समस्या आहेत उगाच ुरविव्हा काळाचे रंगवलेले उदास चित्रा आहे, खरे तर काल्पनिक कथा आहे, कारण गावाचे नाव, लग्नानंतर त्या ताईचे पुढे काय झाले, इंड झाकलेला नवरा कामधंदा करीत होता की न्हवता, आणि लग्नासाठी गावाला गेला का याचा काही उल्लेख नाही, बाकी काल्पनिक कथा म्हणून ठीक आहे\nछान लिहिलय. मला माझ्या काकाचे\nछान लिहिलय. मला माझ्या काकाचे लग्न आठवले. अगदी असेच चित्र होते. पण आनंदी होते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214835-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6405", "date_download": "2018-11-21T21:06:49Z", "digest": "sha1:BLKDDZGASRUWGJEYUD4E76XOEBNC3CQ7", "length": 4630, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बॉस्टन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बॉस्टन\nपंडित बिरजू महाराजः कॉन्सर्ट ऑफ द लेजंड\nसुप्रसिद्ध नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचा कथक नृत्याचा कार्यक्रम.\nकार्यक्रमाविषयी अधिक माहिती आणि तिकीटांसाठी इथे भेट द्या.\nAID विषयी अधिक माहितीसाठी इथे पहा.\nRead more about पंडित बिरजू महाराजः कॉन्सर्ट ऑफ द लेजंड\nबॉस्टन मधे १४ ते १७ जुलै दरम्यान सँन्ड स्कल्पचर्सची स्पर्धा आयोजीत केली होती त्याची काही प्रकाशचित्रे.\nRead more about सँड स्कल्पचर- बॉस्टन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214835-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/gogate-jogalekar-college-office-news/", "date_download": "2018-11-21T20:16:51Z", "digest": "sha1:NQ3GNA3QN3N5KXUENUWJ5K6RGDJX3KJ3", "length": 5623, "nlines": 130, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालय पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी\nमुंबई विद्यापीठाच्या एप्रिल-मे २०१७ यावर्षी पदवी प्रदान करण्यास पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तपशील त्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर स्वत:चे मराठी (देवनागरी) नाव अचूक यावे म्हणून आणि नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी विद्यापीठाच्या mu.ac.in या संकेतस्थळावर डॉ. २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१७ (सायंकाळी ५ पर्यंत) रोजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nतरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की त्यांनी उपरोक्तप्रमाणे संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या मराठी नावाचा तपशील अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. आणि नावामाद्धे चूक आढळून आल्यास संकेतस्थळावर उपलब्ध तपशिलात दिलेल्या सूचनेप्रमाणे पुढील कार्यवाही करावी; असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप-२०१७’ सांस्कृतिक महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रकल्पांची राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेकरिता निवड\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन म��िला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-are-denied-drip-set-subsidy-satara-maharashtra-5160", "date_download": "2018-11-21T20:57:41Z", "digest": "sha1:GDTFRLZ6SENE6IFX4NJXIZ4XBATY7GWB", "length": 17517, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, the farmers are denied drip set subsidy, satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक अनुदानापासून वंचित\nसाताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक अनुदानापासून वंचित\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nसातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर शेतकऱ्यांनी ठिबक संच बसवण्यापूर्वी पूर्वसंमती घेतले नसल्याचे कारण देत त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ या संकल्पनेस खीळ बसणार आहे. तसेच संच बसवूनही अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.\nसातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर शेतकऱ्यांनी ठिबक संच बसवण्यापूर्वी पूर्वसंमती घेतले नसल्याचे कारण देत त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ या संकल्पनेस खीळ बसणार आहे. तसेच संच बसवूनही अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.\nपाण्याचा अतिरिक्त वापर टाळला जावा या दृष्टीने पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा यासाठी शासनस्तरावर सातत्याने वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात. शेतकऱ्यांना प्रोत्साहान मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकाकडून अनुदान दिले जात आहे. मात्र २०१६-१७ मध्ये १४०० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संचाचे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आलेले नाही.\nया संदर्भात कृषी विभागाकडून महिती घेतली असता या शेतकऱ्यांनी पूर्वसंमती घेतली नसल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांची पूर्वसंमती घेतली नाही, तर ऑनलाइन नोंदणी कशी करून घेतली, प्रस्ताव कसे सादर करून घेतले हा यासारखे प्रश्‍न निर्माण होत आहे.\nतत्कालीन जिल्हाधिकारी अश्‍व���न मृद्‌गल यांनी जिल्ह्यात जास्ती जास्त शेतजमीन ठिबक सिंचनाखाली यावी यासाठी ‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ अशी घोषणा करत जनजागृत्ती करण्यास सुरवात केली होती. यामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी ठिबक संच वापरण्याकडे वळले आहेत. या संकल्पनेचे तत्कालीन कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी कौतूक केले होते. मात्र अनुदानातील वांरवार विलंबामुळे ‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ या संकल्पनेस घरघर लागण्याची शक्‍यता आहे.\nशेतीमालाच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून पाणीबचतीसाठी कर्ज काढून ठिबक संच बसवित आहे. मात्र अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या अगोदर २०१२-१३ मध्ये ऑनलाइन नोंदणी केली नसल्यामुळे जिल्ह्यातील १३०० शेतकऱ्यांना अनुदानपासून वंचित रहाण्याची वेळ आली होती. या वेळी मात्र पूर्वसंमती न घेतल्यामुळे अनुदान दिले नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु पूर्वसंमती घेतली नसतानाही प्रस्ताव कोणत्या आधारावर घेण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे.\n२०१६-१७ मध्ये अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी कोरेगाव, खटाव तालुक्‍यातील आहेत. कोरेगाव व खटाव या दुष्काळी तालुक्‍यांचा कल उपलब्ध पाण्याचा योग्य प्रकारे वापर करण्याकडे वाढला आहे. मात्र या तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर अनुदानापासून वंचित रहाण्याची वेळ आली आहे. २०१७-१८ मधील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू असताना आमचे मागील वर्षाचे अनुदान का मिळेना, यासाठी कृषी विभागाच्या कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत.\nठिबक सिंचन कृषी विभाग सातारा\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्���ात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/tech/new-dual-sim-iphones-cant-support-indian-sim/", "date_download": "2018-11-21T21:10:03Z", "digest": "sha1:NOPIZBHJGDDMXWENK2SUNAQ2E6BNIUYG", "length": 29928, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "New Dual Sim Iphone'S Cant Support Indian Sim? | काय? नव्या आयफोनमध्ये भारतातील सिमकार्ड चालणार नाहीत! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी सा���ला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\n नव्या आयफोनमध्ये भारतातील सिमकार्ड चालणार नाहीत\n नव्या आयफोनमध्ये भारतातील सिमकार्ड चालणार नाहीत\n नव्या आयफोनमध्ये भारतातील सिमकार्ड चालणार नाहीत\nभारतात सध्या अस्तित्वात असलेली सिमकार्ड त्यात चालणार नाहीत. हे फोन पहिल्यांदाच ड्युअल सिमकार्ड स्लॉटसह येणार असले तरीही त्यात एक स्लॉट ई-सिमचा असणार आहे.\n नव्या आयफोनमध्ये भारतातील सिमकार्ड चालणार नाहीत\nअॅपलने आयफोन एक्स बंद करून तीन नवे त्यापेक्षा महागडे फोन लाँच केले असले तरीही हे फोन भारतात वापरायला मिळतील का, असा प्रश्न उभा ठाकणार आहे. याला कारण भारतात सध्या अस्तित्वात असलेली सिमकार्ड त्यात चालणार नाहीत. हे फोन पहिल्यांदाच ड्युअल सिमकार्ड स्लॉटसह येणार असले तरीही त्यात एक स्लॉट ई-सिमचा असणार आहे. यामुळे या फोनमध्ये भारतीयांना सध्यातरी एकच सिम वापरता येणार आहे.\nअॅपलने iPhone XS, iPhone XS Max आणि XR नुकताच लाँच केला. या फोनचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे तो पहिल्यांदाच ड्युअल सिम प्रकारात आला आहे. भारतासह बऱ्याच देशांमध्ये ड्युअल सिमच्या फोनची चलती आहे. बरेचसे ग्राहक यामुळेच अॅपलपासून लांब राहत होते. परंतू, अॅपलने लाँच केलेले मोबाईल हे साधे सिम आणि ई-सिम अशा दोन सिमकार्डना सपोर्ट करणार आहेत. मात्र, अमेरिकेतही अद्याप ई-सिम मिळत नसून भारतात येणे जरा कठीणच दिसत आहे.\nभारतात सीडीएमएची जागा जीएसएम सिम कार्डने घेतली होती. आता ई-सिम हे जीएमएमच्या संघटनेने तयार केलेले व नव्या नियमावलीचे सिम आहे. जीएमएमए ही संघटना जगभरातील सर्व नेटवर्क ऑपरेटरचे प्रतिनिधीत्व करते. हे एक इंटिग्रेटेड सिम असून ते फोनमध्येच बसविलेले असते. त्याला वेगळे करता येऊ शकत नाही.\nपहिल्यांदा या प्रकारचे सिम 2016 मध्ये सॅमसंगच्या गियर एस2 थ्रीजी मध्ये वापरण्यात आले होते. हे सिम साध्या सिमचेही काम करते. शिवाय यामध्ये मशिन टू मशिन आणि रिमोट प्रोविज़निंग क्षमता आहे.\nजीएसएमपेक्षा तुलनेने हे सिम खूपच छोटे असल्याने ते मोबाईल किंवा स्मार्ट वॉचमध्ये बसविल्याने त्यांची जाडीही कमी होणार आहे.\nमात्र, सध्या अशा प्रकारच्या सिमची सेवा देणाऱ्या कंपन्या फारच थोड्या देशांमध्ये आहेत. 9 देशां��ध्येच सध्या या प्रकारच्या सिम चालतात. तेही काही कंपन्यांद्वारेच सेवा पुरविली जाते. यामध्ये भारतही आहे. मात्र, या सिमवर सेवा पुरविणारे फारच कमी ऑपरेटर आहेत. यामुळे अॅपलने एअरटेल आणि जियो सोबत यासाठी करार केला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n या पैशांत काय काय होऊ शकते माहितीये\nनव्या 'लखपती' आयफोनच्या बदल्यात काय-काय करता येईल\nJio Phone WhatsApp: व्हॉट्सअॅप आता जिओ फोनवर, असे करा डाऊनलोड...\nगोड बातमी... ५ रुपयांच्या चॉकलेटवर १ जीबी डेटा फ्री फ्री फ्री\nगुगलचा क्रोम 10 वर्षांचा झाला...वाचा इंटरनेट एक्सप्लोरर, सफारीला का टाकले मागे\nजिओचा आणखी एक विक्रम; आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा सुरु\nसॅमसंगचा पुढील फोन सहा कॅमेऱ्यांचा; 5 जी देखिल असणार...पाहा कोणता\nPUBG Mobile Season 4: लवकरच होणार लाँच, जाणून घ्या खास फीचर्स\n कॅमेरा की ड्रॉप नॉच, इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसाठी\nनोकिया, सॅमसंगनंतर आता मोटरोलानेही स्मार्टफोनच्या किंमती घटवल्या\nव्हॉट्सअॅपवर तुम्ही कोणासोबत सर्वाधिक बोलता\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258455:2012-10-29-19-08-12&catid=357:tech-&Itemid=360", "date_download": "2018-11-21T20:41:24Z", "digest": "sha1:AZHYNKINR5OMSJQSCIZMHBK4ECQLKOJH", "length": 26413, "nlines": 257, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "ट्रॅव्हल कॅमेरा ; ऑलिम्पस एसझेड- १४", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> Tech इट >> ट्रॅव्हल कॅमेरा ; ऑलिम्पस एसझेड- १४\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nट्रॅव्हल कॅमेरा ; ऑलिम्पस एसझेड- १४\nविनायक परब ,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२\nअगदी कुठेही बाहेर पडताना खिशात कॅमेरा ठेवून निघणाऱ्या आणि फेसबुकवरच्या प्रोफाईल अपडेटसाठी बहुतांश फोटो टिपणाऱ्या पिढीसाठी ऑलिम्पसने एसझेड हा १४ मेगापिक्सलचा कॅमेरा बाजारात आणला आहे.\nमेटल फ्रेम हे त्याचे खास वैशिष्टय़ आहे. गेल्या दीड- दोन वर्षांत ऑलिम्पसने त्यांच्या कॅमेऱ्याच्या रचनेमध्ये बरेच बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील एक महत्त्वाचा प्रयत्न या नव्या मॉडेलमध्ये आहे.\nअनेक सेटिंग्ज सुटसुटीत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. कॅमेऱ्याच्या वरच्या बाजूस किंवा मागच्या बाजूस असणारी सेटिंग्जची गोलाकार चकती जाऊन त्याची जागा समोरच्या एलसीडी स्क्रीनवरच्या डिस्प्लेमधील सेटिंग्जनी घेतली आहे. समोरच्या बाजूने हा अतिशय कॉम्पॅक्ट वाटावा, असाच कॅमेरा आहे.\nत्याची जाडी ४ सेंटीमीटर्सपेक्षा अधिक नाही. शिवाय नव्या मॉडेलमध्ये त्याला चांगली हॅण्डग्रीपही देण्यात आली आहे. त्यामुळे कॅमेरा हाताळणी सोपी राहाते. समोरच्या बाजूस लेन्सच्या वरती डावीकडे फ्लॅश वरती करण्यासाठीचे बटण देण्यात आले आहे. वरच्या बाजूने पाहिल्यास अगदी उजवीकडे केवळ गोलाकार चकती असून ती वाईड आणि टेलीफोटो लेन्ससाठी देण्यात आली आहे. तिथेच मध्यभागी क्लिक् करण्यासाठीचे बटण आहे. आणि त्याच्याच शेजारी ऑन- ऑफ स्वीच देण्यात आला आहे.\nमागच्या बाजूस मोठा ७.६ सेंटीमीटर लांबीचा एलसीडी स्क्रीन देण्यात आला आहे. मोठय़ा स्क्रीनमुळे प्रत्यक्ष शूट करताना वापरकर्त्यांस चांगला फायदा होतो. अधिक चांगल्या सुस्पष्ट प्रतिमांकनासाठी ते फायदेशीर आहे. त्याच्याच बाजूस चार लहान गोलाकार बटणे व एक मोठी चकती देण्यात आली आहे. ही सेटिंग्जसाठी गोलाकार फिरवून वापरण्याची चकती आहे.\nसर्वात वरच्या बाजूस थेट व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठीचे बटण आहे. त्याखाली टिपलेले फोटो पाहण्यासाठीचे तर त्या खाली मेन्यू बटण आहे. सर्वात खालच्या बाजूस ‘हेल्प’ हे बटण देण्यात आले आहे. अलीकडे जवळपास सर्वच कॅमेऱ्यांमध्ये ‘हेल्प’ची सोय इनबिल्ट देण्यात आलेली असते.\nकॅमेरा सुरू केल्यानंतर डावीकडच्या बाजूस स्क्रीनवर बॅटरी ���िती चार्जड् आहे, त्याची कल्पना येते. तर डावीकडे खाली आपण केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा कालावधी आणि त्याखाली आपल्या कॅमेऱ्यामध्ये असलेल्या मेमरी कार्डवर टिपलेल्या फोटोंची संख्या पाहाता येते. त्यातही ते किती मेगापिक्सेलवर टिपलेले आहेत, त्याचा अंदाजही घेता येतो.\nअगदी उजवीकडे असलेला मेन्यू वापरकर्त्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा असतो. त्यात सर्वातक वरच्या बाजूस प्रोग्रॅम, आयऑटो, सीन, मॅजिक, पॅनोरमा, थ्रीडी असे मोडस् देण्यात आले आहेत. यात ज्यांना कॅमेरा आणि चित्रण यातील फारसे काही कळत नाही, अशांसाठी आयऑटो मोड चांगला आहे. त्यामध्ये तुम्ही टिपत असलेला फोटो लक्षात घेऊन त्यासाठीची योग्य सेटिंग्ज कॅमेरा स्वत निवडतो आणि त्यामुळे तुम्हाला चांगला फोटो सहज मिळू शकतो.\nप्रोग्रॅम मोड व १६ सीन सेटिंग्ज\nपण अनेकांना छायाचित्रणात वेगवेगळे प्रयोग स्वत करण्याची सवय असते. अर्थात त्यासाठी सेटिंग्जमध्ये स्वत बदल करावे लागतात. त्यांच्यासाठी प्रोग्रॅम मोड देण्यात आला आहे. त्यात तुम्हाला अॅपर्चर, शटर स्पीड आदी सेटिंग्ज करून फोटो टिपता येऊ शकतात. सीनमध्ये एकूण १६ सेटिंग्ज तयार देण्यात आली आहेत. त्यात इनडोअर फोटोपासून ते त्यातही विशेष असलेल्या इनडोअर पोर्ट्रेटपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.\nगेल्या अनेक मॉडेल्समध्ये अनेकांना सर्वाधिक वापर करून आनंद लुटला आहे तो मॅडिक फिल्टर्सचा. यामध्ये आनंद आणि धम्माल आहे. यात वेगवेगळ्या प्रकारचे ११ फिल्टर्स उपलब्ध आहेत. त्यात पॉप आर्ट, पीन होल कॅमेरा, फिश आय लेन्स, रेखाटनाप्रमाणे चित्र येणारे ड्रॉइंग, सॉफ्ट फोकस, पंक, स्पार्कल, जलरंगातील चित्राचा परिणाम देणारे वॉटरकलर, रिफ्लेक्शन, मिनीएचर, फ्रॅगमेंट या फिल्टर्सचा समावेश आहे.\nया शिवाय याच रकान्यात खालच्या बाजूस अॅपर्चर सेटिंग्ज, फ्लॅश सेटिंग, सेल्फ फोटो ऑन- ऑफ सेटिंग आणि मायक्रो किंवा सुपर मायक्रो ही सेटिंग्ज देण्यात आली आहेत. मायक्रो सेटिंग्ज क्लोज अप्समध्ये चांगला परिणाम देतात. मात्र कॅमेरा प्रत्यक्ष वस्तूपासून त्यासाठी काहीसा दूर पकडावा लागतो, असा अनुभव प्रत्यक्ष रिव्ह्यू दरम्यान आला. इतर कॅमेरा तुलनेने जवळ पकडावे लागतात.\nया कॅमेऱ्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्याची झूम लेन्स. २४ एक्स झूम हे या कॅमेऱ्याचे वैशिष्टय़च म्हणावे लागेल. कारण एवढय़ा कॉम्पॅक्ट आकाराच्या कॅमेऱ्यात एवढय़ा आकाराची झूम बसविणे हेच ऑलिम्पसचे मोठे यश मानायला हवे. अर्थात या झूमबद्दल आणि त्याच्यामाध्यमातून टिपलेल्या फोटोंच्या सुस्पष्टतेबाबत काही वाद असू शकतात. पण एवढय़ा मोठय़ा आकाराची झूम लेन्स अशा प्रकारे कॉम्पॅक्ट कॅमेऱ्यात देणे हे वादातीत कौशल्यच आहे. हल्ली अनेकदा सहज फिरायला जाणाऱ्यांनाही दूरवर फांदीवर बसलेले पक्षी किंवा काही अंतरावर असलेले प्राणी टिपणे यात विशेष रूची असते. अशांसाठी ही लेन्स वरदान ठरू शकते. मात्र रिव्ह्यू दरम्यानचा अनुभव असा आहे की, पूर्ण झूम लेन्स वापरताना त्याच्या सुस्पष्टतेशी तडजोड करावी लागते. पट्टीच्या छायाचित्रकारासाठी कदाचित हा अनुभव हा निराशा पदरी आणणारा असला तरी ऑलिम्पसने मुळात हा कॅमेरा हा काही पट्टीच्या छायाचित्रकारांसाठी आणलेला नाही तर तो हौशी छायाचित्रकारांसाठी आहे.\nरिव्ह्यू दरम्यान लक्षात आलेल्या काही महत्त्वपूर्ण बाबी\nआयएसओ ८००च्या वरती गेल्यानंतर छायाचित्रणातील सुस्पष्टता काहीशी कमी होत जाते. हा प्रकार प्रसंगी निराशाजनक वाटू शकतो. खरेतर ऑलिम्पसने गेल्या काही महिन्यांमध्ये आणलेले अनेक कॅमेरे हे अतिशय वेगात फोकस करणारे आहेत. मात्र या या कॅमेऱ्यामध्ये १.९ सेकंदांचा कालवधी जातो. त्यामुळे जो क्षण आपण टिपणार असतो तो काहीसा पुढे निघून गेलेला असतो. त्यामुळे नंतर सरावाने आपल्याला तो क्षण आधी मनात ठेवून असे घडणार असे गृहीत धरून आधी क्लिक् करावे लागते मग त्यानंतर प्रत्यक्ष तो क्षण टिपला जातो. १.९ सेकंदांचे अंतर गृहीत धरून काम केल्यास हाती येणारा परिणाम सुखद असू शकतो. पण गृहितकांवर बाजारपेठ काम करत नाही, हेही इथे लक्षात घ्यायला हवे.\nसर्वसाधारणपण आऊटडोअर फोटो चांगले तर इनडोअरमध्ये मात्र सुस्पष्टतेला धक्का पोहोचतो असा सर्वसाधारण अनुभव आहे.\nभारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १४,९९९/-\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधी���्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/where-is-dsks-money-gone-283556.html", "date_download": "2018-11-21T20:19:02Z", "digest": "sha1:CNM4OM6AU5QKT2RRTSPHRU6QAUAA2GVK", "length": 13192, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डीएसकेंनी घेतलेले पैसे गेले कुठे?", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठो��ाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nडीएसकेंनी घेतलेले पैसे गेले कुठे\nडीएसके यांच्याकडे ठेवलेल्या ठेवीत सामान्यांच्या कमाईचे पैसे होते. हे पैसे कुणाच्या खात्यावर परस्पर वळवण्यात आले\nवैभव सोनावणे, पुणे, 01 मार्च : डीएसके यांच्या अटकेनंतर ठेवीदारांच्या मनात प्रश्न डोकावतोय तो डीएसके यांनी घेतलेले पैसे नेमके गेले कुठे डीएसके यांच्याकडे ठेवलेल्या ठेवीत सामान्यांच्या कमाईचे पैसे होते. हे पैसे कुणाच्या खात्यावर परस्पर वळवण्यात आले\nडीएसकेंच्या घोटाळ्याचे धागेदोरे हळूहळू उलगडत आहेत. त्यातून जी माहिती येतेय ती धक्कादायक आहे. डीएसके यांच्याकडे आलेले कोट्यवधी रुपये हे बेकायदा वळवण्यासाठी माध्यम होत ते हेमंती कुलकर्णी यांचं. हेमंती या डी एस कुलकर्णी यांची पत्नी. डीएसकेंनी ठेवी घेतलेल्या ६ कंपन्यांमधून कोट्यवधी रुपये हे हेमंती यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. त्यानंतर हेमंती यांच्या खात्यातून मुलगा शिरीष आणि अन्य ठिकाणी हे पैसे फिरवले गेले.\nठेवीदारांकडून पैसे घेण्यासाठी डीएसके यांनी डीएसके नावाशी साधर्म्य असेलल्या ६ वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्यांमधून घेतलेले पैसे, कर्जं, फ्लॅटसवर काढलेली कर्ज अश्या अनेक माध्यमातून डीएसके यांनी पैसे उभे केले मात्र हे सगळे पैसे हेमंती यांच्या खात्यात वर्ग केल्याचं समोर आलंय. अनेक खाजगी खात्यांवर हे पैसे वळवण्यात आलेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे या पैशांचा वापर खाजगी उद्योगासाठी करण्यात आलाय असा संशय सरकारी वकिलांना आहे.\nडीएसके यांच्यासह हेमंतीसुद्धा पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या तपासातून धक्कादायक तपशील समोर येतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n'कडकनाथ'शी झुंजण्यासाठी तयार झाली कोंबडीची ही नवी जात\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/all/page-2/", "date_download": "2018-11-21T19:59:21Z", "digest": "sha1:WZILP77GKEU4ZKXUEH5AIHMOO57JVH6C", "length": 9995, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अंगणवाडी सेविका- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\n\"अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य होणं अशक्य\"\nमहाराष्ट्र Sep 11, 2017\nराज्यभर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन\nदोन लाख अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संपाचा इशारा\nमहाबजेटमध्ये अंगणवाडी सेविकांना विमा कवच\nमुलींसाठी राज्यात 'भाग्यश्री' योजनेचा शुभारंभ\nबजेट : वीज 20 टक्क्यांनी स्वस्त, पोलीस दलात मोठी भरती\nघोषणांचा पाऊस पण तिजोरीत खडखडाट \nअंगणवाडी सेविकांचं आंदोलन तीव्र होण्याची शक्यता\nराहुल गांधींकडे मांडली व्यथा\nअंगणवाडी सेविका आक्रमक, अर्धातास रास्ता रोको\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/auto-driver/news/", "date_download": "2018-11-21T19:54:05Z", "digest": "sha1:H5JCVXWALKLHIC53SMNY5VNJJR46VT2X", "length": 8914, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Auto Driver- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nरिक्षा चालक होणार पिंपरी चिंचवडचे नवे महापौर, पहा त्यांचा प्रेरणादायी प्रवास\nपिंपरी चिंचवडच्या महापौरपदी आज भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांची निवड होणार आहे.\nतरुणाचा अतिउत्साह अंगलट, पर्यटकांनी वाचवला जीव\nऔरंगाबादेत रिक्षा चालकाची पोलिसांना मारहाण\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/free/", "date_download": "2018-11-21T20:51:18Z", "digest": "sha1:IB3YPE3MBX2O53T4JXNEBAOIEDUC43UC", "length": 10865, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Free- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठ�� आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\nगेल्या दोन वर्षांपासून अनेक टेलिकॉम कंपन्यांनी कॉल्सच्या किमतीत घट केल्यामुळे त्यांना नुकसान सोसावं लागलं आहे.त्यामुळे आता नवीन नियम जारी करण्यात आला आहे.\nलाईफस्टाईल Nov 12, 2018\nया ६ देशात फिरायला पासपोर्टची गरज लागत नाही\n...म्हणून पृथ्वी शॉने २ कंपन्यांना पाठवली प्रत्येकी १ कोटींची नोटीस\nVIDEO : हा पहा अक्षय कुमारचा फिटनेस फंडा\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nलालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास\nगावाकडचे गणपती : भक्तांची चिंता मुक्त करणारा कळंबचा चिंतामणी\nस्वप्नील जोशीच्या लेकाचा 'हा' व्हिडिओ पाहिलात का\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास टोल फ्री,\nTeachers Day : गरीब मुलांची अशीही 'श्रीमंत' शिक्षिका \nकिमोथेरपीनंतर बदललेला सोनाली बेंद्रेचा लूक पहा\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://wol.jw.org/mr/wol/h/r171/lp-mr", "date_download": "2018-11-21T20:54:48Z", "digest": "sha1:JPKSNDIGXBKLLQYYBGWHXZRWYGNPBUEL", "length": 10749, "nlines": 37, "source_domain": "wol.jw.org", "title": "वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी", "raw_content": "\nमराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०१९)\nयहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या वेगवेगळ्या भाषांमधील प्रकाशनांमध्ये संशोधन करयासाठी हे एक साधन आहे.\nप्रकाशने डाऊनलोड करण्यासाठी कृपया jw.org पाहा.\nनवीन भाषा उपलब्ध: Abua\nजेव्हा तुम्ही . . . देवाचे वचन ऐकले, तेव्हा तुम्ही ते . . . देवाचे वचन म्हणून स्वीकारले; आणि ते खरोखर देवाचेच वचन आहे.—१ थेस्सलनी. २:१३.\nबायबलची आपण मनापासून कदर करतो. कारण, ते देवाचं वचन आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यात असे सल्ले देण्य���त आले आहेत ज्यांचं पालन केल्यामुळे आपण बऱ्‍याच समस्या टाळू शकतो. तसंच, जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपली चूक सुधारण्यासही त्यामुळे आपल्याला मदत होते. मग बायबलमधील या सल्ल्यांप्रती आपण कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे पहिल्या शतकातील युवदीया आणि सुंतुखे या दोन अभिषिक्‍त बहिणींच्या उदाहरणावर विचार करा. बायबल सांगतं की त्यांच्यात वाद झाला होता. त्यांच्या या वागणुकीमुळे मंडळीतील इतर जणांना नक्कीच वाईट वाटलं असेल. बायबल सांगतं की पौलाने या दोन्ही बहिणींना सुधारण्यासाठी सल्ला दिला. तसंच, त्यांनी एकमेकांसोबत परत शांतिपूर्ण नातेसंबंध जोडावा असं उत्तेजनही त्याने दिलं. पौलाचा सल्ला युवदीयाने आणि सुंतुखेने नक्कीच स्वीकारला असावा आणि पुढेही यहोवाची आनंदाने सेवा केली असावी. (फिलिप्पै. ४:२, ३) आज आपल्या मंडळीतही कदाचित बंधुभगिनींसोबत आपले मतभेद किंवा वाद होऊ शकतात. पण बायबलमधील सल्ला स्वीकारला, तर आपण या समस्या सोडवू शकतो. खरंतर, अशा समस्या निर्माण होण्यापूर्वीच आपण त्या टाळू शकतो. तसंच, जेव्हा आपण बायबलचा सल्ला स्वीकारतो, तेव्हा देवाच्या वचनाप्रती आपल्याला मनापासून कदर असल्याचं आपण दाखवत असतो.—स्तो. २७:११. टेहळणी बुरूज१६.११ ३:१-३\nसंकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्‍ती अल्प होय.—नीति. २४:१०.\nआपल्या सर्वांनाच प्रोत्साहनाची गरज आहे. आणि खासकरून आईवडिलांनी आपल्या मुलांना नेहमी प्रोत्साहन दिलं पाहिजे. तिमथी इवान्स नावाचे एक शिक्षक असं म्हणतात: “ज्या प्रकारे रोपट्याला पाण्याची, त्याच प्रकारे मुलांनाही . . . प्रोत्साहनाची गरज आहे.” ते पुढे असं म्हणतात: “प्रोत्साहनामुळे मुलांना याची जाणीव होते की इतर जण आपली किंमत आणि कदर करत आहेत.” आपण “शेवटल्या काळी” जगत असल्यामुळे, लोक स्वार्थी आणि “ममताहीन” झाले आहेत. (२ तीम. ३:१-५) सैतानाला माहीत आहे की जर तो आपल्याला निराश करू शकला, तर यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंधही कमकुवत करण्यात तो यशस्वी होऊ शकेल. सैतानाने ईयोबासोबत हेच करण्याचा प्रयत्न केला. ईयोबावर मोठमोठी संकटं आणून त्याने त्याला निराश करण्याचा प्रयत्न केला. पण, यात तो यशस्वी झाला नाही. ईयोब शेवटपर्यंत यहोवाला एकनिष्ठ राहिला. (ईयो. २:३; २२:३; २७:५) आपणसुद्धा सैतानाशी यशस्वी रीत्या लढा देऊ शकतो. जेव्हा आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि मंड���ीतील बंधुभगिनींना प्रोत्साहन देतो, तेव्हा त्यांना आनंदी राहण्यास आणि यहोवासोबत असलेला त्यांचा नातेसंबंध टिकवून ठेवण्यास आपण मदत करत असतो. टेहळणी बुरूज१६.११ १:४, ६\n[देवाने] तुम्हाला अंधारातून आपल्या अद्‌भुत प्रकाशात आणले.—१ पेत्र २:९.\nइ.स. १५०० च्या आसपास काही धाडसी पुरुषांनी सामान्य लोकांना समजेल अशा भाषांमध्ये बायबलचं भाषांतर केलं. जेव्हा लोकांनी त्यांच्या स्वतःच्या भाषेत बायबल वाचलं, तेव्हा ते प्रश्‍न विचारू लागले. जसं की: ‘बायबलमध्ये पर्गेटरीच्या (मरणोत्तर प्रायश्‍चित्त भूमीच्या) शिकवणीबद्दल कुठं सांगण्यात आलं आहे एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याची अंत्यविधी करण्यासाठी पाळकाला पैसे दिले पाहिजेत, असं बायबलमध्ये कुठं सांगण्यात आलं आहे एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याची अंत्यविधी करण्यासाठी पाळकाला पैसे दिले पाहिजेत, असं बायबलमध्ये कुठं सांगण्यात आलं आहे पोप किंवा कार्डिनलविषयी बायबलमध्ये कुठं लिहिण्यात आलं आहे पोप किंवा कार्डिनलविषयी बायबलमध्ये कुठं लिहिण्यात आलं आहे’ लोक जेव्हा चर्चच्या शिकवणींवर प्रश्‍न उपस्थित करायचे, तेव्हा चर्चच्या पुढाऱ्‍यांना खूप राग यायचा. जे लोक त्यांची शिकवण नाकारायचे त्यांना तर मृत्युदंडाची शिक्षा दिली जात होती. लोकांनी बायबलचं वाचन करण्याचं आणि प्रश्‍न विचारण्याचं थांबवावं अशी चर्चच्या पुढाऱ्‍यांची इच्छा होती; आणि तसं घडलंही. पण, काही धाडसी लोकांनी मोठ्या बाबेलच्या नियंत्रणात राहण्याचं नाकारलं. त्यांना देवाच्या वचनातून सत्य काय आहे हे समजलं होतं आणि त्याविषयी आणखी जाणून घेण्याची त्यांची इच्छा होती. टेहळणी बुरूज१६.११ ४:१३\nयहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या वेगवेगळ्या भाषांमधील प्रकाशनांमध्ये संशोधन करयासाठी हे एक साधन आहे.\nप्रकाशने डाऊनलोड करण्यासाठी कृपया jw.org पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4613110472262201309&title=Horse%20Riding%20competition&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-21T19:39:23Z", "digest": "sha1:BZ4JQRT5HK7JCIB7YQGT42KYDVTC2G2F", "length": 7171, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’", "raw_content": "\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’\nमुंबई : लोणावळा येथे ५० घोड्यांसोबत पठारी खेड्यांत ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप २०१८’ आयोजित करण्यात आली होती.\n२० किलोमीटर (किमी), ४० किमी, आणि ६० किमी या तीन गटांत ही स्पर्धा झाली. महाराष्ट्र घोडा मालक संघटनेतर्फे दरवर्षी ही स्पर्धा भरवण्यात येते. ही स्पर्धा खुल्या वर्गात होत असल्याने घोडा नियंत्रित करणारा कोणीही यात भाग घेऊ शकतो. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पहिले दोन दिवस घोड्यांची माहिती घेण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी असतात.\nडोंगराळ भागात घेण्यात आलेली २० किमी अंतराची शर्यत अवघ्या एक तासात पार पाडली. यात प्रशिक्षित घोडेस्वारांसह १६ वर्षांखालील मुलेही सहभागी झाली होती. यात त्यांनी उत्तम कामगिरी केली.\n‘ही चँपियनशिप येत्या काही वर्षांत अधिकाधिक सहभागींना व पर्यटकांना निश्चितपणे आकर्षित करेल’, असा विश्वास इक्विएस्ट्रियन फेडरेशन ऑफ इंडिया (ईएफआई) चे महासचिव कर्नल आरकेएस वैन यांनी बक्षीस वितरणप्रसंगी व्यक्त केला.\nTags: MumbaiLonavlaPuneHorse RidingMarwari Horse Endurance Championship 2018मुंबईपुणेलोणावळामारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिपप्रेस रिलीज\n‘आयएचसीएल’चे महाराष्ट्रात १७वे हॉटेल ‘सरकारने मूलभूत गरजांवर खर्च करावा’ हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी ‘सूर नवा ध्यास नवा’च्या ऑडिशन्सला पुणेकरांचा प्रतिसाद ‘अॅड्रेस वन’ला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-soil-health-collecting-soil-sample-field-5107", "date_download": "2018-11-21T21:09:58Z", "digest": "sha1:5CFU7D3ARMSIK44KVZA5SMMBDEFDF4PN", "length": 17116, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, soil health, collecting soil sample from field | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस���क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअसा घ्यावा मातीचा नमुना\nअसा घ्यावा मातीचा नमुना\nरविवार, 21 जानेवारी 2018\nमातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला तरी चालतो; परंतु वर्षातून दोन किंवा तीन पिकांची लागवड करत असल्यास दरवर्षी मातीचा नमुना घेण्याची गरज असते.\nएप्रिल -मे महिन्यात मातीचा नमुना घ्यावा. पिकाला सेंद्रिय किंवा रासायनिक खत दिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत मातीचा नमुना घेऊ नये.\nमातीचा नमुना घेताना जमिनीचे क्षेत्र, विस्तार, स्थान, निचरा, रंग, पोत, घेण्यात येणारी पिके आणि जलसिंचन यांचा विचार करून नमुना घ्यावा.\nमातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला तरी चालतो; परंतु वर्षातून दोन किंवा तीन पिकांची लागवड करत असल्यास दरवर्षी मातीचा नमुना घेण्याची गरज असते.\nएप्रिल -मे महिन्यात मातीचा नमुना घ्यावा. पिकाला सेंद्रिय किंवा रासायनिक खत दिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत मातीचा नमुना घेऊ नये.\nमातीचा नमुना घेताना जमिनीचे क्षेत्र, विस्तार, स्थान, निचरा, रंग, पोत, घेण्यात येणारी पिके आणि जलसिंचन यांचा विचार करून नमुना घ्यावा.\nनमुना घेताना शेताचे भाग पाडावेत. अर्धा ते दोन हेक्टरपर्यंत भागातील एक असे वेगवेगळे नमुने घ्यावेत. उदा. चोपण जमीन, कोरडवाहू जमीन, पाणथळ जमीन, उतारावरची जमीन याप्रमाणे प्रत्येक जमिनीचे वेगवेगळे नमुने घ्यावेत.\nनिरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.\nमातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा.ः फावडे, कुदळ, घमेले, खुरपे स्वच्छ असावे.\nमाती नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये.\nशेतामधील खते साठविण्याची जागा, काडीकचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळील जागा, पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमुने घेऊ नयेत.\nमातीचा नमुना प्रातिनिधिक असावा. वरीलप्रमाणे भाग पाडलेल्या शेताच्या मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस पाच ते सहा वळणे असलेल्या रेषा काढाव्यात. या रेषा जमिनीच्या लांबी- रुंदीप्रमाणे कमी जास्त अंतरावर असाव्यात. प्रत्येक वळणावर टिकाव किंवा खुरप्याने खुणा कराव्यात. खुणा क���लेल्या जमिनीवरील पालापाचोळा, तण काढावे. त्या ठिकाणी २२.५ सें.मी.(वीतभर) खोल खड्डा घ्यावा. खड्ड्यातील सर्व माती हाताने अगर खुरप्याने काढून टाकावी. खड्ड्याचा आकार साधारणपणे ‘व्ही` अक्षराप्रमाणे असावा. खड्ड्याच्या एका बाजूची साधारणपणे चार सें.मी. जाडीची माती खुरप्याने तासून घ्यावी. ही माती स्वच्छ घमेल्यात घ्यावी.\nअशा प्रकारे एका हेक्‍टरमधून १० ते १२ ठिकाणची गोळा केलेली माती पॉलिथीन तुकड्यावर पसरावी. मातीतील खडे, वनस्पतीची मुळे काढून टाकावीत. त्यानंतर त्याचे चार समान भाग करावेत. त्यानंतर समोरासमोरचे दोन भाग काढून टाकावेत. शेवटी दोन ओंजळीएवढी किंवा अर्धाकिलो माती शिल्लक राहेपर्यंत ही क्रिया करावी.\nमातीचा नमुना स्वच्छ कापडाच्या पिशवीत भरावा.\nविविध पिकांकरिता नमुन्याची खोली ः\n१) हंगामी पिके ः २० ते २५ सें.मी.\n२) बागायती पिके ः ३० ते ४० सें.मी.\n३) फळबाग पिके ः ६० सें.मी.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/dhangar-reservation-protest-from-1-augest-in-maharashtra_update-298006.html", "date_download": "2018-11-21T20:40:52Z", "digest": "sha1:VGF2B5RWYOOT3YRDGTDPCO75LO7LTKMX", "length": 17716, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, 1 ऑगस्टपासून करणार आंदोलन", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आ���फिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nआता आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, 1 ऑगस्टपासून करणार आंदोलन\nगेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरत आहे त्यात आता धनगर समाजानेही उडी घेतली आहे.\nपुणे, 30 जुलै : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरत आहे त्यात आता धनगर समाजानेही उडी घेतली आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यावरून पृथ्वीराज चव्हाण असो किंवा देवेंद्र फडणवीस असो सरकारने आमची फसवणूक केली आहे असा आरोप करत 1 सप्टेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्या नाह��तर आक्रमक आंदोलन केलं जाईल असा इशारा भाजपमधील धनगर नेत्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात 1 ऑगस्टला सभा तर औरंगाबादमध्ये 1 सप्टेंबरला मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.\nराज्यातील दीड कोटी धनगर समाजाला गेल्या 70 वर्षापासून घटनादत्त आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अस्तित्वात नसलेली धनगड आदिवासी जमात उभी करून समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. 2014 साली राज्यातील धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्र्यावर ठाम विश्वास ठेवून सरकार आणले. परंतू, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा धनगरांना आरक्षण मिळूच नये अशी कायदेशीर तयारी चालविली असल्याचा आरोप उत्तम जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे.\nकोल्हापूरच्या पोलीस दलाचे सर्वेसर्वा असणार उस्मानाबादचे 'हे' दोन सुपुत्र\nगेल्या तीन वर्षापासून राज्यातील सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी, जातपडताळणी समिती, आदिवासी मंत्रालय यांच्याकडून माहिती अधिकारात माहिती घेतली असता एकही धनगड आढळून आला नाही. दरम्यान, धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून 93 हजार धनगड, तर एकूण 19 लाख 50 हजार बोगस आदिवासी दाखविले आहेत. यावर आदिवासी समाजाने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न मिळणारे 9.5 आमदार, तर 30 टक्के अनुदान आणि 30 टक्के नोकऱ्या या इतर समाजाच्या बोगसगिरी करुन हडपल्या आहेत, त्यामुळे सर्व आदिवासी मंत्री, आमदार आणि बोगस लाभधारक तर नोकरीधारकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जानकर यांनी यावेळी केली.\nकोल्हापूरच्या पोलीस दलाचे सर्वेसर्वा असणार उस्मानाबादचे 'हे' दोन सुपुत्र\nराज्यातील धनगर समाजाची एकच मागणी आहे. ते म्हणजे धनगर'र' चे धनग'ड' झालं आहे. त्यामुळे देशातील अन्य राज्यांप्रमाणे ते दुरुस्त करावे. मात्र, आघाडी सरकराच्या काळात खा. भाऊसाहेब वाकचोरे यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात 'र' च 'ड' झालेले नसून धनगर व धनगड या भिन्न जाती आहेत. त्यांच्या चालीरिती रुढी पंरपरा, देवदेवता वेगळे असल्याची खोटी माहिती दिली. तसेच मंबई उच्च न्यायालयात मधु शिंदे यांनीही दाखल केलेल्या याचिकेवर सरकारकडून आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी धनगर आणि धनगड ���ा भिन्न जाती आहेत. त्यामुळे या दोघांवर संसदेची आणि न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी, तसेच धनगर समाजाची फसवणूक केल्याप्रकणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पडळकर यांनी यावेळी केली.\nसमस्त धनगर समाजाच्या वतीन सरकारला हा अंतिम इशारा असून सरकारने राज्यात एकतरी धनगड दाखवावा अन्यथा 1 सप्टेंबर 2018पूर्वी महाराष्ट्रातील धनगरांना एसटीचा दाखला द्यावा, अशी मागणी जानकर यांनी यावेळी केली.\nमराठा आरक्षणासाठी पंढरपूरमध्ये 4 एसटी बस फोडल्या, एसटी वाहतूक बंद\n27 दिवसांनंतर संपली मृत्यूशी झुंज, अंधेरी पूल दुर्घटनेतील मनोज मेहता यांचं निधन\nआरक्षणासाठी बैठकींचं सत्र, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांच्या आमदारांसोबत स्वतंत्र बैठका\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/all/page-7/", "date_download": "2018-11-21T19:53:50Z", "digest": "sha1:LBT5XDZZ5EMAJKMCGZJB7ZQYA6WRTBRJ", "length": 10135, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रणबीर कपूर- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nफोटो गॅलरीFeb 16, 2017\nरणबीर आणि संजय दत्त एकदम डिट्टो\n'जग्गा जासूस'मध्ये तब्बल 29 गाणी \nमनीषा कोईराला नर्गिसच्या भूमिकेत,10वर्षांनी कमबॅक\nबिग बीच्या जागी रणबीर करणार केबीसीचं सूत्रसंचालन\nरणबीरशी माझी मैत्री झाली नाही - ऋषी कपूर\nहे वर्ष या सिनेमांनी गाजवलं\nहृतिकनं भरला 80कोटींचा आयकर\n'जग्गा जासूस'चं ट्रेलर रिलीज\nरणवीर-दीपिकानं लग्न केलं पाहिजे-रणबीर कपूर\nप्रसिद्ध तारांकित चेहरे आता इंडियन सुपर लीग संघांचे मालक \nरिलायन्स फाऊंडेशनचा नवा उपक्रम, 2 हजार शाळा-कॉलेजेस खेळणार फुटबॉल मॅच\nरामदेव बाबांचं असंही 'गोलासन' \nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ats/all/", "date_download": "2018-11-21T19:55:20Z", "digest": "sha1:3JZGJ2WMQR4HMLVZFOMBWF4RVQCY3MHR", "length": 10756, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ats- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nदीपिका-रणवीर मुंबई विमानतळावर दिसले. ते दोघं बंगलोरला जात होते. त्यावेळी फोटोग्राफर्स, कॅमेरामन यांनी त्यांना गाठलं.\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nVIDEO : सलमान-कतरिना चालत चालत जातायत तरी कुठे\nबाॅलिवूडच्या शहेनशहासोबत कपिल शर्माचं छोट्या पडद्यावर कमबॅक\nश्वास रोखणारा VIDEO, १७ वर्षांच्या तरुणीच्या सुसाट कारने दिली फोटोग्राफर्सना धडक\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nVIDEO : जेव्हा अर्जुन कपूरला सेक्स लाईफबद्दल विचारतो करण जोहर\nब्लॉग स्पेस Nov 18, 2018\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nलग्नाआधी प्रियांका आटपून घेतेय शूटिंग, Photo व्हायरल\nअक्षय कुमारच्या मेकअपचा हा Video पाहाल तर तुम्हाला धक्काच बसेल\nदीपिका-रणवीरच्या लग्नाचा नवा Photo झाला व्हायरल\nदीपवीरच्या लग्नाचे VIDEO सोशल मीडियावर व्हायरल\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्���िडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/pm-modi/videos/", "date_download": "2018-11-21T19:58:26Z", "digest": "sha1:4HS5Y6XOAM2IWTGLWFXKFCUJ5O2NLZH4", "length": 11340, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pm Modi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nSC ने विचारली राफेल विमानांची किंमत, सरकारला दिला १० दिवसांचा वेळ\nसर्वोच्च न्यायालयानं १० दिवसांत राफेल विमानांच्या किंमतीचे तपशील मागवले आहेत. बंद लिफाफ्यात माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. राफेल खरेदी प्रकरणी कोर्टात चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सध्या सीबीआय चौकशीची गरज नसल्याचंही कोर्टानं सांगितलंय. राफेल विमान खरेदी करार प्रकरणावर वाद पेटलेला असताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला झटका दिला. राफेल खरेदी आणि तांत्रिक बाबी तुम्ही सार्वजनिक करू शकत नसाल पण राफेल खरेदी कराराबाबत प्रक्रियेची माहिती द्यावी असे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहे.\n'काँग्रेसची मानसिकता कधी सुधारणार\n'बलात्कारांच्या घटनांचं राजकारण नको'\n'अॅक्ट इट, फास्ट इट'\nदिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते रावणदहन\nअॅबे आणि मोदींची साबरमती आश्रमाला भेट\nबर्लिनमध्ये मोदींचं शाही स्वागत\nचरख्यासह मोदींची प्रतिमा छापणे हे गांधी विचार डावलण्याचा प्रयत्न आहेे का \nशहिदांचं पार्थिव दिल्लीत दाखल\nओबामांच्या भारत भेटीचं फलित काय\nओबामांचं सिरी फोर्टमधलं भाषण\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/devendra-fadnavis-corruption-in-maharashtra-1737394/lite/", "date_download": "2018-11-21T20:50:59Z", "digest": "sha1:SJ7UTUAT7LZD7IA2K7R27ZNCI3EOMNKG", "length": 19919, "nlines": 106, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Devendra Fadnavis Corruption in Maharashtra | फडणवीस.. हे कराच! | Loksatta", "raw_content": "\nमुंबई व अन्य शहरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या निमिर्तीसाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरता येणार नाही. परंतु उत्तरांचे काय\n'स���ा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\nमुंबई व अन्य शहरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या निमिर्तीसाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरता येणार नाही. परंतु उत्तरांचे काय\nकडवे राजकीय विरोधकदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचार वा अकार्यक्षमतेचा आरोप करणार नाहीत. राज्याचे अर्थकारण आणि प्रशासन विषयातील त्यांची जाण वादातीत आहे. तेव्हा प्रश्न फडणवीस यांची बौद्धिक आणि नतिक क्षमता हा नाही. तो आहे राज्यात फडणवीस यांचे सरकार असताना मुंबई आणि अन्य शहरांची झालेली विदारक अवस्था आणि या शहरांना कोणी वाली नसणे, हा. यंदाच्या आठ महिन्यांत मुंबईत आग लागण्याच्या किमान दहा मोठय़ा घटना घडल्या आणि डझनभर जीव त्यात होरपळून वा गुदमरून गेले. यातील बहुतांश आगीच्या घटना या गगनचुंबी इमारतींना लागल्या असून त्यांच्याबाबत ना आग विझवायची पुरेशी व्यवस्था असते ना हे बांधकाम नियमित असते.अर्थात आग लागून गेल्यावर, त्यात जीवित आणि वित्तहानी झाल्यावर ही बाब समोर येते आणि उंच इमारतींची अग्निशमन व्यवस्था तपासणीची घोषणा होते. या तपासणीचे काय झाले.. किंबहुना काहीच कसे झाले नाही.. हे आगीची पुढील घटना घडल्यावर उघड होते. रस्त्यांच्या बाबतही तेच. मार्च उजाडला की गटारसफाई, रस्ते डागडुजी यांसाठी काही शे कोटी खर्चाच्या योजना जाहीर केल्या जातात. परंतु दोन सरी जरी पडल्या तरी हे सरकारी सत्य रस्त्यांवरून धुपून जाते आणि खड्डय़ांचे उघडेबोडके वास्तव समोर येते. वर्षांनुवष्रे हेच जरी सुरू असले तरी यंदा या शहराची झालेली कोंडी अभूतपूर्व म्हणावी लागेल. या शहरात रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत गुदमरून माणसे मेली, खड्डय़ांत वा गटारात पडून गेली, झाडे पडून गेली आणि हे कमी म्हणून की काय विमान पडूनही माणसे दगावली. यांपैकी कोणत्याही अपघाताशी अर्थातच मुख्यमंत्र्यांचा काहीही संबंध नाही आणि या शहराच्या बेसुमार वाढीचे पापही त्यांचे नाही. तेव्हा प्रश्नांच्या निमिर्तीसाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरता येणार नाही.\nपरंतु उत्तरांचे काय, हा खरा प्रश्न आहे. गेले महिनाभर विशेषत या शहरास कोणीही वालीच नाही, अशी परिस्थिती आहे अणि ती प्रत्येक टप्प्यावर दिसून येते. मुख्यमंत्र्यांची सत्तासोबती शिवसेन��� या शहरावर राज्य करते. परंतु पेव्हर ब्लॉक, वडापावच्या गाडय़ा आणि नाक्यावर दामटून उभारलेल्या शाखा यांच्या पलीकडे सेनेची शहर व्यवस्थापनाची समज गेलेली नाही. अलीकडच्या काळात त्यात कसली भर पडली असेल तर सेनासंस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची. यातल्या एकाही मुद्दय़ाने शहराचे भले झालेले नाही. तेव्हा त्यांच्याकडून शहराचे प्राक्तन बदलेल अशी अपेक्षा करणे हा अपात्री आशावाद ठरेल. मुख्यमंत्र्यांचा भाजप सेनेसमवेतच्या आघाडीत आहे. तेव्हा सेनेच्या सातत्यपूर्ण अनुत्तीर्णतेची जबाबदारी फडणवीस यांना टाळता येणारी नाही. व्यावसायिक भागीदारी बुडली तर ते दोघांचे अपयश असते. त्यातील एक जण दुसऱ्याकडे बोट दाखवून यांच्यामुळे आम्ही बुडलो, असे म्हणू शकत नाही. सेना आणि भाजप ही व्यावसायिक भागीदारीच आहे. यातील नफा कोण कसा वाटून घेतो याची चर्चा करण्याचे प्रयोजन नाही आणि हे स्थळही नाही. या भागीदारी व्यवस्थेतील एक समभागधारक म्हणून नागरिकांना रस आहे तो तिच्या फलितामध्ये.\nत्यात ती संपूर्ण अपयशी ठरते. मुंबईच्या कोणत्याही दोन टोकांच्या प्रवासाचा कालावधी गेले महिनाभर मुंबई-पुणे अंतरापेक्षाही अधिक आहे. हे राजधानीचे शहर. परंतु तिच्या प्रवेशद्वारी जे काही सुरू आहे त्याची तुलना अफ्रिकेतील एखाद्या मागास राज्यातील साठमारीशीच करावी लागेल. शहरात शिरण्यासाठी वाहनांच्या तब्बल पाच पाच किलोमीटरच्या रांगा लागतात आणि दोन दोन तास त्या इंचभरही पुढे सरकत नाहीत. ही अतिशयोक्ती नाही. असलीच तर कमीशयोक्ती असेल. भरदिवसा शेकडो टनांचे अगडबंब मालवाहू ट्रक ऐन गर्दीच्या, व्यावसायिक परिसरात येऊ देणारे हे एकमेव शहर असावे. या परिस्थितीवर कोणाचेही नियंत्रण नसते आणि सगळेच हताश होऊन या शहरात राहावे लागत असल्याबद्दल स्वतच्या प्राक्तनास दोष देतात. रस्त्यांची जबाबदारी सार्वजनिक वाहतूक खात्याच्या चंद्रकांत पाटील यांची की ‘समृद्धी’साठी रस्ते विकास महामंडळ हाकणाऱ्या एकनाथ शिंदे यांची यात नागरिकांना सुतराम रस नाही. कारण अकार्यक्षमतेबाबत दोघांत डावेउजवे करणे अवघड ठरावे अशी परिस्थिती. पाटील कोल्हापूरचे आणि हे शिंदे ठाण्याचे. पाटील यांना रस कोल्हापूरचा टोल कसा रद्द करता येईल यात आणि शिंदे यांना तशी घोषणा करण्यात. सत्ता मिळाल्यावर ते ‘समृद्धी’त रस घेऊ लागले. सेन���कडून काही दगाफटका झाला तर हक्काची कुमक म्हणून फडणवीस हे शिंदे यांना ‘आपल्या बाजूस’ राखून आहेत, यातही नागरिकांना रस नाही. त्यांचे म्हणणे इतकेच की प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या, पोटासाठी चाकरी करावी लागणाऱ्या, त्यासाठी प्रवास करायची वेळ आलेल्या नागरिकांचा दैनंदिन संघर्ष कमी व्हावा यासाठी सरकार काय करते\nकाहीही नाही, हे त्याचे उत्तर. या हालअपेष्टा फक्त मुंबईकरांच्या वाटय़ालाच येतात असेही नाही. पुण्यासारख्या शहरातील परिस्थितीही काही वेगळी नाही. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर राज्य सरकारची अत्यंत प्रतिष्ठित हिंजवडी माहिती तंत्रज्ञान वसाहत आहे. तेथे जाण्यापेक्षा घाना वा येमेन या देशांना जाऊन येणे सोपे असे वाटेल अशी परिस्थिती आहे. कोणतेही सरकार आले की त्यांच्याशी अविनाशी संधान बांधणाऱ्या बिल्डरांची धन व्हावी यासाठी या परिसरात सुरुवातीस रस्ते उभारणीकडे लक्ष दिले गेले नाही. हिंजवडीस जोडणारे रस्ते वेगवान झाले तर येथे उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारतींत राहणार कोण, हा प्रश्न तेथे काम करणाऱ्या शब्दश लाखो कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधांपेक्षा महत्त्वाचा आहे हे समजून घेण्यात सामान्यांना काहीही स्वारस्य नाही. तथापि संध्याकाळी कामावरून सुटल्यावर किमान मध्यरात्रीच्या आत तरी घरी पोहोचण्याचे स्वप्नही या सामान्यांनी उरी बाळगू नये पुण्याजवळील चाकण, रांजणगाव आदी औद्योगिक वसाहतींत जागतिक दर्जाच्या ब्रॅण्ड्सचे कारखाने आहेत. महाराष्ट्रास अभिमान वाटावा असे हे औद्योगिक संचित. पण त्याचा आनंद कारखान्यात सुखरूप आत जायला मिळाल्यानंतर आणि तेथून सुटल्यावर धडक्या अंगाने घरी पोहोचता आल्यावर. तेथील महामार्ग हे सध्या वेळ आणि प्राण या दोन्हींसाठी जीवघेणे बनले आहेत. मलोन्मल प्रचंड कंटेनरच्या रांगा लागलेल्या आणि त्यांचा भेद करून कधी तरी आपल्याला जाता येईल या आशेवर प्रवासी वाहने थांबलेली. हे दृश्य कोणत्याही शहराच्या आसपास दिसते.\nमुंबई हा अर्थातच या सगळ्याचा कळसाध्याय. हजारो, लाखो वाहनांच्या तुंबलेल्या रांगा आणि आत केविलवाणे होऊन बसलेले प्रवासी हे या शहराचे इतके वास्तव झालेले आहे की या वाहनांत अडकून पडावे लागलेल्या प्रवाशांसाठी फिरत्या विक्रेत्यांचे जाळेही आता तयार झाले आहे. लवकरच तेथे फिरते डॉक्टर, विमा एजंट, मोबाइलफोनादी विक्रे���ेही तयार होतील. या अशांतून रोजगारनिर्मिती होते म्हणून फडणवीस यांचा पक्ष त्याचाही एखादा इव्हेंट वा जाहिरात करणारच नाही, असे नाही. भाजप किंवा अन्य भक्त ही परिस्थिती हे गेल्या सरकारांचे पाप असे समाजमाध्यमे आणि चॅनेलीय चर्चात सांगतील. ते खरेच. पण आधीचे उत्तम असते तर फडणवीसांना मुळात संधी तरी मिळाली असती का, याचा विचार करायला हवा. तसेच पूर्वसुरींच्या पापपुण्याचा हिशेब न मांडता स्वतच्या पायावर उभे राहणाऱ्याचाच गौरव होत असतो, हेही लक्षात घ्यायला हवे. अन्यथा चांगला नेता हवाच कशाला तेव्हा आपले सत्त्व सिद्ध करण्यासाठी फडणवीस यांनाच प्रयत्न करावे लागतील. बाकींबाबत मौनच बरे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cotton-corporation-india-will-procure-cotton-open-market-maharashtra-2422", "date_download": "2018-11-21T21:12:22Z", "digest": "sha1:U45FCSZMUESU76KCDBL3DHZY2UQEF23R", "length": 17301, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, cotton corporation of India will procure cotton from open market, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n...तर खुल्या बाजारातून कापूसखरेदी\n...तर खुल्या बाजारातून कापूसखरेदी\nरविवार, 29 ऑक्टोबर 2017\nजळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) मागील कापूस हंगामात खुल्या बाजारात उतरून कापूसखरेदी करून त्याच्या गाठींची विक्री केली होती; पण सीसीआयच्या राष्ट्रीय बैठकीत खुल्या बाजारात कापूस खरेदीसंबंधीचा निर्णय झाला नाही. पुढील काळात आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी दिसली तर खुल्या बाजारात सीसीआय कापूस खरेदी करेल, अशी माहिती सीसीआयचे महाराष्ट्र विपणनप्रमुख अतुल काला यांनी दिली.\nजळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) मागील कापूस हंगामात खुल्या बाजारात उतरून कापूसखरेदी करून त्याच्या गाठींची विक्री केली होती; पण सीसीआयच्या राष्ट्रीय बैठकीत खुल्या बाजारात कापूस खरेदीसंबंधीचा निर्णय झाला नाही. पुढील काळात आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी दिसली तर खुल्या बाजारात सीसीआय कापूस खरेदी करेल, अशी माहिती सीसीआयचे महाराष्ट्र विपणनप्रमुख अतुल काला यांनी दिली.\nमहाराष्ट्रात सर्वाधिक कापूस लागवड झाली आहे, त्या दृष्टीने ६०- ६२ ��रेदी केंद्र महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय सीसीआयने घेतला आहे. त्यासंबंधीची तयारीदेखील झाली आहे. सर्वाधिक २६ केंद्रे विदर्भात असतील. त्यापाठोपाठ १७ ते १८ केंद्रे मराठवाड्यात सुरू केले जातील; तर १३ केंद्र खानदेशात असतील; परंतु ज्या वेळेस किमान आधारभूत दरांपेक्षा (४३२० रुपये) कापसाला कमी दर मिळतील त्याच वेळेस सीसीआय खरेदी सुरू करील, असेही सीसीआयने स्पष्ट केले.\n२५ ऑक्‍टोबर रोजी सीसीआय खरेदी केंद्र सुरू करणार होते; परंतु महाराष्ट्रात अपवाद वगळता कुठेही किमान आधारभूत मूल्यापेक्षा कापसाचे कमी दर नाहीत. त्यामुळे विदर्भ, खानदेशात खरेदी केंद्र सुरू होतील, अशी माहिती सीसीआयने दिली आहे.\nसाठ केंद्रे सुरू करण्याची परवानगी\nमहाराष्ट्र महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाला एजंट म्हणून ६० केंद्रे सुरू करण्यासंबंधी परवानगी दिली आहे. पणन महासंघही किमान आधारभूत मूल्यातच कापूस खरेदी करील, असे सांगण्यात आले.\nखुल्या बाजारातील खरेदीचा प्रस्ताव मागे पडला\nसप्टेंबरअखेरीस सीसीआयची राष्ट्रीय बैठक झाली. त्यात महाराष्ट्र, गुजरातमध्ये खुल्या बाजारात कापूस खरेदीसंबंधीचा मुद्दा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मांडला. मागील हंगामात सीसीआयने खुल्या बाजारात उतरून कापूसखरेदी केली. त्याचा लाभ शेतकऱ्यांनाही झाला. कापसापासून गाठींची निर्मिती करून त्याचे ई-लिलाव सीसीआयने करून नफा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. या धर्तीवर यंदा खरेदी करण्यासंबंधीचा प्रस्ताव सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत मंजूर झाला नाही; पण पुढील काळात हा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो. कारण कापूस दर पंधरवड्यात बदलतात, आंतरराष्ट्रीय बाजारात सतत अनिश्‍चितता असते, अशी माहिती मिळाली.\n३८० लाख गाठींचे उत्पादन\nदेशात यंदा २० ते २१ टक्‍क्‍यांनी कापूस लागवड वाढली अाहे. यंदा ३८० लाख गाठी (प्रतिगाठ १७० किलो) उत्पादन होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजार डळमळीतच राहीला तर देशात शासकीय संस्थांना बाजारात हस्तक्षेप करून किमान ५० ते ६० लाख गाठींची खरेदी करावी लागणार आहे, असेही श्री. काला म्हणाले.\nभारत कापूस महाराष्ट्र पणन विदर्भ खानदेश\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nवर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...\nधुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nमराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nवनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7/", "date_download": "2018-11-21T20:08:20Z", "digest": "sha1:W354DNHRK4OFIDMNKQ3XYHLXHQ536GXY", "length": 8124, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नीरव मोदीच्या बहिणीविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस\nनवी दिल्ली: पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी आणि अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदीची बहिण पूर्वी मोदीच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये 2 अब्ज डॉलरच्या आर्थिक गैरव्यवहार विषयी ही रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस म्हणजे पूर्वी मोदीविरोधात जगभरात कोठेही अटक करण्याचे वॉरंट आहे. सक्‍तवसुली संचलनालयाने केलेल्या विनंतीनुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे.\nपंजाब नॅशनल बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार विषयी मार्चमध्ये पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. बॅंकेच्या ब्रॅन्डी हाऊस शाखेमध्ये आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप पूर्वी मोदीवर ठेवण्यात आला आहे. इंग्रजी, गुजराथी, हिंदी बोलणाऱ्या पूर्वी मोदी या बेल्जियन नागरिक आहेत.\nफरारी व्यक्‍तीविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर इंटरपोलचे सदस्य असलेल्या 192 देशांना या व्यक्तीस अटक करणे किंवा ताब्यात घेण्याची सूचना देण्यात येते. त्यानंतरच अटक केलेल्या आरोपीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. नीरव मोदीच्या अमेरिकेतील उद्योगातील वरिष्ठ एक्‍झिक्‍युटिव्ह मिहीर भन्साळीविरोधातही अलिकडेच अशीच रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. नीरव मोदीविरोधातही ईडी आणि सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून अशीच रेड कॉर्नर नोटीस काही काळापूर्वी जारी करण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊन��ोड करा\nPrevious article#पत्रसंवाद: इंधन दरवाढ किती\nNext articleभारत देणार जगाला “मातृत्वाचा संदेश’\n‘त्यांना’ मला ठार मारायचंय : केजरीवाल\nआरएसएस हे तालिबानी, खलिस्तानी आतंकवाद्यांसारखेच : कम्युनिस्ट पार्टी\nजम्मू-काश्‍मीरमध्ये सरकार स्थापन करण्याच्या हालचाली\nपुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सुषमा स्वराज यांची घोषणा\nअरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाची भाजपलाही कल्पना : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ameet-shaha-writing-book-on-shiwaji-maharaj/", "date_download": "2018-11-21T20:14:23Z", "digest": "sha1:6PEPAWXLLWY42A4AHGWFQHFRVEUEP4DD", "length": 8253, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अमित शहा लिहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअमित शहा लिहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास\nपुणे : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गुजराती भाषेमध्ये लिहणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते विनय सहस्त्रबुध्ये यांनी दिली आहे.भाजप अध्यक्ष अमित शहा लिखित आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रकाशित ‘भारतीय जनता पार्टी राजकारण कशासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंग मंदिरात करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना विनय सहस्त्रबुद्धे यांनी शहा यांच्या आगामी पुस्तकाबद्दल माहिती दिली\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या झंजावती कारकिर्दीत ‘सुरतची लुट’ हे अत्यंत महत्वाचे असे प्रकरण आहे.आजवर गुजरातमध्ये शिवाजी महाराज हे सुरत लुटणारे असंच चित्र रंगवण्यात आलं आहे तसेच या बद्दल अनेक समज गैरसमज देखील पसरले आहेत . महाराजांचा खरा इतिहास गुजरातमधील जनतेसमोर यावा यासाठी शहा हे मराठ्यांच्या इतिहासाचा गेली सहा महिने अभ्यास करत असून गुजरातेत शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचे चित्र आहे, हे चित्र बदलण्यासाठी गुजराती भाषेत पुस्तक लिहिणार असल्याची माहिती दिली.\nयावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालकमंत्री गिरीष बापट, केंद्रीय मनुष्यबळमंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा. विनय सहस्त्रबुद्धे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – ���ाळासाहेब सराटे\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाचा अहवाल आल्यापासून ओबीसी आणि मराठा समाजातील नेते समोरासमोर आहेत. त्यातच आता…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/i-used-to-be-chief-minister-four-times-but-i-was-surprised-to-hear-so-much-of-tea-consumption-pawar/", "date_download": "2018-11-21T20:13:10Z", "digest": "sha1:W6J4XRURUTWA6LBCU3QMS4GEEKVMSMB3", "length": 10107, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चहा घोटाळा: मी चार वेळा मुख्यमंत्री होतो मात्र चहापानाचा एवढा खर्च ऐकून आश्चर्य वाटलं - पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nचहा घोटाळा: मी चार वेळा मुख्यमंत्री होतो मात्र चहापानाचा एवढा खर्च ऐकून आश्चर्य वाटलं – पवार\nपुणे- मी चार वेळा मुख्यमंत्री होतो मात्र चहापानाचा एवढा खर्च ऐकून आश्चर्य वाटलं.मी मुख्यमंत्री असताना चहापानाला इतका खर्च येतो हे जाणवलं नाही अशी टिपण्णी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील चहापानाच्या खर्चाबाबत सुरु असलेल्या वादावर ���वार यांनी हि टिपण्णी केली आहे.\nमाजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेला मंत्रालयातील उंदीर घोटाळ्याचा आरोप ताजा असतानाच एक नवीन आरोप समोर आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा झाल्याचा आरोप काल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला होता.\nसंजय निरुपम यांचा आरोप-\nमुख्यमंत्री कार्यालयात अल्पोपहारावर केलेला खर्च हा दरवर्षी दुपटीहून अधिक झाला आहे. माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार २०१५-१६ साली सीएमओमध्ये चहा आणि अल्पोपहारावर ५७ लाख ९९ हजार १५६ रुपये खर्च झाला होता. तो खर्च२०१६-१७ मध्ये एक कोटी २० लाख ९२ हजार ९७२ रुपयांवर पोहचला.२०१७-१८ या वर्षात चहा आणि अल्पोपहारावर तीन कोटी ३४ लाख ६४ हजार ९०५ रुपये खर्च झाला. म्हणजे गेली तीन वर्षे प्रत्येक वर्षी चहा आणि अल्पोपहारावर खर्च वाढत गेल्याचं निरुपम म्हणाले.\nदरम्यान मुख्यमंत्री कार्यालयातील चहापानाच्या खर्चाबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहिती अधिकाराचा आधार घेत काढलेला निष्कर्ष पूर्णत: चुकीचा असल्याचा दावा सीएमओने केला आहे.हा केवळ चहापानाचा खर्च नसून त्यात चहापान, नाश्ता, जेवण, मंत्रिमंडळ बैठकींसाठी होणारा नाश्ता, सत्कारासाठी लागणारे पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ, भेटवस्तू, सर्व प्रकारच्या आणि विविध विभागांच्या बैठका, शिष्टमंडळासाठी होणारा खर्च असा संपूर्ण आतिथ्य खर्च समाविष्ट आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं.\nहा खर्च केवळ मुख्यमंत्री सचिवालयाचा नसून त्यात मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, वर्षा निवासस्थान, नागपूर येथील रामगिरी निवासस्थान, हैद्राबाद हाऊस या सर्व ठिकाणचा खर्च समाविष्ट आहे. यात वर्षनिहाय देयक दिल्याचा आकडा असून ते एकाच वर्षाचे दिले आहे, असा त्याचा अर्थ होत नाही, असंही सीएमओकडून सांगण्यात आलं.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prakash-ambedkar-news/", "date_download": "2018-11-21T21:04:01Z", "digest": "sha1:VWFDDHBWWVUIEKOUT24LWUD6F3WTSH24", "length": 8139, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "... तर लोकसभेच्या सर्व जागा लढवणार - प्रकाश आंबेडकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n… तर लोकसभेच्या सर्व जागा लढवणार – प्रकाश आंबेडकर\nअकोला : वंचित समाजाला गेल्या ६८ वर्षात न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात तीव्र असंतोष खदखदतो आहे. सत्तेत गेल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत याची जाणीव वंचितांना व्हायला लागली आहे.महाराष्ट्रात आम्ही दोन अधिवेशन घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडी स्थापन केली असून धर्मनिरपेक्ष विचारांसोबत निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.\nकाँग्रेसला आम्ही १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्यापही सकारात्मक प्रतिसाद आला नाही भविष्यात तो न आल्यास महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करू अशी घोषणा भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली.ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.\nपुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित समाज सत्तेत जाऊ शकला नाही. त्यांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळू शकले नाही. या समाजाचा आतापर्यंत वापर करण्यात आला आता वंचीत समाज जागा झाला आहे. वंचित समाजाला गेल्या ६८ वर्षात न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात तीव्र असंतोष खदखदतो आहे. सत्तेत गेल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत याची जाणीव वंचितांना व्हायला लागली. सर्वच सत्ता पक्षांनी वापर केला असल्याची जाणीव त्यांना झाली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील वंचित बहुजनांची मुठ बांधून सत्ता संपादनाचा निर्धार आम्ही केला आहे.\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाचा अहवाल आल्यापासून ओबीसी आणि मराठा समाजातील नेते समोरासमोर आहेत. त्यातच आता…\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2010/02/13/%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95%E2%80%A6%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F/", "date_download": "2018-11-21T20:24:20Z", "digest": "sha1:H76HA5RZNA2NLXFSE2ID25IZNDK3GPK2", "length": 24006, "nlines": 339, "source_domain": "suhas.online", "title": "घ्या अजुन एक…बॉम्ब स्फोट – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nघ्या अजुन एक…बॉम्ब स्फोट\nआत्ताच प्रसन्न आणि मी गप्पा मारत असताना हा एसएमएस आला…पुण्���यात कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत स्‍फोट, 10 ठार-40 जखमी..\nसकाळीच पोस्ट टाकली होती आपल्या अंतर्गत राजकारणावर..माय नेम ईज़ वाद आणि आता स्वतःला आवरू शकलो नाही ही पोस्ट टाकण्यापासून…\nदोन दिवस राज्यातील मुख्य पोलीस बळ एके-४७ घेऊन तुम्ही खानच्या सिनेमाला संरक्षण करायला थियेटर बाहेर उभे केलत आणि हे दहशदवादी कृत्या झालं पुण्यात. अरे भडव्यांनो काय गरज होती, सिनेमाला इतकं संरक्षण देऊन विरोधी पक्षाला खाली दाखवायची..विरोधकाना अक्कल नाही पण तुमच्याकडे सिस्टम आहे ना सगळ्या राज्याची तुम्हाला कळत नाही का ह्या गोष्टी\nकाय गरज होती लोकांसाठी असलेल हे पोलीस बळ सिनेमा हॉल च्या बाहेर दोन दिवस तात्कळत उभी करायची राज्याची सुरक्षा व्यवस्था काय ह्या गोष्टीसाठी आहे राज्याची सुरक्षा व्यवस्था काय ह्या गोष्टीसाठी आहे महागाई, दहशदवाद असे मुद्दे Primary आणि Most Essential असताना काय केलत तुम्ही हे महागाई, दहशदवाद असे मुद्दे Primary आणि Most Essential असताना काय केलत तुम्ही हे तुमच्या या राजकारणात दशतवादी आपल काम करून त्यांच अस्तित्व दाखवून गेलेच ना तुमच्या या राजकारणात दशतवादी आपल काम करून त्यांच अस्तित्व दाखवून गेलेच ना का तुम्हाला अश्या धमाके लागतात जाग व्हायला\nShit काय होऊन बसलं हे…टीवी वर कसल्या फुशारक्या मारता २६/११ नंतर आज हल्ला झाला..अरे कळत नाही का तुम्हाला\nकाय बोलू आणि किती बोलू दगडावर डोक आपटतोय असा वाटताय मला..\nनिषेध निषेध निषेध सरकारचा, विरोधकाचा आणि सगळ्यात शेवटी दहशतवाद्यांचा…\nमाय नेम ईज़ वाद…\nआणि अजय पलेकर आलेच नाही..\n18 thoughts on “घ्या अजुन एक…बॉम्ब स्फोट”\nखान जिंकला, खान जिंकला \nसगळेच हरले आहेत मनोहर… :(:(\nसगळे भडवे एका बेकरीत कोंबून मारायला पाहिजेत.\nबघ ना, ह्या अंतर्गत फुटीलाच तर हे दहशदवादी मोठा हत्त्यार म्हणून वापरतात..कधी कळणार…साला तो कसाब ग्रेट वेकेशन इन इंडिया नावच पुस्तक लिहेल बघ…\nत्याना अक्कल हवी रे यायला बस एवढीच त्या देवाकडे प्रार्थना….\nस्वागत तृप्ती ब्लॉग वर आणि वेळात वेळ काढून तुझे प्रश्ना विचारलेस ते…\nदहशतवादी लोकाना रान मोकळा झाला हे दोन दिवस असा नाही का वाटत तुला प्रत्येक थियेटर बाहेर पोलीस वॅन आणि १०-१२ पोलीस उभे केले होते. सरकारला स्वतला कळायला हवा कशाला महत्व द्यायचा ते.. प्रोटेक्षन द्या असा म्हणत नाही मी कारण काही उलट सुलट होऊ शकला असता त���थेही. शिवेसेनेने मुद्दा चुकीचा उचलला हे मान्य पण केवळ त्या गोष्टीचा सरकारने एवढा राजकारण केला नसता तर परिस्थिती वेगळी असती असा नाही का वाटत तुला प्रत्येक थियेटर बाहेर पोलीस वॅन आणि १०-१२ पोलीस उभे केले होते. सरकारला स्वतला कळायला हवा कशाला महत्व द्यायचा ते.. प्रोटेक्षन द्या असा म्हणत नाही मी कारण काही उलट सुलट होऊ शकला असता तिथेही. शिवेसेनेने मुद्दा चुकीचा उचलला हे मान्य पण केवळ त्या गोष्टीचा सरकारने एवढा राजकारण केला नसता तर परिस्थिती वेगळी असती असा नाही का वाटत तुला दहशतवादी अश्याच मोक्याची वाट बघत असतात..अंतर्गत दुही माजली की त्यात असा काही करून…ते त्यांच काम करतात पण सरकारला स्वत: कळला पाहिजे कुठल्या गोष्टीला किती महत्व द्याव आणि जनतेची सुरक्षा करायला ते कटिबद्ध आहेत हे विसरू नये मग ते थियेटर बाहेर असो किवा रस्त्यावर\nho agadi barobar…..जनतेची सुरक्षा करायला ते कटिबद्ध आहेत हे विसरू नये मग ते थियेटर बाहेर असो किवा रस्त्यावर…..\nशिवेसेनेने मुद्दा चुकीचा उचलला हे मान्य पण केवळ त्या गोष्टीचा सरकारने एवढा राजकारण केला नसता तर परिस्थिती वेगळी असती…. mhanaje nemaka kiti importance dyayala hava hota sarakarane…..\n माझ ते स्टेटमेंट का केला हे बहुदा कळला नाही वाटत तुला….असो होणारच हे ज्यानी अनुभवला आहे त्यानाच विचारला तर बरा होईल…\nपण जर तुम्ही सिनेमा साठी एवढा पोलीस बळ देऊ शकता तर शहरासाठी का नाही कोणाच्या बापची हिंमत आहे असे हल्ले करायची कोणाच्या बापची हिंमत आहे असे हल्ले करायची भरा पोलीस अजुन लावा यंत्रणा कामाला..ते का नाही करत फर्स्ट डे फर्स्ट शो बघून लोकाना सांगता आम्ही घाबरत नाही, मग जा की नक्षलग्रस्त भागात भरा पोलीस अजुन लावा यंत्रणा कामाला..ते का नाही करत फर्स्ट डे फर्स्ट शो बघून लोकाना सांगता आम्ही घाबरत नाही, मग जा की नक्षलग्रस्त भागात एकदा चुक होते पण ती पुन्हा पुन्हा झाली की सवय होऊन बसते..लोक काय हल्ले होतात विसरतात…पण का नाही तुम्ही सरकारला जाब विचारात एकदा चुक होते पण ती पुन्हा पुन्हा झाली की सवय होऊन बसते..लोक काय हल्ले होतात विसरतात…पण का नाही तुम्ही सरकारला जाब विचारात यूएस मध्ये कोणाची हल्ले करायची हिंमत झाली का परत यूएस मध्ये कोणाची हल्ले करायची हिंमत झाली का परत उचला की पावला स्ट्रॉंग\nते नाही जमत, एखादा हल्ला झाला की जाग येते का ह्याना साले ते आतन्कवा���ी त्याच्या मनाला वाटेल तेव्हा येऊन हल्ला करून जातात तेव्हा तुम्हच रक्त नाही का खळवळत साले ते आतन्कवादी त्याच्या मनाला वाटेल तेव्हा येऊन हल्ला करून जातात तेव्हा तुम्हच रक्त नाही का खळवळत विचार जाउन हेच प्रश्न सरकारला माहितीच्या हक्काच्या आधारे किती पोलीस आहेत शहरात…\nथॅंक्स फॉर फ्रेंड्ली सजेशन…मंडळ आभारी आहे.. :):)\nकोणाला बोलायच आणी काय बोलायच…साला नुकसान तर आपलच होते आहे…हयांना पकडुनही आपले सरकार काय करते ते त्यांना माहीत असल्याने हया लोकांची हिम्मत अजुन वाढते आहे.(कसाबला मिळत असलेला राजेशाही थाट सर्वांना माहिती आहेच.)पुण्याला अजुन कधीही आलेलो नाही पण इतिहासातुन पुण्याशी एक नात जडल आहे.त्यामुळे तिथेही अशी घटना घडल्याने वाईट वाटते.\nखरच निषेध………… निषेध…………. निषेध………….\nसरकारचा, विरोधकाचा आणि सगळ्यात शेवटी दहशतवाद्यांचा…\nकाही बोलून होत नाही रे..साला कसाबच्या तर…%$%#%%$%%%% का जिवंत ठेवला आहे साल्याला काय माहीत उद्या याच्या सुटकेसाठी प्रयत्‍न करतील आतंकवादी तर काय करणार\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/alliance-budget-33259", "date_download": "2018-11-21T20:45:03Z", "digest": "sha1:ACR4IB632K4V2YQORXE3X42ZCT5GEDUB", "length": 13092, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "alliance for budget अर्थसंकल्पासाठी युतीची शक्‍यता | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 3 मार्च 2017\nशिवसेनेची अडचण; भाजपचा \"भाव' वधारला\nशिवसेनेची अडचण; भाजपचा \"भाव' वधारला\nमुंबई - महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करताना शिवसेनेला \"एकला चलो रे'ची भूमिका अडचणीची ठरू शकते. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या मंजुरीनिमित्त का होईना, भाजपशी जुळवून घ्यावे लागण्याची शक्‍यता असल्याने शिवसेनेची चांगलीच अडचण झाली आहे. 8 मार्चला महापौरपदाची निवड झाल्यानंतर 15 मार्चपर्यंत महापालिकेचा अर्थसंकल्प मांडला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाजपचे राजकीय वजन आता वाढू लागले आहे. यावर उपाय म्हणून शिवसेनेकडून 500 चौ. फु.च्या मालमत्ता करातील सवलतीची तरतूद अर्थसंकल्पात केली जाऊ शकते.\nशिक्षण समिती, स्थायी समिती व महासभेत अर्थसंकल्प मंजूर करताना विरोधक आतापर्यंत सभात्याग करत होते. शिवसेना-भाजपच्या युतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने यापूर्वी विरोधी मतदान झाले, तरी अर्थसंकल्प मंजूर होऊ शकत होता; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. भाजपची मदत न घेता महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष शिवसेना निवडून आणू शकते; मात्र अर्थसंकल्प मंजुरीसाठी शिवसेनेकडे 114 नगरसेवकांचा पाठिंबा नाही, त्यामुळे भाजपसह कॉंग्रेस आणि इतर पक्षांच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाविरुद्ध मतदान केल्यास तो फेटाळला जाऊ शकतो.\nस्थायी समिती व महासभेतील शिफारशींसह अर्थसंकल्प मंजूर न झाल्यास शिवसेनेवर नामुष्की ओढवू शकते. त्यामुळे शिवसेनेची अडचण वाढली आह���. यातून मार्ग काढण्यासाठी शिवसेना 500 चौ. फु.च्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची तरतूद स्थायी समितीत करू शकते. या खेळीने विरोधकांची अडचण करण्याचा प्रयत्न केला जाईल; मात्र मालमत्ता कर माफ होण्याची शक्‍यता असली, तरी इतर कर वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत तरी शिवसेनेची अर्थसंकल्पावरून कोंडी होण्याची शक्‍यता आहे.\nभाजपने शब्द न पाळल्याने नारायण राणेंची 'राष्ट्रवादी'शी जवळीक\nमुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपशी \"राजकीय सोयरिक' करणारे नारायण राणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक करतील, असे सूचित केले जात आहे. भाजपच्या...\nमेहबूबांचे सत्तास्वप्न भंगले; राज्यपालांकडून विधानसभा बरखास्त\nश्रीनगर : माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी आज कॉंग्रेस आणि \"नॅशनल कॉन्फरन्स' या दोन्ही...\nरायगड मराठा संवाद यात्रेची पाचाड येथून सुरुवात\nमहाड : अंतिम टप्पयात असलेल्या मराठा आरक्षणाची घोषणा 1 डिसेंबरला होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. मराठ्यांना...\nविविध मागण्यांसाठी केंद्रप्रमुखांचे शिक्षण आयुक्तांना साकडे\nदेऊर (धुळे) : राज्याच्या शिक्षण विभागात पर्यवेक्षीय यंत्रणेचे काम करणाऱ्या केंद्रप्रमुख पदांशी संबंधित फिरती प्रवासभत्ता, केंद्रशाळा पुनर्रचना...\nराम मंदिरासाठी शिवनेरी वरून माती..\nमुंबई: शिवसेनेने राम मंदिर उभारणीचा मुद्दा राजकिय तसेच भावनिकदृष्ट्या तापवण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यामुळे...\nबसमध्ये हस्तमैथून करणाऱयाला युवतीने चोपले\nनवी दिल्लीः राजधानीत धावत्या बसमध्ये युवतीशेजारी बसून हस्तमैथून करणाऱया विकृत युवकाला युवतीने चोपले. शिवाय, बसमधूनच याबाबतची माहिती पोलिसांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन क��ीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214836-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jobdescriptionsample.org/mr/page/20/", "date_download": "2018-11-21T20:00:10Z", "digest": "sha1:QCWFQOMSBE77WBP4XNJGWYC7LP4KGJ5Q", "length": 11814, "nlines": 58, "source_domain": "jobdescriptionsample.org", "title": "JobDescriptionSample – पृष्ठ 20", "raw_content": "\nनाणे, विक्री, आणि मनोरंजन मशीनचे Servicers आणि Repairers कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि नोकरी\nविमानाचा लाँच आणि पुनर्प्राप्ती विशेषज्ञ कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि नियुक्त्या\nचुंबकीय अनुनाद इमेजिंग तंत्रज्ञ कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि कार्य\nविक्री एजंट, वित्तीय सेवा कामाचे वर्णन / बंधन नमुना आणि कार्य\nस्वयंपाकी आणि प्रमुख स्वयंपाकी कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि भूमिका\nगेमिंग व्यक्ती आणि बूथ कॅशियर बदला कामाचे वर्णन / कार्य आणि जबाबदारी साचा\nप्रसुती तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ कामाचे वर्णन / शुल्क साचा आणि भूमिका\nसिमेंट कसबी काँक्रीट क्रमांक कामाचे वर्णन / भूमिका आणि शुल्क साचा\nRadiologic तंत्रज्ञ कामाचे वर्णन / नियुक्त्या आणि शुल्क नमुना\nप्राणी नियंत्रण कामगार कामाचे वर्णन / बंधन साचा आणि कार्य\nसुरक्षा आणि फायर अलार्म प्रणाली Installers कामाचे वर्णन / नोकरी आणि बंधन साचा\nस्थापित, प्रणाली, जतन, दुरुस्ती उपकरणे आणि आग किंवा सुरक्षा गजर cabling किंवा. आपली खात्री आहे की कार्य संबंधित आवश्यकतांची संबंधीत आहे हे सुनिश्चित करा. Job Skills Need Analyze methods to find troubles, तुटलेली आहे की शेड कनेक्शन किंवा कपडे समावेश. कंस आणि हँडल पटल संलग्न, दरवाजा आणि विंडो सहकारी, सेन्सर्स, or camcorders and …\nप्रतिबंधात्मक औषध डॉक्टर कामाचे वर्णन / कार्य आणि बंधन नमुना\nसंघ किंवा लोकांना वैद्यकीय प्रोत्साहन मूलभूत प्रतिबंधात्मक-औषधे आणि सार्वजनिक आरोग्य द्विधा परिचय लागू करा, आणि किंवा रोग धोका एकूण कमी शक्ती संतुलन मदत, जखम, अपंगत्व, किंवा मृत्यू. कदाचित बहुजन समाज लागू- अवलंबून औषधोपचार किंवा निदान आणि वैद्यकीय निरोगीपणा जाहिरात आणि रोग प्रतिबंधक संदर्भ आत व्यक्ती उपचार. …\nबालरोगतज्ञ कामाचे वर्णन / बंधन साचा आणि कार्ये\nस्पॉट आणि लोक पाऊल विकार आणि विकृती हाताळण्यासाठी. Job Skills Need Diagnose disorders of the foot employing medical backgrounds, क्ष-किरण, प्रत्यक्ष तपासणी, आणि क्लिनिकल परीक्षा परिणाम. पुन्हा उपकरणे औषधे सुचवा, प्रत्यक्ष उपाय शस्त्रक्रिया. शस्त्रक्रिया लहान खडा समावेश परिस्थितीत उपचार, calluses, ingrown नख, ट्यूमर, लहान tendons कॉर्न, आणि abscesses. सूचित …\nबायोमास वनस्पती तंत्रज्ञ कामाचे वर्णन / नियुक्त्या आणि जबाबदारी नमुना\nव्यवस्थापित करा आचार सेवा asneeded आणि आणि बायोमास वनस्पती पद्धतींचा निरीक्षण. Job Skills Prerequisite Check and evaluate natural feedstock, समावेश जंगलात लाकूडतोड, घट घटक, किंवा ती वाया घालवतो. टर्बाइनची नियंत्रित आणि बायोमास किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स उत्पादन बदलता, किंवा झडपा येथपासून चालवतात, नाही, मोटर्स -support शक्ती. Accomplish upkeep that is routine or make maintenance that …\nप्रत्यक्ष परवाना आणि व्यावसायिक परिचारिका परवानाकृत कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि नियुक्त्या\nआजारी काळजी घ्यावी, convalescing व्यक्ती किंवा पक्ष घरे दवाखाने अपंग येत जाताना वाटेत, विशेष घरे, रुग्णालये, आणि समतुल्य कंपन्या, किंवा दुखापत. नोंदणीकृत परिचारिका च्या देखरेखीखाली येथपासून चालवतात शकते. प्रमाणपत्र आवश्यक. Career Skills Prerequisite Discover patients, औषधे किंवा उपचार प्रभाव समावेश नियोजन आणि प्रकट ऍडजस्ट, patientsI आजार मध्ये, and acquiring …\nवैद्यकीय उपकरण तंत्रज्ञ कामाचे वर्णन / बंधन साचा आणि नोकरी\nविधान लिपिक कामाचे वर्णन / जबाबदारी नमुना आणि कार्ये\nतयार करणे व खरेदीदार बँक दावे पांगणे, उपाय चौकशी, आणि खाती आणि रेकॉर्ड मध्ये फरक समेट. Job Skills Prerequisite Confirm signatures and expected informative data on checks. लेख स्टॉप पेमेंट विरोध केला आहे की मूल्यमापन व्यवहार टाळण्यासाठी जाणीव. समस्या ग्राहकांना परत मुल्यांकन प्राप्त, modifying consumer reports and …\nमदतनीस–सुतार कामाचे वर्णन / नियुक्त्या आणि जबाबदारी नमुना\nसाध्य कामे कमी कौशल्य मदत कारागीर गरज करून,. जबाबदारी अर्ज समावेश, देत किंवा पुरवठा किंवा साधने धारण, आणि स्वच्छता कार्यशाळा आणि उत्पादने. Job Skills Prerequisite Keep and location timbers, इमारती लाकूड, किंवा संलग्न किंवा slicing साठी inplace नक्षीदार तावदान. परात तयार, shoring, किंवा केंद्रच. साधने निवडा, साधने, or resources from storage items …\nsewers, हाताचा कामाचे वर्णन / नियुक्त्या आणि शुल्क नमुना\nशिवणे, सहभागी किंवा समाप्त, वारंवार अनेक विविध निर्माण वस्तू, हुक आणि धागा येत. stitchers आणि विणकर समावेश. Career Skills Need Sewn, सहभागी गय, किंवा सामग्री पूर्ण घटक घटक, उदाहरणार्थ कपडे साठी, मार्गदर्शक, काहींनी, खेळणी, आणि विग, विविध किंवा रोखे उत्पादने आणि सुया रोजगार. Reduce excessive threads or tips of …\nमहामार्ग देखभाल कामगार कामाचे वर्णन / कार्य आणि जबाबदारी साचा\nमहामार्ग ठेवा, शहर आणि ग्रामीण रस्ते, विमानतळ धावपट्टी -of-मार्ग. कर्तव्ये नुकसान किंवा decayed फरसबंदी पॅचिंग समावेश, महामार्ग मार्कर पुनर्संचयित, ट्रॅक संरक्षण, आणि आदर्श कुंपण. बर्फ नांगर किंवा साफ किंवा रस्त्यावरून पासून कंगवा ट्रिम शकते. Job Skills Need Flag owners to alert these of obstacles or repair work forward. …\n© कॉपीराईट 2018, सर्व हक्क राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214837-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%9D%E0%A4%A1.php", "date_download": "2018-11-21T20:49:04Z", "digest": "sha1:JWIUQ5JFFOIIT6J2C7HLYU6V3PT5IMVT", "length": 86780, "nlines": 1199, "source_domain": "tarunbharat.org", "title": "शेअर बाजारातील पडझड | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nआरबीआय मंडळाची न�� तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवान���ी\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वार�� सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत��रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भ���रताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड नि���डणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\n►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\n►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nनवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nमुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nHome » आसमंत, पुरवणी » शेअर बाजारातील पडझड\n॥ विशेष : अजय तिवारी |\nअमेरिकेतल्या शेअर मार्केटमधील पडझडीचे पडसाद आशियातल्या शेअर बाजारावरही उमटले. सार्‍या जगासह भारताच्या शेअर बाजारात भूकंप आला. बीएसईचा वर्षारंभापासून हिशेब करता तो १९ टक्क्यांनी गडगडला आहे. गेल्या महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून १०,८२५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून पाय काढून घेतल्यामुळे म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापक��ंना गुंतवणुकीची संधी मिळाल्याचं मानलं जातं. किरकोळ गुंतवणूकदारांमार्फत नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेतला ओघ फंड व्यवस्थापकांसाठीही प्रोत्साहन देणारा ठरला आहे.\nजागतिक नाणेनिधीनं भारताचा आर्थिक विकासदर जगात सर्वाधिक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर लगेचच भारतीय शेअर बाजार कोसळला. गेल्या महिन्याभरात त्याचं कोसळणं, उसळणं सुरूच होतं. चार हजारांची उसळण घेतल्यानंतर करेक्शन अपेक्षितच होतं. परंतु एकदम एक हजार अंशाची पडझड लोकांना चक्रावून टाकणारी आहे. भारताच्या आर्थिक परिस्थितीपेक्षाही जागतिक बाजारातील घडामोडी त्याला कारणीभूत आहेत.\nएकदा भूकंपाचे धक्के बसायला लागले, की ते दीर्घकाळ जाणवत राहतात. भारतातील शेअर बाजारात गेल्या महिन्याभरात घडलेल्या घटनांचं अवलोकन केलं, तरी हे लक्षात येतं. शेअर बाजारात कधी कधी धक्क्यामागून धक्के बसत असतात. त्यात नावीन्य काहीच नाही. त्यापूर्वी सातत्यानं शेअर बाजार उसळी घेत होता. ३३ हजारांपासून ३९ हजारांपर्यंतचा त्याचा प्रवास अल्पावधीत झाला. आपल्याकडे सेलमध्ये खरेदी करणं आणि शेअर बाजारात व्यवहार करणं यातील मानसिकता अगदी परस्परविरोधी राहिली आहे. खरं तर ती तशी राहायला नको. त्याचं कारण कोणतीही गोष्ट स्वस्त असतानाच खरेदी करणं केव्हाही चांगलं; परंतु शेअर बाजारात पडझड होते, तेव्हा धीरानं खरेदी करण्याऐवजी आपण विकून टाकण्यावर भर देतो. त्यामुळे नुकसान होतं. आतापर्यंत शेअर बाजारानं अनेक ब्लॅक फ्रायडे पाहिले आहेत. गेला गुरुवार ब्लॅक थर्सडे ठरला. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे वाढते भाव, जागतिक विनिमय दरात होत असलेली घसरण, रुपयाची घसरगुंडी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर बाजाराविषयी केलेलं भाष्य या सर्वांचा एकत्रित परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला. त्यातच देशातल्या मोसमी पावसानं लवकर एक्झिट घेतली. त्यामुळे देशातल्या बर्‍याच राज्यांवर दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळे शेतीमालाचं उत्पादन घटून महागाईवाढीची शक्यता व्यक्त होत आहे. या बाबींचा परिणाम झाला नसता, तरच नवल.\nअमेरिकेसह जगभरातल्या प्रमुख भांडवली बाजारांच्या पडझडीचं सावट म्हणून सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक गेल्या आठवड्यातल्या गुरुवारी एकाच व्यवहारात तब्बल दोन टक्क्यांहून अधिक गडगडले. डॉलरच्या तुलनेत रु���याच्या नव्या तळानंही निर्देशांकातील घसरणीत भर टाकली. विशेष म्हणजे मंगळवारी शेअर बाजार सावरला होता. त्यातून अनेकांना बर्‍यापैकी नफाही मिळाला; मात्र तो दिलासा औट घटकेचा ठरला. गुरुवार सकाळच्या सत्रातच बुधवारच्या तुलनेत तब्बल एक हजार अंशांची आपटी नोंदवणार्‍या सेन्सेक्सनं ३४ हजारांचा स्तरही सोडला होता. दिवसअखेरही तो ३४ हजारांच्या उंबरठयावरच राहिला. गुरुवारच्या व्यवहाराअखेर ७५९.७४ अंश घसरणीसह मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३४,००१.१५ वर स्थिरावला तर २२५.४५ अंशांनी खाली येत निफ्टी १०,२३४.६५ पर्यंत थांबला. बुधवारी ४५० अंशांहून अधिक तेजी नोंदवल्यानंतर निर्देशांकानं गुरुवारच्या सत्राची सुरुवातच घसरणीसह केली. बाजारातले व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स एक हजार अंशांहून अधिक प्रमाणात खाली आला. या सत्रात निर्देशांक ३३,७२३.५३ पर्यंत घसरला तर व्यवहारातला त्याचा सर्वोच्च टप्पा ३४,३२५.०९ राहिला. निफ्टीचा या दरम्यानचा प्रवास १०,३३५.९५ ते १०,१३८.६० असा राहिला. दोन्ही प्रमुख निर्देशांक त्यांच्या ११ एप्रिलनंतरच्या टप्प्यापर्यंत येऊन ठेपले.\nसेन्सेक्समधील घसरणीत स्टेट बँकेचा समभाग सर्वाधिक, ५.७४ टक्क्यांनी आपटला. तसंच टाटा स्टील, टीसीएस, वेदांता, महिंद्र अँड महिंद्र, इन्फोसिस, अदानी पोर्टस, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, एचडीएफसी, इंडसइंड बँक, सन फार्मा, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो आदी शेअरही घसरले. माहिती-तंत्रज्ञान, वाहन, स्थावर मालमत्ता, बँक, आरोग्य निगा, भांडवली वस्तू आदी क्षेत्रातले शेअर्सही घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक २.८१ टक्क्यांपर्यंत खाली आले. सरकारने हवाई इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केल्यानं तसंच खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती सावरल्यानं बाजारात सूचिबद्ध अनुक्रमे नागरी हवाई कंपन्या (१५ टक्क्यांपर्यंत) व तेल आणि वायू कंपन्यांचे समभाग वाढले. प्रमुख निर्देशांकांनी मोठी घसरण नोंदवूनही संबंधित क्षेत्रातल्या समभागांना मात्र गुंतवणूकदारांकडून मागणी राहिली. बुधवारी कमावलेले तीन लाख कोटी रुपये त्या गुरुवारी मात्र पाण्यात गेले. भांडवली बाजारातून पाय काढून घेण्याचं विदेशी गुंतवणूकदार संस्थांचं धोरण गुरुवारीही कायम राहिल्यानं मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यां���ं बाजार भांडवल २.६९ लाख कोटी रुपयांनी कमी होत १३५ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपलं.\nजागतिक व्यापार युद्धाच्या गहन वळणाच्या चिंतेतून अमेरिकेच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये बुधवारी मोठी आपटी नोंदली गेली. तिथल्या डाऊ जोन्स, एस अँड पी ५००, नॅसडॅक, रसेल २००० आदी प्रमुख निर्देशांक एकाच व्यवहारात प्रत्येकी तीन टक्के घसरणीसह गेल्या आठ महिन्यांच्या तळात पोहोचले होते. त्याचबरोबर भारतातील परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य सकाळच्या सत्रातच ७४ पासून आणखी दुरावत ७४.४८ पर्यंत रोडावलं. दिवसअखेर स्थानिक चलन बुधवारच्या तुलनेत ९ पैशांनी उंचावलं असलं, तरी व्यवहारातील घसरणीमुळे त्यानं भांडवली बाजारातली चिंता अधिक वाढवली. गुरुवारच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपयातली घसरण ७४ च्या खाली जात असताना ७४.४८ पर्यंत रोडावल्याची चिंता भांडवली बाजारात व्यक्त केली गेली. अमेरिकेचा विकासदर आणि रोखे परताव्याबाबतची चिंता जागतिक महासत्तेतल्या प्रमुख निर्देशांकांवर बुधवारीच व्यक्त झाली होती. अमेरिकेचा विकासदर अर्धा टक्क्यानं घसरण्याची भीती जागतिक नाणेनिधीनं व्यक्त केली होती. भारताच्या आर्थिक विकासाचा दर घसरणार असला तरी तो फार घसरणार नाही, तसंच जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हा लौकिक कायम राहणार आहे. वित्तीय तूट आणि चालू खात्यातील तूट यावर अजून तरी सरकारचं बर्‍यापैकी नियंत्रण असल्यानं सरकार कुणाचंही असलं तरी शेअर बाजारावर फारसा परिणाम संभवत नाही; परंतु जागतिक घडामोडींपासून भारतीय शेअर बाजार अलिप्त राहू शकत नसल्यानं तसंच विदेशी गुंतवणूकदार सातत्यानं धरसोडपणा करत असल्यानं त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असतो.\nजागतिक बाजारातील घसरण ही भारतच नव्हे, तर सर्वच उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना हादरे देणारी आहे. रोख्यांवरील वाढता परतावा दर आणि चलनातील घसरण यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी इथल्या बाजाराकडे पाठ फिरवली. अमेरिकेतल्या प्रमुख निर्देशांकांच्या पडझडीनं आशियाई बाजारातल्या अनेक बाजारांना कवेत घेतलं. जपान, शांघाय, चीन, दक्षिण कोरिया, भारत आदी देशांमध्ये सरासरी तीन ते चार टक्क्यांची पडझड नोंदली गेली. भांडवली बाजार तसंच स्थानिक चलनातली आपटी जागतिक घडामोडींमुळे नोंदली गेल्याचं केंद्रीय अर्थ खात्यानं म्हटलं आहे. रुपयाच्या घसरणीबाबत, चालू खात्यातली तूट सावरण्यासाठी उपाय करण्याचं आता केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. त्याचा योग्य तो परिणाम गेल्या आठवड्यातल्या शुक्रवारी सकाळच्या सावरासावरीत दिसला. फायनान्शियल सेवा आणि बँकिंग सेक्टरमध्ये तेजीनं घसरण झाली. अमेरिकेतल्या शेअर बाजारातल्या पडझडीचा फटका भारताच्या शेअर बाजाराला बसला. शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतणूकदारांच्या चार लाख कोटी रुपयांची पाच मिनिटांमध्ये राख झाली.\nअमेरिकेतल्या शेअर मार्केटमधील पडझडीचे पडसाद आशियातल्या शेअर बाजारावरही उमटले. जपान, चीन, हाँगकाँग, सिंगापूरसह भारताच्या शेअर बाजारात भूकंप आला. सप्टेंबरमध्ये बीएसई मिड कॅप निर्देशांकात १३ टक्के घसरण झाली. वर्षारंभापासूनचा हिशेब करता तो १९ टक्क्यांनी गडगडला आहे. गेल्या महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून १०,८२५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून पाय काढून घेतल्यामुळे म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापकांना गुंतवणुकीची संधी मिळाल्याचं मानलं जात आहे. किरकोळ गुंतवणूकदारांमार्फत नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेतला (एसआयपी) ओघ फंड व्यवस्थापकांसाठीही प्रोत्साहन देणारा ठरला आहे. तीव्र पडझडीनंतरचं मूल्यांकन आणि वाजवी पातळीवर आलेली मिड कॅप समभागातील गुंतवणूक दीर्घावधीत चांगला परतावा देणारी ठरेल, अशी या फंड घराण्याची धारणा आहे. इन्व्हेस्को मिड कॅप फंडाचा पाच वर्षांमधील परतावा २९.७५ टक्के इतका असून, याच काळात निफ्टी मिडकॅप (टीआरआय) चा परतावा २६.१६ टक्के असा आहे. सात वर्षं आणि दहा वर्षं कालावधीसाठी फंडाचा परतावा अनुक्रमे १९.३८ टक्के आणि १८.३४ टक्के असा आहे तर संदर्भ निर्देशांकाचा याच काळातला परतावा अनुक्रमे १६.८९ टक्के आणि १४.८० टक्के असा आहे. फंडाच्या विद्यमान गुंतवणुकीत सर्वात मोठा वाटा हा बँका, वाहन तसंच वाहनपूरक उद्योगातील कंपन्यामध्ये असून तो प्रत्येकी १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.\nया सर्व घडामोडींमध्ये एक चांगली घटना घडली. जागतिक बाजारपेठेला प्रभावित करणार्‍या कच्च्या तेलाच्या किमती ८६ डॉलर्स प्रतिपिंपावरून ८२ डॉलर्स प्रतिपिंपापर्यंत खाली आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी बाजार पुन्हा सावरला. कच्च्या तेलाचे दर घसरल्याचाही हा परिणाम असू शकतो. शुक्रवारी कच्च्या तेलाचे दर प्रति पिंप ८०.३० डॉलर्सवर पोहोचले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातही वाढ झाली.\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख श��धा\nअर्थभारत (12) अवतरण (263) आंतरराष्ट्रीय (409) अमेरिका (147) आफ्रिका (7) आशिया (221) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (161) ई-आसमंत (55) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (51) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (794) आसमंत (745) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (411) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (69) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (672) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (51) गुजरात (64) गोवा (10) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (32) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (50) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,774) अर्थ (75) कृषी (25) नागरी (782) न्याय-गुन्हे (286) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (34) संरक्षण (128) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (729) अग्रलेख (357) उपलेख (372) साहित्य (5) स्तंभलेखक (954) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (34) डॉ.परीक्षित स. शेवडे (43) डॉ.वाय.मोहितकुमार राव (41) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (6) ब्रि. हेमंत महाजन (52) भाऊ तोरसेकर (104) मयुरेश डंके (5) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (48) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (49) ल.त्र्यं. जोशी (30) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (53) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (54) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (48) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (34)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nमहाशय धरमपाल : टांगेवाला ते अब्जाधीश\nअभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | महाशय धरमपाल हे खरोखरच आजच्या काळातील एक प्रेरणास्रोत आहेत. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या धरमपाल यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214837-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%87.php", "date_download": "2018-11-21T20:59:36Z", "digest": "sha1:WOG6ZG63NYJGYG2ZSNSBT4OGQLPET42U", "length": 75303, "nlines": 1198, "source_domain": "tarunbharat.org", "title": "टाटा मोटर्सची लढाऊ वाहने लवकरच | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्य��च्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधा��ांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात क��श्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प���लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\n►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\n►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nनवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nमुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nHome » राष्ट्रीय, संरक्षण » टाटा मोटर्सची लढाऊ वाहने लवकरच\nटाटा मोटर्सची लढाऊ वाहने लवकरच\nनवी दिल्ली, १६ सप्टेंबर –\nटाटा मोटर्स ही कंपनी भारताच्या खाजगी क्षेत्रातील सुरक्षा क्षेत्रातील सर्वात मोठी लॅण्ड मोबिलिटी प्लेअर आहे. या कंपनीतर्फे पुण्यात झालेल्या बिम्सटेक नेशन्स समिट २०१८मध्ये, भरपूर प्रमाणात निर्यातीची क्षमता असलेली दोन प्रमुख वाहने सादर करण्यात येत आहेत. चार बाय चार माईन प्रोटेक्टेड व्हेईकल (एमपीव्ही) आणि द डब्ल्यूएचएपी आठ बाय आठ आयसीव्ही (ड्रोेडोसह संलग्नितपणे विकसित करण्यात आलेली) ही वाहने लष्कर प्रमुख आणि बिम्सटेक नेशन्समधील ४०० पेक्षा जास्त लष्करी अधिकारी यांच्यासमोर सादर करण्यात येतील. या वाहनांमुळे लष्करी श्रेणीतील टाटा मोटर्सची तज्ज्ञता आणि ‘मेक इन इंडिया फॉर डिफेन्स’ या भारत सरकारच्या पॉलिसीसंबंधातील वचनबद्धता अधोरेखित होणार आहे.\nटाटा मोटर्सने अलिकडेच बिम्सटेक नेशन्सबरोबर महत्त्वाच्या लष्करी वाहनांच्या पुरवठ्याचा करार केला, यात टाटा एक्सेनन जीएस ८०० म्यानमार, टाटा माईन प्रोटेक्टेड व्हेईकल्स फॉर युनिफिल, मोनुस्को अ‍ॅण्ड माली मिशन्स, टाटा २.५ टी एलपीटीए ७१५ चार बाय चार म्यानमार आणि थायलंड, टाटा ५टी जीएस एलपीटीए १८२८ चार बाय चार नेपाळ आणि मिशन स्पेसिफिक लॉजिस्टिक वाहने युनोच्या शांतता राखण्याच्या मिशनसाठी पाठवण्यात आली आहेत.\nया निमित्ताने टाटा मोटर्स लिमिटेडचे सुरक्षा आणि प्रशासन व्यवसायाचे उपाध्यक्ष वेर्नन नोरोन्हा म्हणाले की, आमची सुरक्षा वाहतुकीची श्रेणी अधिकाधिक सबळ होत आहे. आम्ही लढाऊ श्रेणीत, सशस्त्र, लढाऊ पाठिंबा देणारी आणि लॉजिस्टिक वाहून नेणारी वाहने पुरवत आहोत, आमची ही श्रेणी लष्कर, सहलष्कर आणि पोलिस दल यांच्या विविध प्रक्रियांच्या वापरासाठी लोकप्रिय ठरली आहेत. आमचे आंतरराष्ट्रीय ग्राहक भारतीय लष्कर दल टाटा लष्कर वाहने वापरते, हे जाणून आहेत. खरेदीपूर्व कठोर तपासण्यांनंतर या वाहनांना लष्करी दर्जा प्राप्त होतो. त्यामुळे टाटा मोटर्सने आत्मविश्‍वासाने परदेशी लष्करांसाठी यांची टिकाऊ आणि सुयोग्य घटकांच्या साह्याने उभारणी केली आहे.\nटाटा चार बाय चार माईन प्रोटेक्टेड व्हेईकर (एमपीव्ही) आणि डब्ल्यूएचएपी आठ बाय आठ इन्फ्रंट्री कॉम्बॅट व्हेईकल पूर्णपणे देशी तज्ज्ञतेअंतर्गत तयार करण्यात आलेली आहेत, याद्वारे भारत आणि परदेशातील सुरक्षेसाठी निषेधार्थ आणि लढाऊ प्रक्रियांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.\nटाटा मोटर्सचे प्रमुख उत्पादन चाकांवर चिलखत घातलेले सशस्त्र वाहन डब्ल्यूएचएपी आठ बाय आठ हे भारतातील पहिले पायदळातील लढाऊ वाहन आहे, सकारात्मकतेने टिकून राहणे, सर्व भूभागांमधील कामगिरी आणि वाढता बेबनाव आदी मुद्दे लक्षात घेऊन, भारतीय सुरक्षा संशोधन आणि विकास संस्थेबरोबर (ड्रोडो) संलग्नितपणे ही निर्मिती करण्यात आली आहे. टाटा मोटर्स हे डब्ल्यूएचएपीची १८ महिन्यांत निर्मिती करणारे भारताच्या खाजगी क्षेत्रातील पहिले ओईएम ठरले आहे. हे पूर्णपणे लोडेड वाहन असून यात स्फोटांपासून संरक्��ण, क्षेपणसामर्थ्यविषयक संरक्षण आणि एनबीसी संरक्षण अशी सुरक्षात्मक वैशिष्ट्ये आहेत. आधुनिकता आणि प्रमाणबद्धता वैशिष्ट्यांमुळे वाहन विविध भूभागांवर कोणत्याही परिस्थितीसाठी आणि कोणत्याही मिशनसाठी सहजपणे बदलता येते, वाहनात दहा अधिक दोन लोकांची क्षमता आहे, डब्ल्यूएचएपी आठ बाय आठ विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, यात सशस्त्र लढाऊ वाहने, इंजिनीनअर स्क्वॉड वाहने, मोर्टर कॅरियर, कमांडर वाहने आणि अँटी-टँक मार्गदर्शन मिसाईल वाहने यांचा समावेश आहे.\nचार बाय चार काँन्फिगरेशनसह येणारे माईन प्रोटेक्टेड व्हेईकल (एमपीव्ही) माईन प्रूफ ट्रुपच्या वाहतुकीसाठी खास तयार करण्यात आले आहे, हे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी खास प्रतिसाद देणारे वाहन असून ते हल्ल्याच्या निषेधार्थ वापरले जाईल किंवा एस्कॉर्ट प्रोटेक्शन वाहन म्हणून वापरले जाईल. हे वाहन विस्तारित देशभरातील वाहतुकीसाठी सर्वोत्तम अशा ग्राउंड क्लिअरन्ससह येते. याच्या वजनासाठीच्या उच्चतम क्षमतेच्या प्रमाणामुळे आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये विस्तारित चालना देणे आणि जास्तीत-जास्त गतीने अधिक जलद प्रतिसाद देणे शक्य होते.\nटाटा मोटर्सची भारतीय लष्कर दलाबरोबर १९५८ सालापासून भागीदारी आहे आणि ती निश्‍चितच अभिमानास्पद आहे. आतापर्यंत भारतीय लष्कर, सहलष्कर आणि पोलिस दलाला दीड लाख वाहने पुरवण्यात आली आहेत. टाटा मोटर्स ही सार्क, एएसईएएन आणि आफ्रिकेच्या प्रदेशातील सुरक्षा उपाययोजना देणारी अग्रणीची पुरवठादार कंपनी आहे. याबरोबरच कंपनीने युनोच्या शांतता राखण्याच्या मिशन्समधील विशेष पुरवठादार म्हणूनही नाव कमावले आहे.\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nFiled under : राष्ट्रीय, संरक्षण.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (263) आंतरराष्ट्रीय (409) अमेरिका (147) आफ्रिका (7) आशिया (221) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (161) ई-आसमंत (55) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (51) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (794) आसमंत (745) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (411) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (69) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (672) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (51) गुजरात (64) गोवा (10) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (32) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (50) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,774) अर्थ (75) कृषी (25) नागरी (782) न्याय-गुन्हे (286) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (34) संरक्षण (128) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (729) अग्रलेख (357) उपलेख (372) साहित्य (5) स्तंभलेखक (954) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (34) डॉ.परीक्षित स. शेवडे (43) डॉ.वाय.मोहितकुमार राव (41) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (6) ब्रि. हेमंत महाजन (52) भाऊ तोरसेकर (104) मयुरेश डंके (5) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (48) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (49) ल.त्र्यं. जोशी (30) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (53) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (54) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (48) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (34)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nमल्ल्याविरुद्ध याच महिन्यात आरोपपत्र\nबँक अधिकार्‍यांचाही समावेश शक्य, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १६ सप्टेंबर - विविध बँकांचे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनमध्ये पळ काढणारा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214837-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mumbaifir-filed-against-comedy-king-kapil-sharma/", "date_download": "2018-11-21T20:13:05Z", "digest": "sha1:5XZL6PKWHK3YD3SCBY3AOCRHAPUMHZ4A", "length": 6094, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कॉमेडी किंग कपिल शर्माविरुद्ध गुन्हा दाखल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकॉमेडी किंग कपिल शर्माविरुद्ध गुन्हा दाखल\nमुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पर्यावरणाचं नुकसान केल्याप्रकरणी कपिल शर्माविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nवर्सोवामधील ऑफिससाठी खारफुटी नष्ट केल्याचा आरोप कपिल शर्मावर आहे.\nसामाजिक कार्यकर्त्या आभा सिंह यांच्या तक्रारीनंतर कपि��� शर्माविरुद्ध एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन अॅक्ट आणि एमआरटीपी अंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं.…\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214837-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0.html", "date_download": "2018-11-21T19:51:28Z", "digest": "sha1:DJMXXT4AWWNU5WA2JNSC4B2LRIM5L37R", "length": 20622, "nlines": 286, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | रिंगिंग बेल्स ३० हजार ग्राहकांचे पैसे परत करणार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेध��रकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, वाणिज्य » रिंगिंग बेल्स ३० हजार ग्राहकांचे पैसे परत करणार\nरिंगिंग बेल्स ३० हजार ग्राहकांचे पैसे परत करणार\nनवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] – ‘फ्रिडम २५१ ’ या स्वस्तात मिळणार्‍या स्मार्टफोनसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात मागणी नोंदविल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कंपनीच्या खात्यांची चौकशी सुरू केली आहे. तर दुसरीकडे रिंगिंग बेल्स कंपनी आपल्या ३० हजार ग्राहकांचे पैसे परत करण्याच्या तयारीत आहे.\nईडी कंपनीच्या खात्याची आणि व्यवहाराची चौकशी करीत असली, तरी यासंबंधात कंपनीला नोटीस पाठविण्यात आलेली नाही असे सूत्रांनी म्हटले आहे. केवळ २५१ रुपयात स्मार्टफोन देणारी ही कंपनी सध्या देशभरात चर्चेत आहे. आयकर विभागही नोएडा येथील कंपनीच्या व्यवहाराची चौकशी करीत असल्याचे वृत्त आहे. दूरसंचार कंपन्यांच्या संघटनांनी सरकारकडे कंपनीच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कंपनीने ३० हजार ग्राहकांचे पैसे परत केल्याचे कंपनीचे मोहित गोयल यांनी म्हटले आहे.\nजिओ फोनची ६० लाखावर नोंदणी\nजिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल मैदानात\nएचपीचा सर्वांत पातळ लॅपटॉप भारतात लॉन्च\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट��र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n=पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना सल्ला, सचिन, विश्‍वनाथन आनंदच्या शुभेच्छा= नवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] - लवकरच सुरू होत असलेल्या परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी सकारात्मक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214838-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/hotel-owner-pistols-stopped-couple-36595", "date_download": "2018-11-21T20:47:42Z", "digest": "sha1:OMXBBA6GE5GFY2BCUO5HKACBOBDXOBIO", "length": 13381, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hotel owner pistols stopped on couple हॉटेलमालक दाम्पत्यावर रोखले पिस्तूल; दोघे जेरबंद | eSakal", "raw_content": "\nहॉटेलमालक दाम्पत्यावर रोखले पिस्तूल; दोघे जेरबंद\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nबीड - हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर मालकाने बिलाची मागणी करताच दोघांनी त्यांच्या कानशिलावर पिस्तूल रोखून ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांनी हॉटेल मालकाच्���ा पत्नीलाही धमकावले. ही घटना बुधवारी (ता. 22) रात्री शहरातील मित्रनगर भागातील एका हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी माजी नगरसेवक अशोक शिराळेसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना जेरबंद केले आहे.\nबीड - हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर मालकाने बिलाची मागणी करताच दोघांनी त्यांच्या कानशिलावर पिस्तूल रोखून ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांनी हॉटेल मालकाच्या पत्नीलाही धमकावले. ही घटना बुधवारी (ता. 22) रात्री शहरातील मित्रनगर भागातील एका हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी माजी नगरसेवक अशोक शिराळेसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना जेरबंद केले आहे.\nयेथील किरण उत्तमराव उबाळे यांचे मित्रनगर भागात हॉटेल आहे. रात्री साडेआठ वाजता माजी नगरसेवक अशोक शिराळे, अमोल शिराळे, सतीश क्षीरसागर, रत्नदीप गोरे, अक्षय आठवले हे तेथे आले. त्यातील काहींनी चहा तर काहींनी थंडपेय घेतले. सिगारेट व अंडी खरेदी करून ते पैसे न देताच बाहेर पडू लागले. यावेळी हॉटेल मालक उबाळे यांनी त्यांच्याकडे बिलाच्या पैशांची मागणी केली. तेव्हा या सर्वांनी \"तुझे कशाचे पैसे' असे म्हणत थेट शिवीगाळ सुरू केली. रत्नदीप गोरे याने किरण उबाळे यांच्या अंगाला मिठी मारून लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली तर अशोक शिराळे याने तोंडावर बुक्की मारून डोक्‍याला पिस्तूल लावत ठार मारण्याची धमकी दिली. त्याच वेळी अक्षय आठवले याने उबाळे यांच्या पत्नी छाया यांच्यासमोर जाऊन पिस्तूल दाखवत धमकावले. त्यानंतर दोघांनी हॉटेलच्या गल्ल्यातील चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले, असे उबाळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात किरण उबाळे यांच्या फिर्यादीवरून पाचजणांविरुद्ध शिवाजीनगर ठाण्यात दरोडा व आर्म ऍक्‍टअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सलीम पठाण हे तपास करत आहेत.\nपुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावरच\nपुणे : पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी पोलिस अधिकाऱ्यावर बंदुकीतून गोळी झाडून झालेल्या हल्ल्याने येथील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे....\nकालेश्‍वर दर्शनासाठी गेलेल्या तिघांचा नदीत बुडून मृत्यू\nसिरोंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणा राज्यातील तीर्थक्षेत्र कालेश्‍वर येथे दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा गोदावरी नदीत अंघोळ करीत असताना बुडून मृत्यू...\nचोरट्यांचा मोर्चा डाळिंबाकडे वळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट\nअंबासन, (ता.बागलाण जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील फोपीर येथील डाळींब उत्पादक शेतकरी पुरुषोत्तम संतोष भामरे यांच्या ताहाराबाद येथील गट क्रमांक...\nकरंजाडला बनावट मद्यसाठा पोलिसांकडून जप्त\nअंबासन(नाशिक) : करंजाड (ता.बागलाण) येथे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत मोठया प्रमाणात विक्रीसाठी आणलेल्या बनावट विदेशी मद्यसाठ्यासह एकास मोठ्या...\nतुळजापुरातील विहिरीत आढळले दोन मृतदेह\nतुळजापूर : तालुक्यातील कसई येथील एका विहिरीत दोघांचे मृतदेह बुधवारी (ता. 21) आढळून आले. कसई येथील सुधाकर बापूराव पाटील यांच्या शेतातील...\n'एपीआय'सह हवालदार लाचेच्या जाळ्यात\nनांदेड : गंभीर गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी व पोलिस कोठडीत आरोपीला चांगली वागणूक देण्यासाठी 25 हजारांची लाच मागणारे सहाय्यक पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214838-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dharmarajya.org/?page_id=6020", "date_download": "2018-11-21T19:40:39Z", "digest": "sha1:S2KE3TXPCVIMKYA7FYQ2R77VSXPD46SS", "length": 6781, "nlines": 100, "source_domain": "dharmarajya.org", "title": "धर्मराज्य पक्ष – वर्ष २०१६", "raw_content": "नेहमी विचारले जाणारे प्रश्न\n०२२ - २५३४ ८३४४\nमहाराष्ट्र राज्य व राष्ट्र\nठाणे शहर व जिल्हा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nएकनाथ खडसे भ्रष्टाचार विरोधात निर्दर्शने\nसंदीप सोनखेडे डीआर पी कार्यकर्ता सत्कार\nकामोठे सभा व नवीन नियुक्ती\nकायदा २१, २००६. या विषयावर मार्गदर्शन शिबीर\nलोकमान्य नगर पक्ष ऑफिस उदघाटन\nपोलादपूर तालुका पक्ष सभा व ऑफीस उदघाटन\nप्रजासत्ताक दिन लोकमान्यनगर ठाणे\nप्रजासत्ताक दिन राबोडी ठाणे\nहिवा इंडिया रक्तदान शिबीर\nठाणे,सह.पोलीस आयुक्त,व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या बदली विरोधात मोर्चा\nमहिला संघटना वर्धापन दिन\nनिसर्गाचा समतोल’ राखून माणसांचे आरोग्य, मनःस्वास्थ्य त्यांचे सौहार्द्रपूर्ण परस्पर-संबंध, साहित्य-संगीत-काव्य-नाटय यांच्या अभिरूचीनं नटलेल्या संस्कृति...व त्यामुळे समाजात नांदत असलेली शांती व प्रसन्नता हा खरा विकास होय हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल\nइयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश\n मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा\nधर्मराज्य पक्षाच्या ताज्या घडामोडी, बातम्या, लेख तसेच कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्या ई-मेलवर मिळण्यासाठी आपल्या ई-मेलची खाली नोंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214838-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/state-level-science-ekankika/", "date_download": "2018-11-21T19:42:07Z", "digest": "sha1:MVX3M5MN5VFPRW2NI3CWRMG2L4M7UFL5", "length": 7112, "nlines": 127, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे यश | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nराज्यस्तरीय विज्ञान एकांकि���ा स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे यश\nराज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे यश\nमराठी विज्ञान परिषद आयोजित राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा २०१७-१८ मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘अमूर्त’ या एकांकिकेस पुणे येथील प्राथमिक फेरीत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. सदर स्पर्धा मराठी विज्ञान परिषद, मुंबई व संस्कृतीक कार्य संचनालय, महाराष्ट्र शासन, यांच्या संयुक्त विद्यमाने घेतली जाते. ‘अमूर्त’ या एकांकिकेचे लेखन हे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी नंदिनी देसाई यांनी केले तर दिग्दर्शन रत्नागिरीतील ख्यातनाम दिग्दर्शक श्री. अनिल दांडेकर यांनी केले. बक्षिसाचे स्वरूप मानपत्र व रोख रक्कम रुपये दोन हजार अशी आहे.\nही एकांकिका प्रसिद्ध गणितज्ञ ‘फर्मा’ यांचे गणितातील संशोधन यावर आधारित आहे. गणितज्ञ ‘फर्मा’ यांनी मांडलेल्या प्रसिद्ध ‘थिअरी ऑफ नंबर्स’ या मूल्यावर आधारित आहे. ‘डायोफॅट या गणिती शास्त्रज्ञाने लिहिलेल्या ‘आरीथमॅटिक’ या पुस्तकातील संदर्भ या थेरमशी निगडीत आहे. ‘अमूर्त’ या एकांकीतेतून फर्मा या शास्त्रज्ञाने बीजगणित, प्रोबॅबिलिटी व संख्याशास्त्र मांडण्यात आले. ही एकांकिका अ.भा. मराठी नाट्य परिषद आणि सी.के.टी. कॉलेज, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अटल करंडक’ या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाली होती.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी शाखेचे कार्यवाह डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैथिली सावंत हिची ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम-२०१८’ करिता निवड\nझेप-२०१७ युवा महोत्सव गौरी साबळे दांडेकर मानचिन्ह विजेती\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214838-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/teacher-awards-in-zhep-mohatsav/", "date_download": "2018-11-21T19:56:56Z", "digest": "sha1:NZQFYO265KSNNNZSA6JQWVFFJ26ZS5IM", "length": 4750, "nlines": 125, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या प्रा. दानिश गनी यांचा झेप युवा महोत्सवात सत्कार | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nआदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या प्रा. दानिश गनी यांचा झेप युवा महोत्सवात सत्कार\nआदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या प्रा. दानिश गनी यांचा झेप युवा महोत्सवात सत्कार\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या उर्दू विभागात कार्यरत असणाऱ्या प्रा. दानिश गनी यांना महाराष्ट्र शासनाचा, अल्प संख्यांक विभागातर्फे देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. याचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या झेप युवा महोत्सव २०१७ मद्धे र. ए. सोसायटीचे उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.\nक्षमता संवर्धन या संकल्पनेवर आधारित गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या झेप युवा महोत्सव २०१७\nगोगटे जोगळेकर महाविद्यालायात झेप अंतर्गत कराओके गायन स्पर्धा संपन्न\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214838-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/all-12-boys-and-football-coach-rescued-from-cave-thai-navy-seals/articleshow/64933953.cms", "date_download": "2018-11-21T21:29:54Z", "digest": "sha1:ZZ3UM256GZEWUX6RCKPGNGISLAMTL3AJ", "length": 12576, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "football boys rescued: all 12 boys and football coach rescued from cave: thai navy seals - थायलंड: गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\nथायलंड: गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका\nथायलंडमधील गुहेत अडकलेल्या सर्व १२ मुलांना आणि त्यांचे प्रशिक्षक यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून या मुलांना वाचवण्यासाठी थायलंड सरकार युद्धस्तरावर प्रयत्न करत होतं. या मुलांसाठी जगभरातून लोक प्रार्थना करत होते.\nथायलंड: गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका\nथायलंडमधील गुहेत अडकलेल्या सर्व १२ ��ुलांना आणि त्यांचे प्रशिक्षक यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून या मुलांना वाचवण्यासाठी थायलंड सरकार युद्धस्तरावर प्रयत्न करत होतं. या मुलांसाठी जगभरातून लोक प्रार्थना करत होते.\nमुलांची सुखरुप सुटका केल्याची माहिती थायलंड नौदलाच्या सील युनिटने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून दिली. ही सर्व मुले थायलंडच्या अंडर १६ फुटबॉल संघातली आहेत. मागील महिन्यात २३ जूनपासून हे सर्वजण या गुहेत अडकून पडले होते. या दिवशी हा फुटबॉल संघ प्रॅक्टीस करून परतत होते. मुसळधार पाऊस होता म्हणून हे सर्वजण या गुहेत शिरले. पण जोरदार पावसामुळे गुहेत पाणी भरलं आणि सर्व मुले आणि त्यांचा प्रशिक्षक एकोपोल चानथ्वांग या गुहेत अडकून पडले. 'वाइल्ड बोअर्स' संघाची ही सर्व मुले ११ ते १६ वयोगटातली आहेत.\nया मुलांना वाचवण्यासाठी नौदलाने बचावकार्य सुरू केलं होतं. सोमवारपर्यंत ८ मुलांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. पण प्रशिक्षकासह पाच जण गुहेत चार कि.मी. पर्यंत आत अडकलेले होते. यापैकी आणखी २ मुलांना सकाळी बाहेर आणण्यात आले. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, यापैकी २ मुलांना न्यूमोनिया झाला आहे. अन्य सर्व मुलांची तब्येत ठीक आहे.\nदरम्यान, या मुलांच्या सुटकेकरता जगभरातले डायव्हर्स आणि तज्ज्ञ थायलंड सरकारची मदत करत होते. थायलंडच्या पंतप्रधानांनी भारताचेही विशेष आभार मानले आहेत. भारतीय दूतावासाकडून थायलंडला सतत पाठिंबा मिळत असतो, आमच्या मुलांसाठीही भारताने सदिच्छा व्यक्त केली, असे म्हणत थायलंड सरकारने भारताचे आभार मानले आहेत.\nमिळवा विदेश वृत्त बातम्या(international news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninternational news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nजम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त; मेहबूबांना झटका\n#MeToo: बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी निर्दोष\nमुस्लिमांच्या मतांवरून कमलनाथ यांचा आणखी एक व्हिडिओ समोर\nअमृतसर हल्ला, एकाला अटक\nशबरीमला वादः आरएसएस तालिबान आणि खलिस्तानसारखी\nसुनो जिंदगी: नेत्यांना प्रश्न विचारायलाच हवेत\nविदेश वृत्त याा सुपरहिट\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये...\nआंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट: बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिकेला अट...\nमराठी मालिकांचा 'का रे दुरावा\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nथायलंड: गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका...\nजस्टिन बिबर आणि 'हिचा' साखरपुडा संपन्न\nथायलंड: ८ जण गुहेबाहेर; ५ जणांची बचाव मोहिम सुरु...\nगुहेतून आणखी चार जणांची सुटका...\nमोबाइल कंपन्यांमुळे वाढला रोजगार...\nगुहेतून आणखी चार जणांची सुटका...\nथेट प्रक्षेपणासाठी सुप्रीम कोर्टाची तयारी...\nथायलंडच्या गुहेतून आणखी चार जणांची सुटका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214838-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-21T19:55:17Z", "digest": "sha1:I6A76EJA4CTE43VQERCRVWCK5NDYWH24", "length": 6467, "nlines": 94, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "देश संगीत - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\n0 आपले टाका0.00 €\nदेश संगीत आणि देश आणि पश्चिम (किंवा फक्त देश) म्हणून ओळखले जाणारे देश संगीत, लोकप्रिय संगीत शैली आहे जे मूळ युएनएक्सएक्समध्ये दक्षिणी युनायटेड स्टेट्समध्ये उद्भवले. लोक संगीत (विशेषकर ऍपलाचियन लोक आणि पाश्चात्य संगीत) आणि ब्लूज सारख्या शैलींमधून त्याची मुळे घेतात. देशी संगीतमध्ये बर्याचदा बॉलॅड आणि डान्स ट्यून असतात ज्यात साधारणपणे सामान्य फॉर्म, लोक गीत आणि सामंजस्य असतात आणि बॅनजॉस, इलेक्ट्रीक आणि ध्वनिक गिटार, स्टील गिटार (जसे की पेडल स्टील्स आणि डोब्रोस) तसेच फिडल्स देखील असतात. हर्मोनिकस म्हणून त्याच्या रेकॉर्ड केलेल्या इतिहासात संपूर्णपणे ब्ल्यूज मोडचा वापर केला जातो.\nनाही उत्पादने आपली निवड जुळणारे आढळले होते.\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा न���यंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 19 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214838-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/political-people-behind-koregaon-bhima-violence-m-g-vaidya/", "date_download": "2018-11-21T20:16:21Z", "digest": "sha1:FEYVH63OHQERJDTPLPUL2R32NF2EI4ZT", "length": 6799, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'कोरेगाव भीमा' हिंसाचारामागे राजकीय लोक ; मा गो वैद्य", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘कोरेगाव भीमा’ हिंसाचारामागे राजकीय लोक ; मा गो वैद्य\nहिंसाचार राजकीय लोकांनी मुद्दाम घडवला\nटीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीनंतर जो हिंसाचार झाला याच्या मागे राजकारणी लोक असून हे मुद्दाम घडवून आणल्याचा संशय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांनी व्यक्त केला आहे.\nकोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद पाळला होता. बंद दरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार, दगडफेकीच्या घटना घडल्या. या संदर्भात बोलतांना मा गो वैद्य म्हणाले, या आंदोलनाला मराठा विरीद्ध दलित असे स्वरूप न देता त्याला हिंदुत्वनिष्ट विरुद्ध दलित असे स्वरुप दिले. पण हे सर्व २०१९ पर्यंत चालण्याची श्यक्यता आहे.\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण…\nकरमाळा- राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांना धक्का बसला असून २०१४ विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे आमदार नारायण…\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214838-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://manogati.wordpress.com/tag/job/", "date_download": "2018-11-21T20:18:18Z", "digest": "sha1:RPNOVKEDZH2WQCMZ2PLGJ3YAXOMDDOWX", "length": 63109, "nlines": 329, "source_domain": "manogati.wordpress.com", "title": "job – मनोगती – On Mind's Trail", "raw_content": "\nमनआरोग्य क्षेत्रातील प्रभावी युती : ठाणे आणि पुणे\nआरोग्यक्षेत्रातील स्वसहाय्य गटांचा खराखुरा ‘सेतू’\nजगण्याच्या प्रवासामध्ये माणसासमोर कोणतीही समस्या आली की तिच्या तीव्रतेनुसार त्याच्या डोक्यात विचार चालू होतात ते एकटेपणाचे . . . हे असं मलाच का झालं . . . माझे नशीब खराब . . . ही वेदना ज्याच्या वाट्याला आली तो मी दुर्देवी . . . असे विचार घोंघावायला लागतात. तो जगापासून, कुटुंबापासुन आणि शेवटी स्वतःपासूनही तुटुन जायला लागतो. एकाकीपणाचा कोश जितका घट्ट होत जातो तशी समस्येला तोंड देण्याची त्या व्यक्तीची शक्ती मर्यादित होत जाते . . . आणि कमनशिबी असण्याचा ग्रह अधिक घट्ट होतो.\nअशा टप्प्यावर जर एकाच समस्येने ग्रासलेल्या व्यक्ती एकत्र आल्या, एकमेकांशी बोलल्या तर त्यांना मानसिक उर्जा मिळते हा इतिहासात सिद्ध झालेला प्रमाण अनुभव म्हणता येईल. आरोग्यक्षेत्रातील दोन उदाहरणे घेऊया . . . १९३५ साली अमेरिकेतल्या ओहायो राज्यातील अॅक्रन शहरामध्ये बील नावाचा न्यूयॉर्कमधला स्टॊकब्रोकर आणि बॉब नावाचा स्थानिक सर्जन एकमेकांना भेटले. दोघेही मद्यपाशाच्या विळख्यात होते. म्हणजे ‘नैसगिक’पणे ते दोघे मद्यप्राशन करतील असे अपेक्षित होते . . . पण घडलं वेगळेच. बीलने बॉबला समजावले की मद्यप्राश हा विचार, भावना, वर्तनाचा ‘आजार’ आहे. बॉब डॉक्टर होता तरी त्याला ही कल्पना नवी होती. व्यसन हा एक आजार आहे ह्या भूमिकेवरून दोघांच्या व्यसनमुक्तीची वाटचाल सुरु झाली. अॅक्रनच्या शहर रुग्णालयातील व्यसनी लोकांपर्यंत ते पोहोचले. त्यातला एक ‘सोबर’ झाला. ह्या तिघांच्या ‘मिटींग’ मधून सुरु झाला अल्कोहॉलीक ऍनॉनिमस हा आज अनेक देशांमध्ये पसरलेला स्वसहाय्य गट . . . १८० देश आणि ११८००० स्वमदत गट असलेली ही चळवळ आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.\nहॅरीयट शेल्टर आणि बिव्हर्ली यंग ह्या दोन स्त्रिया १९७९ मध्ये मॅडीसन ह्या व्हिस्कॉनसीन राज्यातील शहरात एकत्र आल्या. दोघींच्या मुलांना होता स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार. उपचारव्यवस्थेमध्ये कुटुंबाचा सहभाग असावा ह्या हेतूने तसेच एकमेकांना आधार देण्यासाठी त्या भेटू लागल्या. त्यातून जन्माला आला National Aliance for Mentally Ill अर्थात NAMI हा आधारगट. आज ह्या स्वसहाय्यसंस्थेचे हजाराहून अधिक गट अमेरिकेत भरतात.\nआरोग्यक्षेत्रातील विविध आजार आणि समस्यांच्या संदर्भात ही कहाणी जगभर गिरवली गेली आहे. पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापक डॉ. अनिता उर्फ सुनंदा अवचट ह्यांच्याबरोबर पंचवीस वर्षापूर्वी आम्ही सहजीवन गटाच्या सभा सुरु केल्या. व्यसनाधीनतेमधून बाहेर येणारा पती आणि त्याची पत्नी ह्यांचा हा विकासगट . . . त्यामधून ह्या साऱ्या स्त्रियांना उर्जा मिळाली. मुक्तांगणमध्ये अशा स्त्रियांचा आधारगट सुरु झाला. त्याचे नाव ‘सहचरी’ गट. ह्या गटातर्फे मुक्तांगणमध्ये एक सहचरी किचन सुरु झाले. हळूहळू महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये सहचरी गट स्थापन झाले. ह्या गटांची महाराष्ट्रव्यापी परिषद भरू लागली. तीन वर्षांपासून ठाण्यामध्ये हा गट नियमितपणे भेटू लागला. पंचवीस ते तीस सदस्यसंख्या असलेल्या ह्या गटातर्फे गेल्या जानेवारीपासून ‘सहचरी स्वादम’ ह्या किचनला सुरुवात झाली.\nसामाजिक आरोग्य चळवळीमध्ये, अशा आधारगटांचे महत्व नव्याने अधोरेखीत करावे अशी वेळ आली आहे. त्यामागची प्रमुख कारणे अशी. कोणत्याही आजाराच्या संदर्भामध्ये आपल्या समाजामध्ये अजूनही कुटुंबाचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. कोणत्याही आरोग्यसमस्येतून बाहेर यायचे तर कुटुंबाचा सहभाग महत्वाचा. म्हणून कुटुंबीयांचे आधारगट वाढले तर त्यातून आपोआपच आरोग्यसेवा देणाऱ्या यंत्रणांवर वचक निर्माण होतो. न्यूझीलंडसारख्या देशामध्ये मानसिक आजारांवरच्या औषधांचे विक्रीदर ठरवताना सरकारी यंत्रणा कुटुंबगटांना सहभागी करते.\nआरोग्य समस्यांमधून जाणाऱ्या व्यक्ती���चे गट त्या त्या व्यक्तीला ‘पेशंट’ ह्या भूमिकेपासून मुक्त व्हायला मदत करतात. डॉक्टरी उपचार घेताना मी रुग्ण भूमिका घेईन पण बाकीचे आयुष्य जगताना हे जोखड बाजूला ठेवून सकारात्मक जगेन अशी ऊर्जा आधारगट निर्माण करतात. अनुभव तर आपण सारेच घेतो परंतु स्वतःच्या आणि इतरांच्या अनुभवाकडे निरीक्षक-परीक्षक दृष्टीने कसे पहावे आणि त्यातली नेमकी शिकवण कोणती घ्यावी हे आधारगटांमधून व्यक्तीला कळू लागते. त्याचा परिणाम एकंदर विकासावर, Recovery process वर होतो.\nठाण्याच्या आय.पी.एच. मानसिक आरोग्यसंस्थेमध्ये असे अनेक स्वसहाय्यगट भरतात. स्किझोफ्रेनियाचे रुग्ण (शुभार्थी), त्यांचे कुटुंबीय (शुभंकर), गंभीर मानसिक आजारातून सावरणारे (ट्रेंडसेटर्स), मंत्रचळेपणाची समस्या असणारे ओसीडीचे रुग्ण व कुटुंबीय (परफेक्ट ग्रुप) एपिलेप्सी गट, व्यसनमुक्ती गट, सहचरी गट, व्यसनमुक्तीच्या वाटेवरच्या कुटुंबातील मुलांसाठी अंकुर गट हे काही प्रमुख गट. स्पेशल मुलांच्या पालकांसाठीचा एक गट आणि एलजीबीटी समूहासाठी एक गट असे अजून गट लवकरच सुरु होतील.\nअर्थात ह्या उपक्रमाचा भर राहिला आहे मानसिक आरोग्याशी संबंधित विषयांवर. परंतु शारीरिक आजार असोत, दिव्यांगता असो किंवा जीवनचक्राच्या अखेरच्या टप्प्यावरचे डिमेन्शिया-पार्किनसनसारखे मज्जासंस्थेचे विकार असोत . . . आधारगटांची गरज तर सर्वत्र आहे.\nअनेक शहरांमध्ये असे आधारगट सुरु आहेत. त्यांना आय.पी.एच.ने जसे ठाण्यात केले तसे एका छताखाली आणता येईल का आय.पी.एच.चे सर्व आधारगट संस्थेच्या प्रवासामध्ये, संस्थेच्या उपक्रमातून सुरु होत गेले. म्हणजे ते त्या अर्थाने एका छताखालीच आकाराला आले. परंतु अस्तित्वात असलेल्या आधारगटांना एका छताखाली आणले तर त्या सर्व गटांचा एकत्रीत ठसा आरोग्यचळवळीवर उमटवता येईल.\nपुणे शहरामध्ये आय.पी.एच.चे उपक्रमकेंद्र उभारायचे ठरले तेव्हा माझ्या मनातल्या ह्या विचाराने उचल खाल्ली. आरोग्यविषयक स्वसहाय्यगट चालवणाऱ्यांची संख्या पुण्यामध्ये मोठी आहे. अस्तित्वात असलेल्या डझनभर गटांसोबत तर माझा स्वतःचा संपर्क राहिला आहे. ह्या गटांचा समन्वय करणारा केंद्रगट म्हणून ‘सेतू’ नावाची संकल्पना काही वर्षांपूर्वी, ह्या गटातील कार्यकर्ते आणि पुण्यातले ज्येष्ठ मनोविकारतज्ञ डॉ. उल्हास लुकतुके ह्यांनी राबवली होती. कालांतराने ती विस्कळीत झाली.\nसंबंधितांशी बोलताना जाणवले की सर्व सहाय्यगट जर नियमितपणे एका ठिकाणी भरू लागले तर त्यांचा ठसा अधिक उमटेल. प्रसार माध्यमांचा वापर एकत्रीतपणे करता येईल. आय.पी.एच. मनआरोग्य केंद्राच्या पुण्याच्या केंद्राची आखणी करतानाच गट भरवण्यासाठीच्या जागा आम्ही जागेच्या डिझाईनमध्ये घेतल्या. आता योजना अशी आहे की अस्तित्वात असलेले आरोग्य स्वमदत गट आणि आमच्या संस्थेच्या पुढाकाराने निर्माण होणारे काही गट असे मिळून बारा ते पंधरा गट दर महिन्याला ह्या केंद्रातून भरू लागतील. अस्तित्वात असलेल्या गटांना जागेची सोय, नि:शूल्कपणे मिळेलच. परंतु येणाऱ्या सभासदांचे आतिथ्य, पाहुणे तज्ञ आणायचे झाल्यास त्यांचे मानधन-प्रवास ह्यासाठीही आय.पी.एच. सहाय्य्य करेल.\nस्वसहाय्यगट घेणाऱ्या कार्यकर्त्यांची कौशल्ये वाढवण्यासाठी दर दोन महिन्याला एक ह्याप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये सहा कार्यशाळांचे आयोजन करायचे असा बेत आहे. अनुभवाने कार्यकर्ते शिकतातच. आतून आलेल्या आस्थेच्या बळामुळे टिकतातच. पण त्यांना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळाले तर स्वमदत गट घेण्याची कला अधिक विकसित होईल. ह्या विषयावरचा सहा सत्रांचा आणि अठरा तासाचा एक अभ्यासक्रम मी तयार केला आहे. इतर तज्ञांचीही मदत घेता येईल. आरोग्यक्षेत्रातील अनेक तज्ञांना ह्या सभांमध्ये सहभागी करून घेता येईल.\nदिनांक २४ मार्चला, पुण्याच्या आय.पी. एच. केंद्राचे उदघाटन होईल त्यावेळी सुमारे बारा स्वमदत गटांच्या ह्या केंद्राचे वेळापत्रकच जाहीर करण्याचा आमचा विचार आहे.\nपत्ता : ‘अनैशा’, प्लॉट क्र. ४, यशश्री कॉलनी, वेदांत नगरीजवळ, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे-411052\nखुणेच्या जागा : राजाराम पूलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली\nपाश्चात्य संगीताबरोबर माझी साधी तोंडओळखही नव्हती इतकी वर्षे. माझा मुलगा कबीर गिटार शिकायला लागला आणि पाश्चात्य संगीत आमच्या घरात शिरले. कबीरला इंग्रजी चित्रपटांचीही आवड. त्यामुळे जॉन विलियम्स आणि हॅन्स झिमरच्या रचना कानात गुंजायला लागल्या. तो बीटल्स, एल्टन जॉनपासून रॉकपर्यंत सारेच ऐकतो. गाणे ऐकताना कॉम्पुटरच्या स्क्रीनवर गीताचे शब्द दिसायला लागतात ही सोय झाल्यापासून माझी आस्वादक्षमता वाढायला लागली…. काही दिवसांपूर्वी कबीरने मला स्टिंग ह्या गायकाची Empty Chair, अर्थात रिकामी खुर्ची ही रचना ऐकवली. फक्त गिटारच्या साथीने स्टिंग ही रचना गातो. २६ फेब्रुवारी २०१७ मध्ये ऑस्करच्या सोहळ्यात त्याने ही रचना सादर केली होती.\n‘गार्डन मॅथ्यु थॉमस समर’ असे पूर्ण नाव असलेला स्टिंग. तो गायक, गीतकार, संगीतकार आणि अभिनेता आहे. एक डझन ग्रॅमी अवॉर्ड्स मिळवणारा हा कलाकार मानवी हक्कांसंदर्भात जागृत आहे. म्हणूनच की काय, ‘जिम : जेम्स फॉली स्टोरी’ ह्या चित्रपटासाठी संगीतरचना करण्याची संधी त्याच्यासमोर आली. ही अमेरिकन डॉक्युमेंटरी ​आहे एका छायाचित्रपत्रकाराची. जेम्स फॉली हा फोटो जर्नालिस्ट. सिरीयामध्ये आयसिसने त्याला पकडले २०१२ साली…. Thanks Giving Day ह्या सणाच्या दिवशी. दोन वर्षे ‘बेपत्ता’ असलेल्या जेम्सचा शिरच्छेद करण्याचे दृश्य २०१४ सालच्या ऑगस्ट महिन्यामध्ये आयसिसने प्रसृत केले. इराकवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांची प्रतिक्रिया म्हणून … ही कहाणी सांगणारी डॉक्युमेंटरी स्टिंगने पाहिली तेव्हा तो म्हणाला, ” मी नाही गीत बनवू शकणार ह्या चित्रपटासाठी …. जबरदस्त इंटेन्स आहे हा चित्रपट…. “\n​जॉन विल्यम्स ह्या संगीतकाराला स्पिलबर्गने ‘शिंडलर्स लिस्ट’ हा चित्रपट दाखवला तेव्हा त्याची प्रतिक्रिया अशीच काहीशी झाली. “दुसऱ्या कुणा संगीतकाराला का नाही देत ही जबाबदारी”​ त्याने स्पिलबर्गला विचारले. “काही नावे आली होती डोळ्यासमोर … पण त्यातला जिवंत असलेला तू एकटाच आहेस” स्पिलबर्ग म्हणाला. आणि मग विल्यम्सने संगीतातले एक खणखणीत नाणे दिले.\nचित्रपट पाहून स्टिंग त्या चित्रपटाने प्रथम भारावला. पण त्यानंतर त्याने स्वतःला, पळवून नेलेल्या जिमच्या, त्याच्या कुटुंबाच्या भावस्थितीत उतरवले. खरे तर त्याच्या Creativityचे रहस्यच ते. स्टिंग लहान असताना त्याच्या घरासमोरून जाणारा रस्ता शिपयार्डकडे जायचा. रस्त्यात उभे राहिले तर समोर अजस्रकाय बोटी दिसायच्या. रोज सकाळी शेकडो लोक ह्या रस्त्यावरून जायचे. संध्याकाळी परत यायचे. सुरुवातीला स्टिंग त्यांचे तटस्थ निरीक्षण करायचा. त्यानंतर तो त्यांच्या भावस्थितीत उतरून त्या चेहऱ्यामागच्या कहाण्या शोधायला लागला. त्यातून त्याला स्वतःमधला कवी- गायक सापडला. वयाच्या आठव्या – नवव्या वर्षी त्याच्या हातात एक जुनी गिटार आली आणि त्याचा प्रवास सुरू झाला. Empty Chair हे गाणे ��से आहे … थँक्स गिव्हिंग डे च्या सायंकाळी बेपत्ता झालेला जिम कल्पना करतो की त्याचे सारे कुटुंब जेवणासाठी एकत्र बसले आहे. त्याच्या बायकोने टेबलाजवळची खुर्ची रिकामी ठेवली आहे….\nमिटलेले डोळे तरी आत्मदृष्टी जागी,\nनटलेली पंगत, तू राखलेली माझी जागा, अगदी नेहमीच्या जागी.\nहजारो – मैलांचे अडसर, तुझ्यामाझ्यामधले\nमनात तरीही विश्वास, ऐकशील माझी प्रार्थना विराणी.\nसमुद्र, डोंगर, जंगल, कड्याकपारी\nतरीही कसा नाही ठाऊक, मी असें तुझ्याशेजारी \nखडबडीत दगडी जमिनीवर टेकलेलं माझं डोकं\nभोवताली तुरुंगाच्या कडेकोट, थंडगार, अमानुष भिंती\nकाळ्याकुट्ट अंधारातही दिसतोय एक प्रकाशझोत\nकिरणांमध्ये दिसतो त्याच्या, सुटकेच्या दिवसाचा पोत\nआज जागा रिकामी म्हणून मन नको करूस ग आजारी\nकारण कसा नाही ठाऊक, पण मी असेन तुझ्याशेजारी\nकधी असतं माझं मन, ताकदवान आणि ठाम\nकधी त्याच्या भरकटण्याला नसतोच लगाम\nतुटलेल्या दिवसांमध्ये, लुळीपांगळी वाचा\nघुमणाऱ्या विचारांना मी नाही आणत माघारी\nतरीही कसा नाही ठाऊक, एक दिवस नक्की मी असेन तुझ्याशेजारी\nकुडकुडणाऱ्या थंडीमध्ये, काटकुळी झाडे धारदार\nतुझी नजर चिरत जाईल खिडकीबाहेरचा अंधार\nकळतंय ग मला, जेवायच्या वेळी नेहमी मलाच व्हायचा उशीर\nपण तरीही ठेवशील राखून माझी एक खुर्ची रिकामी\nकारण कसा नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nखरंच मलाही नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nमी गाणे ऐकले. कबीरने शोधून काढलेल्या गाण्याच्या ओळी माझ्या हस्ताक्षरात लिहिताना पुनःपुन्हा गाणे ऐकले आणि हे मराठी रूपांतर तयार केले…. ते करताना Thanks Giving Prayer ची ‘प्रार्थना विराणी’ झाली. ‘ जागी ‘ हा शब्द ​’ जागृत ‘ आणि ‘ स्थळ ‘ अशा दोन्ही अर्थाने आला … शेवटच्या कडव्यामध्ये ‘ नजर चिरत जाणारा अंधार ‘ आपसूकच लिहिला गेला ……..\nम्हणजे स्टिंगची आस्था … त्याची दुसऱ्याच्या भावस्थितीमध्ये उतरण्याची करामत गाणे ऐकवताना माझ्यामध्ये सोडून गेला होता का काय तो …. विरहाची वेदना … जवळच्या नात्यांपासूनचे तुटलेपण … दहशतवादाच्या छायेतले निष्फळ आशेचे रसरशीत कोंब.\nआता तुम्ही असं करा.. यू- ट्यूबवर जाऊन ह्या गाण्याची व्हिडिओ पहा https://www.youtube.com/watch\nइंग्रजी आणि मराठी शब्द पुन्हा एकदा पण सलगपणे वाचा … स्वतःचा अनुभव स्वतःच डिझाईन करा.\nमिटलेले डोळे तरी आत्मदृष्टी जागी,\nनटलेली पंगत, तू राखलेली माझी ���ागा, अगदी नेहमीच्या जागी\nहजारो – मैलांचे अडसर, तुझ्यामाझ्यामधले\nमनात तरीही विश्वास, ऐकशील माझी प्रार्थना विराणी.\nसमुद्र, डोंगर, जंगल, कड्याकपारी\nतरीही कसा नाही ठाऊक, मी असें तुझ्याशेजारी \nखडबडीत दगडी जमिनीवर टेकलेलं माझं डोकं\nभोवताली तुरुंगाच्या कडेकोट, थंडगार, अमानुष भिंती\nकाळ्याकुट्ट अंधारातही दिसतोय एक प्रकाशझोत\nकिरणांमध्ये दिसतो त्याच्या, सुटकेच्या दिवसाचा पोत\nआज जागा रिकामी म्हणून मन नको करूस ग आजारी\nकारण कसा नाही ठाऊक, पण मी असेन तुझ्याशेजारी\nकधी असतं माझं मन, ताकदवान आणि ठाम\nकधी त्याच्या भरकटण्याला नसतोच लगाम\nतुटलेल्या दिवसांमध्ये, लुळीपांगळी वाचा\nघुमणाऱ्या विचारांना मी नाही आणत माघारी\nतरीही कसा नाही ठाऊक, एक दिवस नक्की मी असेन तुझ्याशेजारी\nकुडकुडणाऱ्या थंडीमध्ये, काटकुळी झाडे धारदार\nतुझी नजर चिरत जाईल खिडकीबाहेरचा अंधार\nकळतंय ग मला, जेवायच्या वेळी नेहमी मलाच व्हायचा उशीर\nपण तरीही ठेवशील राखून माझी एक खुर्ची रिकामी\nकारण कसा नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nखरंच मलाही नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nही ‘ रिकामी खुर्ची ‘ तुमच्या माझ्या मनातल्या अनेक जागा आस्थेने आणि सह -अनुभूतीने भरून टाकेल एवढे नक्की \nअचानक आलेल्या आगंतुक कविता\n‘अचानक आलेल्या आगंतुक कविता’ ही गेल्या महिनाभरातली प्रोसेस आहे. त्या त्या क्षणाच्या मूडमधून आलेले शब्द आहेत ते. कविता माणसाला स्वतःच्या सगळ्या भावनांना आपले म्हणायला शिकवते. अगदी काळ्याकुट्ट नकारात्मक भावनांना स्वीकारताना त्यांच्यापासून किंचित विलग होऊन तीच वेदना नेमक्या शब्दात मांडायला शिकवते. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसासमोर अनेकांच्या अनेक भावना उत्कटपणे मांडल्या जातात. कधी कधी मीही त्या भावविश्वाचा भाग बनतो आणि जणु त्या भावना अनुभवतो…. त्यातल्या काही, शब्दांमधून आलेल्या…..\nतिला ‘सी ऑफ’ करायला प्लॅटफॉर्मवर आलेला तो\nउद्या सकाळपर्यंतच्या ​अनंतकाळची विरहिणी ती.\nस्टेशनवरच्या बिनचेहऱ्याच्या डेस्परेट कोलाहलात,\nदोघांच्या चेहऱ्यावरचे ओघळतं कोवळेपण \nकिती छान ना …\nसराईत धूळफेकीच्या, कचकड्याच्या जगण्यात\nनिरागस कोंबांचं अस्तित्व चक्क टिकून \nनाही मिळत तर जावं झुलत\nआपल्याच मस्तीत गावं भटकत\nबंद दारापुढे बापुडवाण्या चेहऱ्या���े बसायची,\nकिंवा धडका मारून स्वतःचेच डोकं फोडून घ्यायची;\nकुणी सक्ती नाही केलेली.\nनाही मिळत तरी जावं फुलत\nएकाच झाडाच्या आतलं जंगल न शोधता\nदाट जंगलातलं नवं झाड शोधत.\nनाही मिळत तरीही जावं खुलत\nफ्रुस्ट्रेशनवर मस्तपैकी कविता करत\nडोके फुटण्यापेक्षा कितीतरी बरं\nआतल्या आत रहावं जळत.\nजोपर्यंत जमत नाही म्हणायला\nनाही मिळत तर गेलात उडत \n3​. तुझा डिपी माझे मन\nनवा डिपी चढला तुझा\nतेव्हापासून मनातून उतरतच नाहीये तो…..\nनव्हाळी ल्यालेली एक किशोरी\nपहाते आहे उद्याच्या पहाटलेल्या तारूण्याकडे\nमीलनोत्सुक तरुणी व्याकुळली विरहात\nअन रमली शृंगाराच्या स्वप्नांमध्ये\nभविष्याचा वेग घेणारी प्रौढा….\nमाझ्या मनावर पाखर घालणारी\nमाझी ढगात हरवलेली आई\nतुझ्यात आहेत ह्या साऱ्याच विरघळलेल्या\nअर्ध्यामध्ये टाकून तुला, जर जावे लागले मला,\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nआठवणींच्या रांगोळ्यांची रेखून ठेवीन मी टिंबे.\nनक्षीदार रेघांना मग घेशील लयदार गिरवायला.\nअर्धवट जमलेल्या सगळ्या चाली,\nकरशील पूर्ण, तुझ्यातुझ्या सुरावटीत\nसमजा आलीच माझी आठवण\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nपण मी काही हट्टी बाळ नाही.\nझाली आहे जागी, करतेय् माझे लाड;\nझोपून गेलाय् का गाढ \n६. अर्थासाठी थरथरणाऱ्या हातात\nओसंडून वहाणारी समृद्ध घागर\nतर किती बहार होईल…..\n७. हवेचा हलका झोका,\nजाणवलं…. ते बरंच झालं.\nनाहीतर पसरवतच होतो मूठभर माती\nत्यावर शेवटचा गुलाब ठेवण्यासाठी.\nक्षमता…. कळूनही न वळणाऱ्या\nआणि बुद्धी…. हवी तेव्हा हरवणारी.\n“बंद कर चॅप्टर आणि निघ पुढच्या प्रवासाला…”\nटकटकच्या लयीत तो म्हणाला.\nकाहीसा खडसावून, भरड आवाजात.\n“कळतंय रे…. पण अडचण आहे;\nचॅप्टर बंद करताना, पुस्तकच बंद होतं आहे.\n“मग रहा तसाच… “तो पुढे सरकला.\nआता ठेवूया चॅप्टर आणि पुस्तकही उघडे\nझाकून टाकली की सारं कसं…..\nकाल आबांना भेटून आलो. आबा म्हणजे डॉ. विजय आजगावकर. मुंबईमध्ये गेली अनेक दशके कार्यरत असे रसिक वाचक. मी एम.बी.बी.एस.ला होतो तेव्हापासूनचा त्यांचा आणि माझा स्नेहबंध. अक्षर या वार्षिकाच्या २०१४ च्या दिवाळी अंकामध्ये मी त्यांचे शब्दचित्र रेखाटले होते. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम करणारे आबा… माझ्या वडीलांच्या जागी मी ज्यांना पहात आलो असे माझे आबा… तीन महिन्यापूर्वीच आमची भेट झाली तेव्हा ते उत्साहीत हो���े. ज्या बालमधुमेही मुलांसोबत पस्तीस वर्षांपूर्वी आम्ही आधारगट सुरु केला त्या पहिल्या बॅचेसमधील जवळजवळ वीस मुलेमुली ह्या रियुनियनला आली होती. त्यांच्या सहचर, मुलांना घेऊन. आम्ही खूप गप्पा केल्या. फोटो काढले.प्रसन्न आबांना पाहून आम्ही सर्व सुखावलो.\nपण त्यावेळीसुद्धा पोटातला कॅन्सर आपले प्रताप दाखवायला लागला होता. तरीही आबा आठवड्यातून तीन सकाळी क्लिनीकला जाऊन चार तास करून यायचे. काही काळापूर्वी वाहिनी गेल्यापासून आबा दुःखी होते. पण त्या दुःखाचा बाऊ न करता त्यांचे वाचन, लिखाण आणि प्रवासही सुरु होता.\nम्हणूनच दहा-बारा दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला तेव्हा त्यातला स्वर मला कापला आणि दुःखी वाटला. “लवकरात लवकर मला भेटायाला येऊन जा…माझी संपत्ती वाटायची आहे… सगळ्या वारसांमध्ये” संपत्ती म्हणजे पुस्तके. आबांचा वारस होणे अहोभागह्याचे. व्रतस्थ वैद्यकजीवन जगलेला ऋषीच हा. मधल्या सहा दिवसांमध्ये त्यांची केमोथेरपी सुरु झाली. दोन दिवसांचे हॉस्पीटलायझेशन झाले.\nकालच्या रविवारी मी, माझी पत्नी सविता आणि मुलगा कबीर असे तिघे त्यांना भेटायला गेलो. आबा खोलीत आले तेव्हाच थकलेले दिसले. हातात एक डायरी. अंगात खादीची बंडी. अगदी माझे वडील घालायचे तशी. मी त्यांच्या शेजारी बसलो. अगदी चिकटूनच म्हणा ना आणि का कोण जाणे… मी माझ्या आयुष्यातला पहिला सेल्फी आबांसोबत काढला.\nआबांच्या डायरीमध्ये पुस्तकांची यादी होती. काही पुस्तकांसमोर ‘वारसांची’ नावे लिहिली होती. मी माझी पसंती संगत गेलो आणि तितक्या वेळा आता माझे नाव त्या यादीमध्ये लिहित होते. “आता मी तुझी पुस्तके छान पॅक करुन ठेवतो. तुला कळवतो. मग तू पाठव कुणाला तरी आणायला.” ते म्हणाले क्षणभराच्या शांततेनंतर म्हणाले, “माझी पुस्तके माझ्यानंतर रस्त्यावर यायला नकोत रे मला… त्यांना योग्य घरे मिळू देत.”\nपुस्तकांच्या यादीसोबतच त्यांनी कपड्यांची यादी केली होती. त्यांना मी अंशू गुप्ताच्या ‘गूंज’चे नाव सुचवले. आबा तसे व्यवस्थित टेक्नोसॅव्ही असल्याने एव्हाना त्यांची साईट शोधून संवाद सुरूही झाला असेल. अशाप्रकारे एका डायरीचे काम संपल्यावर त्यांनी दुसरी डायरी काढली. त्यात त्यांनी लिहिलेल्या कविता होत्या. काही कविता त्यांनी मेलवर शेअर केल्या होत्या. ” मी वाचतो ना आबा ….”, मी म्हणालो. “नाही … ऐक…. कवीच्या तो��डून परत ऐकायला नाही मिळणार तुला…”, ते म्हणाले. मी चमकलो. हा आबांचा मिश्कीलपणा म्हणायचा कि भविष्याची चाहूल \nते अगदी हलक्या स्वरांमध्ये मला कविता वाचून दाखवत होते. पानाच्या कोपऱ्यामध्ये तारीख आणि वेळ लिहिलेली असायची बहुधा मध्यरात्रीची किंवा पहाटेची. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतच्याच कविता होत्या… विविध भावस्थिती रेखाटणाऱ्या. अफाट ज्ञानसागरातील शिंपले वेचायला आता वेळ उरला नाही अशी रुखरुख त्यात होती. राहिलेले क्षण मनस्वीपणे जगण्याची उर्मी व्यक्त होत होती. मी सामान्य आयुष्य जगलो कारण अनेकांच्या सुखदुःखाचा मी केवळ साक्षीदार होतो, ते दुःख मिटवू शकलो नाही ह्याची खंत होती. कधी मृत्यूला मित्र म्हणूनची हाक होती तर कधी अर्थपूर्ण क्षण जगण्याची आंस होती.\n“आता मी वाचतो आबा पुढच्या कविता”, असे म्हणत मी ती वही माझ्या हातात घेतली. कारण आबांच्या आवाजातल्या कविता ऐकताना मी जास्तच हळवा व्हायला लागलो होतो. मी माझ्या दांच्या कुशीत बसल्यासारख्या आबांना चिकटून होतो. तिथेच बसून चहा घेतला. कबीरच्या जन्मापासून तो आबांचा लाडका. ‘कबीरराजे’ हे त्यांचे खास नाव. “हे औषध आणत जा रे भेटायला वारंवार”, ते कबीरकडे बोट दाखवत मला म्हणाले. ” आबा तुम्हाला भेटायला तो नेहमी तयार असतो”, सविता म्हणाली. “आबा जून महिन्यातल्या माझ्या संत कबीरावरच्या कार्यक्रमाला तुम्ही नक्की येणार… पहा.”, मी आशेचे वातावरण निर्माण करण्यासाठी म्हणालो. आबा फक्त हसले. मग मला मेडीकलच्या भाषेमध्ये त्यांनी स्वतःच्या पोटातला कॅन्सर समजाऊन सांगितला. त्यावर आता खूप Aggressive उपचार करायला त्यांचा ठाम नकार का आहे ते सांगितले. आणि आश्चर्यकारकपणे त्यांनी मला खूप पूर्वी माझ्या बोलण्यात-लिहिण्यात आलेला एक संदर्भ दिला. त्यांच्यापुढे असलेला आणि त्यांनी नाकारलेला पर्याय आहे ‘कोलेस्टॅामीचा’. म्हणजे मल (आणि आबांच्या संदर्भात मूत्रदेखील) पोटावरच्या पिशवीत साठवायचे.आजाराकडे पाहण्याचा रुग्णाचा दृष्टिकोन सकारात्मक असला तर या ऑपरेशनकडेसुद्धा तो ‘सोय’ म्हणून कसा पहातो त्याची उदाहरणे मी द्यायचो. उदाहरणार्थ ‘प्रवासात घाईची लागण्यापासूनच मुक्तता’ किंवा ‘चित्रपट, नाटक, मॅच बघताना अजिबात न उठण्याची चैन’ …. आबांच्या हे सारे लक्षात होते. ते मला म्हणाले …. “पैलतीर दिसायला लागलाय तर त्याला टाळायचे ��शाला आता.”\n“आबा…तुम्ही दमलात बोलून. चला आराम करा”, मी म्हणालो. “काही खायची इच्छा नाही रे. बळेच खातो. शिक्षा असल्यासारखा. पाणी पितो. प्रोटीनशेक घेतो.” आबा म्हणाले. संथपणे त्यांच्या खोलीकडे गेले. शरपंजरी भीष्मांनाही हा पैलतीर असाच दिसला असेल का शर म्हणजे बाण कि शर म्हणजे गवताची एक जात यावर महाभारताच्या अर्थामध्ये विवाद आहे. पण भीष्मांच्या त्या टप्प्यावर बाण काय आणि गवत काय … सुखदुःखाची सीमारेषा ओलांडल्यावर फक्त एकचित्र होऊन वाट पहायची.\nमहाभारतात भीष्मांच्या अर्जुन, कृष्णभेटीचे संदर्भ आहेत. ते मला आबांचे घर सोडताना आठवत होते. ह्या घरी पहिल्यांदा आलो तेव्हा वैद्यकीय विद्यार्थी होतो. त्यानंतर माझ्या जगण्यातला प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी इथे आलो. ह्या घरातल्या प्रत्येक कडुगोड क्षणीही इथे आलो.\nआबा राहतात दुसऱ्या मजल्यावर. खालच्या दोन मजल्यांवर बँकेची शाखा आहे. तिथे जोरदार नूतनीकरण सुरु होते. काही दिवसात ती बँक कात टाकण्याच्या तयारीत आहे….\nआणि आबा सुद्धा….मनातला हुंदका किती काळ विरलाच नाही.\nता.क. हा मजकूर लिहिला त्यानंतर मधल्या काळामध्ये आबांचा वाढदिवस झाला. केमोथेरपीचे अजून एक सायकल झाले. त्यांच्या वाढदिवसाला मी फोन केला तेव्हा आवाज फ्रेश वाटला. भूक वाढली आहे. असे म्हणाले. माझा अस्वस्थपणा तात्पुरता तरी कमी झाला आहे.\nएक मदत हवी आहे……\nएक मदत हवी आहे……\nआय. पी. एच. अर्थात Institute for Psychological Health ही आपली संस्था गेली सत्तावीस वर्षे ठाणे शहरात कार्यरत आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक, अॅडमिनीस्ट्रेटीव्ह टिम आणि स्वयंसेवक मिळून दोनशेच्यावर व्यक्ती येथे काम करतात. वैयक्तीक, कौटुंबीक सेवा तसेच एकाचवेळी चालणारे अनेक उपक्रम लाक्षात घेता त्यातील प्रशासकीय तसेच इतर समन्वयाच्या कामासाठी एका अनुभवी व्यक्तीची गरज आहे.\nआपल्या संस्थेच्या उपकेंद्रामध्ये रोज येणाऱ्या लोकांची संख्या सरासरी पाचशे ते सहाशे असते. विविध उपचारगट, प्रशिक्षण कार्यशाळा ह्यासाठी तसेच नोंदणी/ माहितीसाठी सतत ये- जा सुरु असते. संस्थेचे व्हेंडर्स, नगरपालिका, सरकारी संस्था, धर्मादाय आयुक्त ह्यांचेबरोबर वेळोवेळी संवाद साधणे गरजेचे असते.\nऔद्योगिक/ सामाजिक क्षेत्रातील व्यवस्थापनाची जाण असणारी ही व्यक्ती हवी. अर्थातच ही ‘नोकरी’ नव्हे. ह्या कामाचे योग्य ते मानध�� देता येईल. पण ते ‘मानधन’ असेल ‘पगार’ नव्हे.\nह्या व्यक्तीला संगणकाचा वापर उत्तमप्रकारे करता येणे अपेक्षित आहे. संभाषणचातुर्य आणि संघटनचातुर्य हे गुणही आवश्यक ठरतील.\nआपल्या संपर्कामध्ये अशी व्यक्ती असल्यास (किंवा आपणच अशी व्यक्ती असल्यास ) आपल्या आत्मवृत्तासह (C.V.) संपर्क साधावा. Email :- iphthane@gmail.com\nशुभंकर : पापण्यांमागचे पाणी आणि आभाळाएवढं मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214838-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sanjauy-raut-talking-34771", "date_download": "2018-11-21T20:27:37Z", "digest": "sha1:6EAVEZDVUV6VVMSLM7MSDG4PU6GJ4LNO", "length": 13362, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "sanjauy raut talking रामाचा वनवास आता तरी संपेल - संजय राऊत | eSakal", "raw_content": "\nरामाचा वनवास आता तरी संपेल - संजय राऊत\nरविवार, 12 मार्च 2017\nमुंबई - महानगरपालिकेच्या निवडणुकीत सरकार नोटीस पीरियडवर असल्याचे इशारा देणाऱ्या शिवसेनेने उत्तर प्रदेशच्या निकालानंतर नवी खेळी सुरू केली आहे. भाजपने एकहाती उत्तर प्रदेश काबीज केल्यामुळे आता रामाचा वनवास संपेल, अशी अपेक्षा व्यक्त करताना राज्याच्या राजकारणावर आठ दिवसांनंतर बोलूया, असा सूचक इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.\nमुंबई - महानगरपालिकेच्या निवडणुकीत सरकार नोटीस पीरियडवर असल्याचे इशारा देणाऱ्या शिवसेनेने उत्तर प्रदेशच्या निकालानंतर नवी खेळी सुरू केली आहे. भाजपने एकहाती उत्तर प्रदेश काबीज केल्यामुळे आता रामाचा वनवास संपेल, अशी अपेक्षा व्यक्त करताना राज्याच्या राजकारणावर आठ दिवसांनंतर बोलूया, असा सूचक इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.\nनिवडणूक निकालावर बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशच्या विजयाबद्दल भाजपचे कौतुक केले. त्याचबरोबर हिंदुत्ववादी सरकार आल्याने आता तरी रामाचा वनवास संपेल असा चिमटा त्यांनी भाजपला काढला. सर्व राज्यांतील सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेला जो चांगला पर्याय दिसला तो निवडण्यात आला असा या निकालाचा अर्थ सांगताना उत्तर प्रदेशातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती या निकालाचे कारण असावे, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, राज्यात आणि मुंबईत शिवसेनेने भाजपची घोडदौड रोखली असल्याचेही त्यांनी सांगितले.\nउत्तर प्रदेशच्या निकालाचे राज्याच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. त्याबाबत राज्याच्या राजकारणावर उत्तर प्रदेशच्या निकालाचा ���ाही परिणाम होणार नाही. राज्याच्या राजकारणावर आठ दिवसांनी बोलू असे सूचक विधान त्यांनी केले.\nशेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेना हिवाळी अधिवेशनात आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून शिवसेना राज्यातही वातावरण तापवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा न झाल्यास शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nभाजपने शब्द न पाळल्याने नारायण राणेंची 'राष्ट्रवादी'शी जवळीक\nमुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपशी \"राजकीय सोयरिक' करणारे नारायण राणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक करतील, असे सूचित केले जात आहे. भाजपच्या...\nमेहबूबांचे सत्तास्वप्न भंगले; राज्यपालांकडून विधानसभा बरखास्त\nश्रीनगर : माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी आज कॉंग्रेस आणि \"नॅशनल कॉन्फरन्स' या दोन्ही...\nक्रेडिट कार्ड वापरताना... (व्हिडिओ)\nक्रेडिट कार्डचे फायदे आणि वापरताना घ्यावयाची काळजी * आर्थिक शिस्त पाळून क्रेडिट कार्डचा वापर केल्यास २० ते ५० दिवसांसाठी बिनव्याजी...\nचोरट्यांचा मोर्चा डाळिंबाकडे वळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट\nअंबासन, (ता.बागलाण जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील फोपीर येथील डाळींब उत्पादक शेतकरी पुरुषोत्तम संतोष भामरे यांच्या ताहाराबाद येथील गट क्रमांक...\nरायगड मराठा संवाद यात्रेची पाचाड येथून सुरुवात\nमहाड : अंतिम टप्पयात असलेल्या मराठा आरक्षणाची घोषणा 1 डिसेंबरला होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. मराठ्यांना...\nभादलवाडीतील सारंगागार धोक्‍यात (व्हिडिओ)\nपाण्याअभावी तलाव कोरडा; काळ्या सोन्यावर अनेकांचा डोळा कळस (पुणे) भादलवाडी (ता. इंदापूर) येथील पक्षांचे सारंगागार असलेल्या ब्रिटिशकालीन तलावाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214838-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=259609:2012-11-04-11-24-11&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116", "date_download": "2018-11-21T20:39:58Z", "digest": "sha1:FOIZ2JMJLDUQ5RWFAUVCT56E5WEVORL3", "length": 24170, "nlines": 246, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "प्रोजेक्ट फंडा : सर्वेक्षण कसे करावे?", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> प्रोजेक्ट फंडा : सर्वेक्षण कसे करावे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nप्रोजेक्ट फंडा : सर्वेक्षण कसे करावे\nहेमंत लागवणकर ,सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२\nकोणत्याही प्रकल्पामध्ये माहिती संकलन करणे, हा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग असतो. माहितीचे संकलन हे प्रामुख्याने संदर्भ साहित्य, निरीक्षणे, प्रयोग, सर्वेक्षण अशा वेगवेगळ्या पद्धतीने करता येते.यापूर्वीच्या भागामधून निरीक्षणे कशी घ्यायची, याविषयी सविस्तर स्पष्टीकरण केलेले आहे. आज आपण सर्वेक्षण कसे करावे, हे जाणून घेऊया. सर्वेक्षण दोन प्रकारे केले जाते. पहिला प्रकार म्हणजे क्षेत्र अभ्यास, तर दुसरा प्रकार म्हणजे प्रश्नावली व मुलाखती हा होय.\nक्षेत्र अभ्यासावर आधारित असलेल्या सर्वेक्षणाचा भार हा प्रामुख्याने निरीक्षणांवर अवलंबून असतो. ही पद्धत प्रामुख्याने पर्यावरणविषयक भूगोल विषयाशी संबंधित किंवा निसर्गातील वेगवेगळ्या घटकांविषयी प्रकल्प करण्यासाठी प्रभावीपणे वापरली जाऊ शकते.\n१. क्षेत्र विभाजन पद्धत : क्षेत्र अभ्यासासाठी निवडलेले क्षेत्र खूप मोठे असेल, तर संपूर्ण क्षेत्रामध्ये फिरून निरीक्षणे नोंदवणे अवघड जाते. त्यामुळे निवडलेल्या क्षेत्राचे लहान तुकडय़ांमध्ये विभाजन करून प्रत्येक तुकडय़ातील घटकांची संख्या वर्गीकरण करून नोंदवली जाते. या लहान तुकडय़ांमध्ये आढळलेल्या घटकांवरून संपूर्ण क्षेत्रामध्ये असलेल्या संख्येबद्दल अंदाज वर्तवला जातो. या पद्धतीला ‘क्षेत्र विभाजन पद्धत’ म्हणतात. ही पद्धत सर्वसाधारपणे, दिलेल्या क्षेत्रामध्ये किती व कोणत्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, खडकांचे नमुने, शंखशिंपले इत्यादी आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाते.\nक्षेत्र विभाजन पद्धत वापरून सर्वेक्षण करण्यासाठी प्रकल्पासाठी निवडलेल्या क्षेत्राचा काही भाग यादृच्छिक (random) पद्धतीने ठरवा. उदाहरणार्थ, प्रकल्पाच्या निरीक्षणासाठी जर तुम्ही एखाद्या जंगलात किंवा डोंगरावर गेलात तर संपूर्ण जंगल फिरून निरीक्षणे घेणे शक्य होणार नाही. अशा वेळी जंगलाचा कोणताही एक भाग निवडा व त्या भागातली निरीक्षणे घ्या.\nसर्वप्रथम आपण जो विभाग निरीक्षणे घेण्यासाठी निवडला आहे, त्याची समान क्षेत्रफळांच्या तुकडय़ांमध्ये विभागणी करा. हे चौरसाकृती तुकडे सोयीप्रमाणे आणि आवश्यकतेप्रमाणे १ मीटर x १ मीटर क्षेत्रफळाचे किंवा १० मीटर x १० मीटर क्षेत्रफळाचे घेतले जातात. निवडलेल्या क्षेत्रफळाचं अनेक लहान चौरसांमध्ये विभाजन करण्यासाठी जाड दोरा, काठय़ा इत्यादी साहित्याचा वापर करता येईल.\nआता तुम्ही ज्या घटकांचे निरीक्षण करणार आहात, असे किती घटक प्रत्येक चौरसाकृती तुकडय़ांमध्ये आहेत, याची नोंद करा. उदाहरणार्थ, सोबत दिलेल्या तक्त्यामध्ये १० मीटर x १० मीटर क्षेत्रफळाच्या १० चौरसांमध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची संख्या नोंदवलेली आहे.\nक्षेत्र विभाजन पद्धती वापरून मिळवलेल्या निरीक्षणांचे विश्लेषण करताना सांख्यिकीतील पद्धती वापरल्या जातात. त्यामुळे क्षेत्र विभाजन पद्धतीच्या साहाय्याने निरीक्षण केलेल्या घटकांची (म्हणजे वनस्पती, प्राणी, पक्षी, शंख शिंपले, खडकांचे नमुने, वेगवेगळ्या प्रकारची झुडपे, इत्यादी) वारंवारिता, निवडलेल्या क्षेत्रावरील त्या घटकाचा शेकडा आढळ, घनता, अशा राशींच्या किमती आपण ठरवू शकतो.\n२. क्षेत्र विभाजनाची आरेखन पद्धत : क्षेत्र अभ्यासाच्या या पद्धतीमध्ये आपण केलेल्या विभाजित क्षेत्राचा नकाशा योग्य प्रमाण घेऊन आलेख कागदावर काढला जातो. त्यानंतर आपण जसे क्षेत्र विभाजन प्रत्यक्षात केले आहे, तसे क्षेत्र विभाजन योग्य प्रमाण घेऊन आलेख कागदावर केले जाते.\nउदाहरणार्थ, जर आपण १० मीटर x १० मीटर असे एकूण क्षेत्रफळ अभ्यासासाठी निवडून १ मीटर x १ मीटरच्या १० चौरसांमध्ये ते विभाजित केले असेल तर १ मीटर = १० सेंटीमीटर असे प्रमाण घ्या. म्हणजेच, १ मीटर x १ मीटरच्या क्षेत्रफळासाठी १० सेंटीमीटर x १० सेंटीमीटर आकाराचा आलेख कागद कापून घ्या. असे आलेख कागदाचे १० तुकडे तयार करा आणि ते एकमेकांना जोडून एक मोठा चौरस तयार करा. हा चौरस १०० सेंटीमीटर x १०० सेंटीमीटर मापाचा असेल.\nहा मोठा चौरस म्हणजे आपण निवडलेल्या क्षेत्राची प्रमाणबद्ध प्रतिकृती होय. आता वरील उदाहरणातील माहिती आपण या आलेख कागदावर आकृतीच्या साहाय्याने दाखवणार आहोत. त्यासाठी १० मीटर x १० मीटर क्षेत्रफळामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांचे स्थान लक्षात घेऊन त्याप्रमाणे आलेख कागदावर योग्य ठिकाणी खुणा करा. या खुणा करताना वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांसाठी वेगवेगळी चिन्हे किंवा रंग निश्चित करा आणि प्रत्येक वृक्षासाठी योग्य चिन्हाने किंवा रंगाच्या ठिपक्याने अचूक ठिकाणी आरेखन करा. अशा प्रकारे आपल्याला क्षेत्र अभ्यासाची आरेखन केलेली प्रतिकृती मिळेल. प्रतिकृतीवरून मिळालेल्या माहितीचे नंतर विश्लेषण केले जाते.\n३. रेषा आरेखन पद्धती : क्षेत्र अभ्यासाच्या या पद्धतीमध्ये निवडलेल्या क्षेत्रातील एखादा मार्ग निश्चित केला जातो आणि या मार्गावर निरीक्षणे घेतली जातात.\nरेषा आरेखन पद्धत वापरून क्षेत्र अभ्यास करण्यासाठी निवडलेल्या क्षेत्रामध्ये सुमारे १०० मीटर लांबीची सरळ रेषा आखा. या रेषेवर येणाऱ्या वेगवेगळ्या रेषा आखून वेगवेगळ्या भागांतली निरीक्षणे घेता येतील. काही प्रकल्पांमध्ये ‘रेषा आरेखन पद्धत’ अत्यंत उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, ‘गायीगुरांच्या चरण्यामुळे विशिष्ट भागातील वनस्पतींवर होणारा परिणाम अभ्यासणे’ अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये ही पद्धत प्रभावी ठरू शकते.\nसर्वेक्षणाचा दुसरा प्रकार म्हणजे प्रश्नावली व मुलाखती हा होय. पण, या प्रकाराबद्दल पुढच्या भागात\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214839-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/accidental-death-of-leopard/", "date_download": "2018-11-21T20:15:30Z", "digest": "sha1:MMFL3CUCVVY56MBTAT2UXWTF27FDFOG3", "length": 6677, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बिबट्याचा अपघाती मृत्यु", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनी घडली घटना\nयवतमाळ (संदेश कान्हु) : एका दीड वर्षीय बिबट्याला रस्ता ओलांडताना आपल्या जिवाशी मुकावे लागले आहे. यवतमाळच्या अर्णी येथील कोसदनी येथे ही घटना घडली आहे. अज्ञात वाहनाच्या धड़केत बिबट्या हा जगिच ठार झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यवतमाळच्या अर्णी तालुक्यातील कोसदनी घटात एक दीड वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती अर्णी येथील वन परिक्षेत्र अधिकारी डि एस गावंडे यांना आज दुपारी 1वाजता मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले . तेव्हा अज्ञात वाहनाच्या धड़केत बिबट्या जागीच ठार झाला असल्याचे निदर्शनास आले . त्यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nअहमदनगर : बालेकिल्ला असलेल्या केडगावमधील काँग्रेसचे पाच उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214839-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-21T20:30:59Z", "digest": "sha1:XNXSFKSAOMSEUPECTGSR7CAALMROA5DZ", "length": 8467, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरकार पाडण्याचे प्रयत्न हाणून पाडू – कुमार स्वामी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसरकार पाडण्याचे प्रयत्न हाणून पाडू – कुमार स्वामी\nभाजपने सुरू केली आहे तयारी\nबंगळुरू – भारतीय जनता पक्षाने जेडीएसच्या काही आमदारांना पैसे देऊन फोडण्याची तयारी सुरू केली असून कॉंग्रेस मधील असंतोषाचाही लाभ घेऊन सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आमदारांसाठी रिसॉर्ट बुकींगही केले जात असल्याच्या बातम्या आहेत. पण तसले कोणतेच प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. वेळ प्रसंगी अशा लोकांच्या विरोधात कायदेशीर कारवाईही करण्यास आम्ही मागेपुढे पहाणार नाही असा सज्जड इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिला आहे.\nपत्रकारांशी बोलताना त्यांनी या संबंधात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांकडे पत्रकारांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की त्यांनी कितीही रिसॉर्ट तयार ठेवली तरी आम्हीही त्यांच्या विरोधात योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करू पण आमचे सरकार पाडण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत. कोणत्याही आव्हानात्मक स्थितीचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. सध्याच्या स्थितीत काही आमदारांना आगाऊ पैसे दिले जात असल्याची आपली माहिती आहे पण त्यापेक्षा आपण सध्या काही बोलणार नाहीं असेही त्यांनी स्पष्ट केले.\nभाजपने आपले सरकार पाडण्यासाठी सोमवार पर्यंतची तारीख निश्‍चीत केली असल्याचे सांगितले जाते. पण नंतर ते स्वत:हूनच ही समय सीमा बदलतील आणि ती दसऱ्यापर्यंत वाढवतील. त्यानंतरही त्यांना ही मर्यादा सतत वाढवावी लागेल असेही ते म्हणाले. आपल्या पक्षातील कोणताही आमदार त्यांच्या गळाला लागणार नाही असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाजपला 2014 ची पुनरावृत्ती करता येणे आता अशक्‍य – ममता बॅनर्जी\nNext articleसामुहिक बलात्कार प्रकरणात लष्करी जवानाचाही समावेश\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214839-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/national-film-awards/", "date_download": "2018-11-21T21:12:40Z", "digest": "sha1:5K2LRKDIC7DXDFICNU7IAPININO7SVLM", "length": 25425, "nlines": 388, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest National Film Awards News in Marathi | National Film Awards Live Updates in Marathi | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018 बातम्या at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nशेकडो ज्वलंत प्रश्न आणि बुद्धाचा उपदेश\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्य���ालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे कर��ाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018 FOLLOW\nस्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्याने पुरस्कारांचे मोल कमी होत नाही : नाना पाटेकर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या अनुपस्थितीत स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यात काही गैर नाही. त्यामुळे पुरस्काराचे मोल कमी होत नाही, ... Read More\nPuneNana PatekarNational Film AwardsBal gandharva Rangmandirपुणेनाना पाटेकरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018बालगंधर्व रंगमंदिर\nकलाकारांनी कुठला हट्ट कुठेही करु नये: विक्रम गोखले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराष्ट्रपतींना दुसरी काही काम असतात की नाही आपण समजून घेतले पाहिजे. प्रोटोकॉल तो प्रोटोकॉल आहे. कोणीतरी पिल्लू सोडते. मग एकाने केला की दुसराही विरोध करतो. ... Read More\nPuneVikram GokhaleNational Film AwardsRamnath Kovindपुणेविक्रम गोखलेराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018रामनाथ कोविंद\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयाला ६८ कलाकार अनुपस्थित राहणार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआपले म्हणणे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकारांनी आपल्या स्वाक्षरीचे पत्रही दिले. यानंतरही शासनाकडून या निर्णयात कोणताही बदल करण्यात न आल्याने ६८ कलाकारांनी पुरस्कार सोहळयावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ... Read More\nPuneNational Film AwardsRamnath KovindPrasad Oakपुणेराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018रामनाथ कोविंदप्रसाद ओक\n'कच्चा लिंबू' समजू नका, राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार घेऊ; कलाकारांचा 'इरादा' पक्का, सरकारवर फसवणुकीचा 'ठप्पा'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ... Read More\nNational Film AwardsSmriti Iraniराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018स्मृती इराणी\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\n���ाठावर पास (204 votes)\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214839-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5143431159331241914&title=Syska%20Group%20entered%20in%20wires%20and%20cables%20group&SectionId=4907615851820584522&SectionName=Local%20News", "date_download": "2018-11-21T19:39:30Z", "digest": "sha1:S5J6P2AKZTT7MOKSG6KDTMZITOQ2XXZ3", "length": 9244, "nlines": 118, "source_domain": "bytesofindia.com", "title": "सिस्का समूहाचा वायर्स आणि केबल्सच्या क्षेत्रात प्रवेश", "raw_content": "\nसिस्का समूहाचा वायर्स आणि केबल्सच्या क्षेत्रात प्रवेश\nमुंबई : एलईडी लाईटिंग, मोबाईल अॅक्सेसरीज आणि पर्सनल केअरसंबंधी उपकरणांमध्ये मोठे यश प्राप्त केल्यानंतर सिस्का समूहाने आता वायर्स आणि केबल्स यांच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. या व्यवसायासाठी कंपनीने ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे.\nसिस्कातर्फे अग्निरोधक आणि ‘लो स्मोक’ स्वरुपाच्या, पाऊण ते सहा चौरस मिमी जाडीच्या आणि ९०, १८० न ३०० मीटर लांबीच्या वायर्स सादर केल्या जाणार आहेत. कंपनीच्या सहाशे वितरकांचे जाळे देशभरात उपलब्ध आहे. एक लाखाहून अधिक रिटेल दुकानांमध्ये कंपनीचा माल ठेवला जातो. याचा उपयोग करून वायर्स व केबल्सच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे कंपनीने ठरवले आहे. सध्या पश्चिमेकडील राज्यांमध्ये या व्यवसायाची सुरुवात करून नंतर तो देशभरात नेण्याची कंपनीची योजना आहे. ‘मेक इन इंडिया’ या सरकारच्या योजनेस सहाय्य करण्याच्या उद्देशाने ‘सिस्का’ने हरयाणातील रेवारी येथे ७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून आपला चौथा कारखाना उभारला आहे. येथे विविध प्रकारच्या वायर्स व केबल्सचे उत्पादन घेण्यात येईल. पहिल्या टप्प्यात तीनशे कामगार नेमण्यात येतील. २०१८ -१९ या आर्थिक वर्षात सिस्का वायर्स व केबल्स हा विभाग ५०० कोटींच्या महसुलाचे लक्ष्य गाठेल, अशी अपेक्षा आहे’, असे सिस्का समुहाचे संचालक राजेश उत्तमचंदानी यांनी सांगितले.\nते पुढे म्हणाले, ‘वायर्स व केबल्सच्या व्यवसायात मोठ्या संधी आम्हाला दिसत आहेत. देशात या व्यवसायाला १२ हजार कोटींची बाजारपेठ उपलब्ध आहे. वीज व उर्जा यांची गरज व पुरवठा देशात वाढणार असल्याने वायर्स व केबल्सची गरजही वाढणारच आहे. भारतात सध्या या व्यवसायात संघटीत उद्योगांचा फारसा शिरकाव झालेला नाही. त्यामुळे आम्हाला पुरेसा वाव आहे. देशातील जनतेला उत्तमदर्जाच्या वायर्स व केबल्स पुरविण्याचा आमचा निर्धार आहे. या उद्योगातून आम्ही रोजगार निर्मितीस चालना देऊन देशाच्���ा विकासात भर घालणार आहोत.’\nTags: मुंबईसिस्का एलईडीवायर्सकेबल्सराजेश उत्तमचंदानीअमिताभ बच्चनMumbaiSyskaLed LightsWires and CablesRajesh Uttamchandaniप्रेस रिलीज\n‘सिस्का’ची भारतात १७० कोटींची गुंतवणूक ‘सिस्का’तर्फे इमर्जन्सी बल्ब्स, लँटर्न्स दाखल ‘फ्लिपकार्ट’चे बिग बिलियन डेज १० ऑक्टोबरपासून बिग बी झाले भावूक ‘सिस्का’तर्फे ‘युनिब्लेड- युटी१०००’ची घोषणा\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214839-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vvcmc.in/vvmc/?page_id=3287", "date_download": "2018-11-21T20:12:30Z", "digest": "sha1:TTWQWSJXAEWO2SVM56JKPCSSOZ7P24PR", "length": 10563, "nlines": 156, "source_domain": "vvcmc.in", "title": "स्थायी सामिती अंदाज पत्रक २०१८-१९ | वसई विरार शहर महानगरपालिका", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१० – ११\nजमा खर्च अहवाल वर्ष २०११ – १२\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१२ – १३\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१३ – १४\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१४ – १५\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१५ – १६\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१६ – १७\nYou are here: Home स्थायी सामिती अंदाज पत्रक २०१८-१९\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१८-१९\nवसई विरार शहर महानगरपालिका शीर्ष निहाय तक्ते २०१८-१९\nमा.आयुक्त यांची टिपणी २०१८-१९\nमा.सभापती यांची टिपणी २०१८-१९\nउपप्रदेश नियोजन व विकास प्राधिकरण अर्थसंकल्प\nअर्बन इन्फ्रास्ट्रक्चर्स डेव्हलपमेंट इन सॅटेलाइट टाउन/कंटूर मॅग्नेटस ऑफ मिलियन प्लस सिरीज/अमृत योजना अंदाजपत्रक\nएकत्रित पाणीपुरवठा व मल प्रवाह विनियोग कर्जनिधी\nस्थायी समिती सभा ठराव २०१८-१९\nसर्वसाधारण सभा ठराव २०१८-१९\nपोटनिवडणूक २०१८-वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना\nनिविदा व दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nसेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी भरती\nवैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत भरती\nराष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान थेट मुलाखती\nसमारंभ तपासणी पथकाची यादी\nमहानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त राज्यशासकीय क्रीडा अधिकारी भरती\nखड्डे संदर्भात तक्रारीबाबतची जाहीर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या नऊ प्रभाग निहाय मालमत्तेच्या देयक रकमेचे शंका निरसनाबाबत\nअनधिकृत इमारती बाबत -जाहिर सूचना\nवृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना\nवसई विरार शहर महानगरपालिकेतील वैद्यकिय आरोग्य अधिकारी या मंजूर रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेबाबत\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ मधे रिक्त पदाची पोटनिवडणूक मतदार यादी-जाहीर सुचना\nमुळ प्रारूप मतदार यादी -वसई विरार शहर महानगरपालिका\nवसई-विरार शहर महानगरपालिका-आपत्कालीन स्थितीत मदद कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे संपर्क क्रमांकांची यादी\nवसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र.९७ रिक्त पद (एक जागा) पोटनिवडणूक-जाहिर सुचना\nवसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग क्र.९७-साईनगर व मानव मंदिर परिसर या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश\nवसई-विरार शहर महानगरपालिका-शांतता क्षेत्र घोषित केलेले ठिकाण\nटोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३\nपोलीस स्थानक : १००\nअग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११\nवैद्कीय मदत : १०८\nठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७\nई निविदा / दर पत्रक\nइथे क्लिक करा:- ई- निविदा\nवसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nCopyright © 2015-2016 वसई विरार शहर महानगरपालिका.\nएकूण संकेतस्थळी भेट देणारे :-\nई निविदा / दर पत्रक\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214839-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/kerala-floods/", "date_download": "2018-11-21T21:10:22Z", "digest": "sha1:FRIXQOVGSJ6GWXINAQBTXHMDQIW2K4FS", "length": 29616, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Kerala Floods News in Marathi | Kerala Floods Live Updates in Marathi | केरळ पूर बातम्या at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन प���यलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\n‘उडान’ने केला कोल्हापुरातील सातजणांचा गौरव, चांगली सेवा करा, मी तुमच्या पाठीशी : सूरज गुरव\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकेरळच्या पूरग्रस्तांसाठी केलेल्या मदतीसह अन्य क्षेत्रांत विविध उल्लेखनीय काम केलेल्या कोल्हापुरातील सातजणांना ‘उडान’ फौंडेशनने मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीचिन्ह देऊन गौरविले. ‘तुम्ही चांगली सेवा करा; मी तुमच्या पाठीशी आहे,’ असे गौरवोद्गार करवीर पोलीस ... Read More\nमहाप्रलयावर मात करत पर्यटनासाठी केरळ सज्ज\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनीलाकुरूंजी पर्यटकांच्या प्रतीक्षेत; केरळ पर्यटन विभागाची माहिती ... Read More\nकेरळमधील महापुरात ज्याने शेकडोंना वाचवले, त्याच्या मदतीसाठी कुणी नाही धावले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेरळमधील महापुरादरम्यान अनेकांनी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता शेकडो जणांना वाचवून नवा आदर्श निर्माण केला होता. अशा देवदुतांपैकी एक असलेल्या तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. ... Read More\nकेरळ पीडितांना विद्यापीठाची मदत पोहोचलीच नाही\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे केरळ येथील पूरपीडितांसाठी पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून मदतनिधी गोळा करण्यात आला होता. मात्र हा निधी अद्यापही विद्यापीठाच्याच खात्यात पडून आहे. ... Read More\nRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur UniversityKerala Floodsराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठकेरळ पूर\nकेरळ पुरग्रस्तांना गट सचिवांचे वतीने एक दिवसाचे वेतन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजिल्ह्यातील गट सचिवांनी सुद्धा एक दिवसाचे वेतन केरळ पुरग्रस्तांसाठी देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. ... Read More\nपुरानंतर केरळमध्ये दिसला अनोखा नजारा, व्हिडीओ व्हायरल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेरळमध्ये आलेल्या पुराने अनेकांचा जीव घेतला तर अनेकांना बेघर केलं. या भयावह पुराने सुंदर केरळचं चित्रच पालटून टाकलं. दरम्यान केरळच्या पोन्नानी समुद्र तटावर एक अनोखं दृश्य बघायला मिळत आहे. ... Read More\nKerala FloodsSocial Viralकेरळ पूरसोशल व्हायरल\nशिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने केरळ पुरग्रस्तांना दोन लाखाचा निधी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपूरग्रस्त बांधवांना शिवाजी शिक्षण संस्था परिवाराच्यावतीने दोन२ लक्ष रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनी केली. ... Read More\nअतिवृष्टी किंवा अ��ावृष्टी यांचे आव्हान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसतत कोसळणारा पाऊस, त्सुनामी, डोंगरांचे उतार आणि उथळ नदीपात्रे ही पुराचे संकट ओढवणारी काही कारणे सांगता येतील. ... Read More\nfloodNatural CalamityKerala FloodsRainlandslidesपूरनैसर्गिक आपत्तीकेरळ पूरपाऊसभूस्खलन\nपूरग्रस्त केरळमध्ये नद्या, विहिरी कोरड्याठाक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपूरग्रस्त केरळमध्ये ऊन तापत असून, नद्या आणि विहिरी अपवादात्मकरीत्या कोरड्या पडल्या असल्यामुळे राज्य सरकारने या घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. ... Read More\nहायकोर्टाचा आदेश : केरळ पूरपीडितांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे चार अधिकाऱ्यांना केरळ पूरपीडितांस प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्याचा आदेश दिला. एका कंपनीला अवैधपणे सिंचन प्रकल्पाचे कंत्राट मंजूर केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना हा दणका ... Read More\nHigh CourtKerala Floodsउच्च न्यायालयकेरळ पूर\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214839-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/publications/manoj-publications", "date_download": "2018-11-21T20:00:11Z", "digest": "sha1:GGQNVWLIJW4EGRZFJ6BOLDBJHNRCNBS4", "length": 13568, "nlines": 403, "source_domain": "www.cart91.com", "title": "मनोज पब्लिकेशन्सची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nमराठी अक्षर ज्ञान २\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214839-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA.php", "date_download": "2018-11-21T20:19:51Z", "digest": "sha1:AMMIAK4AK6L2E6DYDIBG2GHCHLE4HLLB", "length": 82348, "nlines": 1197, "source_domain": "tarunbharat.org", "title": "दूर व्हावं अवनक रूप… | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्था���ा प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या�� स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\n►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\n►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nनवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nमुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nHome » उपलेख, संपादकीय » दूर व्हावं अवनक रूप…\nदूर व्हावं अवनक रूप…\nडॉ. गो. बं. देगलूरकर |\nगणेशाचं स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक कार्यारंभ गणेशपूजनाने होतो. या देवतेची देवळं-राऊळं संपूर्ण देशभर आढळून येतात. इतकं��� नव्हे, तर परदेशांमध्येही गणपतीची विविध रूपं आणि त्यासंबंधीच्या आख्यायिका पाहायला आणि ऐकायला मिळतात. अशा सर्व पद्धतीनं गणेश जनमानसात सामावलेला दिसतो. गणेश ही अनेकांची आराध्यदेवता… बुद्धिवान, कलासक्त, शक्तिमान, सामर्थ्यवान अशी ही देवता, आपल्या जीवनशैलीमध्ये सहजी सामावली गेली आहे. किंबहुना ती आपल्या जगण्याचा एक भाग आहे. गणेशस्तवनाशिवाय कुठलीही मंगल वेळ साजरी होत नाही. देशातच नव्हे, तर परदेशामध्येही पूजनीय असणारा असा हा देव… दहाव्या-अकराव्या शतकापासून गणपतीची ही लोकप्रियता आणि माहात्म्य भारतापुरतंच मर्यादित न राहता आग्नेय, आशियाई देशांपर्यंत पोहोचलं आणि ही एक पूज्य देवता म्हणून मान्य करण्यात आली. अकराव्या शतकापासून गणपती सर्व मंगलकार्यांच्या प्रारंभी पूजला जात आहे. आपल्याकडील कोणत्याही धार्मिक विधीचा प्रारंभ गणेशपूजनाशिवाय संपन्न होत नाही. एकदा वाराणसीतल्या पं. राजेश्‍वरशास्त्री द्रविड या अत्यंत ख्यातकीर्त विद्वानांना श्रीगणेशाबद्दल विचारलं गेलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, एखाद्या पूजेला शिव-पार्वतीला बसायचं असल्यास त्यांनीही प्रारंभी गणेशाची पूजा केली पाहिजे. मग विचारणा झाली, गणेश स्वत:च पूजेला बसला तर उत्तर मिळालं, त्यानेही आधी ही पूजा केली पाहिजे. इतकं माहात्म्य मिळालेली ही देवता आहे\nगणपतीच्या पहिल्या प्राचीन मूर्तीचा उल्लेख साधारणत: तिसर्‍या शतकात आढळतो. संकिसा आणि मथुरा वस्तुसंग्रहालयामध्ये तिसर्‍या-चौथ्या शतकातल्या गणेशमूर्ती पाहायला मिळतात. पण, या आधीचा गणेशमूर्तींचा उल्लेख सातवाहनकालीन ‘गाथा सप्तशतीत’ आढळतो. पण, ती मूर्ती एखाद्या देवालयात स्थापन केली असल्याचं दिसत नाही. यात मूर्ती पारावर ठेवली होती, असा उल्लेख आहे. गणपती दु:खकर्ता होता तेव्हा यक्ष या भूमिकेत असावा. रामकृष्ण गोपाळ भांडारकरांच्या मताप्रमाणे, कालांतराने त्याचं ‘सुखकर्ता’ या रूपात दर्शन होऊ लागलं.\nप्रारंभीच्या गणेशाच्या मूर्ती दोन हातांच्या असत. नागयज्ञोपवीत धारण केलेल्या या मूर्ती आहेत. तेव्हापासूनच त्याच्या डाव्या हातात मोदकपात्र दिसायला लागलं. अशा मूर्ती साधारणत: पाचव्या शतकातल्या आहेत. काबूल (अफगाणिस्तान) येथे अशा मूर्ती आढळतात. या मूर्ती खिंगीलाशाही राज्यकर्त्यांच्या काळातल्या आहेत. काबूलपासून दक्षिणेला ���सणार्‍या गार्डिज या ठिकाणी अशी मूर्ती मिळाली. तिच्या पादपीठावर ‘महाविनायक’ अशी अक्षरं कोरलेली आहेत. काबूलच्या शोरबाजारात सरकारधार येथे व्याघ्रांबरयुक्त मूर्ती चौथ्या शतकातली असल्याचं आढळून आलं. विशेष बाब म्हणजे पुराणात गणपतीच्या गजमुखाबद्दलची गोष्ट आहे. त्यापूर्वीची म्हणजे मानवी मुख असणारी मूर्ती तंजावर येथे आढळून आली. नंतर गणपतीचं शिर धडावेगळं केलं गेलं तेव्हाचीही एक मूर्ती बद्रीनाथ येथील गौरीकुंडाच्या काठावर आढळून आली आहे. आकाराने मोठी असणारी ही मूर्ती शिर तुटलेल्या अवस्थेतील आहे. ही मूर्ती ‘मुंडकाटा गणेश’ या नावाने प्रसिद्ध आहे. कालांतराने गणपती चतुर्भुज, षडभुज, अष्टभुज, दशभुज असा घडवला गेला. अगदी वीस हातांपर्यंतची गणेशमूर्तीही उपलब्ध झाली आहे.\nशिल्पकारांनी गणपतीला बालगणेशापासून अनेक रूपात घडवलं. काही ठिकाणी नागफण्यावर नृत्य करणारी गणेशमूर्तीही बघायला मिळते. पण, अशा प्रकारच्या गणेशमूर्ती श्रीकृष्ण मूर्तीवरून बेतलेल्या आहेत. गणेशाच्या वाहनांचा विचार करता उंदीर, मोर आणि सिंह यांचा उल्लेख होतो. वसुंधरेने गणेशाला उंदीर हे वाहन दिलं, असं म्हणतात. काही ठिकाणी गणपतीचे वाहन असणारा उंदीर समोर ठेवलेले मोदक पळवत असताना पाहायला मिळतं. हे दृश्य साकारणार्‍या शिल्पाकृतीही बघायला मिळतात.\nगणेश मयूरेश्‍वर म्हणून घडवला जातो तेव्हा तो मोरावर स्वार असतो. मोरोबा, मोरगाव आदी नावांवरूनसुद्धा गणेशाबरोबर मोराचा सहवास सिद्ध होतो. विशेषत: महाराष्ट्रात अशा मूर्ती आढळतात. गणपतीच्या अनेक रूपांपैकी एक रूप आहे ते हेरंबाचं… हे गणेशरूप सिंहावर आरूढ असतं. गणेश एकमुखाचा आहे तसाच दोन, तीन अथवा पाच मुखांचा असतो. पंचमुखी गणेश उंदीर वाहनासह असेल, तर तो महागणपती म्हणून संबोधला जातो. वाहन सिंह असेल तर त्याला ‘हेरंब’ म्हणतात. गणेश सर्व संप्रदायांमध्ये पूज्य मानला जातो. शैव, वैष्णव, शाक्त हे सर्व संपद्राय गणेशाचे पूजक आहेत. गणेशासंबंधातल्या काही पुराणकथा गणेशमूर्ती ओळखण्यास साह्यभूत ठरतात. शाक्त संप्रदायात गणपतीचा समावेश झाला तेव्हा घडवल्या गेलेल्या मूर्ती ‘उच्छिष्ट गणेश’ म्हणून ओळखल्या जातात. या रूपात गणपतीच्या मांडीवर त्याची पत्नी दाखवलेली असते. हा गणेश प्रणयाराधनेच्या अवस्थेत असतो.\nगणपती शिव-पार्वतीच्या सान्निध्यात असल्याचीही बरीच शिल्पं उपलब्ध आहेत. तो वडीलबंधू कार्तिकेयासवे माता-पित्यासह दाखवला जातो. भारताच्या विविध भागांमध्ये गणेशाच्या अशा अनेक मूर्ती पाहायला मिळतात. आठव्या शतकापर्यंत तामिळनाडूतील दैवतांमध्ये गणेश प्रविष्ट झाला नव्हता. हे आताच्या काळात लोकप्रिय झालेल्या ‘वातापी गणेश’ या गाण्यावरूनही लक्षात येतं. कर्नाटकमध्ये बदामी (वातापी) येथील एका मंदिराच्या गाभार्‍यात वर्तुळाकृती शाळुंका रीत्या अवस्थेत आढळते. त्यावरून येथील गणपती कदाचित तामिळनाडूत गेला असावा, असं अनुमान काढलं गेलं. गणपती आणि कार्तिकेय या दोन भावांमधील स्पर्धा, भांडण हे अगदी बालस्वभावाला साजेल, असं दिसून येतं. हे प्रसंगही शिल्पबद्ध केलेले दिसतात.\nगणेशाच्या बुद्धिमत्तेसंबंधातील कथा सर्वज्ञात आहेत, त्याचप्रमाणे त्या कथांमधून तो माता-पित्यांचा परमभक्त होता, हेदेखील दिसून येतं. काही ठिकाणी या कथांचं चित्रीकरणदेखील दिसून येतं. गणपतीच्या नृत्य करतानाच्या असंख्य मूर्ती आढळतात. त्या भारतातल्या अनेक मंदिरांवर आणि परदेशातल्या संग्रहालयांमध्ये दिसून येतात. नृत्यगणेशाची मूर्ती घरात ठेवू नये, असा एक गैरसमज आढळतोे. या स्वरूपातील गणेश घरात असेल तर तो नाचवतो, असं समजतात. मात्र, या विचारात तथ्य नाही. अशी मूर्ती ठेवू नये असं मानलं, तर घरात गणेशाची बसलेली मूर्त ठेवली तर ती बसवते, असा अर्थ होईल. त्यामुळे यात तथ्य नाही. समर्थ रामदासांनी दासबोधाच्या प्रारंभीच नृत्यगणेशाला वंदन केलं आहे. एवढंच नाही, तर रायगडावरच्या राणीवशाच्या एका चौकटीवर चतुर्भुज आसनस्थ गणपती आहे, तर दुसर्‍या दाराच्या चौकटीवर नृत्यगणेशाचं शिल्पांकन आहे. गणेशाला नृत्याच्या क्षेत्रात प्रवेश करताना पाहून लक्ष्मीने त्याला नुपूर आणि अंगद दिल्याचा उल्लेख पुराणात आढळतो.\nगणेशाच्या काही मूर्ती विशेष लक्ष देण्यासारख्या आहेत. उदा. वाराणसीत गणेशाची एक अद्भुत प्रतिमा आढळते. तिला यक्षगणेश असं म्हणतात. या गणेशप्रतिमेच्या सोंडेवर लहान आकारातल्या तीन हत्तींचं शिल्पांकन आहे. अशा गणेशाचं वर्णन ‘दंष्ट्रालग्नाद्विपघटा’ असं केलं आहे. या गणपतीचं वर्णन स्कंदपुराणातल्या काशीखंडात आढळतं. तिथे सहा हत्ती असावेत, असं म्हटलं आहे. आणखी एक गणेशपट्ट वारासणीला आढळला. त्यावर चार गणपती आसनस्थ दाखवले असून मधेच एक ह��्ती शिल्पांकित केला आहे. याला पंचविनायकपट्ट असं म्हणतात. उत्तरेत काही ठिकाणी नवग्रहाबरोबर सूर्याच्या जागी गणपती दाखवलेला आहे. आपल्याकडील आणि इतरत्र आढळणार्‍या सप्तमातृकापट्टामध्ये एका टोकाला शिववीरभद्र आणि दुसर्‍या टोकाला गणपती सामान्यत: अनिवार्यपणे दाखवलेला असतो. बीड जिल्ह्यातील केशवपुरी येथील देवळात गणेश राक्षसाशी लढतानाचं दृश्य चित्रित केलं आहे. असं माहात्म्य आणि कीर्ती लाभलेल्या सुखकर्ता आणि दु:खहर्ता गणपतीचा सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्यांनी सुरू केला. सामाजिक एकोपा, सामंजस्य, सहवास निर्माण व्हावा, हा यामागील उद्देश होता. आजही याच उद्देशाने हा मंगलमय महोत्सव साजरा व्हायला हवा. त्याला मिळत असणारं अवनक रूप दूर होईल आणि एका चांगल्या स्वरूपात हा उत्सव पार पडेल, अशी आशा करू या…\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nFiled under : उपलेख, संपादकीय.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविल���र\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (263) आंतरराष्ट्रीय (409) अमेरिका (147) आफ्रिका (7) आशिया (221) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (161) ई-आसमंत (55) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (51) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (794) आसमंत (745) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (411) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (69) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (672) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (51) गुजरात (64) गोवा (10) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (32) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (50) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,774) अर्थ (75) कृषी (25) नागरी (782) न्याय-गुन्हे (286) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (34) संरक्षण (128) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (729) अग्रलेख (357) उपलेख (372) साहित्य (5) स्तंभलेखक (954) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (34) डॉ.परीक्षित स. शेवडे (43) डॉ.वाय.मोहितकुमार राव (41) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (6) ब्रि. हेमंत महाजन (52) भाऊ तोरसेकर (104) मयुरेश डंके (5) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (48) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (49) ल.त्र्यं. जोशी (30) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (53) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (54) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (48) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (34)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nगणपती : एक उत्सव\n तुमच्या घरी गणेशाची स्थापना होते का घरी गणपती बसत नाही, असे घर फार कमी प्रमाणात असते. आमचा बंड्या नेहमीच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214840-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/malvan-two-family-clashes-in-tarkali/", "date_download": "2018-11-21T20:04:07Z", "digest": "sha1:RHO45R6TGRZRKOU73Q7GYVM6YMLNUM2X", "length": 5647, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तारकर्लीतील दोन कुटुंबांत हाणामारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › तारकर्लीतील दोन कुटुंबांत हाणामारी\nतारकर्लीतील दोन कुटुंबांत हाणामारी\nतारकर्ली बंदर येथील रहिवासी राधाकृष्ण गणपत परब व बाळकृष्ण शिवराम कोळंबकर या दोन कुटुंबीयांमध्ये जागेच्या वादातून जोरदार मारामारी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यामध्ये दोन्ही कुटुंबामधील पुरुष, महिला जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत बुधवारी रात्री उशिरा दोन्ही कुटुंबीयांनी मालवण पोलिस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. एकूण 13 जणांवर गैरकायदा जमाव, शिवीगाळ, व मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाप्रकरणी राधाकृष्ण गणपत परब (वय 45, रा. तारकर्ली बंदर) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी राधाकृष्ण परब यांच्या जागेचे कोर्ट कमिशन होणार असल्याने सायंकाळी पाहणीसाठी वकील आले होते. राधाकृष्ण परब व त्यांचे सर्व कुटुंबीय जागेवर हजर होते. त्यावेळी बाळकृष्ण शिवराम कोळंबकर व त्यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांनी त्या ठिकाणी येऊन जागेत लावलेले दगड, झावळे बाजूला केले. तसेच कंपाऊंडचे दगडही बाजूला करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. परब हे जाब विचारण्यास गेले असता सातही जण अंगावर धावून आले. त्यातील गोपीचंद कोळंबकर याने परब यांच्या शर्टला पकडून तोंडावर ठोशा मारला. यामुळे त्यांना दुखापत झाली. तसेच नशेत असणार्‍या बाळकृष्ण कोळंबकर यानेही बिअरची बॉटल आपल्या डोक्यावर पाठीमागून मारली.\nरिफायनरी विरोधात राजापुरात कडकडीत बंद\nसमुद्रातील मत्स्यसाठे शोधण्यासाठी ‘स्पेस अ‍ॅप्लिकेशन’\nदेशाच्या अमृतमहोत्सवाचे नियोजन आताच करा\nतारकर्लीतील दोन कुटुंबांत हाणामारी\nरेल्वेचा सिग्नल मिळाला अन् सर्वांची धांदल उडाली\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर\nआरे कॉलनीत 2 अल्पवयीन मुलींची आत्महत्या\nबावखळेश्वरसह तीन मंदिरे जमीनदोस्त\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर\nआरे कॉलनीत 2 अल्पवयीन मुलींची आत्महत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214840-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-Kolhapur-Nashik-airport-became-the-premiere/", "date_download": "2018-11-21T20:08:06Z", "digest": "sha1:FMJNHT55INAU4ACAXDFMGMGWHJMGGVIN", "length": 6804, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबई-कोल्हापूर/नाशिक विमानसेवेचा मुहूर्त ठरला! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-कोल्हापूर/नाशिक विमानसेवेचा मुहूर्त ठरला\nमुंबई-कोल्हापूर/नाशिक विमानसेवेचा मुहूर्त ठरला\nमुंबई /कोल्हापूर : प्रतिनिधी\nएअर डेक्कन या प्रादेशिक हवाई प्रवासी वाहतूक करणार्‍या देशी कंपनीतर्फे 22 डिसेंबर रोजी मुंबई-नाशिक, मुंबई-जळगाव तर मुंबई - कोल्हापूर हवाई प्रवासी वाहतुकीला 24 डिसेंबरपासून प्रारंभ करण्यात येणार आहे.\nकोल्हापूरच्या उजळाईवाडी विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा 24 डिसेंबरपासून सुरू होत आहे. आठवड्यातून मंगळवार, बुधवार व रविवारी ही सेवा उपलब्ध असेल. मुंबईहून कोल्हापुरला दुपारी सव्वा वाजता विमान निघून ते अडीच वाजता पोहोचेल आणि तेच विमान कोल्हापुरहून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी निघून चार वाजून चाळीस मिनिटांनी मुंबईत उतरेल. केंद्र शासनाच्या उडान योजनेतून ही सेवा उपलब्ध झाली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. या विमानसेवेसाठी तिकिट बुकिंगला गुरुवारी (21 डिसेंबर) प्रारंभ होत आहे. विमान सेवा सुरू होत असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील व एयर डेक्कनच्या अधिकार्‍यांनी बुधवारी दिल्याचे खा. संभाजीराजे या��नी स्पष्ट केले. गेली सहा वर्षे कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद होती.\nही सेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. छोटी शहरे विमान सेवेने जोडण्याच्या केंद्र शासनाच्या उडाण योजनेची घोषणा झाल्यानंतर त्यात कोल्हापूरचा समावेश करण्यात आला. त्यानंतरही वाहतूक परवाना आणि मुंबई विमानतळावरील वेळापत्रक (स्लॉट) मिळण्यासाठी विलंब होत राहिला. त्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गणपती राजू यांना निवेदन देण्यात आले होते. त्यांच्या आदेशानुसार भारतीय विमानतळ प्राधिकरण व नागरी उड्डाण संचालनालयाने ऑक्टोबरमध्ये उजळाईवाडी विमानतळाची संयुक्त पाहणी केली होती. रखडलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेबाबत आपण मंत्री अशोक गणपती राजू यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले होते, असे खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे.\nमुंबादेवी मंदिर सरकारच्या नियंत्रणात\nपॅनक्‍लबच्या ६ संचालकांविरुद्ध गुन्हा\nमुंबई-कोल्हापूर/नाशिक विमानसेवेचा मुहूर्त ठरला\nउन्मत्त फेरीवाल्याने छेड काढून महिलेला झोडपले\n१६ वर्षीय मुलीचे अश्‍लील फोटो काढून उकळले १.१५ लाख\nमुंबई: जोगेश्वरीतील २६ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214840-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/morcha-against-Singapore-Port/", "date_download": "2018-11-21T20:27:55Z", "digest": "sha1:5QJZUKNK72HDQRSMHXWLT6LHLJ2BTKWH", "length": 2854, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंगापूर पोर्ट विरोधात सर्वपक्षीय मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिंगापूर पोर्ट विरोधात सर्वपक्षीय मोर्चा\nसिंगापूर पोर्ट विरोधात सर्वपक्षीय मोर्चा\nउरूण तालुक्यातील नाव्हासेवा येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समवेत सर्वपक्षीय नेत्यांनी आज (शुक्रवार)सिंगापूर पोर्ट विरोधात काढला मोर्चा\nस्थानिकांना नवीन येणाऱ्या सिंगापूर पोर्ट मध्ये नोकऱ्यांमध्ये डावलण्यात येत असल्याच्या कारणामुळे स्थानिक नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी जे एन पी टी प्रशासन भवनावर एल्गार मोर्चा काढला. या मार्चात नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. यावेळी सिंगापूर पोर्ट विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214840-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/NutSamrat-Barrister-Parayanam-says-Nana-Patekar/", "date_download": "2018-11-21T19:58:36Z", "digest": "sha1:UATQILPBTLUZZJVZDEUYYJTVGOGRZDVG", "length": 7132, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नटसम्राट,बॅरिस्टरची पारायणं केली : नाना पाटेकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › नटसम्राट,बॅरिस्टरची पारायणं केली : नाना पाटेकर\nनटसम्राट,बॅरिस्टरची पारायणं केली : नाना पाटेकर\nआज विक्रमचा सन्मान करताना विक्रमसमोर वाकता येत आहे, याचा मोठा आनंद आहे. नटसम्राट माझ्या ऐवजी विक्रमने केला असता, तर एक वेगळा चित्रपट आपल्याला पाहायला मिळाला असता. विक्रम संवादामध्ये जे विराम घेतो त्यात तो खूप काही सांगून जातो. डॉक्टरांच्या (डॉ. श्रीराम लागू) नटसम्राटाची आणि विक्रमच्या बॅरिस्टरची आम्ही पारायणं केली. आता विक्रमने बॅरिस्टर बसवावे; मी त्यात काम करेल, अशी इच्छा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.\nसंवाद पुणेतर्फे ‘संवाद मराठी चित्रपट संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना किरण शांताराम यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच विक्रम गोखले यांनी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात 50 वर्षे योगदान दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी नाना पाटेकर बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेते मनोज जोशी, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक वामन केंद्रे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, किरण व्ही. शांताराम, अशोक विखे पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे सचिन इटकर, संवादचे सुनील महाजन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेश पांडे उपस्थित होते.\nया वेळी राजदत्त म्हणाले, मी या क्षेत्रात काय केले, याचं नेमकं उत्तर मला सांगता येत नाही. असे पुरस्कार ऊर्जा देण्याकरिता असतात. आ�� नाना कुठल्याकुठे गेला, त्याला पाहताना माझी मान वर जाते. पुरस्कार ही आमची भूक असते. हा सत्कार आमच्या कलाकारांच्या जगण्याची गरज आहे. सौभाग्यवतीला मंगळसूत्र दाखविताना जो आनंद होईल, तोच आनंद मला पुरस्कार स्वीकारताना होतो.\nवामन केंद्रे म्हणाले, मराठी नाटक हे राज्याच्या बाहेर जाणे ही काळाची गरज आहे. मला मराठी नाटक करता-करता भारतीय नाटक समजलं, या नाटकाची समृद्धी कळली. मी संचालकपदी नियुक्त झाल्यावर इतर देशातील विद्यापीठांचा अभ्यास केला. त्यानंतर, 3 ते 5 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या भारतीय नाट्यसृष्टीचे वास्तव पुढे आले. भारतीय संस्कृती समृद्ध असतानासुद्धा भारताच्या बाहेर त्याची व्याप्ती पोहोचलेली नाही. त्यावर विचार करण्याची गरज पडते. भारताची रंगभूमीवरील संस्कृती भारताबाहेर सर्व सामर्थ्याने मांडली गेली पाहिजे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214840-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Pudhari-Kasturi-Club-programs-in-karad/", "date_download": "2018-11-21T20:02:18Z", "digest": "sha1:V2XVFMFPFK55SP2QVIWHFMU5JQ5ZJ5XI", "length": 8004, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वप्न साकार झाल्याचा सर्वोच्च आनंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › स्वप्न साकार झाल्याचा सर्वोच्च आनंद\nस्वप्न साकार झाल्याचा सर्वोच्च आनंद\nमला या स्पर्धेतून खूप काही शिकायला मिळालं. तुमच्या आयुष्याला शिस्त असणे, वेळेच महत्व किती आहे याची खूप चांगली शिकवण मला या स्पर्धेतून घेता आली. तर आपले स्वप्न साकार झाल्याचा आनंद काय असतो हे मी अनुभवले. संधी मिळण्यासाठी वयाचे बंधन नसते. संधी आपण घ्यायची असते आणि तिचे सोने करायचे असते, हे उद‍्गार आहेत ‘डान्स दिवाने’ शो मध्ये पहिल्या टॉप 5 पर्यंत पोहोचणार्‍या मिनल ढापरे व ‘मिस कॉन्जिनॅलिटी’हा किताब पटकावणारी आल्फिया मुल्‍ला यांचे.\nयेथील वेणूताई चव्हाण सभागृहामध्ये दै. ‘पुढारी’कस्तुरी क्लबच्या कार्यक्रमामध्ये दै. पुढ���रीच्यावतीने सत्कार झाल्यानंतर कोरिओग्राफर मिनल ढापरे व आल्फिया मुल्‍ला या कराडच्या सुवर्णकन्यांनी आपले अनुभव व्यक्‍त केले.\nमिनल ढापरे म्हणाल्या, आपल्या आवडत्या अभिनेत्री, अभिनेत्यांबरोबर एखादा फोटो तरी काढायला मिळावा यासाठी प्रत्येक सिनेमाप्रेमी धडपडत असतो. मात्र त्यांच्याबरोबर आपल्याला काम करायला मिळाले, त्यांचा सहवास मिळाला हा आनंद अवर्णनीय असतो. वयाच्या चाळीसाव्या नंतर आता आपण काही करू शकत नाही अशी इतर महिलांसारखीच माझीही मानसिकता झाली होती. मात्र कलर्स टिव्हीच्या ‘डान्स दिवाने’ या शोमध्ये पहिल्या 5 मध्ये स्कोअर केला. मात्र वोटिंग कमी पडल्याने मला बाहेर पडावे लागले. कराडकरांची माझ्यासाठीची सकारात्मकता मला टॉप स्कोअरपर्यंत पोहोचवू शकली. माझी गुरू असणारी अभिनेत्री माधुरी दिक्षीत\nहिच्याबरोबर मला काम करायला मिळाले हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. कार्यक्रमांदरम्यान मला प्रत्येक गोष्टीचा फायदा होत गेला. यावेळी विविध सेलिब्रेटीजना भेटता आले. माधुरी दिक्षीतवर केलेली कविता तिला भेट दिली. माझ्या घागर्‍यावर तिची व सलमान खानची स्वाक्षरी घेतली. तिच्या दोन गाण्यांवर तिच्यासमोर परफॉर्मन्स दिला. आतापर्यंत स्टेज शो शंभरच्यावर झाले आहेत. टिव्हीवर एकूण 4 शोज झाले. 21 वर्षापासून विजय दिवस समारोहमध्ये ग्रुपसमवेत सहभाग आहे. हे यश मिळवत असतानाच ‘डान्स दिवाने’ मध्ये मिळालेली संधी माझ्या आजवरच्या मेहनतीची पावती आहे.\nखंडाळा येथे झालेल्या वर्ल्ड सुपर मॉडेल इंडिया साऊथ आशिया या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सौदर्य स्पर्धेत ग्रामीण भागातील रेठरे येथील आल्फिया मुल्‍ला हिने ‘सर्वगुणसंपन्न’ हा किताब पटकावला. आल्फिया ही कॅन्सर रूग्णांसाठी निधी संकलन करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करते. या निधीतून ती आर्थिक दृष्ट्या गरीब असणार्‍या रूग्णांना मदत करते. मेडिकल कॉलेजची विद्यार्थीनी असलेल्या आल्फिया हिने सांगितले की, माझे आईवडिल, माझे सर्व कुटुंबिय, शिक्षक यांचा माझ्या यशात फार मोठा वाटा आहे.वेळ आणि शिस्त या गोष्टी पाळल्या की आयुष्यात यश मिळते हे मी अनुभवले असल्याचे आल्फिया हिने सांगितले.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ ���ोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214840-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-gangster-Murder-case-Court-falsifies-Crime-against-three/", "date_download": "2018-11-21T19:58:15Z", "digest": "sha1:I4A4OCMIOHS76P3SCS4CUMJQYXVPJP5L", "length": 5969, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खून प्रकरणात न्यायालयाचीच फसवणूक; तिघांवर गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › खून प्रकरणात न्यायालयाचीच फसवणूक; तिघांवर गुन्हा\nखून प्रकरणात न्यायालयाचीच फसवणूक; तिघांवर गुन्हा\nतडीपार गुंड कैलास गायकवाड याच्या खूनकरणी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी कैलास पिटेकर हा अल्पवयीन असल्याचा त्याच्या कुटुंबियांचा दावा फोल ठरला आहे. शाहूपुरी पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुध्द न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईने अल्पवयीन मुलांना पुढे करुन गैरकृत्य करणार्‍यांना मोठा हादरा बसला आहे.\nकैलास शंकर पिटेकर, सर्जेराव शंकर पिटेकर आणि शंकर लक्ष्मण पिटेकर (सर्व रा.नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) या तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी खुद्द पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी तक्रार दिली आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ जुलै रोजी कैलास गायकवाड या तडीपार असलेला गुंडाचा अर्कशाळेजवळ खून झाल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर परिसरासह शहरात खळबळ उडाली होती. तडीपार गुंडाचा खून कैलास पिटेकर याने केला असल्याचा आरोप मृत कैलास गायकवाड याच्या कुटुंबियांनी करत त्याला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने दिवसभर तणावाचे वातावरण होते. शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे गतीमान करुन कैलास पिटेकर याच्यासह त्याच्या आणखी एका साथीदाराला ताब्यात घेतले. कैलास पिटेकर हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्यासह कुटुंबियांनी केल्याने पोलिसांसमोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता.\nसंशयित अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आल्याने पोलिसांनी 10 दिवसापूर्वी त्यानुसार कारवा�� केली. मात्र पोनि किशोर धुमाळ यांनी याचा पाठपुरावा करुन कागदोपत्री माहिती घेतली असता कैलास पिटेकर हा अल्पवयीन नसल्याचे समोर आले. अखेर त्यानुसार सोमवारी रात्री पोलिस ठाण्यात त्याच्यासह एकूण तिघांवर गुन्हा दाखल केला.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214840-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/gogate-jogalekar-college-zep-2017-bhatavdekar-trophy/", "date_download": "2018-11-21T19:41:17Z", "digest": "sha1:RO2RKWDTYYN2WJJS5ARZZHHVPUI5AZBL", "length": 5881, "nlines": 127, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालय झेप सांस्कृतिक महोत्सव २०१७ भाटवडेकर चषक स्कीट स्पर्धेत वास्तव सर्वप्रथम | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय झेप सांस्कृतिक महोत्सव २०१७ भाटवडेकर चषक स्कीट स्पर्धेत वास्तव सर्वप्रथम\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय झेप सांस्कृतिक महोत्सव २०१७ भाटवडेकर चषक स्कीट स्पर्धेत वास्तव सर्वप्रथम\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप वार्षिक युवा सांस्कृतिक महोत्सवात झालेल्या नाटुकले स्पर्धेत प्रथम वर्ष वाणिज्य विभागातील कलाविष्कार ग्रुपच्या ‘वास्तव’ या नाटुकल्याने प्रथम क्रमांक प्राप्त करीत भाटवडेकर चषक पटकावला. स्पर्धेत कलाविष्कार ग्रुप प्राथम क्रमांक, नटराज ग्रुप द्वितीय क्रमांक आणि प्रारंभ ग्रुप तृतीय क्रमांक प्राप्त केला.\nस्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, डॉ. शाहू मधाळे, प्रा. तुलसीदास रोकडे, विद्यार्थी प्रतिनिधी तन्मय सावंत उपस्थित होते.\nस्पर्धेचे परीक्षण श्री. मनोज भिसे आणि श्री. प्रथमेश भाटकर यांनी केले. प्रथम वर्ष वाणिज्य शाखेने स्पर्धेचे संयोजन केले. सूत्रसंचालन सुयोग रानडे आणि आभारप्रदर्शन वेदिका रानडे यांनी केले.\nझेप-२०१७ युवा महोत्सव गौरी साबळे दांडेकर मानचिन्ह विजेती\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप-२०१७’ सांस्कृति��� महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214840-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%95/", "date_download": "2018-11-21T21:01:43Z", "digest": "sha1:CQOFBT7VML5LOW26HZSVUFGIBMFPLKLQ", "length": 12175, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टोईंग वाहने की वसुली पथक? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nटोईंग वाहने की वसुली पथक\nसीसीटीव्ही झाकून वाहने उचलण्याची कारवाई : उद्देशालाच हारताळ\nपुणे – नो पार्किंगमधील वाहने उचलताना त्यामध्ये पारदर्शकता यावी यासाठी टोईंग वाहनांना सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र, टोईंग वाहनांवरील कर्मचाऱ्यांकडून सीसीटीव्ही झाकून सर्रासपणे वाहने उचलण्याची कारवाई सुरू आहे. यामुळे सीसीटीव्ही बसवण्यामागच्या उद्देशालाच हारताळ फासला जात असून नागरिकांची लूट होत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात रास्ता पेठ येथेही सीसीटीव्हीविना कारवाई सुरू असल्याची माहिती दै. “प्रभात’ने समोर आणली होती.\nअनेकदा नो पार्किंगमधील वाहने उचलताना टोईंग कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांवर दादागिरी केली जाते. काहीवेळा अशा घटनांमध्ये वाहनचालकांचीही चूक असते. परंतु, पोलिसांना यासाठी जबाबदार धरले जाते. यामध्ये पारदर्शकता यावी आणि गाडी उचलण्याच्या घटनेचे चित्रीकरण व्हावे, यासाठी शहरातील सर्व टोईंग टेम्पोंना सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तसेच, कारवाईला जाण्याआधी संबंधित वाहतूक निरीक्षकाने सीसीटीव्हीची पाहणी करूनच गाडी सुरू करावी, असे सांगण्यात आले आहे. मात्र, सद्यपरिस्थितीत वाहतूक पोलिसांना याचा विसर पडला असून यामुळे ठेकेदारांचे फावत आहे.\nमंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक येथे वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅनमधून गाड्या उचलण्याचे काम सुरू होते. यावेळी एका महिलेची गाडी उचलून टेम्पोत टाकण्यात आली. हे लक्षात आल्यानंतर महिलेने तत्काळ गाडीकडे धाव घेत प���र्किंग झोनमधील गाडी का उचलली असा सवाल करत गाडी सोडण्याची विनंती केली. मात्र, गाडी नो पार्किंगमधून उचलण्यात आली असल्याचे म्हणत टोईंगचालकाने गाडी सोडली नाही. यानंतर वादावादी झाल्याने पोलिसांनी अखेर ती गाडी विनाचलन सोडावी लागली. दरम्यान, हा सर्व प्रकार होत असताना वाहतूक पोलीस मात्र, टेम्पोच्या पुढील सीटवर बसून चलन फाडण्याचे काम करत होते. यामुळे वाहतूक पोलिसांना कोणाचे भले करायचे आहे असा सवाल करत गाडी सोडण्याची विनंती केली. मात्र, गाडी नो पार्किंगमधून उचलण्यात आली असल्याचे म्हणत टोईंगचालकाने गाडी सोडली नाही. यानंतर वादावादी झाल्याने पोलिसांनी अखेर ती गाडी विनाचलन सोडावी लागली. दरम्यान, हा सर्व प्रकार होत असताना वाहतूक पोलीस मात्र, टेम्पोच्या पुढील सीटवर बसून चलन फाडण्याचे काम करत होते. यामुळे वाहतूक पोलिसांना कोणाचे भले करायचे आहे असा सवाल उपस्थित होत असून यामधून सर्वसामान्यांची लूट होत असल्याचे दिसून आले.\nकोणताही दंड न घेता गाडी सोडली\nटोईंग कर्मचाऱ्याने संबंधीत महिलेची गाडी टेम्पोत टाकून ती सोडवण्यासाठी फरासखाना वाहतूक विभागात येण्याचे सांगितले. मात्र, गाडी पार्किंग झोनमधून उचलली असल्याचे महिलेचे म्हणणे होते. सीसीटीव्ही झाकला गेला असल्याने हे सिध्द करून दंड लावायला वेळ लागणार असल्याने वाहतूक पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता गाडी सोडून दिली. यामुळे सीसीटीव्ही बसवण्याच्या उद्देशाला हरताळ फासला गेला असून वाहतूक पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे.\nटोईंग करताना कर्मचाऱ्यांनी नियम पाळून कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच, अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. यासंदर्भात आपल्याकडे तक्रार आल्यास संबंधीत कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.\n– तेजस्वी सातपुते, वाहतूक उपायुक्त\nदुकानासमोर असलेल्या पार्किंगच्या जागेत मी गाडी लावली होती. मात्र, तरीही ती उचलून नेण्यात आली. यानंतर गाडी घाईमध्ये नजरचूकीने उचलण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने शेवटी गाडी सोडून देण्यात आली. मात्र, अशा प्रकारे सर्वसामान्यांना त्रास देणे चुकीचे असून याकडे वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.\n– गाडी उचलण्यात आलेली महिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्य��ंसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपेट्रोल, डिझेल आणखी 14 पैशांनी महाग\nNext articleबांधकाम व्यावसायिकाला रेराचा दणका\nगुंड तडीपार; निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नवी इमारत उभारणार\nअखेर “पीएमपी’ने केला कर्मचाऱ्यांचा पगार\nअडकलेल्या बिबट्याची सुटका हे मोठे आव्हान\nअस्वच्छता करणाऱ्यांवरील कारवाई दुसऱ्याच दिवशी ठप्प\nअधिकाऱ्यांनो, शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214840-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2018-11-21T19:55:27Z", "digest": "sha1:HCPEYYUIDWPTQAZQCFXHVBYAXUB4IF5B", "length": 10904, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“धनगर आरक्षणा’चा टाटांचा अहवाल मांडा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“धनगर आरक्षणा’चा टाटांचा अहवाल मांडा\nमधुकरराव पिचड यांची मागणी;भाजपचा राजकीय दबावामुळे निर्णय\nअकोले – धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने भाजपच्या सरकारने टाटा संशोधन संस्थेला अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे या संस्थेचा अहवाल 31 ऑगस्ट रोजी राज्य सरकारला सादर झाला आहे. हा अहवाल भाजप सरकारने जनतेसमोर ताबडतोब मांडावा, असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले आहे.\nधनगर समाजाने आपला आदिवासींमध्ये समावेश करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजप सरकारने राजकीय दबावापोटी टाटा संशोधन संस्थेला यादृष्टीने अभ्यास करण्यास सांगितले होते. वास्तविक हे काम पुण्याच्या आदिवासी संशोधन समितीला द्यायला हवे होते; परंतु तसे झाले नाही. या विषयावर भाजप सरकारने चार वर्षे राजकारण केले. जाणीवपूर्वक हे काम टाटा संशोधन संस्थेला दिले. गरीब व दीनदुबळ्या आदिवासी समाजाला अंधारात ठेवून त्यांच्या ताटातले काढून खोटया आदिवासींच्या पुढे ताट वाढण्याचे हे कृत्य घृणास्पदच नाही, तर आदिवासी समाजावर पुढे अनेक वर्ष घोर अन्याय करणारे ठरणार आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. धनगर ,समाज आदिवासी आहे, की नाही, याचा अभ्यास करण्याचे काम स्वायत्त असणाऱ्या आदिवासी संशोधन समितीकडे का दिले नाही, असा सवाल करून पिचड म्हणाले, की टाट�� संशोधन संस्थेने हा अहवाल 31 ऑगस्टला राज्य सरकारला सादर केला आहे. त्यानंतर सरकारने हा अहवाल काय आहे, हे जनतेसमोर मांडणे आवश्‍यक व गरजेचे असताना हा अहवाल लपून ठेवला आहे. या अहवालात काय आहे, हे पुढे येणे गरजेचे असून तो सरकारने ताबडतोब 24 तासांच्या आत जाहीर करावा, असे आवाहन करून तसे न घडल्यास आम्ही रस्त्यावर येऊ, असा इशारा पिचड यांनी दिला आहे.\nराज्यातल्या भाजप सरकारने आतापर्यंत जनतेची दिशाभूल केली आहे. यापुढे करू नये. धनगर खरे आदिवासी आहेत, की नाही याबद्दल अहवालात काय म्हटले आहे, ते ही स्पष्ट होईल; पण सरकारने हा अहवाल का लपवून ठेवला, असा पिचड यांनी केला. हा अहवाल सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे. याबाबत आपण राज्याचे आदिवासी विकास मंत्री, सचिव यांच्याशीदेखील या अहवालाबाबत बोललो; पण ते ही याबाबत बोलायला तयार नाहीत. धनगर समाजाने आंदोलन तीव्र केल्यामुळेच सरकार जागे झाले असले, तरी सरकाने हा अहवाल जनतेसमोर मांडावा, असे पिचड यांनी म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleश्रावणी सोमवारामुळे गणपती घाटाला यात्रेचे स्वरूप\nNext articleतो निधी अमेरिका आमचे देणे लागते – पाकिस्तानचा दावा\nनगरकर बोलू लागले…रस्त्यांचा प्रश्‍न मोठा गंभीर\nमोकाट जनावरांना आळा घालावा परिसरामध्ये रस्त्याची कामे झालेली आहेत. त्याचबरोबर पाणी पुरवठा वेळेवर होतो. रस्तेदेखील या भागामध्ये सुस्थितीत आहेत. परिसरामध्ये केवळ मोकाट जनावरांचा काही प्रमाणात...\nनगरकर बोलू लागले… रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nVideo : गोळीबारातील आरोपी पकडण्यास गेलेल्या पोलीस निरीक्षकावरच गोळीबार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214840-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-UTLT-colombia-team-in-knockout-5905676-NOR.html", "date_download": "2018-11-21T21:02:39Z", "digest": "sha1:GQU3NRPIR7MD76QTJKS4NDPE3ARPA7VS", "length": 7928, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Colombia team in Knockout | काेलंबिया नाॅकअाऊटमध्ये दाखल; पराभवानंतरही जपान पुढच्या फेरीत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकाेलंबिया नाॅकअाऊटमध्ये दाखल; पराभवानंतरही जपान पुढच्या फेरीत\nजागतिक क्र��वारीत १६ व्या स्थानावर काेलंबिया संघाने राेमहर्षक विजयाच्या बळावर फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्\nसमारा/वाेल्गाेगाद्र- जागतिक क्रमवारीत १६ व्या स्थानावर काेलंबिया संघाने राेमहर्षक विजयाच्या बळावर फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या नाॅकअाऊटमधील प्रवेश निश्चित केला. या संघाने गुरुवारी एच गटातील अापल्या शेवटच्या सामन्यात सेनेगलवर मात केली. येरी मीनाच्या (७४ वा मि.) गाेलच्या बळावर काेलंबियाने सामन्यात सेनेगलचा पराभव केला. काेलंबियाने १-० अशा फरकाने सामना जिंकला. यासह काेलंबियाला पुढच्या फेरीतील अापला प्रवेश निश्चित करता अाला.\nदुसरीकडे जपानच्या टीमला पराभवानंतरही स्पर्धेच्या अंतिम १६ मधील प्रवेश निश्चित करता अाला. जागतिक क्रमवारीत अाठव्या स्थानावर असलेल्या पाेलंड संघाने गटातील तिसऱ्या सामन्यात जपानवर मात केली.\nसमाराच्या मैदानावर सेनेगलच्या खेळाडूंनी विजयासाठी शर्थीची झंुज दिली. मात्र या टीमला शेवटच्या मिनिटांपर्यंत गाेल करता अाला नाही. त्यामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच टीमला खेळाडूंच्याही गैरवर्तनाचा फटका बसला. यातून सेनेगलचे पुढची फेरी गाठण्याचा प्रयत्न अपुरा ठरला.\nपाेलंडचा पहिला विजय; जपान अंतिम १६ मध्ये\nजागतिक क्रमवारीत अाठव्या स्थानावरील पाेलंडने स्पर्धेत पहिला विजय नाेंदवला. या संघाने गटातील तिसऱ्या सामन्यात गुरुवारी जपानचा पराभव केला. बेडनारेकने (५९ वा मि.) सामन्यात फिल्ड गाेल केला. या गाेलच्या बळावर पाेलंड संघाने १-० अशा फरकाने सामना जिंकला. तरीही पाेलंडच्या टीमला पुढची फेरी गाठता अाली नाही. या टीमचा तीन सामन्यात हा पहिलाच विजय ठरला. अाता ३ गुणांसह पाेलंडला मायदेशी परतावे लागेल.\n21 वर्षीय मनीषा प्रथमच रिंगमध्ये; पदकविजेत्या क्रिस्टियानाला नमवले\nमुंबईच्या 18 वर्षीय जेमिमाचा टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी मुलांसाेबत सराव\nसिंधू 29 मिनिटांत विजयी; अश्विनी-सिक्की बाहेर: 2-0 ने जिंकला सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214840-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-quotes-of-gautam-buddha-in-marathi-5951824.html", "date_download": "2018-11-21T19:41:52Z", "digest": "sha1:DJCZV3FQMVX3YJ4O3EADUNWFDQOWGLCJ", "length": 6060, "nlines": 163, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Quotes Of Gautam Buddha In Marathi | ​सुखी आणि यशस्वी जीवन प्रदान करतील गौतम बुद्धांचे हे 10 अमूल्य विचार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n​सुखी आणि यशस्वी जीवन प्रदान करतील गौतम बुद्धांचे हे 10 अमूल्य विचार\nगौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक होते. यांचा जन्म लुंबिनी येथे 563 इ.स. पूर्व शाक्य कुळाचे राजा शुद्धोधन यांच्या घरात झ\nगौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक होते. यांचा जन्म लुंबिनी येथे 563 इ.स. पूर्व शाक्य कुळाचे राजा शुद्धोधन यांच्या घरात झाला होता. यांच्या आईचे नाव महामाया होते. बुद्धांचे बालपणीचे नाव सिद्धार्थ होते. सिद्धार्थ यांनी लग्नानंतर आपला नवजात मुलगा राहुल आणि पत्नी यशोधराचा त्याग केला होता. या संसाराला दुःखातून मुक्ती देण्यासाठी ते दिव्य ज्ञानाच्या शोधात जंगलामध्ये गेले. अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यानंतर बोधगया (बिहार) येथे बोधी वृक्षाच्या खाली त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आहे ते सिद्धार्थ गौतमपासून बुद्ध बनले. येथे जाणून घ्या, गौतम बुद्धांचे 10 खास विचार, ज्यामध्ये सुखी आणि यशस्वी जीवनाचे सूत्र दडलेले आहेत...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nकेवळ शनिच नाही तर शिवलिंग आणि श्रीगणेशालाशी अर्पण करू शकता शमीचे पाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214840-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/water-supply-scheme-to-be-resumed-in-aurangabad-1744336/", "date_download": "2018-11-21T20:15:56Z", "digest": "sha1:GDPZHGD6LG7ERPDPGNZKGHWELLKORRKX", "length": 24059, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Water supply scheme to be resumed in Aurangabad | औरंगाबाद मध्ये पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू होणार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nऔरंगाबाद मध्ये पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू होणार\nऔरंगाबाद मध्ये पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू होणार\nऔरंगाबाद शहराला गेली अनेक वर्षे तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो.\nभाजपच्या प्रयत्नांना शिवसेनेची साथ; एमआयएम आणि काँग्रेसचा विरोध\nऔरंगाबाद :औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी योजलेली समांतर योजना पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी या अनुषंगाने दिलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारने योजनेसाठी लागणारा अतिरिक्त २८९ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला उपलब्ध करून द्यावा, अशी राज्य सरकारकडे विनंती करत अन्य १४ अटींसह योजनेच्या पुनरुज्जीवनास मंजुरी देण्यात आली. १५ लाख लोकसंख्या असणाऱ्या शहराची पाणीपुरवठय़ाची स्थिती बिकट झाली आहे, असे सांगत योजनेच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.\nऔरंगाबाद शहराला गेली अनेक वर्षे तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो. यावर मात करण्यासाठी २००५-०६ मध्ये ३५९ कोटी ६७ लाख रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे सादर करण्यात आला होता. २००८ पर्यंत या योजनेला मंजुरी मिळाली नाही. परिणामी ही योजना पीपीपी तत्त्वावर घेण्याचे ठरविण्यात आले. तेव्हा योजनेची किंमत ७९२ कोटी २० लाख रुपये एवढी झाली होती. कंत्राटदार कंपन्यांबरोबर महापालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी घातलेल्या घोळामुळे ही योजना नेहमीच वादग्रस्त राहिली. पुढे एसपीएमएल इन्फ्रा या मुख्य भागीदार कंपनीने हे काम सुरू केले. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी या नावाने सुरू झालेल्या या योजनेचे काम तसे उफराटे होते. औरंगाबादच्या पिण्याच्या पाण्याचा स्रोत जायकवाडी आहे. तेथून नक्षत्रवाडीपर्यंत पाणी उपसा करून आणण्याचे काम करण्याऐवजी शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम आधी हाती घेण्यात आले. नियोजनाचा अभाव आणि संथगतीने सुरू असणाऱ्या या योजनेच्या विरोधात मोठा गदारोळ झाला. औरंगाबादमधील सजग नागरिकांनीही याला विरोध केला. काँग्रेसचे राजेंद्र दाते पाटील यांनी या कंपनीच्या विरोधात न्यायालयीन लढा उभा केला. तर पाणीपुरवठा खासगीकरण विरोधी नागरिक कृती समितीच्या वतीने प्रा. विजय दिवाण यांनी पाणीपट्टी आणि कंत्राट देताना केलेले घोळ लक्षात आणून देत पाणीपुरवठा योजनेचे खासगीकरण थांबविण्यासाठी पुढाकार घेतला. महापालिकेचे तत्कालिन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या योजनेतील तफावतींचा अभ्यास केला. ही योजना शहरासाठी लाभाची नाही. त्यात कंत्राटदाराचा फायदा होत आहे, असे त्यांचे निष्कर्ष होते. पुढे रुजू झालेल्या ओमप्रकाश बकोरिया यांनी या योजनेतील अनियमिततांवर बोट ठेवून कंपनीबरोबरचे करार मोडीत काढले. करार मोडीत काढण्याची ही कृती चुकीची ठरवून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने उच��च न्यायालयात धाव घेतली होती. महापालिकेने घेतलेला निर्णय उच्च न्यायालयानेही योग्य ठरवला होता. पुढे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सारेकाही ठप्प होते. मात्र, कंत्राटदार कंपनीने नवा प्रस्ताव महापालिकेकडे दिला आहे, असे सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्या प्रस्तावाचे अवलोकन करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिकेच्या प्रशासनाने पुन्हा एकदा कंत्राटदार कंपनीने ठेवलेल्या प्रस्तावाचा अभ्यास करून सर्वसाधारण सभेसमोर प्रस्तावाच्या अनुकूल आणि प्रतिकूल बाबी मांडल्या. त्यावर चर्चा झाल्यानंतर मंगळवारी या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.\nकंपनीने काम पूर्ण करण्यास लागणारे ३० महिने, त्यानंतरचे १८ महिने अशी चार वर्षे गृहीत धरता ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रतिवर्षी आज लागू असलेली निवासी नळजोडणीची रक्कम ४ हजार ५० रुपये ही कायम ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ३० सप्टेंबर २०२२ नंतरच्या पाणीपट्टीचे दर कमी करण्याबाबतचा निर्णय कंपनीच्या सहमतीने योजनेचे काम सुरू झाल्यानंतर घेतला जाईल, असे महापौरांनी निर्देश देताना म्हटले आहे. शहरातील बहुतांश संघटनांना पाणीपट्टीचा हा दर मान्य नसल्याने त्या विरोधात आवाज उठवला जातो. पुणे शहराला वार्षिक १४८१ रुपये पाणीपट्टी आहे. तेथे दररोज पाणीपुरवठा होतो. औरंगाबादला दर तीन दिवसाला पाणीपुरवठा होतो. तरीही पाणीपट्टीची रक्कम ४ हजार ५० का, असा प्रश्न विचारला जातो.\nही रक्कम तुलनेने अधिक असल्याचे महापौर नंदकुमार घोडेलेही मान्य करतात. मात्र, पाणी उपसा करण्यासाठी आणि त्याचे वहन करण्यासाठी लागणारा विजेचा खर्च इतर शहराच्या मानाने अधिक असल्याचे ते सांगतात. तरीही येत्या काळात महापालिकेचा पाणीपट्टीचा हिस्सा कमी करता येऊ शकेल असा प्रयत्न करू, असे ते म्हणाले. योजनेचे पुनरुज्जीवन झाले तर भागीदार कंपन्यातील बदलांबाबत कायदेशीर सल्ला घेऊनच प्रशासनाने निर्णय घ्यावा, असेही महापौरांनी म्हटले आहे.\nसमांतर पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीचे श्रेय आपल्या बाजूने वळावे यासाठी शिवसेनेबरोबर भाजप प्रयत्न करीत आहे.\nखासदार चंद्रकांत खैरे यांनी ही योजना आपल्या कार्यकाळात मंजूर झाली. केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार असताना ही योजना मंजूर करून आणल्याचे ते आवर्जून सांगायचे. कंपनीबरोबर केल���ले कंत्राट रद्द करताना शिवसेनेतही मोठी दुफळी होती. खैरे एका बाजूला आणि शिवसेनेतील इतर पदाधिकारी कंपनीच्या विरोधात असे चित्र २०१६ मध्ये होते. पुढे वादात अडकलेली ही योजना सुरू झाली नाही तर पाणीच मिळणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आणि पुनरुज्जीवनासाठी भाजपने प्रयत्न करायला सुरुवात केली. भाजपचे आमदार अतुल सावे यांनी न्यायालयाबाहेर तडजोड करून या योजनेचे काम हाती घ्यावे यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली.\nरखडलेल्या राज्यातील प्रकल्पांमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यानंतर या योजनेसाठी निधी देण्यासाठी त्यांनी मान्य केले.\nदरम्यान, सर्वोच्च न्यायालयात कंत्राटदारांनी दिलेल्या योजनेच्या पुनरुज्जीवनीच्या प्रस्तावावर खळखळ करत का असेना शिवसेनेने मान्यता दिल्याने समांतरचे काम काही अंशाने पुढे सरकेल, अशी शक्यता आहे. मात्र, एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शहरातील संघटना या विरोधात सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत.\nप्रस्ताव मंजूर करताना महापौरांचे निर्देश\n* प्रकल्पाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून त्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता घ्यावी.\n* कंत्राटाचे पुनरुज्जीवन झालेल्या तारखेपासून अडीच वर्षांत काम पूर्ण केले जावे. पहिल्यांदा जायकवाडी ते नक्षत्रवाडी असे काम करावे. त्यासोबतच शहरात जलकुंभ उभारावेत. त्यासाठी मुख्य जलवाहिन्या टाकाव्यात आणि अनुषंगिक कामे पूर्ण केल्यानंतर मीटर बसवावे.\n* पहिले उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतरच तो दिवस काम सुरू झाल्याचा दिनांक समजण्यात यावा.\n* पुनरुज्जीवनासाठी वाढीव किंमत महापालिकेने द्यावी, अशी विनंती कंपनीने केली होती. त्यात खालील बाबींचा समावेश होता.\n* दरसुचीमुळे होणारी वाढ ७९ कोटी.\n* वस्तू व सेवाकराची रक्कम ९५ कोटी.\n* अतिरिक्त कामासाठी लागणारा निधी ११५ कोटी.\n* अशी २८९ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम या योजनेसाठी लागणार आहे.\n* महापालिकेला लागणारी ही रक्कम उभी करणे शक्य नसल्याने ही सर्व रक्कम राज्य सरकारने अनुदान म्हणून उपलब्ध करवून द्यावी, अशी मागणी नोंदविण्यात आली आहे. या मागणीला लेखी उत्तर द्यावे आणि निधी देण्याची सरकारची लेखी हमी मागत शिवसेनेकडून या योजनेला मंजुरी देण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर आज या योजनेच्या पुनरुज���जीवनाला मंजुरी देण्यात आली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214841-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/holi-in-dharur-aurangabad/", "date_download": "2018-11-21T19:57:39Z", "digest": "sha1:AJORB2L5FQVVPBMW3IAHOQ7X3Y47C2AD", "length": 5069, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धारूरात पाच दिवस चालतो होळीच जल्लोष | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › धारूरात पाच दिवस चालतो होळीच जल्लोष\nधारूरात पाच दिवस चालतो होळीच जल्लोष\nधारूर : सतीश वाकुडे\nधारूर ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर म्हणून बीड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या रंगोत्सवाला सातशे वर्षांची परंपरा आहे. यामध्ये रोज चाचर काढून वीर पुरुषांवर फाग गाऊन म्हणजे गीते गाऊन शहरातील कटघरपुरा ते पेठ विभागातील बालाजी मंदिरात आरती करून ढोलकी व झांझ वाजवत रंग खेळत ही चाचर काढली जाते. पाच दिवस सायंकाळी पंचाच्या घरी थंडाई, भाग, रंगाचा कार्यक्रम करण्यात येतो. यामध्ये शहरातील नागरिक सहभागी होतात.\nधारूर येथे होळीचा सण अगळा-वेगळा सण साजरी करण्यात प्रसिद्ध आहे. होळी सण नव्याची पौर्णिमेला एरंडीच्या झाडाची होळीच्या जागेवर लावून ‘राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की’ असा जय घोष करून सुरुवात होते. होळी दिवशी होळी पेटवून रंगाला खर्‍या अर्थाने सुरुवात होते. हा सण सतत पाच दिवस साजरा केला जातो. पाटील गल्लीतील होळीच्या ठिकाणी त्याच्या वरील रचलेली फाग ‘एक धर्मवीर बलिदान हुँआ, पापासिंगने नाम किया, एक धर्मवीर बलीदान हुँआ’ अशा फाग वीर पुरुषांच्यावर गाऊन कटघरपुरा ते पेठ विभागातील बालाजी मंदिर येथे महाआरती करून ठरलेल्या पाच मानकरी दुबे, तिवारी, डॉ. स्वरुपसिंह हजारी, मिश्रा, सद्दीवाल यांच्या निवासस्थानी रंगाचा कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमात भांग, थंडाई व रंग केला जातो. यामध्ये शहरातील सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात या ही वर्षी मोठ्या उत्साहात पाच ही दिवस हा सण ऐतिहासिक परंपरेनुसार साजरा करण्यात येणार आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214844-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/panchganga-river-pollution/", "date_download": "2018-11-21T20:27:07Z", "digest": "sha1:BQE7F5SEA2YIXXTUDWZ2TUEAC5E3R2TP", "length": 7419, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी तहसीलदारांना घेराव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी तहसीलदारांना घेराव\nपंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी तहसीलदारांना घेराव\nतेरवाड (ता. शिरोळ) बंधार्‍याजवळ पंचगंगा नदीपात्रातील प्रदूषित पाण्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांना संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून प्रश्‍नांचा भडीमार करत तासभर रोखून ठेवले होते.\nदरम्यान, प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दूरध्वनीवरून संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून पंचगंगा प्रदूषणाबाबत सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधींची गुरुवार (दि.19) रोजी बैठक बोलविली आहे. या बैठकीत हा प्रश्‍न मार्गी लावणार असल्याचे आश्‍वासन दिल्यानंतर तहसीलदार गुरव यांना प्रदूषित पाण्याच्या बाटल्या देऊन सोडून देण्यात आले.\nप्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये पंचगंगा नदीपात्र प्रदूषित होते. यासाठी परिसरातील शेतकर्‍यांना प्रत्येक वर्षी आंदोलने करावी लागतात. या उन्हाळ्यात अधिकार्‍यांना रोखून ठेवण्याचा हा तिसर्‍यांदा प्रकार घडला. तरी प्रशासन याबाबत कठोर पावले उचलत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पंचगंगा नदीपात्रात कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी नगरपालिका, प्रोसेस इंडस्ट्रियल इस्टेटचे सांडपाणी प्रक्रियेविना थेट नदीपात्रात मिसळत असल्यानेे पाणी प्रदूषित झाल्याने याचा जास्तीत जास्त फटका शिरोळ तालुक्यातील शेतकर्‍यांना व गावांना बसत आहे.\nनदी प्रदूषित करणार्‍या या घटकांवर कारवाई करावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर जिल्हाधिकारी ते तहसीलदार कार्यालयापर्यंत निवेदनाद्वारे तक्रारी केल्या होत्या. इचलकरंजीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना सोबत घेऊन बंधार्‍याजवळ समक्ष येऊन नदीची पाहणी करू, असे आश्‍वासन दिले होते. ते शुक्रवारी सकाळी येणार होते. मात्र, त्यांनी अचानक पाठ फिरवत आपले प्रतिनिधी म्हणून तहसीलदार गुरव यांना पाठवले होते.\nतहसीलदार गुरव हे पाहणीसाठी आल्यानंतर शेतकरी संघटनेचे सागर शंभूशेटी, बंडू उमडाळे, विश्‍वास बालीघाटे यांनी प्रदूषित पाण्याबाबतचा प्रश्‍नांचा भडीमार करत त्यांना घेराव घालून तासभर रोखून ठेवले होते. प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दूरध्वनीवरून कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर तहसीलदार गुरव यांना पंचगंगा नदीपात्रातील पाणी बाटलीत भरून त्यांना बाटल्या भेट देऊन त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य सचिन शिंदे, तलाठी मच्छिंद्र कुंभार, योगेश जीवाजे, शाबगोंड पाटील, राजू पैलवान आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214844-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Sensex-sheds-over-500-points-Nifty-bleeds-too-after-Dow-slide/", "date_download": "2018-11-21T19:57:45Z", "digest": "sha1:EPIZJ5SK72SOQILFSXYIZNGFWCL43YO6", "length": 5025, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेअर बाजारात पडझड; अवघ्या काही मिनिटांत 2.24 लाख कोटी गमावले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेअर बाजारात पडझड; अवघ्या काही मिनिटांत 2.24 लाख कोटी गमावले\nशेअर बाजारात पडझड; अवघ्या काही मिनिटांत 2.24 लाख कोटी गमावले\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा मोठी घसरण झाली. आज सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स 563 अंकांनी आपटला आणि तो 33 हजार 849.65 अंकांवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीत देखील 1.5 टक्क्यांची घसरण होत तो 10 हजार 500च्या खाली आला.\nगुरुवारी सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ झाली होती. त्यामुळे बाजारपेठेत तेजीचे वातावरण राहील अशी शक्यता वाटली होती. मात्र शुक्रवारी सकाळी 9.45ला बाजार सुरु होताच सेन्सेक्स 457 अंकांनी तर निफ्टी 139 अंकांनी घसरला. गेल्या सात दिवसात सेन्सेक्समध्ये 2 हजार 200 अंकांची घसरण झाली आहे.\nडो जोन्सने गुंतवणूकदारांसाठी दिलेल्या नकारात्मक संदेशानंतर जागतिक बाजारपेठेत मंदीचे वातावरण निर्माण झाले. याचा परिणाम आशियातील सर्व प्रमुख बाजारपेठांवर झाला आहे.\nकाही मिनिटांतच कोटी गमावले\nजागतिक बाजारपेठेतील मंदीचा मोठा फटका शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना बसला. सेन्सेक्समधील 10 पैकी 8 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. शुक्रवारी सकाळी बाजार सुरु होताच काही मिनिटात गुंतवणुकदारांचे 2.24 लाख कोटी रुपये बुडाले. बाजारात विक्रीची लाट झाल्यामुळे सेन्सेक्समधील पहिले 50 शेअर्समध्ये घसरण होत आहे. मेटल उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरची जोरदार विक्री केली जात आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214844-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/karad-swpnil-dead-body-found/", "date_download": "2018-11-21T20:12:13Z", "digest": "sha1:32YWA4I6MICTEBAAMHMFJWWH6VXWNMUE", "length": 4901, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुर्दैवी स्वप्नीलचा मृतदेह मिळाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहो��पेज › Satara › दुर्दैवी स्वप्नीलचा मृतदेह मिळाला\nदुर्दैवी स्वप्नीलचा मृतदेह मिळाला\nमंगळवारी सायंकाळी पोहणे शिकत असताना शिरगाव (ता. कराड) येथे तारळी नदीत बुडालेल्या स्वप्नील बाचल या मुलाचा मतृदेह जवळपास 38 तासांनी नदीलगतच्या स्मशानभूमी परिसरात गुरूवारी सकाळी मिळून आला. त्यामुळे मंगळवार सायंकाळपासून सुरू असणारी शोध मोहिम थांबण्यात आली आहे.\nमंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास प्रवीण बाचल हे आपला 10 वर्षाचा मुलगा स्वप्नील याला तारळी नदीत पोहणे शिकवत होते. यावेळी अचानकपणे स्वप्नील बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी प्रवीण बाचल यांनी नदीत उडी घेत स्वप्नील याला पकडले. मात्र स्वप्नीलने भितीपोटी प्रवीण यांना पकडल्याने ते दोघेही नदीत बुडाले होते.\nया घटनेची माहिती मिळताच मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजल्यापासून ग्रामस्थांनी शोध मोहिम राबवण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास प्रवीण बाचल यांचा मृतदेह नदी पात्रात शिरगाव गावठाण परिसरात आढळून आला होता. मात्र स्वप्नील याचा मृतदेह मिळाला नसल्याने ग्रामस्थांसह युवकांकडून नदी पात्रात बुधवारी सायंकाळी साडेसातपर्यंत शोध मोहिम सुरू होती.मात्र या मोहिमेला यश आले नव्हते. त्यामुळे गुरूवारी सकाळी पुन्हा शोधमोहिम हाती घेण्यात आली. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास स्माशनभूमी परिसरातील नदी पात्रात स्वप्नील याचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर कायदेशीर सोपस्कर पूर्ण करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येऊन नातेवाईकांच्या हवाली केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214844-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/CCTV-Camera-On-Womens-Changing-Rooms-In-Solapur-University-National-Congress-Womens-Chief-Chitra-Wagh-To-Take-Out-Anger/", "date_download": "2018-11-21T21:05:47Z", "digest": "sha1:53BFEG2JECDH4W756ONG6CAO6COVQ6HJ", "length": 5186, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धक्कादायक; सोलापूर विद्यापीठात चेजिंग रूममध्ये CCTV | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › धक्कादायक; सोलापूर विद्यापीठात चेजिंग रूममध्ये CCTV\nसोलापूर विद्यापीठात चे��िंग रूममध्ये CCTV\nसोलापूर : पुढारी ऑनलाईन\nसोलापूर विद्यापीठ प्रशासनाने महिलांच्या चेंजिंग रुम आणि बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या कॅमेऱ्यांमुळे मुली आणि महिलांची कुचंबणा होत आहे. कॅमेरे बसवण्याचे आदेश देणाऱ्या भूगर्भशास्त्र विभागाप्रमुख पी. प्रभाकर यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने कुलसचिव डॉ.गणेश मंझा यांना दिले आहे.\nचेंजिंग रूममध्ये सीसटीव्हीचा निर्णय महिलांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारा तसेच महिलांच्या भावना दुखावणारा आहे. महिलांना अवमानास्पद वाटणारे कृत्य पी. प्रभाकर यांनी केले आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.\nCCTV ऐवजी फलक काढले\nचेजिंग रुम आणि बाथरुम परिसरातील सीसीटीव्ही काढण्या ऐवजी रुमबाहेरील फलक काढण्याचे आदेश विभागप्रमुख पी.प्रभाकर यांनी दिले होते. फलक काढल्याने महिला आणि मुलींना चेंजिंग रूम नक्की कुठे आहे हेच कळत नव्हते. पी. प्रभाकर यांनी महिलांची दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.\nचित्रा वाघ यांचा ट्विटरवर संताप\nदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट करून या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. ‘सोलापूर विद्यापीठातील संतापजनक प्रकार आहे. भुगर्भशास्त्र विभागात महिला चेजिंग रूम व बाथरूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलाय. मुलींमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना आहे. असले माथेफीरू आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214844-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/milind-ekbote-may-be-arrested-in-koregoan-bhima-case-279517.html", "date_download": "2018-11-21T19:56:21Z", "digest": "sha1:QSDBGTUTRYK3QDZ2UMMUY2XRGMHLKRDG", "length": 4863, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक होण्याची शक्यता–News18 Lokmat", "raw_content": "\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक होण्याची शक्यता\nकोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी स��स्त हिंदु आघाचीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. पुणे ग्रामीण पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू असल्याचंही कळतंय. 1जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं शौर्य दिनाच्या दिवशी आंबेडकरी अनुयायी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते.\n11 जानेवारी, पुणे : कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी समस्त हिंदु आघाचीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. पुणे ग्रामीण पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू असल्याचंही कळतंय. 1जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं शौर्य दिनाच्या दिवशी आंबेडकरी अनुयायी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. याच अनुयायांवर सणसवाडीजवळ एका गटाकडून हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली होती. तसंच या हिंसक जमावाने काहींची घरं देखील पेटवून दिली होती.कोरेगाव भीमा परिसरात आंबेडकरी अनुयायांवर हल्ला करणाऱ्या या हिंसक जमावल्याचा चिथावणी दिल्याचा आरोप मिलिंद एकबोटे यांच्यावर ठेवण्यात आलाय. संभाजी भिडे यांच्यावरही याच गुन्ह्यात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे या दोघांनाही तात्काळ अटक करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून होतेय. या पार्श्वभूमीवरच पुणे ग्रामीण पोलिसांकडून मिलिंद एकबोटे यांचा शोध सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे.कोण आहेत मिलिंद एकबोटे \n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214844-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/photos/", "date_download": "2018-11-21T20:01:10Z", "digest": "sha1:GITJ7U5DRD5SRIYUMMMDVOFEEFOIZ2TN", "length": 11008, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गणपती- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात ���ुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nPHOTOS : आरके स्टुडिओच्या शेवटच्या गणपतीचं विसर्जन, कपूर कुटुंब झालं इमोशनल\nगेली 7 दशकं आरके स्टुडिओच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक बघायला लोक ग���्दी करतात. गणपतीसोबत स्टार्सही या मिरवणुकीत असतात. आता स्टुडिओ विकायला काढल्यानं हा गणपती शेवटचा. त्यामुळे विसर्जनाला कपूर खानदान भावुक झालं.\nPHOTOS : राणा आणि पाठकबाईंनी आणला इको फ्रेंडली गणपती\nगणपती आणि माझी मैत्री आहे - हर्षदा खानविलकर\nछत्रीवाली मधुरा सांगतेय बाप्पाच्या आठवणी\nया 5 गोष्टी गणपती बाप्पाला खूप आवडतात, पूजेच्या वेळी नक्की ठेवा\nPHOTOS : गणरायाच्या परीक्षेत विठुमाऊली होणार का पास\nPHOTOS : साताऱ्यात पाणीच पाणी, ढोल्या गणपती मंदिरात शिरलं पाणी\nPHOTO - असे सजले श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर\nफोटो गॅलरी Sep 6, 2017\n....निरोप घेता आज्ञा असावी; लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे फोटो\nफोटो गॅलरी Sep 5, 2017\nपुण्यातील गणपती विसर्जनाचे फोटो\nफोटो गॅलरी Sep 5, 2017\nकोल्हापुरात गणेश विसर्जनाची धूम\nपाकिस्तानातही 'गणपती बाप्पा मोरया', कराचीत गणेशोत्सवाची धूम\nबालगणेश :प्रेक्षकांनी रेखाटलेले गणेश भाग 2\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214844-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AA-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-21T20:38:04Z", "digest": "sha1:TEIHA25OX63V52IXBFPUVVNX6LZSRCIE", "length": 7409, "nlines": 94, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "हिप हॉप संगीत - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\n0 आपले टाका0.00 €\nहिप हॉप संगीत, याला हिप-हॉप किंवा रॅप संगीत असेही म्हटले जाते, हे युएनएक्सएक्समधील अंतर्गत-शहर आफ्रिकेतील अमेरिकन लोकांद्वारे विकसित केले जाणारे संगीत शैली आहे ज्यात शैलीबद्ध लयबद्ध संगीत असते जे सामान्यत: रॅपिंग, लयबद्ध आणि गायनयुक्त भाषण देते इच्छित हिप हॉप कल्चरचा एक भाग म्हणून विकसित केले गेले, चार मुख्य शैलीवादी घटकांद्वारे परिभाषित उपकेंद्री: एमसींग / रॅपिंग, डीजेइंग / टर्नटेबल्स, ब्रेक डान्सिंग आणि ग्रॅफीटी लेखनसह स्क्रॅचिंग. इतर घटकांमध्ये रेकॉर्ड्स (किंवा संश्लेषित बीट्स आणि ध्वनी), आणि लयबद्ध बीटबॉक्सिंगमधील बीट्स किंवा बास रेषा समाविष्ट आहेत. पूर्णपणे रॅपिंगचा संदर्भ घेण्यासाठी वापरल्या जात असताना, \"हिप हॉप\" अधिक योग्यरित्या संपूर्ण उपसंवर्धनाची सराव दर्शविते. हिप हॉप संगीत हा शब्द रॅप संगीत शब्दासह कधीकधी समानार्थीपणे वापरला जातो, तथापि रेपिंग हिप हॉप संगीत आवश्यक घटक नाही. ही शैली डीजेंग, टर्नटेबलिझम, स्क्रॅचिंग, बीटबॉक्सिंग आणि वाद्य ट्रॅकसह इतर हिप हॉप संस्कृतीच्या इतर घटकांना देखील समाविष्ट करू शकते.\nनाही उत्पादने आपली निवड जुळणारे आढळले होते.\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 19 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214844-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/bedeutungslosigkeit", "date_download": "2018-11-21T20:39:48Z", "digest": "sha1:F6KTKECYJ5MLH2ZMCOKY33O6HLEORIAE", "length": 8255, "nlines": 153, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Bedeutungslosigkeit का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nBedeutungslosigkeit का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Bedeutungslosigkeitशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला Bedeutungslosigkeit कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nब्रिटिश अंग्रेजी: insignificance NOUN\nयूरोपीय स्पेनिश फिनिश: insignificancia\nअपने पाठ का मुफ्त अनुवाद करे\n'B' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Bedeutungslosigkeit का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'The imperative' के बारे में अधिक पढ़ें\npithivier नवंबर २१, २०१८\ntemplicate नवंबर २०, २०१८\nrvalue नवंबर १८, २०१८\nlvalue नवंबर १८, २०१८\nlangitude नवंबर १६, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214844-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23891", "date_download": "2018-11-21T20:01:09Z", "digest": "sha1:SSIF64HV5MPBYDUH6XIQ6YC345SKBVLL", "length": 5266, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गगनामधले तारे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गगनामधले तारे\nएकाकीपण संपवण्या सरसावून आली गजल\nसारे सोडून गेले तेव्हा धावून आली गजल\nचालेनाशी झाली जेव्हा मेंदूचीही मात्रा\nरक्तात चिंब हृदयाच्या न्हाऊन आली गजल\nअस्पष्ट भावनांना आकार द्यावयासाठी\nसंकेत सारे बंधनांचे धुडकावून आली गजल\nनिराशेच्या भयाण काळ्या रातीने केले हैराण\nदीप आशेचे सर्वत्र तेव्हा लावून आली गजल\nपराजयाने पुरता जेव्हा खचून गेलो होतो\nध्वज तेव्हा विजयाचा उंचावून आली गजल\nअव्हेरले जगाने साऱ्या, वा-यानेही पाठ फिरवली\nमज कवेत घेण्या बाहू फैलावून आली गजल\nडॉ. रज्जाक शेख ‘राही’\nका करती हेवा, का लोक जळाया लागले\nप्रश्न हे दिनरात, मनाला छळाया लागले\nसंपले बहुतेक त्यांचे खाजगी उद्योग सारे\nलोक माझे का बरे दळण दळाया लागले\nआले बघा हे घर माझे हाकेच्या अंतरावरी\nनेमके आताच का, अवसान गळाया लागले\nमाझ्यासोबत राहूनी, गेले तेही वैतागुनी\nदुःख मजला सोडूनी, सारे पळाया लागले\nवेळ झाली 'राही' जगाला सोडून जाण्याची\nअन आताशी कुठे मजला,थोडे कळाया लागले\nडॉ. रज्जाक शेख ‘राही’\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214844-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/people-not-interested-power-was-refused-32481", "date_download": "2018-11-21T20:46:23Z", "digest": "sha1:GRJOJB7NOQCZRZWMA7MUSL5CIT3N4YB6", "length": 14635, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "People not interested in power, was refused लोकांनी नाकारल्याने सत्तेत रस नाही - जयंत पाटील | eSakal", "raw_content": "\nलोकांनी नाकारल्याने सत्तेत रस नाही - जयंत पाटील\nरविवार, 26 फेब्रुवारी 2017\nसांगली - झेडपीच्या निवडणुकीत लोकांनी आम्हाला नाकारल्याने सत्तेसाठी रस दाखवणार नाही, असे विधान करून राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आमचे सदस्य विरोधात बसतील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असती तर चित्र वेगळे दिसले असते, असेही आमदार पाटील आठवण करून देण्यास विसरले नाहीत.\nसांगली - झेडपीच्या निवडणुकीत लोकांनी आम्हाला नाकारल्याने सत्तेसाठी रस दाखवणार नाही, असे विधान करून राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आमचे सदस्य विरोधात बसतील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असती तर चित्र वेगळे दिसले असते, असेही आमदार पाटील आठवण करून देण्यास विसरले नाहीत.\nप्रसार माध्यमांशी बोलतांना आमदार पाटील यांनी मन मोकळे केले. ते म्हणाले, 'जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आघाडीची गरज होती. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांकडे याबाबत निरोप दिले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. भाजप-सेनेपेक्षा कॉंग्रेसला एक नंबरचा शत्रू राष्ट्रवादी असल्याचे वाटले. भविष्यात जातीयवादी भाजपला रोखायचे असेल तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मनापासून आघाडीची गरज आहे. यापुढे एकमेकांच्या जिरवाजिरवीचे राजकारण बंद करून भाजप हद्दपारासाठी प्रयत्न हवा. त्यासाठी आघाडीची मजबूत बांधणी होणे आवश्‍यक आहे.''\nते म्हणाले, 'आमच्या पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये गेले. राष्ट्रवादी एकाकी पडला असतानाही कॉंग्रेसपेक्षा चांगल्या जागा मिळाल्या.\nकॉंग्रेसची जिल्ह्यात एवढी वाईट अवस्था होईल, असे वाटले नव्हते. त्यापेक्षा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगले लढले. प्रयत्नांची पराकाष्टा केली, आमचे अनेक उमेदवार कमी मताधिक्‍यांनी पराभूत झाले. कवठेमहांकाळ-तासगावमध्ये पक्षाला कौतुकास्पद यश मिळाले. राष्ट्रवादीने आता शांत बसायचे ठरविले आहे. जनतेने नाकारले असून सत्तेसाठी पुढे-पुढे करणार नाही. विरोधात बसून विरोधी पक्��ाची भूमिका पार पाडू.''\nकॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांचा माझ्यावर राग होता. त्यांनी ऐकले नाही. परंतु आघाडीबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. योग्यवेळी योग्य बुद्धी सुचणे शक्‍य असते, पण तसे झाले नाही. चांगली बुद्धी सुचली असती तर झेडपी, सर्व पंचायत समित्यांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आल्याचे चित्र पाहायला मिळाले असते.\n- आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते\nभाजपने शब्द न पाळल्याने नारायण राणेंची 'राष्ट्रवादी'शी जवळीक\nमुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपशी \"राजकीय सोयरिक' करणारे नारायण राणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक करतील, असे सूचित केले जात आहे. भाजपच्या...\nमेहबूबांचे सत्तास्वप्न भंगले; राज्यपालांकडून विधानसभा बरखास्त\nश्रीनगर : माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी आज कॉंग्रेस आणि \"नॅशनल कॉन्फरन्स' या दोन्ही...\nरायगड मराठा संवाद यात्रेची पाचाड येथून सुरुवात\nमहाड : अंतिम टप्पयात असलेल्या मराठा आरक्षणाची घोषणा 1 डिसेंबरला होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. मराठ्यांना...\nराम मंदिरासाठी शिवनेरी वरून माती..\nमुंबई: शिवसेनेने राम मंदिर उभारणीचा मुद्दा राजकिय तसेच भावनिकदृष्ट्या तापवण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यामुळे...\nएसआयटीकडून अक्षयकुमारची दोन तास कसून चौकशी\nमुंबई- शीख धर्मग्रंथाच्या कथित अपमानप्रकरणी अभिनेता अक्षय कुमार याची आज (ता.21) बुधवारी एसआयटीकडून दोन तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान...\nअवकाळी पावसामुळे नीरा नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्यामध्ये वाढ\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नीरा नदीवरील बंधाऱ्यातील पाण्यामध्ये वाढ झाली आहे. अवकाळी पावसाचा ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स ��त्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214844-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%91%E0%A4%97/", "date_download": "2018-11-21T20:05:33Z", "digest": "sha1:MA57E2Q4TYQJVGGGFNRVJDTN66HXIK3C", "length": 9759, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणेकरांनो, काळजी घ्या…ऑगस्ट ठरतोय साथीच्या रोगांचा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणेकरांनो, काळजी घ्या…ऑगस्ट ठरतोय साथीच्या रोगांचा\nडेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, थंडीतापाचे सर्वाधिक रुग्ण\nसप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची शक्‍यता\nपुणे – अधून-मधून येणारा पाऊस व ऊन यामुळे हवेत दमटपणा निर्माण झाला आहे. त्यामुळेच सध्या साथीचे रोग पसरण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने साथीचे रोग वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे.\nजानेवारीपासून आतापर्यंत झालेल्या तपासणीमध्ये डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, थंडीताप यांसारख्या आजारांचे सर्वाधिक रुग्ण ऑगस्टमध्ये आढळून आले असून दिवसेंदिवस ही संख्या वाढतच जाताना दिसत आहे. येत्या सप्टेंबर महिन्यातही साथीच्या रोगांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने हा धोका वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.\nपालिकेच्या आरोग्य विभागाकडून ऑगस्टची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये आतापर्यंतच्या साथीचा रोगांचा उच्चांक आढळून आला आहे. सध्या स्वाइन फ्लूची साथ जोरात पसरत असून 4 ऑगस्ट रोजी आणखी 6 रुग्ण आढळून आले आहेत. स्वाइन फ्लूचे आतापर्यंत 74 रुग्ण आढळले असून त्यातील 60 रुग्ण हे एकट्या ऑगस्टमध्ये आढळले आहेत. तर ऑगस्टमध्येच तीन महिलांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.\nडेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या जानेवारीपासून 1 हजार 471 आहे. त्यापैकी 589 संशयित रुग्ण आढळले आहेत. तर सप्टेंबर महिन्याच्या अवघ्या चार दिवसांत डेंग्यूचे 63 संशयित रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूने रुग्ण दगावल्याचे पालिकेने जाहीर केलेले नाही, मात्र दोन संशयितांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. चिकनगुनिया रुग्णांची संख्या तुलनेने कमी असली, तरीही त्याची रुग्णसंख्या सध्या वेगाने वाढत आहे. चिकुनगुनियाचे सध्या 152 संशयित रुग्ण आढळले असून त्यातील 70 रुग्ण हे ऑगस्टमधील आहेत. त्याचबरो���र थंडी ताप, विषमज्वर असे आजारांचे प्रमाणही ऑगस्टमध्ये वाढल्याचे दिसत आहे.\nपुढील काळात साथीचे रोग पसरणे हे वातावरणावर अवलंबून आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पाणी भरपूर पिणे, स्वच्छता, व्हिटॅमिन सीयुक्‍त आहार घेणे, बाहेर पडताना रुमाल बांधणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, स्वच्छ पाणी साठू न देणे आवश्‍यक आहे.\n– डॉ. अंजली साबणे, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरायगड जिल्ह्यात डिटोनेटर आणि जिलेटीनचा साठा जप्त\nNext articleशिगंणापूरातील पुजाऱ्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा\nगुंड तडीपार; निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नवी इमारत उभारणार\nअखेर “पीएमपी’ने केला कर्मचाऱ्यांचा पगार\nअडकलेल्या बिबट्याची सुटका हे मोठे आव्हान\nअस्वच्छता करणाऱ्यांवरील कारवाई दुसऱ्याच दिवशी ठप्प\nअधिकाऱ्यांनो, शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214847-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/One-killed-in-an-accident-near-Mangalwedha-solapur/", "date_download": "2018-11-21T20:20:29Z", "digest": "sha1:2KX2WKTWID67WIZ3E43QTTMJX7PQLVCG", "length": 6843, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंगळवेढ्याजवळ अपघातात सौंदलग्याचा व्यावसायिक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मंगळवेढ्याजवळ अपघातात सौंदलग्याचा व्यावसायिक ठार\nमंगळवेढ्याजवळ अपघातात सौंदलग्याचा व्यावसायिक ठार\nमंगळवेढा /निपाणी : प्रतिनिधी\nसोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर शहरापासून चार किलोमीटर अंतरावर गुरुवारी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास थांबलेल्या टेम्पो (क्र. एम.एच 13 ए.एक्स 3015)ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने स्कॉर्पिओ (क्र. एम.एच 09 सी.जे 9000) मधील अण्णाप्पा रामचंद्र गाडीवड्डर (वय 48, रा. हालसिद्धनाथनगर, कुर्ली रोड, सौंदलगा) हे जागीच ठार झाले.\nया अपघातात संतोष सुरेश लिगाडे (रा.निपाणी), बाबासाहेब ऊर्फ पिंटू पोकले (रा. यमगरर्णी, ता निपाणी) शिवाजी पाटील (रा. एकंडी ता. कागल), श्रीकांत पाटील (रा. अतिग्रे ता. हातकणंगले), अजित कोकणे (रा नानीबाई चिखली, ता. कागल), काशीनाथ आप्पासाहेब चौगुले (रा.हालसिध्दनगर सौंदलगा ता. चिकोडी, जि. बेळगाव) हे जखमी झाले आहेत.\nया अपघाताची फिर्याद किसन गाडीवड्डर यांनी मंगळवेढा पोलिसात दिली आहे. या फिर्यादीमध्ये अपघातग्रस्त हे मंगळवेढा मार्गे जळकोट (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील पोलिस स्टेशनकडे सोमवारी निघाले होते असे सांगण्यात आले.\nत्या भागात यांचा वाळूचा ट्रक पकडण्यात आला होता. त्याची माहिती घेण्यासाठी ते निघाले होते. मंगळवेढा येथे आले असता सोलापूर रस्त्यावर पांढर्‍या रंगाचा टेम्पो रस्त्याच्या बाजूस पाठी मागील चाक पंक्चर झाल्याने उभे केले असल्याचे लोकांकडून सांगण्यात आले मात्र या टेम्पोला माल काळ्या ताडपत्रीने झाकण्याते आले असल्याने रिफ्लेक्टर दिसत नाही. तसेच इंडीकेटर लावण्यात आला नाही. इतर वाहनांना दिसणार नाही. अशा पद्धतीने वाहन रस्तावर असल्याने हा अपघात घडला असे फिर्यादीत म्हटले आहे. या अपघातातील जखमींना सोलापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद मंगळवेढा पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पािेलस करीत आहेत.\nअपघाताची माहिती समजताच मृताच्या व जखमींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेमुळे सौंदलगासह परिसरावर शोककळा पसरली. गाडीवड्डर हे वाळू व्यावसायिक होते. ते जळकोट ता. मुखेड, जि. नांदेड येथे व्यवसायानिमित्त गेले होते. परत येताना अपघात घडला.\nमाजी ता. पं. उपाध्यक्ष गणपती गाडीवड्डर यांचे अण्णाप्पा गाडीवड्डर हे भाऊ होते. गुरुवारी सायंकाळी अण्णाप्पा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गाडीवड्डर यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214847-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/thane-kalava-local/", "date_download": "2018-11-21T20:56:49Z", "digest": "sha1:G53LUVC6ZUDUPWSZA4CWGEYRRIH33XQU", "length": 5892, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठाणे : कळवा रेल्‍वे स्‍थानकावरून जीवघेणा प्रवास(व्‍हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : कळवा रेल्‍वे स्‍थानकावरून जीवघेणा प्रवास(व्‍हिडिओ)\nठाणे : कळवा रेल्‍वे स्‍थानकावरून जीवघेणा प्रवास(व्‍हिडिओ)\nठाणे : अमोल कदम\nसकाळी लोकलच्या डब्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. येथील कळवा रेल्‍वे स्‍थानकातून प्रवाशांना गाडीत प्रवेशच करता येत नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवेशच मिळत नसल्याने रेल्‍वे प्रशासनाने तिकीट परत घेऊन पैसे परत करावेत, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.\nअप मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या लोकल कळवा स्‍थानकात थांबतात. मात्र, अगोदरच गर्दी असल्‍याने कळवेकरांना गाडीत प्रवेशच मिळत नाही. तसेच मिळालाच तर दरवाजाला लटकत प्रवास करावा लागतो. तर काही प्रवाशांना गाडीही वेळेवर मिळत नाही आणि तिकीटाचे पैसेही परत मिळत नाहीत, अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्‍त होत आहे.\nया रेल्‍वे स्‍थानकातून प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे येथून मुंबई सीएसएमटीला जाण्यासाठी लोकल पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने त्‍वरीत लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.\nशनिवारी सकाळी मी चिंचपोकळी येथे जाण्याकरिता कळवा रेल्वे स्थानक येथे आलो. स्थानकावर असलेल्या गर्दीमुळे मला लोकल डब्यात शिरताच आले नाही. माझ्यापुढे असणारे प्रवासी अक्षरशः दरवाजाला लटकून कामावर जाण्याच्या घाईमध्ये जीव धोक्यात घालून प्रवास करत होते. परंतु, कित्येक दिवस कळवा स्थानकातून लोकल डब्यात प्रवेशच मिळत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कळवा स्थानकातून विशेष लोकल सकाळच्या वेळी सुरू करावी.\nसिद्देश देसाई - रेल्वे प्रवाशी\nधुक्यामुळे मरेच्या लोकल १५ मिनिटे लवकर\nछगन भुजबळांच्या जामिनावर उद्या फैसला\nमुंबई महापालिकेचा कोट्यधीश अभियंता\nशस्त्रास्त्रप्रकरणी शिवडीतून आणखी एक ताब्यात\nवर्षभरात पालिकेचे २८ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात\nमध्य रेल्वेवर उद्यापासून बम्बार्डिअरच्या १२ फेर्‍या\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214847-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/bogus-purandar-university-issue-in-pune/", "date_download": "2018-11-21T19:57:01Z", "digest": "sha1:6EFHEDGXMVQTXJS2H6GWZH5VBNF6E5EY", "length": 6254, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पुरंदर’ बोगस असल्याचे शासनाकडून होणार जाहीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘पुरंदर’ बोगस असल्याचे शासनाकडून होणार जाहीर\n‘पुरंदर’ बोगस असल्याचे शासनाकडून होणार जाहीर\nपुरंदर विद्यापीठ हे बोगस असल्याचे शासनातर्फेच जाहीर करण्याचा निर्णय राज्याचे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री रवींद्र वायकर यांनी जाहीर केला आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होईल.\nउच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग या दोन्ही विभागांनी पुरंदर विद्यापीठाची पाहणी केली. या पाहणीत हे विद्यापीठ बोगस असल्याचे सिद्धदेखील झाले. परंतु या दोन्ही विभागांमार्फत अद्यापपर्यंत या विद्यापीठावर कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे पुरंदर विद्यापीठाचा सूत्रधार दादा जगताप मात्र मोकाट सुटला होता. तसेच दादा जगताप याने या वर्षीदेखील विद्यापीठाकडून विविध कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यामुळे पुरंदर विद्यापीठावरील कारवाईबाबत मात्र प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते.\nविद्यापीठाची पाहणी करण्यासाठी वायकर पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे शहरात नियमबाह्य पदव्या देणार्‍या तसेच एआयसीटीई आणि विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसी या शिखर परिषदांच्या नियमांचे उल्लघंन करणार्‍या महाविद्यालये तसेच संस्थांवरील कारवाईबाबत विचारले असता वायकर म्हणाले, लोक खोट्या आश्‍वासनांना बळी पडतात. त्यामुळे पुरंदर विद्यापीठ हे बोगस आहे. या विद्यापीठात कोणीही प्रवेश घेऊ नये, अशा प्रकारचे वृत्त शासनाकडून माध्यमांमध्ये प्रकाशित करावे. तसेच या विद्यापीठावर येत्या सात दिवसांमध्ये एफआयआर दाखल करावा, असे स्पष्ट आदेश त्यांनी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांना दिले आहेत. तर माने यांनी देखील या विद्यापीठावर गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेल्या बारा ते पंधरा वर्षांपासून बोगस पदव्यांचा बाजार मांडून मागेल त्याला हवी ती पदवी देऊन कोट्यवधींची माया गोळा करणार्‍या पुरंदर विद्यापीठाचा सूत्रधार दादा जगतापवर येत्या काही दिवसांमध्ये कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती प��वी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214847-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/articlelist/2429056.cms?curpg=21", "date_download": "2018-11-21T21:20:36Z", "digest": "sha1:ZRUREMTUUBTR44K7VOLPW4NYPMPU7ZFV", "length": 7253, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 21- Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\nजोहरींविरोधातील आरोप समितीने फेटाळले\nभारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याविरुद्धच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांना त्रिसदस्यीय समितीने फेटाळून लावले, मात्र बीसीसीआयवर कार्यरत असलेल्या प्रशासकांमध्ये यावरून मतभ...\nपंतचा बळी निर्णायकः विराट कोहलीUpdated: Nov 22, 2018, 12.21AM IST\nउपांत्य फेरीत भारताची इंग्लंडशी गाठUpdated: Nov 22, 2018, 12.41AM IST\nशिखर धवनने मोडला विराटचा विक्रमUpdated: Nov 21, 2018, 07.17PM IST\n२०२८ ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांना भारतीय खेळाडू २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये अव्वल पदकविजेत्यांच्या यादीत असतील, असा विश्वास वाटतो आहे...\n'आयबा'ने रद्द केली पेत्रोव्हाची मान्यताUpdated: Nov 21, 2018, 04.00AM IST\nटी-२०त मिताली 'राज'; विराट-रोहितला मागं टाकलं\nWT20: भारताची उपांत्य फेरीत धडक\nVirat on Shastri: 'रवी शास्त्री मॅन मॅनेजमेंटमध्ये माहीर'\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्य करू नयेत: जावेद मियादाँद\nविराटची टीम 'बेस्ट' वाटत नाहीः स्टीव्ह वॉ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214847-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/icc-under-19-world-cup-afghanistan-create-history-beat-host-new-zealand-enter-semi-final-azmatullah-omarzai-1621827/", "date_download": "2018-11-21T20:41:00Z", "digest": "sha1:3UYUG65PILP3FBYD463RK7HIU5M2X4IB", "length": 12919, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ICC Under 19 World Cup Afghanistan create history beat host New Zealand enter semi final Azmatullah Omarzai | न्यूझीलंडला नमवत अफगाणिस्तानची अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये धडक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nन्यूझीलंडला नमवत अफगाणिस्तानची अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये धडक\nन्यूझीलंडला नमवत अफगाणिस्तानची अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये धडक\nन्यूझीलंडवर २०२ धावांनी दणदणीत विजय\nअफगाणिस्तानतर्फे मुजीब आणि अहमद यांनी प्रत्येकी चार विकेट घेत किवींना दणका दिला.\nअंडर १९ वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने चमकदार कामगिरी करत सेमी फायनलमध्ये धडक दिली. अफगाणिस्तानने यजमान न्यूझीलंडवर २०२ धावांनी दणदणीत विजय मिळवत दिमाखात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.\nअंडर १९ वर्ल्डकपमध्ये गुरुवारी यजमान न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना रंगला. या सामन्यात घरच्या मैदानात खेळणाऱ्या न्यूझीलंडचे पारडे जड मानले जात होते. मात्र, अफगाणिस्तानने मैदानात आपल्या कामगिरीने यजमानांसह सर्वांनाच धक्का दिला.अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाईच केली. सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झरदान या दोघांनी २० षटकांत ११७ धावांची सलामी देत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. रहमानुल्लाहने ६७ चेंडूंमध्ये ६९ धावा केल्या. तर झरदानने ९८ चेंडूत ६८ धावा केल्या. यानंतर अफगाणिस्तानचे दोन फलंदाज लागोपाठ बाद झाले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या बाहिर शाहने संघाचा डाव सावरला. ४४ व्या षटकात अफगाणिस्तानची धावसंख्या ५ बाद २२६ होती. मात्र, यानंतर बाहिरने अझमतुल्लाह ओमरझाईच्या मदतीने सहा षटकांत ७९ धावांची बरसात करत संघाला ३०० पल्ला ओलांडून दिला. ओमरझईने २३ चेंडूत ६६ धावा चोपल्या. अफगाणिस्तानने ५० षटकांत ६ विकेटच्या मोबदल्यात ३०९ धावा केल्या.\nफलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर आर. रविंद्र दुसऱ्याच षटकात धावबाद झाला. त्यांचे आघाडीचे चार फलंदाज अवघ्या २० धावांवर माघारी परतले. यानंतर कॅटन क्लार्कने ३८ धावांची आणि डेल फिलिप्सने ३१ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. या दोघांचा अपवाद वगळता न्यूझीलंडचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. न्यूझीलंडचा डाव १०७ धावांमध्येच आटोपला. अफगाणिस्तानतर्फे मुजीब आणि अहमद यांनी प्रत्येकी चार विकेट घेत किवींना दणका दिला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअंडर १९ वर्ल्डकपमध्ये पाकविरुद्ध ‘हा’ होता भारताचा गेम प्लान\nयुवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : भारताला पाचवे स्थान\nयुवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : आज भारत-इंग्लंड लढत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214847-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-21T19:40:25Z", "digest": "sha1:I4GJHUF5SJU64H57WKRHRI5DDBKBQHI5", "length": 6990, "nlines": 94, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "ब्लूज संगीत - मोफत संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\n0 आपले टाका0.00 €\nब्लूज हा एक संगीत शैली आणि वाद्य स्वरूपाचा आहे जो 1 99 0 च्या दशकाच्या अखेरीस अमेरिकेच्या दीप साउथ मध्ये अफ्रिकन अमेरिकन लोकांनी बनविला होता. आफ्रिकन वाद्य परंपरा, आफ्रिकन-अमेरिकन वर्जन गाणी, आणि अध्यात्मातील मुळे पासून शैली विकसित केली. ब्लूजमध्ये अध्यात्मिक, कार्य गीते, फील्ड हॉलर्स, ओरडणे, मंत्र, आणि लयबद्ध साध्या कथानकांचा समावेश आहे. जॅझ, ताल आणि ब्ल्यूज आणि रॉक आणि रोल मधील सर्वव्यापी ब्लूज फॉर्म, कॉल-अँड-रिस्पॉन्स नमुना, ब्लूज स्केल आणि विशिष्ट कॉर्ड प्रोग्रेन्सद्वारे दर्शविले जाते, ज्यामधील बार-बार ब्लूज सर्वात सामान्य आहे. निळ्या नोट्स (किंवा \"चिंतित टिपा\"), सामान्यतः तृतीय किंवा पाचव्या पिचमध्ये चपटे असतात, हा ध्वनीचा एक महत्त्वाचा भाग देखील असतो. ब्लूज शफल किंवा चालणे बास ट्रान्स-सारखी ताल मजबूत करते आणि नाळ म्हणून ओळखल्या जाणार्या पुनरावृत्ती प्रभावाचे रूप तयार करते.\nनाही उत्पादने आपली निवड जुळणारे आढळले होते.\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 19 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214847-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mangalwedha.com/Home/history_1000_to_1201/history_1400_to_1500/i-sana-1600-te-1700/i-sana-1700-te-1800/i-sana-1800-te-1900", "date_download": "2018-11-21T20:18:19Z", "digest": "sha1:O77WGSNVBTOQXOGHOMCSUNQLNPPOB5LZ", "length": 7850, "nlines": 43, "source_domain": "marathi.mangalwedha.com", "title": "इ. सन १८०० ते १९०० - Mangalwedha", "raw_content": "\nइ.स. सन १००० ते १२०१\nइ.सन १४०० ते १५००\nइ. सन. १६०० ते १७००\nइ. सन १७०० ते १८००\nइ. सन १८०० ते १९००\nकोठारात धान्य आहे पण..\nश्री संत सिताराम महाराज\nश्री बाबा महाराज आर्विकर\nअमोल ज्वेलर्स व नोकिया गॅलरी\nप्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय\nया वेबसाईट वरील माहिती आपणास कशी वाटली त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय किंवा जर आपला काही आक्षेप असेल किंवा तक्रार असेल तर आपण info@mangalwedha.com या इमेल वर कळवा, आक्षेपार्ह मजकूर काढून टाकला जाईल..\nकिंवा इथे क्लिक करा\nआकाशी झेप घे रे पाखरा\nमंगळवेढे भूमी संतांची....‎ > ‎इ.स. सन १००० ते १२०१‎ > ‎इ.सन १४०० ते १५००‎ > ‎इ. सन. १६०० ते १७००‎ > ‎इ. सन १७०० ते १८००‎ > ‎\nइ. सन १८०० ते १९००\nइ. सन १८०८ ते १९०० मध्ये पटवर्धन घराण्याच्या वाटण्या होऊन मंगळवेढे तालूका श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीकर पटवर्धन यांचे वाटणीस गेला. इ.सन. १८१८ मध्ये मंगळवेढयाहून तीस मैलावर असलेल्या अष्टी गावी शेवटची मराठा व इंग्रज यांची लढाई होऊन मराठा साम्राज्य लयास गेले व पेशवे यांचे सेनापती बापू गोखले हे धारातिर्थी पडले.\nआजही मंगळवेढे गावात सेनापती बापू गोखले यांचा वाडा पडक्या स्थितीत आहे. श्री संत चोखामेळा चौकातुन पुर्वेस मारवाड�� गल्लीतून थोडे पुढे गेलो की आपणास उजव्या हातास तो वाडा आहे. आपल्या तलवारीचे तिखट पाणी इंग्रजास पाजून मराठी साम्राज्य टिकविण्याची खटपट करणारा हा शुर योध्दा मंगळवेढे येथे राहत होता. याचा अभिमान मंगळवेढे जनतेस आज पाहीजे. पण मंगळवेढ्याची जनता बापू गोखले यांना आज विसरली आहे व त्यांचे गावात कोठेही स्मारक नाही. मराठी राज्य गेले पण महाराष्ट्राचे मन इंग्रजानी संपूर्ण मारलेले नव्हते. इ. सन. १८५७ साली उत्तर भारतात स्वातंत्र्याचा प्रयत्न होताच त्याचे पडसाद ही मंगळवेढे गावात उठले. काही प्रत्यक्ष कृती करीत होते. इंग्रजी सरकार संशयावरुनही पकडून लोकांना त्रास देत होते. स्वातंत्र्य युध्दात भाग घेतला म्हणून मंगळवेढ्याहून श्री. नारायणराव नाना पटवर्धन, भास्करराव जंमखंडीकर, आलमसाहेब काझी व एक मराठी ग्रहस्थ यांना ता. १/१२/१८५७ रोजी पकडून सातारा येथे चौकशीकरीता नेले. पण नंतर त्यांना सोडून देण्यात आले. पहिले श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब नंतर श्रीमंत धुंडीराज तात्यासाहेब हे सांगली संस्थानाचे अधिपती झाले. त्यांना १८५९ साली मुखत्यारी आली. त्यांचे कारकार्दीत सांगली संस्थानाचा कारभार काही वर्षे ब्रिटीश सरकारखाली होता. इ. सन १८७६ पर्यंत हा किल्ला मजबूत व शाबूत होता. सांगली संस्थानात ब्रिटीश ऍडमिनिस्ट्रेशन आल्यामुळे जॉईंट ऍडमिनिस्ट्रेशन कॅप्टन वेस्ट यांनी किल्ल्याचे दरवाजे कायमचे पाडले व मेजर वॉलरने तट पाडला. तटाची माती व दगड लोकांनी नेली व खंदक ही बुजवला गेला. काही बुरुज पडले काही बुरुज मुद्दाम पाडले गेले.\n१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र राष्ट्र झाले आणि १९/०२/१९४८ रोजी ज्यावेळेस सांगली संस्थानाचे भारतात विलिनीकरण झाल्यानंतर मंगळवेढे हे सोलापूर जिल्ह्याचा एक तालूका झाला.\nपुढे वाचा मंगळवेढा लयास जाणारे वैभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214848-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-artificial-making-egg-milk-and-meat-lab-agrowon-diwali-issue-2231", "date_download": "2018-11-21T20:59:34Z", "digest": "sha1:UI3SP7QVUWGUOGO7LDMGJZCHAXYTXWY2", "length": 19106, "nlines": 181, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi, artificial making of egg, milk and meat in lab, AGROWON Diwali issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर से���िंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रयोगशाळेत बनताहेत मांस, दूध अन् अंडी\nप्रयोगशाळेत बनताहेत मांस, दूध अन् अंडी\nसोमवार, 23 ऑक्टोबर 2017\nमातीविना शेतीचे प्रयोग आपल्याला माहीत आहेत; परंतु आता थेट प्रयोगशाळेतच मांस, दूध, अंडी यांसारख्या पदार्थांची निर्मिती करण्याच्या कल्पना प्रत्यक्षात उतरल्या आहेत. अर्थात एवढ्यावरून पशुपालन, शेती याला हे प्रयोग पर्याय ठरू शकतील, असा निष्कर्ष काढणे सध्या घाईचे ठरेल; परंतु भविष्यात होऊ घातलेल्या बदलांची दिशा नेमकी काय असेल, याची चुणूक यातून मिळते. जगभर या विषयात सुरू असलेल्या घडामोडींचा हा धावता आढावा.\nमातीविना शेतीचे प्रयोग आपल्याला माहीत आहेत; परंतु आता थेट प्रयोगशाळेतच मांस, दूध, अंडी यांसारख्या पदार्थांची निर्मिती करण्याच्या कल्पना प्रत्यक्षात उतरल्या आहेत. अर्थात एवढ्यावरून पशुपालन, शेती याला हे प्रयोग पर्याय ठरू शकतील, असा निष्कर्ष काढणे सध्या घाईचे ठरेल; परंतु भविष्यात होऊ घातलेल्या बदलांची दिशा नेमकी काय असेल, याची चुणूक यातून मिळते. जगभर या विषयात सुरू असलेल्या घडामोडींचा हा धावता आढावा.\nप्राचीन पूर्वजांच्या कहाण्या ऐकताना शिकार करून आणलेले प्राणी आगीवर भाजण्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. माणूस शेतीकडे वळल्यानंतर मिळालेल्या स्थिरतेमध्ये, त्याने शेती व एकूणच पोषणासाठी आवश्यक प्राणी, पक्षी पाळण्याचे तंत्र आत्मसात केले. कदाचित आपल्या भविष्यातील पिढ्यांना मात्र आपण हे तंत्र वापरत असल्याबद्दल आश्चर्य वाटेल. कारण ते कदाचित त्यांच्या स्वयंपाकघरामध्येच मांसनिर्मिती करणाऱ्या यंत्रात एखाद्या पेट्री डिशमध्ये मांसाचे स्लाईस तयार करत असतील. हे स्वप्नरंजन नाही. दूध, मांस किंवा अंड्यासाठी प्राणी, पक्षी पाळणे हे भविष्यात अप्रस्तूत ठरणार असल्याचे भाकित या क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत.\nअमेरिकेतील ‘गुड फूड इन्स्टिट्यूट’ ही स्वयंसेवी संस्था प्रामुख्याने वनस्पतीजन्य आहार, स्वच्छ मांसाचा पुरस्कार करते. त्यातही नाविन्यपूर्ण प्राणी विरहीत मांस या विषयावर भर दिला आहे. या संस्थेच्या प्रवक्त्या एमिली ब्रायड म्हणतात, ‘मांस तर खायचे आहे, पण कोणत्याही प्राण्याची हत्या करणे किंवा जीव घेणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. अशा स्थितीमध्ये हे प्रयोगशाळेत नव्याने विकसित केलेले मांस ���त्यंत उपयुक्त ठरेल.\nमांस म्हणजे स्नायूंचा एक भाग. नैसर्गिकरीत्या काही पेशींची वाढ होत जाड अशा थरामध्ये त्यांची निर्मिती होते. ही प्रक्रिया प्राण्यांच्या शरीरात होते. अशीच प्रक्रिया प्रयोगशाळेत केल्यास त्यात अनैतिक वाटण्यासारखे काय आहे’ गेल्या काही वर्षामध्ये शास्त्रज्ञ शरीराबाहेर स्वतः वाढणाऱ्या पेशींच्या साह्याने स्नांयूंच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यातून मांसाची निर्मिती शक्य असल्याचे त्यांचे मत आहे.\n(अधिक वाचा ॲग्रोवन दिवाळी अंकात)\nटोळीराज्य आणि बळी : अतुल देऊळगावकर\nशेतीचं ‘इंटेलिजंट’ भविष्य : सम्राट फडणीस\nप्रयोगशाळेत बनताहेत मांस, दूध अन् अंडी : सतीश कुलकर्णी\nजीएम तंत्रज्ञानाचे अडखळलेले पाऊल : डॉ. सी. डी. मायी\nमॉन्सूनचे भवितव्य : डॉ. रंजन केळकर\nकॉर्पोरेट फार्मिंग आणि रोबोट युगाची नांदी : मनोज कापडे\nकोरडवाहू दुष्टचक्र आणि माझे म्हशीपालनाचे प्रयोग : महारुद्र मंगनाळे\nभविष्याच्या पोटात शेतकऱ्यांसाठी अमाप संधी : राजेंद्र जाधव\nभविष्यातली शेती असावी पर्यावरण अनुकूल : डॉ. नीलेश हेडा\nग्रामीण भारतासाठी अलीबाबाची गुहा : उदय अ. देशमुख\nपर्माकल्चर...एक आनंदी प्रयोग : डॉ. मयूरा बिजले\nकॉर्पोरेट फार्मिंग नव्हे; समूह शेती हेच भविष्य : विलास शिंदे\nइनोव्हेशन हीच भविष्याची गुरुकिल्ली : प्रा. अनिल गुप्ता\nनवस : द. ता. भोसले\nलाल सावट : सुभाष किन्होळकर\nव्हिलेज डायरी : आकाश चटके\nआठवणीतली दिवाळी - कल्पना दुधाळ\nतुमी मॅडम कशाला झाल्या कायनू\nमाझ्या सिनेमाची गोष्ट : राजकुमार तांगडे\n​(अंक सर्वत्र उपलब्ध, विक्रेत्याकडे संपर्क साधावा)\nदूध दिवाळी अंक अॅग्रोवन अॅग्रोवन दिवाळी अंक\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्र��ेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214848-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-sensex-down-2160352.html", "date_download": "2018-11-21T20:00:13Z", "digest": "sha1:ZY5QHG3WGFRP2XESCN5RX7BBNLIMYP7X", "length": 8895, "nlines": 144, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sensex down | सेन्स���क्सची घसरगुंडी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरिलायन्स इंडस्ट्रीजच्या 37 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कृष्णा-गोदावरी खोर्‍यातील नैसर्गिक वायू उत्पादनातील घसरण रोखण्याच्या दृष्टीने अपेक्षित कोणतीही योजना मुकेश अंबानींनी जाहीर न केल्याने बाजाराचा हिरमोड झाला.\nमुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 37 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कृष्णा-गोदावरी खोर्‍यातील नैसर्गिक वायू उत्पादनातील घसरण रोखण्याच्या दृष्टीने अपेक्षित कोणतीही योजना मुकेश अंबानींनी जाहीर न केल्याने बाजाराचा हिरमोड झाला. या नाराजीतून झालेल्या विक्रीच्या मार्‍यामुळे सेन्सेक्स 117 अंकांनी घसरला. विशेष म्हणजे अनिल अंबानी यांच्या समूहातील समभागांना मागणी येऊनही त्याचा फारसा परिणाम बाजारावर झाला नाही. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात 18,672.65 अंकांच्या कमाल पातळीवर उघडला होता, परंतु नैसर्गिक वायूच्या घसरणीला रोखण्याबाबत अपेक्षित अशा कोणत्याही उपाययोजना अंबानी यांनी जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे दुपारच्या सत्रापर्यंत चांगली कमाई करणार्‍या रिलायन्सच्या समभागांची नंतर सुरू झालेल्या विक्रीच्या मार्‍यात घसरण सुरू झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभाग किमतीमध्ये 1.65 टक्क्यांनी घसरण होऊन ती 936.15 रुपयांवर आली. त्यामुळे अगोदरच्या सत्रात 114.63 अंकांची घसरण झालेल्या सेन्सेक्समध्ये आणखी 117.70 अंकांनी घसरण होऊन तो 18,376.48 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकातही 33.25 अंकांची घसरण होऊन तो 5,516.75 अंकांच्या पातळीवर बंद झाला. अमेरिकेतील आर्थिक सुधारणांची मंदावलेली गती तसेच बेरोजगारीच्या जाहीर झालेल्या आकडेवारीमुळे आशियाई शेअर बाजारात नरमाईचे वातावरण होते. त्याचाही परिणाम बाजारावर झाला. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी दाखल जनहित याचिकेमध्ये अनिल अंबानी व रतन टाटा यांची चौकशी करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे अनिल अंबानी समूहातील रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स कॅपिटल या सर्व समभागांची चांगली खरेदी झाली. त्याच्याच जोडीला विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवल बाजारात केलेल्या 6.9 अब्ज डॉलरच्या समभाग खरेदीमुळेही सेन्सेक्सच्य��� घसरणीला काही प्रमाणात लगाम बसला.\nशेअर मार्केटमधून तुम्हीही कमावू शकतात कोट्यवधी रुपये...जाणून घ्या, या 5 गोल्डन टिप्स\nStock Market: शेअर बाजारात विक्रीचा मारा, सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण, तर निफ्टीदेखिल 10150 च्या खाली\nसेन्सेक्स ५०५, निफ्टी १३७ अंकांनी गडगडले; अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214848-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9D/", "date_download": "2018-11-21T19:49:06Z", "digest": "sha1:2MSW6DOG6H7RG7DWUPJV7GPSPFAXL35P", "length": 15297, "nlines": 121, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "रौडनिस व्ही क्रोकोनोशिच, क्रिझलिस, जेस्टरबबी, रेझ - फ्री म्युझिक मार्केट डाउनलोड्स", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\n0 आपले टाका0.00 €\nघरब्लॉगराउडनिनेस इन ज्यंट पर्वत, क्रिज्लिस, जेस्टेबी, रेझक\nराउडनिनेस इन ज्यंट पर्वत, क्रिज्लिस, जेस्टेबी, रेझक\tएक टिप्पणी द्या\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 22.1.2018\nरॉडनीस विरुद्धच्या शूटिंग शॉट्स राक्षस पर्वत, क्रिझ्लिस, जेस्टेबी आणि आसपासच्या\nजायंट पर्वत (जर्मन रेजेजेबर्ज, पोलिश कर्कोणोज) हे भौगोलिक आणि एकूण पर्वतरांगे आहेत चेक आणि हाईलँड्स मधील. तो आणि दक्षिण पोलिश Silesia (लिबेरेक प्रदेश, ह्रडेक क्रालोव पूर्वेला lies पश्चिम भाग) ईशान्य बोहेमिया मध्ये lies. जायंट पर्वत मध्ये सर्वोच्च पर्वत स्नेत्का (एक्सएक्सएक्स एम) आहे. अफवा मते, Krkonoše पर्वत पौराणिक Krakonoš आत्मा रक्षण. हे चेक गणराज्य मधील सर्वात लोकप्रिय पर्वत भागांपैकी एक आहे.\nराक्षस समावेश विस्तीर्ण सर्व सीनाय पर्वत आधीच Sudetenland, कदाचित किंवा बाल्कन मूळ (शेळी पर्वत म्हणून अनुवादित) (सर्वात सामान्यपणे डोंगरावर डुक्कर म्हणून अनुवादित) सेल्टिक मूळ नाव आहे म्हणून वर्णन पुरातन वास्तू उपस्थित होते. टॉलेमी (बद्दल 85-165) आजच्या Sudetenland नावे Sudetayle (ओर पर्वत) आणि Askiburgion वापरले (विशेषत: पर्वत, शहर Askiburgium विध्वंस जवळ, कदाचित Lusatian पर्वत करण्यासाठी राक्षस पर्वत समावेश). 3 मधील डीओ कॅसियस शताब्दीने आस्किब्रिजन नावासाठी वंदळस्की पर्वत हे नाव वापरले. Ptolemaic नकाशे संपूर्ण बँड (17. शतक) पर्यंत Sudetenland विस्तार नाव वापरून वरून झेक प्रजासत्ताक Bohuslav Balbin आणि Pavel खडक आले.\nभौगोलिक रचनांचा आधार पूर्व-पीक स्फटि���ासारखे स्लेट आणि प्रागैतिहासिक रुपांतरण खडक (क्लॅंप) असतो. पर्वतरांगाच्या पूर्वेकडील भागात, चुनखडी दुर्मिळ असतात. प्राचीन क्रिस्टेलिनिकम काही ठिकाणी आणि Krkonoše-Jizerský pluton (ग्रॅनाइट) मध्ये penetrates. Quaters च्या हिमनद्या अद्याप countryside modeled की हिमनद होते. दोन प्रकारचे ग्लेशियर होते. प्रथम व्हॅली-प्रकारचे ग्लेशियर होते आणि दुसरे स्कॅन्डिनवियन प्रकार होते. व्यापक पठार (सैबेट्स हिल, इत्यादी) त्याच्या हिमनदांचे मूळ स्थानापुरतीच आहे. एक चांगले कल्पना साठी, आम्ही स्कॅनडिनॅवियातील हिमशैल पाहू शकतो जी ती कशी आहे हे स्पष्ट करते राक्षस पर्वत पाहू शकते हिमनदीच्या कार्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे, उदाहरणार्थ, एल्बे खान किंवा जायंट खाण, जो ग्लेशियर्स (ट्रोग्स) यांनी तयार केलेला एक दरी आहे. इतर हिमयुगातील अवशेष गोंडासारखे आहेत (v राक्षस पर्वत कार्य \"पिट\" म्हणून ओळखले जाते). पोलंडमधील कोर्टलनी जेमी आणि स्नो खड्डाचे उल्लेख करणे महत्त्वाचे आहे आम्ही जे करू शकतो ते सर्वात मूल्यवान गोष्टींपैकी कारी आहे राक्षस पर्वत कारण ते जाइंट पर्वत सर्वात दुर्मिळ आहेत. क्रायोओनिक क्रियाकलाप राक्षस पर्वत हे उल्लेख करणे आवश्यक आहे, उदाहरणार्थ, व्यापक रॉक समुद्र (उंच पर्वत) किंवा गोठलेले लॉग केबिन\nKrkonoše रिज एक लांब 35 किमी आहे आणि नोवोस्वाटस्की दुःखी (888 मीटर) मध्ये पश्चिम मध्ये सुरू होते आणि Kraloveckya sedle (516 मीटर) मध्ये पूर्वेला समाप्त. माउंटन रेंजचे सर्वोच्च शिखर म्हणजे सपाट आणि उत्तरपूर्व पोलंडला पडतात. उलट बाजूच्या, नैऋत्येकडे, ढाली खोल व्हॅलींनी विभाजित केली जातात, जी थोड्या प्रमाणात माफक होते. जायंट पर्वत ज्यूनंट पर्वत, जायंट पर्वत आणि वृकबाई हाईलँड्समध्ये विभागले आहेत.\nमाझ्याशी संपर्क साधण्यासाठी, संपर्क फॉर्म वापरा\n← लाकडी इंडोर पूल, बायस्ट्राना नाद जेजेरुओ\nJizerou वरील देखावा झुरणे उच्च वेळी →\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nईमेलद्वारे पाठपुरावा टिप्पण्या मला सूचना द्या\nईमेलद्वारे नवीन पोस्ट मला सूचना द्या.\nवर्तमान तुम्ही @ R *\nहे क्षेत्र रिक्त सोडा\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्���ा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 19 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214848-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-235861.html", "date_download": "2018-11-21T19:53:12Z", "digest": "sha1:IAMCEBGZVVKHV7Q5Z4WRG4DQTJSPPQGN", "length": 13960, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'पत्नी'साठी पेंग्विनची रक्तबंबाळ लढाई, तरीही 'पत्नी'चा 'बाॅयफ्रेंड'सोबत घरोबा", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा न���ा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\n'पत्नी'साठी पेंग्विनची रक्तबंबाळ लढाई, तरीही 'पत्नी'चा 'बाॅयफ्रेंड'सोबत घरोबा\n07 नोव्हेंबर : नवरा बायकोची भांडणं जगजाहीर आहे. पण प्राण्यांमध्ये अशी भांडणं होतात याचं जिवंत उदाहरण नॅशनल जिओग्राफी चॅनलने कॅमे-यात कैद केलंय. आपली पत्नी परपुरुषासोबत दिसल्यामुळे पतीराज पेंग्विनने युद्ध पुकारले आणि दुस-या नर पेंग्विनला रक्तबंबाळ होईपर्यंत 'धुलाई' केली. पण, या लढाईत मादी पेंग्विनच्या निर्णयामुळे पतिराज पेंग्विनला हार मानावी लागली.\nनुकताच नॅशनल जियोग्राफी चॅनलनं एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. या व्हिडिओत पेंग्विनची द्वंद लढाई कॅमे-यात कैद केलीये. त्याच झालं असं की, आपल्या पत्नीला दुस-या पेंग्विनसोबत पाहिल्यामुळे पतिराज पेंग्विनाला भलताच राग आला. जेव्हा त्याची पत्नी 'बाॅयफ्रेंड' पेंग्विनसोबत परत आली तेव्हा पतिराज पेंग्विनने बायफ्रेंड पेंग्विनवर हल्ला चढवला. दोघांमध्ये मादी पेंग्विनसाठी जोरदार लढाई झाली. बरं हे भांडण एवढ्यावर थांबलं नाही. उलट या भांडणाला स्वयंवराचं स्वरुप आलं. दोन्ही नर पेंग्विनच्या भांडणात विजयी पेंग्विनसोबत राहण्याचा निर्णय मादी पेंग्विनने घेतला.पहिल्या 'फेरीत' दुस-या पेंग्विनने बाजी मारली. त्यामुळे मादी पेंग्विनने पतिराजासोबत 'काडीमोड' घेण्याचा निर्णय घेतला आणि 'बॉयफ्रेंड' पेंग्विनसोबत घरोबा करण्याचं ठरवलंय.\nमग काय पतिराज पेंग्विनचा चांगलाच पार चढला. त्याने पुन्हा एकदा बाॅयफ्रेंड पेंग्विनवर हल्लाबोल केला. अक्षरश : पतिराज पेंग्विनने चोचीने दुस-या पेंग्विनला जखमी केलं. पण मादा पेंग्विन आपल्या निर्णयावर ठाम राहते त्यामुळे पतिराज पेंग्विनला काढता पाय घ्यावा लागला. आणि बाॅयफ्रेंड पेंग्विन जखमी होऊनही 'बाजीगर' ठरला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214849-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T20:12:44Z", "digest": "sha1:5IFJNA3KIHPNB673WRPG3RWQCKU25MPS", "length": 10825, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोब्रा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nशेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान तर होतंच आहे, शिवाय कित्येक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे.\nVIDEO : कोब्राला वाचवण्यासाठी 'तो' विहिरीत उतरला\nVIDEO : दारुच्या नशेत कोब्राशी खेळणं पडलं भारी, थेट पोहचला रुग्णालयात\n, एकाच घरात सापडली 100 कोब्राची पिल्लं \nप्रेमात धोका, प्रेयसीने प्रियकराच्या पत्नीच्या अंगावर सोडला कोब्रा \nबेळगावात सापडला साडेबारा फूट लांब किंग कोबरा\n...पाहा तीन कुत्र्यांनी मिळून नागाला कसं ठार केलं \n स्पेशल कमांडोंच्या कारवाईत 20 नक्षलवादी ठार\nसुकमा : माओवादी हल्ल्यातील शहिदांची संख्या 26 वर\nकर्नाटकच्या कैगा गावात चक्क बाटलीतून किंग कोब्राला पाजलं पाणी\nकोब्राबरोबरचा व्हिडिओ भोवला, श्रुती उल्फतसह 4 जणांना अटक\nनाशिकमध्ये पुराच्या पाण्यात वाहून आले नागोबा \n'बाबरी मशीद विध्वंस हा पूर्वनियोजित कट' : कोब्रा पोस्ट\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214849-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/rpi/all/page-7/", "date_download": "2018-11-21T20:07:39Z", "digest": "sha1:ZXPDKHKZBXFSZPPMUOASDHSM6X2M5FWQ", "length": 9615, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rpi- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nजागावाटपावरुन महायुतीत रस्सीखेच, 'स्वाभिमानी'ला हव्यात 65 जागा \nराखी सावंतचा आरपीआयमध्ये प्रवेश\nस्वतःहून मंत्रीपद मागणार नाही\n'बाबारामदेवांवर फौजदारी कारवाई करा'\nमाझं मत माझं सरकार : सातारा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214849-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/satara/all/page-8/", "date_download": "2018-11-21T19:54:57Z", "digest": "sha1:YOUM2POL3NBLM4GWCADKZ2CASCHHX2SV", "length": 10058, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Satara- News18 Lokmat Official Website Page-8", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nजम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, 2 दहशतवाद्यांचा खात्मा\nकाश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सातार्‍यातील सूरज मोहिते शहीद\n'उद्या नक्षलचळवळ झाली तर त्याचं नेतृत्व करेन'\nरयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांचं निधन\nसातार्‍यात जिलेटीन कांड्याचा स्फोट, 3 ठार\nखंडोबाच्या यात्रेत हत्ती बिथरला, वृद्ध महिलेचा मृत्यू\nउत्तर महाराष्ट्रात पुन्हा गारांचा तडाखा\nपुणे- सातारा हायवेवर भीषण अपघात, 8 जण ठार\nशिवकालीन 12 मोटेची विहीर\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214849-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/virat-kohli/all/page-2/", "date_download": "2018-11-21T19:54:29Z", "digest": "sha1:VORO25EPPOINJAVVGNTWUQRDKGLTVEAD", "length": 11201, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Virat Kohli- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nफोटो गॅलरीNov 6, 2018\nदिल्लीवर मुंबई भारी, विराटला मागे टाकत टी२० चा बादशहा झाला रोहित\nगेल्या काही वर्षांपासून विराटच रेकॉर्ड ब्रेकच्या शर्यतीत धावतो आहे असं वाटत असताना त्याला मुंबईकर रोहित शर्माही चिवट स्पर्धा देत आहे\nफोटो गॅलरी Nov 6, 2018\n...तर विराट पाकिस्तानच्या क्रिकेट टीममधून खेळला असता\n...जेव्हा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये रवी शास्त्री दिसतात\nस्पोर्टस Nov 6, 2018\nरोहित शर्मा आज विराटला मागे टाकणार का 'हे' 3 मोठे विक्रम तोडणार\nक्रिकेटच नाही तर व्यवसायातही आहे विराट हिट, या स्टार्टअप्समधून कमावतो कोट्यवधी\nस्पोर्टस Nov 5, 2018\nविराट @30, भारताच्या स्टारचे कधीही न ऐकलेले 30 भन्नाट किस्से\nHappy Birthday Virat Kohli- अनुष्का नाही तर 'या' अभिनेत्रीच्या आकंठ प्रेमात होता विराट\nभारताने विंडीजला लोळवलं, मालिका ३- १ नं जिंकली\nIndia vs West Indies, 5th ODI- विराट कोहलीचा 'चमत्कारी चौकार', तोडेल वर्ल्ड रेकॉर्ड\nधारावीच्या बच्चेकंपनीला विराट कोहलीची खास दिवाळी गिफ्ट\nविराट नाही तर टीम इंडियाचा रोहितच आहे 'बॉस', हा आहे पुरावा\nरोहितने मांजरेकरला म्हटले, ‘मला म��हितीये विराट मागून हसतोय’\nPhotos : विराटनं अनुष्काला बरीच वाट पाहायला लावली, मग साजरं केलं करवा चौथ\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214849-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B9.php", "date_download": "2018-11-21T20:21:36Z", "digest": "sha1:LJD4Y6KRBZYEDHLNKY3VW6BF4HEZONHK", "length": 85351, "nlines": 1208, "source_domain": "tarunbharat.org", "title": "पाकिस्तानकडून समुद्री दहशतवादी हल्ल्याची शक्यता? | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्थाना प��रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जा���ीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत���नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ म���ाठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\n►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\n►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nनवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nमुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nHome » आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक » पाकिस्तानकडून समुद्री दहशतवादी हल्ल्याची शक्यता\nपाकिस्तानकडून समुद्री दहशतवादी हल्ल्याची शक्यता\n॥ राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन |\nआपली सागरी सुरक्षा सुधारली आहे. पण दहशतवादी आपले कमजोर मुद्दे शोधून हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपणही नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या एक पाऊल पुढे राहिले पाहिजे. एवढेच नव्हे तर प्रत्येक किनारपट्टीवर प्रत्येक नागरिक, प्रत्येक आस्थापनातील काम करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांनी आपले कान डोळे उघडे ठेवून एखादी माहिती आली तर ती सुरक्षा दलाला सांगावे जेणेकरून भविष्यातील धोका टाळता येईल.\nपाकिस्तानचे समुद्री हल्ल्याचे नियोजन\nइंटेलिजन्स ब्युरोकडून एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्करे तोयबा, जैश ए मोहम्मद समुद्रातुन महाराष्ट्र, गुजरात राज्यांच्या किनार्‍यावर असलेल्या महत्त्वाच्या स्थळांवर/आस्थापनांवर हल्ले करून नुकसान पोहोचवू शकतात. हाती आलेल्या माहितीनुसार जैश ए मोहम्मदचे ६०० दहशतवादी लष्करे तोयबा बरोबर पाकिस्तानच्या समुद्रामध्ये प्रशिक्षण घेत आहेत. त्यात बोटी चालवणे, पाण्याच्या आत जाऊन बंदराच्या आत महत्त्वाच्या ठिकाणी स्फोटक पदार्थ लावणे, घातपात करणे किंवा दहशतवादी हल्ला करणे. लष्करे तोयबा आणि सोमालियाचे समुद्री चाचे संघटना अल शबाब ह्यांच्यामध्ये हातमिळवणी झाली असून त्यांच्याकडूनही समुद्रातील प्रशिक्षणासाठी मदत घेतली जात आहे. अल कायदा, आयसिएस हे गटही त्यात सामील आहेत. काही वर्षांपूर्वी ज्या वेळी एलटीटीई दहशतवादी गट श्रीलंकेत सक्रिय होता त्यावेळी समद्री टायगर्स संघटनेकडून घातपात करण्यासाठी मदत पाकिस्तानने घेतली होती.\n२६-११ चा मुंबई दहशतवादी हल्ला हा समुद्राकडूनच झाला होता. पुढच्या महिन्यात या हल्ल्याला १० वर्षे पूर्ण होतील. पुन्हा एकदा भारताला धडा शिकवण्याच्या हेतूने पाकिस्तान हल्ल्याचे नियोजन करीत आहे. २६-११ चा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली असतानाही तो थांबवता आला नाही. त्यामुळेच या लेखामध्ये सागरी सुरक्षा अधिक बळकट कशी करता येईल, याविषयी चर्चा करूया.\nआजही लाकडी बोटींनी (धाऊ) भारताच्या गुजरात किनार्यावरून आखाती देश, पाकिस्तान यांच्याशी समुद्री व्यापार केला जातो. यामधला बहुतांश समुद्री व्यापार हा बेकायदा आहे. या लाकडी बोटी पाकिस्तान किंवा आखाती देशातून खोट्या नोटा आणि अंमली पदार्थ तसेच इतर गोष्टींची तस्करी करतात. २०१८ सालातील अहवालामध्ये अशी माहिती उ���ड झाले आहे की जगात जिथे सर्वात जास्त अफू गांजा चरस अंमली पदार्थ सेवन केले जाते त्यात दिल्लीचा तिसरा क्रमांक आहे तर मुंबईचा जगामध्ये सहावा क्रमांक आहे. ही गोष्ट आपल्यासाठी नक्कीच भूषणावह नाही. परंतु हे स्पष्ट आहे की मुंबईची लोकसंख्या प्रचंड असल्याने तिथे अंमली पदार्थ वापराचे प्रमाणही खूप जास्त आहे. म्हणून मुंबईसारख्या महानगरांना अफू, गांजासारखे, अंमली पदार्थ पुरवायचे असतील तर त्यासाठी उपयुक्त मार्ग म्हणजे सागरी मार्ग. कारण इतर मार्गांवर तपासणीचे धोके अधिक असतात. महानगरे ही समुद्रकिनार्‍यावर वसली आहेत, त्यामुळे दहशतवाद्यांना अमली पदार्थांची तस्करी खूप उपयुक्त ठरते.\nगेल्या वर्षी आलेल्या गुप्तहेर अहवालानुसार पाकिस्तानी दहशतवादी गट केरळामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात थोडेफार यशही त्यांना मिळाले आहे. ‘पॉप्युलर फ्रण्ट ऑफ इंडिया’ हा त्यांच्या एक चेहरा समजला जातो. आयएसआय कर्नल हुद्याचा अधिकार्‍याला कोलंबोमध्ये पोस्टिंग देऊन ओसामा ब्रिगेड तयार करण्याचे काम दिले आहे. हाच अधिकारी श्रीलंकेच्या किनारपट्टीवरून दुष्कृत्य करण्याचे कोऑरडिनेशन करतो. काही दिवसांपूर्वी आपल्या पूर्व किनार्‍यावरती एक बोट शस्त्र नेत होती, त्यांना पकडण्यात यश आले. नक्षलवादी किंवा माओवाद्यांना शस्त्रे पुरेशी असतात, मात्र त्यांना दारुगोळा कमी पडतो. तो आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवरून आणला जातो कारण इतर सीमांवरून आणणे जास्त कठीण जाते.\nहल्ला करण्याकरता अनेक कारणे\nपाकिस्तानात अंतर्गत सुरक्षेची परिस्थितीच गंभीर आहे. त्याशिवाय पाकिस्तानला आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. १२ बिलियन डॉलर इतकी मोठी मदत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणे गरजेचे आहे. म्हणून इथल्या जनतेचे लक्ष पाकिस्तानामधील असलेल्या आर्थिक व सुरक्षा आव्हानांकडून काढून भारताकडे केंद्रित करायचे असेल तर भारतात काही ना काही कारवाया करणे सोयीचे वाटते. एवढेच नव्हे, तर आत्ता आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेला लेफ्टनंट जनरल असीम मुनीर म्हणून नवे संचालक मिळाले आहेत. त्यांना आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी भारतावर हल्ला करण्याशिवाय दुसरा काही पर्यायही दिसत नाही. म्हणूनच समुद्रावरून हल्ला होण्याची शक्यता वाढते आहे.\nज्या प्रमाणे एलटीटीईच्या सी टायगर्सने २९ हून अधिक नौदलाच्या बोटी बुडवल्या होत्या. त्याशिवाय श्रीलंकच्या नौदलाचा तळ त्रिंकोमाली इथेही हल्ला केला होता. तशाच प्रकारचे हल्ले पाकिस्तानी दहशतवादी गट करू शकतात. त्याला चीनची छुपी मदत आहेत. त्याशिवाय सौदी अरेबिया अलकायदा, आयएसआय यांना पैशाची मदत नेहमीच करत असतो.\nभारताच्या समुद्रकिनार्‍यावर महत्त्वाची बंदरे आहेत त्याशिवाय मोठ्या पेट्रोलियम रिफायनरीस, पेट्रोल इंडस्ट्ररी या किनार्‍यावरती कच्छच्या रणात, मुंबईच्या किनार्‍यावर आहेत. या सर्वांचे रक्षण दहशतवादी हल्ल्यापासून केले पाहिजे. नौदलाचे पश्‍चिम किनार्‍यावर तळ आहेत. त्यांचेही रक्षण करण्याची गरज आहे. म्हणूनच आता गरज आहे ते की या आस्थापनांनी सावध राहणे. समुद्रामध्ये कोळी बांधवांच्या हजारो बोटी रोज मासेमारी करता जातात, त्यांनाही आपले कान आणि डोळे बनवणे गरजेचे आहे.\nतंत्रज्ञानाचा वापर खूप जास्त वाढवा\nआपण तंत्रज्ञानाचा वापर खूप जास्त वाढवला पाहिजे. २६-११ च्या तुलनेत आपली सागरी सुरक्षा नक्कीच मजबुत झाली आहे. परंतु आपली किनारपट्टी एवढी मोठी आहे की तिथे तंत्रज्ञान वापरुन लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानामध्ये टेहेळणी करण्यासाठी आकाशातून उडणारी अन आर्म व्हेईकल किंवा युएव्ही उपयुक्त तंत्रज्ञान ठरेल. कारण विमानातून किंवा हेलिकॉप्टरने किनार्‍यावर लक्ष ठेवणे हे खर्चाचे ठरते. यूएव्हीची किंमत फार कमी आहे. त्यामुळे भारतात अधिक युएव्ही समुद्रकिनार्‍यावर टेहेळणी करण्यासाठी आणले जात आहेत. पोलिसांना लागणार्‍या पेट्रोलिंगच्या बोटींचा वापर खर्चिक असते. काही देशांमध्ये या बोटी खाजगी उद्योगांकडून भाड्याने घेतल्या जातात. जेवढा वापर तेवढे पैसे दिले जातात. जेव्हा लागेल तेव्हा बोटी भाड्याने घेणे कमी खर्चाचे असते, कारण त्याचे बाकी व्यवस्थापन कंपनी करते. त्यामुळे काही बोटी आपण ‘लार्सन अ‍ॅण्ड टुर्बो’कडून भाड्याने घेऊ शकतो का कारण हीच कंपनी तटरक्षक दलाकरता बोटी बनवत आहे. त्यामुळे् समुद्रकिनार्‍याचे रक्षण करण्याचा खर्च कमी होईल.\nइलेक्ट्रॉनिक पद्धत सुरू केली पाहिजे\nप्रत्येक २० मीटरहून अधिक लांब बोटींवर जीपीएस किंवा जीआयएस ऑटोमॅटीक आयडेन्टिफ़िकेशन सिस्टिम लावली जाते. ती त्या बोटीची इलेक्ट्रॉनिक ओळख असते जी त्या रडारवरून चेक करता येते. परंतु २० म��टर हून लहान बोटींवर अशा प्रकारचे जीपीएस किंवा जीआयएस लागले नाही. याचाच अर्थ ज्या भारतीय कोळ्यांच्या चार साडे चार लाख बोटी भारतीय समुद्रात रोज फिरतात त्यांना इलेक्ट्रॉनिक ओळखण्याची कोणतीही सोय आपल्याकडे नाही. त्यामुळे त्यांनाही ओळखण्याची इलेक्ट्रॉनिक पद्धत सुरू केली पाहिजे.\nअंडरवॉटर सर्व्हिलन्स व्यवस्था लावण्याची गरज\nमोठ्या लष्करी तळाचे किंवा आस्थापनांच्या रक्षणासाठी विशेषतः समुद्रकिनार्‍यावरील आण्विक संस्था किंवा नाविक तळे, तेलशुद्धीकरण केंद्र यांच्याभोवती अंडरवॉटर सर्व्हिलन्स व्यवस्था लावण्याची गरज आहे. रडारवरून समुद्रांतील बोटींवर लक्ष ठेवले जाते. त्यामुळे खूप प्रचंड माहिती साठते पण त्याचे विश्‍लेषण कऱणे सोपे नाही. आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून रडारवरून मिळालेल्या माहितीचे विश्‍लेषण करून चोरांना पकडणे गरजेचे आहे. नाहीतर जसे सगळ्यांनी सीसीटीव्ही लागले आहे पण त्यातून फ़ारसे काहीच निष्पन्न होत नाही, तसेच रडारच्या बाबतीतही होईल. विश्‍लेषण करून दुष्कृत्याला पायबंद घालणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय कॅटनर्स सिक्युरिटी इनिशिटीव्ह लावण्याची गरज आहे. आज आपला आंतरराष्ट्रीय व्यापार कंटेनरने होतो. हायवे वरून जाताना आपण ते पाहतो. मात्र या कंटेनरच्या आतून काय येते हे माहीत करणे सोपे नाही. कंटेनर्सचेे स्कॅनिंग केले आणि खाजगी कंपन्या ट्रॅक करतात तसेच ट्रॅकिंग करणे गरजेचे आहे त्यामुळे चुकीचा माल (जसे तस्करीचा माल) आणता येणार नाही.\nआपली सागरी सुरक्षा सुधारली आहे. पण दहशतवादी आपले कमजोर मुद्दे शोधून हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपणही नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या एक पाऊल पुढे राहिले पाहिजे. एवढेच नव्हे तर प्रत्येक किनारपट्टीवर प्रत्येक नागरिक, प्रत्येक आस्थापनातील काम करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांनी आपले कान डोळे उघडे ठेवून एखादी माहिती आली तर ती सुरक्षा दलाला सांगावे जेणेकरून भविष्यातील धोका टाळता येईल.\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nFiled under : आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (263) आंतरराष्ट्रीय (409) अमेरिका (147) आफ्रिका (7) आशिया (221) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (161) ई-आसमंत (55) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (51) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (794) आसमंत (745) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (411) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (69) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (672) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (51) गुजरात (64) गोवा (10) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (32) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (50) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,774) अर्थ (75) कृषी (25) नागरी (782) न्याय-गुन्हे (286) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (34) संरक्षण (128) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (729) अग्रलेख (357) उपलेख (372) साहित्य (5) स्तंभलेखक (954) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (34) डॉ.परीक्षित स. शेवडे (43) डॉ.वाय.मोहितकुमार राव (41) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (6) ब्रि. हेमंत महाजन (52) भाऊ तोरसेकर (104) मयुरेश डंके (5) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (48) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (49) ल.त्र्यं. जोशी (30) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (53) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (54) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (48) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (34)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक (28 of 1154 articles)\nमेजर सोमनाथ शर्मा आणि कौशिक धर\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | भारतीय सेना अतिशय गांभीर्याने हा दिवस साजरा करते. त्या निमित्ताने लेफ्टनंट कर्नल रणजित राय, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214849-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Cold-War-between-police-officers/", "date_download": "2018-11-21T20:53:28Z", "digest": "sha1:7DHK4CGGVD7HMSPPPESADSZYI4IL5MGI", "length": 5447, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिस अधिकार्‍यांमध्ये शीतयुद्ध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › पोलिस अधिकार्‍यांमध्ये शीतयुद्ध\nकुद्रेमानी ज��गारी अड्ड्यावर छापा घातल्यानंतर पोलिस प्रशासनाचा कारभार चर्चेचा विषय ठरला आहे. त्यानंतर पोलिस आयुक्ता डॉ. डी. सी. राजप्पा यांनी तातडीने गेल्या मे महिन्यापासून ते ऑगस्टपयर्ंत पोलिसांनी केलेल्या कारवायांचा तपशील जारी केला आहे. त्यातून पोलिस अधिकार्‍यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले असून, वरिष्ठ अधिकार्‍यांमधील शीतयुद्ध वाढले आहे.\nआयुक्त राजाप्पा यांच्या नेतृत्वाखाली मेपासून ते ऑगस्टपयंर्ंत मटक्याच्या 29 प्रकरणांचा छडा लावण्यात आला, 45 जणांना अटक करण्यात आली. तर 82 हजार 850 रु. जप्त करण्यात आले आहेत. जुगाराच्या 12 प्रकरणांमध्ये 120 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 6 लाख 34 हजार जप्त करण्यात आले आहे. अवैधरित्या मद्यविक्रीच्या 13 प्रकरणांमध्ये 15 जणांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थाची अवैध विक्री रोखण्यासाठी 10 प्रकणांमध्ये 38 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3 लाखा पेक्षा अधिक किंमतीचा 52 किलो 836 ग्रॅम गांजा व 21 हजार रक्‍कम जप्त करण्यात आली आहे. जुलै महिन्यामध्ये अनधिकृत वाळू वाहतुकीच्या दोन प्रकरणांमध्ये तिघांना अटक करण्यात आली.\nकुद्रेमानी येथील जुगारी अड्ड्यावर उपायुक्ता सीमा लाटकर यांच्या नेतृत्वाखाली थेट कारवाई करण्यात आल्याने पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. जुगारी अड्ड्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर प्रसार माध्यमांनी पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कामकाजावर प्रश्‍न उपस्थित केला होता. यामुळे अधिकार्‍यांमध्ये शीतयुद्धाला प्रारंभ झाले आहे. यावरूनच आयुक्त राजाप्पा यांनी आपल्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील जाहीर केला आहे, अशी चर्चा खुद्द पोलिस दलातच आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214849-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Minister-Govind-Gawde/", "date_download": "2018-11-21T20:38:47Z", "digest": "sha1:7MUK3FPJZB44EHOWTS3RFVWPAE5KBSPR", "length": 6547, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रामीण विद्यार्थ्यांना संघर्षातून यश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ग्रामीण विद्यार्थ्यांना संघर्षातून यश\nग्रामीण विद्यार्थ्यांना संघर्षातून यश\nशहरी भागातील विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध असतात. याउलट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मनाजोगत्या सुविधा मिळत नाहीत. मात्र तरीही संघर्षातून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चांगले यश मिळवितात, असे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.\nभोम येथील महानंदू नाईक मेमोरियल हायस्कूलच्या स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री गावडे बोलत होते. व्यासपीठावर भोम सरपंच सुनील भोमकर, उपसरपंच शैलेश नाईक, पंचायत सदस्य विश्‍वजीत नाईक, हायस्कूल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्याम नाईक, खजिनदार महाबळेश्‍वर गावकर, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष रोहिदास नाईक, पूर्वप्राथमिक विभाग अध्यक्ष शिल्पा नाईक, मुख्याध्यापक दामोदर फडते आदी उपस्थित होते.\nपालक-शिक्षक व व्यवस्थापक यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काम करावे. हे हायस्कूल आमच्या गावासाठी आहे. इथेच शिकून या गावचे विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठे झाले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे, असे सुनील भोमकर यांनी सांगितले.\nयेथील शिक्षकांच्या अथक प्रयत्नाने या हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो. ही भूषणावह बाब आहे. ग्रामीण विद्यार्थी शिक्षणात कुठेच कमी पडत नाहीत. तरी भविष्यात अधिक यश संपादन करण्यासाठी परिश्रम करीत राहीले पाहिजे, असे श्याम नाईक यांनी सांगितले.\nहायस्कूलचे दिवंगत व्यवस्थापक रायू डी. नाईक यांना एक मिनिट शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.विश्‍वजीत नाईक यांचे भाषण झाले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली. मेधा देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सारंगी बोरकर यांनी अहवाल वाचन केले. रोहिदास नाईक यांनी मानले. यानंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.\nम्हादईप्रश्‍नी गोव्याच्या हिताशी तडजोड नाहीच\nम्हादईसंदर्भात कसलाही ना हरकत दाखला दिला नाही\nगोव्यात एकोपा, शांती बळकट करावी\nगोवा प्लास्टिक कचरामुक्त करण्याचे ध्येय : मुख्यमंत्री\nग्रामीण विद्यार्थ्यांना संघर्षातून यश\nनाताळनंतर पर्यटक परतीच्या वाटेवर\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\n���्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214849-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Home-Gardeners-are-being-used-after-Jay-Maharashtra/", "date_download": "2018-11-21T20:14:04Z", "digest": "sha1:L24NUPKYLPEJUT323VTHDF4JJAQ6FON4", "length": 7239, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बंदोबस्तानंतर होमगार्डस्ना केला जातो जय महाराष्ट्र! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › बंदोबस्तानंतर होमगार्डस्ना केला जातो जय महाराष्ट्र\nबंदोबस्तानंतर होमगार्डस्ना केला जातो जय महाराष्ट्र\nअंबाजोगाई : रवी मठपती\nअंगात खाकी वर्दी, हातात काठी. तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातून अवघे अडीच ते तीन महिने काम दिले जाते. ज्यांच्या सहकार्याने बंदोबस्त यशस्वीपणे पार पाडला जातो, त्या होमगार्डसच्या व्यथा अत्यंत वाईट आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून होमगार्डसच्या मागण्यांबाबत शासनाने कानावर हात ठेवले आहेत.\nअंबाजोगाई तालुक्यात एकूण दोनशे पंधरा होमगार्ड आहेत. कुठलाही बंदोबस्त असला की, पोलिस यंत्रनेकडून होमगार्डसला पाचारण करण्यात येते. कधी बोलावले जाणार याची बिचार्‍या होमगार्डला काडीचीही कल्पना नसते. मोबाइलवर एसएमएस आला की कधीही, केव्हाही निघायचे. वर्षातून दोन ते तीन महिने कामाचे भरतात. कामाच्या मोबदल्यात तुटपुंजे मानधन दिले जाते. तीनशे रुपये मानधन व शंभर रुपये भत्ता. एवढ्यावरच आम्ही पोट भरायचं कसं असा प्रश्‍न तमाम होमगार्डस् समोर आहे. होमगार्ड असूनसुद्धा आम्हाला अभिमान बाळगता येत नाही. ओळख लपवत वेठबिगारी म्हणून कामावर जावं लागते. अशी व्यथा एका होमगार्डने सहज भेटी दरम्यान सांगितली.\nमिळालेल्या चारशे रुपयोपैकी दोनशे रुपये प्रवासात, नाष्टा, पाण्यात जातात. उरलेल्या दोनशे रुपयांवर समाधान मानावे लागते. वर्षभरातून अवघे अडीच तीन महिने काम भेटत असल्याने प्रंपच भागत नाही. इतर कामे शोधावी लागतात. त्यामुळे कोणी बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून जातो, तर कोणी दिवस रात्र रिक्षा चालवतो. पान टपरी चालवतो. कोणी किराणा दुकानात तर कोणी पिठाच्या गिरणीत मजूर म्हणून काम करताना दिसतो.\nसुरक्षेसाठी कडक सूचना देऊन तैनात केले जाते; पण हातात साधी काठीही दिली जात नाही. मग आमचा वचक राहणार कसा गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवणार कशी गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवणार कशी त्यामुळे आम्हाला समोरच्या व्यक्तीला दादा-भाऊ म्हणत परिस्थिती सांभाळावी लागते. काठीच नव्हे, सरकारने पाठविलेले गणवेश, बूट असे साहित्यही आमच्यापर्यंत पोहोचत नाही. नेमणूक झाल्यानंतर जो गणवेश मिळाला होता, तोच गणवेश अजूनही अंगावर आहे. तीन वर्षांतून एक गणवेश मिळेल, असा नियम आहे; पण तो दुर्दैवाने कागदावरच असल्याचे व्यथीत होऊन होमगार्डने सांगितले. शासन भविष्यात काही तरी चांगला निर्णय घेईल. आम्हाला सेवेत कायम करेल या आशेवर आम्ही होमगार्ड म्हणून काम करतो आहोत. असेही यावेळी ते म्हणाले. शासनाच्या विविध विभागांकडे मानधनावर काम करणारे कर्मचारी काय सेवेत आले आहेत, परंतु होमगार्डबाबत मात्र अद्याप असा निर्णय झालेला नाही.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214849-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/3-cases-of-swine-flu-in-Shirala/", "date_download": "2018-11-21T20:54:56Z", "digest": "sha1:FC5D23VATFDI2HG62NOC4VV3X34JTHB3", "length": 4323, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिराळ्यात स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शिराळ्यात स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण\nशिराळ्यात स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण\nयेथे स्वाईन फ्लूचे तीन संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आरोग्य विभागाकडून या रुग्णांच्या परिसरातील नागरिकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच शहरातही सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे.\nआरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, एका महिलेस ताप आला. खासगी दवाखान्यात उपचार केले. मात्र, तब्येतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे तपासणीत स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्‍न झाले.\nया महिलेच्या संपर्कात आलेल्या दोन दहा वर्षांखालील मुलांमध्येही स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आली. त्यांनाही कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे.त्यांच्या रक्‍ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. या महिलेच्या घराजवळच्या वीस घर���ंतील नागरिकांचे संपूर्ण सर्वेक्षण सुरू आहे. तसेच शहरातही सर्वेक्षण तातडीने सुरू करण्यात येणार आहे, असे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी.पवार यांनी सांगितले.\nताप, सर्दीसाठी तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावेत. तसेच सर्वेक्षणासाठी येणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना माहिती द्यावी असे अवाहन डॉ. विलास रावळ व डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी केले आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214849-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/abortion-case-sangli-33851", "date_download": "2018-11-21T21:02:48Z", "digest": "sha1:PHNSARXNDRIURHO5XAGOTCZHA6Y2YTOZ", "length": 11161, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "abortion case sangli डॉ. खिद्रापुरेविरोधात लवकरच कठोर कारवाई - पंकजा मुंडे | eSakal", "raw_content": "\nडॉ. खिद्रापुरेविरोधात लवकरच कठोर कारवाई - पंकजा मुंडे\nमंगळवार, 7 मार्च 2017\nमुंबई - सांगलीतील म्हैसाळ येथील गर्भपात प्रकरणातील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या विरोधात सरकार कठोर कारवाई करील, असे आश्‍वासन महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. या प्रकरणी आपण म्हैसाळला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमुंबई - सांगलीतील म्हैसाळ येथील गर्भपात प्रकरणातील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या विरोधात सरकार कठोर कारवाई करील, असे आश्‍वासन महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. या प्रकरणी आपण म्हैसाळला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nविधान परिषदेत या प्रकरणावरून गदारोळ झाला. त्यावर सखोल चौकशी केली जात असून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन मुंडे यांनी दिले. सांगलीतील अवैध गर्भपातप्रकरणी आता 24 तास उलटले आहेत. अजूनही डॉक्‍टर बाबासाहेब खिद्रापुरे याला अटक झालेली नाही. पोलिसांची पाच पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. मिरज पोलिसांची तीन पथके आणि क्राईम ब्रॅंचची पथके डॉ. खिद्रापुरे याचा शोध घेत आहेत, अशी माहिती मुंडे यांनी दिली.\nमेहबूबांचे सत्तास्वप्न भंगले; राज्यपालांकडून विधानसभा बरखास्त\nश्रीनगर : माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या सर्व���सर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी आज कॉंग्रेस आणि \"नॅशनल कॉन्फरन्स' या दोन्ही...\nरायगड मराठा संवाद यात्रेची पाचाड येथून सुरुवात\nमहाड : अंतिम टप्पयात असलेल्या मराठा आरक्षणाची घोषणा 1 डिसेंबरला होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. मराठ्यांना...\nभादलवाडीतील सारंगागार धोक्‍यात (व्हिडिओ)\nपाण्याअभावी तलाव कोरडा; काळ्या सोन्यावर अनेकांचा डोळा कळस (पुणे) भादलवाडी (ता. इंदापूर) येथील पक्षांचे सारंगागार असलेल्या ब्रिटिशकालीन तलावाचे...\nनोटबंदी भोवली; मोदींची अखेर कबुली\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. मोदी सरकारकडून हा निर्णय देशहिताचा असल्याचे...\nकिनारा आराखड्यासाठी गोवा सरकारला मुदतवाढ\nपणजी : गोवा सरकारला किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा सादर करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने आता 31 जानेवारी 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी...\nगोव्यात काँग्रेस जाणार न्यायालयात\nपणजी : काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे (मांद्रे), सुभाष शिरोडकर (शिरोडा) यांना विधानसभा पोटनिवडणुकीपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214849-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/books-exhibition-at-baburao-joshi-library/", "date_download": "2018-11-21T20:36:25Z", "digest": "sha1:U2UMUIMYL6HH5SJ7BUGZOSN3MXQJKYE2", "length": 6577, "nlines": 126, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘संविधान दिनानिमित्त’ ग्रंथप्रदर्शन संपन्न | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘संविधान दिनानिमित्त’ ग्रंथप्रदर्शन संपन्न\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘संविधान दिनानिमित्त’ ग्रंथप्रदर्शन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानविषयक ग्रंथांचे ��्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य म्हणाले की, घटनाकार डॉ. आंबेडकर यांचे वाचन प्रेम सर्वश्रुत आहे. ग्रंथ हे आपले खरे मित्र असून आपण नियमित वाचन केले पाहिजे. जीवनाचे ध्येय आणि मोठे काम आपण ग्रंथांची कास धरून पूर्ण करू शकतो. संविधानाने आपल्याला अधिकार आणि कार्तव्ये प्रदान केली आहेत; त्यांना स्विकारून आपण सर्वांनी आपला देश खूप बलवान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन, हिंदी विभाग प्रमुख डॉ. शाहू मधाळे, मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. डी. एस. कांबळे, प्रा. दिवाकर करवंजे, टाइम्स ऑफ इंडियाचे श्री. सुशांत आनंदे, प्र. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. सदर ग्रंथ प्रदर्शन दोन दिवस खुले ठेवण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांची मुंबई विद्यापीठाच्या ‘विद्यापरीषदेवर’ नियुक्ती\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214849-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.blogarama.com/health-and-fitness-blogs/1278743-ayurbeej-blog/20067470-viruddhanna-ani-ayurveda", "date_download": "2018-11-21T20:03:09Z", "digest": "sha1:V5EBXI43U2WMQENUITGLUH546Y4VWJ6V", "length": 8060, "nlines": 84, "source_domain": "www.blogarama.com", "title": "विरुद्धान्न आणि आयुर्वेद", "raw_content": "\nदोन आहारघटकांना एकत्र केल्यास, त्यांचा संयोग जर पचनानंतर शरीरास अहितकारक ठरत असेल तर त्या आहारसंयोगास विरुद्धान्न असे म्हणतात. तर या भागात,विरुद्धान्न कोणते त्याने शरीरास काय अपाय होतो त्याने शरीरास काय अपाय होतो याचे सविस्तर वर्णन बघुयात.\nआजकाल न्याहारीच्या (Breakfast) वेळी दुधासोबत किंवा चहासोबत फरसाण, खारी, बिस्किटे, ब्रेड, पाव, इ. पदार्थ सर्रास खाल्ले जातात. दुध हे मधुर रसाचे आहे व वरील जवळजवळ सर्व पदार्थांमध्ये मीठ असतं. आयुर्वेदानुसार दुध व मीठ एकत्र खाऊ नये कारण ते विरुद्ध अन्न आहे. अशावेळी दूध जे शरीरासाठी अतिशय हितकारक पदार्थ आहे, मीठासोबत संयोग केल्याने शरीरास उपयोगी न होता अपायकारक होतो. असा महत्वाचा आहारघटक इतर पदार्थांशी मिश्रण करताना काळजी घेणे जरुरीचे आहे व हीच संकल्पना विरुद्ध-अन्नात सांगितली आहे.\nविरुद्ध अन्नसेवनाचे काही दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे बघुयात -\n१) दही गरम करणे\nहॉटेल्स मध्ये किंवा काही घरांमध्ये देखील चिकन किंवा मटणास दही,आले,लसूण लावून ( Marinate ) मग शिजवले जाते. व्हेजिटेबल बिर्याणी मध्ये देखील शिजताना दही घातले जाते.\n२) दुध + केळी\nव्यवहारात दुधात केळी घालून त्याच शिकरण बरेचदा खाताना बघतो. पण हे देखील विरुद्ध अन्न आहे. यामुळे जठराग्नी मंद होऊन पचनक्रिया बिघडते, त्यामुळे आम तयार होऊन सर्दी, पडसे, खोकला, त्वचाविकार इ उत्पन्न होतात.\n३) दुध + आंबट फळे\nदुधाचा अम्ल रसासोबत संयोग आयुर्वेदाने निषिद्ध मानला आहे. दुधात अम्ल रस मिसळल्यास ते विरजते व आमाची निर्मिती करण्यास कारणीभूत ठरते. म्हणून आयुर्वेदाने स्ट्राबेरी, अननस. संत्री, इ सह दुधाचे सेवन( मिल्कशेक्स व फ्रुटसॅलड्स ) विरुद्धान्न सांगितले आहे.\n४) दुध + मासे\nदुध हे शीत गुणाचे तर मासे हे उष्ण गुणाचे असतात त्यामुळे ते एकत्रित खाल्ल्यास विरुद्धान्न ठरते.\n५) मध गरम करणे / गरम द्रव्यांसोबत घेणे\nमधास गरम केल्यास त्याचं चिकट पदार्थात रूपांतर होऊन ते शरीरातील विविध पोकळ्यांमध्ये (स्रोतसे ) जाऊन तिथे चिकटून हळूहळू अवरोध उत्पन्न करते. यामुळे आम या विषारी द्रव्याची निर्मिती होऊन कालांतराने विविध आजारांमध्ये त्याचे रूपांतरण होते.\nमग ते मध गरम चहात टाकून पिणे असो किंवा कोणताही पदार्थ ज्यात मधास तापवले गेलेले असो ते विरुद्धान्नच ठरते.\nही काही दैनंदिन व्यवहारात नजरेस पडणारी विरुद्धान्न सेवनाची उदाहरणे आहेत.\nअशाप्रकारे विरुद्धान्न सेवन नियमित खूप काळ सेवन केल्यावर आपली पचनशक्ती दुबळी होऊन अग्निमांद्य होऊन जे हि खाऊ ते नीट न पचता त्या अर्धवट पचलेल्या आहाररसापासून आम तयार होऊन हळूहळू शरीर आजारी होऊन व्याधी निर्मिती होते व शरीर पोखरले जाते. ज्या व्यक्तींचा जठराग्नी तीव्र आहे जे नियमित व्यायाम करतात, त्या व्यक्तीच्या शरीरावर विरुद्धान्न सेवनाचा परिणाम कमी मात्रेत होतो. पण त्यांनी देखील जर निरंतर विरुद्धान्न सेवन केले तर उशिरा का होईना पण आजार येतील एवढं नक्की.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214849-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://dharmarajya.org/?tag=%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-11-21T19:56:17Z", "digest": "sha1:R3FXXN3LNJ3HPHMHLRRIQDGSQE327WSF", "length": 9527, "nlines": 98, "source_domain": "dharmarajya.org", "title": "धर्मराज्य पक्ष – रक्तदान", "raw_content": "नेहमी विचारले जाणारे प्रश्न\n०२२ - २५३४ ८३४४\nमहाराष्ट्र राज्य व राष्ट्र\nठाणे शहर व जिल्हा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nFebruary 8, 2015 0 Comment\tधर्मराज्य ऑनलाइन वृत्त\n‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न\n‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे खोपट विभागतर्फे ‘रक्तदान शिबीर’ संपन्न झाले. या शिबीरात ऐच्छिक 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले.\nसिव्हील रूग्णालयाचे डॉ. मनोजकुमार मोहन, शिल्पा कुलकर्णी (स्टाफ नर्स), अमृत झोमरे (टेक्निशिएन), रूपाली कदम (टेक्निकल सुपरवायझर), पल्लवी कैतकर (पी.आर.ओ.), दया सुतार (स्टुडन्ट नर्स), कोमल हुंडारे (स्टुडन्ट नर्स), वत्सला राठोड (अटेन्डन्ट), राधा मखवाना (अटेन्डन्ट), उमेश वाघचौरे (ब्लड ऑन कॉल बॉय) यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदानपूर्वी तपासण्या व रक्तदान घेण्यात आले. यावेळी ऐच्छिक 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना ‘सिव्हील रूग्णालया’तर्फे रक्तदान कार्ड व प्रमाणपत्र देण्यात आले. सदर ‘रक्तदान शिबीर’ रविवार, दि. 8 फेब्रुवारी-2015 रोजी, सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 यावेळेत संपन्न झाले.\nया शिबीराचे आयोजन ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाण्यातील खोपट प्रभागातर्फे प्रभाग अध्यक्ष राजू शिंदे व उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष सुनिल घाणेकर यांनी केले होते. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, महासचिव राजू फणसे, उपाध्यक्ष नितीन देशपांडे, ‘धर्मराज्य महिला संघटना’ अध्यक्षा जयश्री पंडित, ठाणे जिल्हा समन्वयक राजेश गडकर, ठाणे जिल्हा सचिव नरेंद्र पंडित, ठाणे शहर अध्यक्ष सचिन शेट्टी, ठाणे शहर सचिव समीर चव्हाण, सहसचिव विजय भोसले, ‘धर्मराज्य कामगार–कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, सचिव रूपेश पवार आदी मान��यवर उपस्थित होते.\nनिसर्गाचा समतोल’ राखून माणसांचे आरोग्य, मनःस्वास्थ्य त्यांचे सौहार्द्रपूर्ण परस्पर-संबंध, साहित्य-संगीत-काव्य-नाटय यांच्या अभिरूचीनं नटलेल्या संस्कृति...व त्यामुळे समाजात नांदत असलेली शांती व प्रसन्नता हा खरा विकास होय हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल\nइयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश\n मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा\nधर्मराज्य पक्षाच्या ताज्या घडामोडी, बातम्या, लेख तसेच कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्या ई-मेलवर मिळण्यासाठी आपल्या ई-मेलची खाली नोंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214850-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0.php", "date_download": "2018-11-21T20:18:32Z", "digest": "sha1:WQ7HUREMMUSWVRFFCRSLY6WWZDVBOG45", "length": 88570, "nlines": 1210, "source_domain": "tarunbharat.org", "title": "माओवाद्यांचे शहरातील कारस्थान | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द���या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\n���ाज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्���तंत्र प्रवर्गात आरक्षण\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\n►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\n►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nनवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट\nमुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nHome » आसमंत, पुरवणी » माओवाद्यांचे शहरातील कारस्थान\n॥ विशेष : प्रवीण दीक्षित |\nगेल्या काही दिवसांत राज्यासह देशाच्या विविध भागात नक्षलसमर्थक लोकांच्या अटकसत्रानंतर ‘शहरी नक्षलवाद’ हा निरनिराळ्या ठिकाणांच्या चर्चेचा मुख्य मुद्दा झाला. लोकांनी निवडून दिलेल्या अत्युच्च लोकप्रतिनिधींना ठार मारण्याचा कट रचल्याचा व त्यासाठी आवश्यक दारुगोळा, शस्त्रे मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या सर्वांवर आहे. त्यासाठी नेपाळ व मणिपूर येथील कॉम्रेडस्ची मदत घेणेही प्रस्तावित होते. ‘शहरी नक्षलवाद’ काय आहे ‘शहरी नक्षलवाद्यां’चे कार्य कसे चालते ‘शहरी नक्षलवाद्यां’चे कार्य कसे चालते शहरी आणि जंगलातील नक्षलवादी एकमेकांना कसे पूरक काम करतात शहरी आणि जंगलातील नक्षलवादी एकमेकांना कसे पूरक काम करतात याचीच माहिती या लेखातून जाणून घेऊ या.\n२००४ मध्ये विविध माओवादी, लेनिनवादी कम्युनिस्ट घटकांचे विलीनीकरण झाल्यावर कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) स्थापण्यात आला. २००७मध्ये या पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली, त्यात त्यांनी चीनच्या धर्तीवर भारतात क्रांती करून राज्यसत्ता बळकावण्याचा सविस्तर विचार “Strategy and Tacticts of the Indian Revolution, CPI (Maoist) २००७’ या नावाने प्रसिद्ध केला. त्यानुसार, जर भारतात क्रांती करून राज्यसत्ता काबीज करायची असेल, तर त्यासाठी भारतातील सैन्यदल, पोलिस व शासकीय अधिकार्‍यांची कत्तल करण्यात यावी, हे प्रमुख उद्दिष्ट ठरविण्यात आले. प्रथम ग्रामीण भागात क्रांती करावी, असे ठरविण्यात आले. कारण तिथे भारतीय सैन्य व पोलिस यांचा सहज पाडाव करता येणे शक्य होईल व नंतर हळूहळू शहरांनाही हेरून ज्या ज्या ठिकाणी शासकीय किल्ले मजबूत आहेत, ते ते हळूहळू उद्ध्वस्त करावेत, असे ठरविण्यात आले. अशाप्रकारे ग्रामीण भागांमध्ये गुरिल्ला गट व मुक्त भागाची निर्मिती करण्यात यावी व यासाठीचे आवश्यक पाठबळ निर्माण करण्यासाठी सामान्य माणसाची मदत इतक्या मोठ्या प्रमाणावर करावी की, ज्यामध्ये शासनाचे सर्व सैन्य व पोलिस बुडून जातील, असेही ठरविले गेले.\nसदरच्या प्रस्तावात शहरी भागांना क्रांतीच्या दृष्टीने विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कारण, औद्योगिक कामगार हे शहरात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत व ते क्रांतीला अनुकूल घटक आहेत आणि सत्ताधार्‍यांची प्रशासकीय यंत्रणाही शहरी भागात एकत्रित आहे. शहरातील चळवळ ही प्रामुख्याने नवीन उमेदवार व नेतृत्त्व देण्याचा उगम आहे. त्यातूनच विविध गोष्टींची रसद पुरविणे, तंत्रज्ञान मिळविणे, माहिती मिळविणे या सर्व जबाबदार्‍या शहरातील माओवादीच पार पाडू शकतात. शहरातील सशक्त माओवाद अजून सबळ केला नाही, तर माओवादी चळवळीवर मर्यादा पडतील व चळवळीची प्रगती खंडित होईल, हे ते चांगल्याप्रकारे जाणून होते. शहरातील माओवादाची उद्दिष्टे खालील प्रकारे ठरवण्यात आली आहेत.\n१. सामान्य लोकांना क्रांतिसाठी प्रोत्साहित\nकरणे व एकत्र करणे.\n२. त्यांची एकत्र संघटना तयार करणे.\n३. त्यांना सशस्त्र कामासाठी तयार करणे.\nहे विस्ताराने जाणून घेऊया.\n१. सामान्य लोकांना क्रांतिसाठी प्रोत्साहित\nकरणे व एकत्र करणे –\nकामकरी, अर्धकुशल कामगार, विद्यार्थी, मध्यम वर्गातील चाकरमानी व बुद्धिजीवी यांच्या माध्यमांतून ही जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे आहे. तसेच विशेष सामाजिक घटक जसे महिला, अनुसूचित जातीय सदस्य, धार्मिक अल्पसंख्यांक यांना क्रांतिसाठी तयार करणे आवश्यक आहे.\n२. त्यांची एकत्र संघटना तयार करणे –\nकामगारांना एकत्र करणे व नंतर कामगार व शेतकरी यांच्यात एकी घडविणे. कामगारांच्या शोषणाविरुद्ध व अन्यायाविरुद्ध त्यांना एकत्र करणे. जागतिकीकरणाला विरोध करणे. हिंदू प्राबल्यास विरोध करणे, हे यातील महत्त्वाचे घटक आहेत. शहरातील माओवाद्यांना ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची आहे.\n३. त्यांना सशस्त्र कामासाठी तयार करणे –\nग्रामीण भागामध्ये सशस्त्र उठाव होत असताना शहरातील चळवळीतून त्याला पूरक काम करणे महत्त्वाचे आहे. यासाठी शहरातील माओवाद्यांनी सैन्य, पोलिस, प्रशासन, न्यायव्यवस्था या विविध घटकांमध्ये खोलवर प्रवेश करावा. महत्त्वाच्या औद्योगिक चळवळीत लोकांना प्रोत्साहित करावे. ग्रामीण सशस्त्र चळवळीच्या नेत्यांच्या बरोबर समन्वय राखून घातपात करावा. आवश्यक ती रसद पुरवावी, ही कामे करावयाची आहेत. यासाठी वर उल्लेखलेल्या समाजातील लोकांना प्रोत्साहित करणे, ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. शहरातील माओवाद्यांनी मदत करताना आवश्यक ते साहित्य, मनुष्यबळ याचा अव्याहत पुरवठा होईल, याची खात्री करणे आवश्यक आहे. सैन्य, अर्धसैन्य, पोलिस, वरिष्ठ प्रशासन या सर्व ठिकाणी माओवादी घुसविणे आवश्यक आहे. सैन्य व पोलिसदले यांच्यामध्ये समविचारी लोकांना प्रोत्साहित करणे, त्यांच्या मदतीने क्रांती करणे, सैन्याची माहिती माओवादी लोकांना पुरविणे व अशा प्रकारे सैन्य व पोलिसदल आतून पोखरून खिळखिळे करणे ही महत्त्वाची कामे आहेत. शस्त्रे व दारूगोळा, संचारमाध्यमे, औषधांचा पुरवठा, दुरुस्तीसाठी आवश्यक मदत, प्रचार, प्रसिद्धी, आजारी व्यक्तींना मदत या सर्व गोष्टींसाठी शहरी चळवळीतील कार्यकर्त्यांवरच क्रांती अवलंबून असते. गुरिल्ला भागांच्या आसपास असलेल्या छोट्या शहरांमध्ये क्रांतिकार्‍यांना मदत करण्यासाठी भूमिगत कार्यकर्त्यांनी समर्थक तयार करणे आवश्यक आहे.\nशहरातील माओवाद्यांच्यामध्ये सतत नेतृत्त्व निर्माण करणे, उघड व गुप्त कामांमध्ये समन्वय राखणे, वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामध्ये एकसूत्रता ठेवणे, शहरी व ग्रामीण नेतृत्वामध्ये सौहार्द ठेवणे ही यांची कामे आहेत. क्रांती हे माओवाद्यांच्या विविध संघटनांचे एकमेव राजकीय उद्दिष्ट असले, तरी त्यांच्या विविध संघटना जणू काही आपला एकमेकांशी काहीच संबंध नाही, असा वरकरणी आव आणत असतात. पण आतून मात्र त्या एकमेकांशी घट्ट जोडलेल्या असतात.\nयालाच संघटनात्मक विघटीकरण म्हणतात. कनिष्ठ पातळीवरील सर्व कार्यकर्त्यांचा माओवादी विचारसरणीवर पक्का विश्‍वास असावा लागतो. त्यामुळेच ते संघटनेच्या राजकीय उद्दिष्टांना पार पाडण्याचे काम अडचणीतही पूर्ण करू शकतात. हे करताना वरिष्ठ नेतृत्त्वाने कनिष्ठ कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संबंध ठेवू नये. जर कोणी कार्यकर्ते शासनाला माहिती झाले, तर त्यांना त्वरित भूमिगत ठेवण्यात यावे, अशी त्याची पद्धत आहे. सुरुवातीपासून ते क्रांतीचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत क्रांतिसाठी आवश्यक नवीन व्यक्ती मिळविण्यासाठी शहरी भाग हा अत्यंत महत्त्वाचे उगमस्थान आहे. विविध स्तरांवर क्रांती घडवून आणण्यासाठी व राजकीय प्रशिक्षण तसेच चळवळीवरील विश्‍वास घट्ट करण्यासाठी शहरांतून नवनवीन कॉम्रेड्सचा पुरवठा होणे गरजेचे आहे. (पान क्र. २९ ते १२५) Strategy and Tacticts of the Indian Revolution, CPI (Maoist) २००७ डिसेंबर, २०१२ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA)ने जाहीर केले की, २००७ नंतर वरील प्रमाणे माओवाद्यांचे हस्तक म्हणून काम करणार्‍या १२८ संघटना आहेत व सर्व राज्य सरकारांनी या संघटनांविरुद्ध कारवाई करावी. वरवरा राव, सुधा भारद्वाज, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, अरुण परेरा, व्हरनॉन गोन्साल्विस व महेश राऊत हे या अशा संघटनांमधे काम करत होते. यातील परेरा व गोन्साल्विस हे २००७ साली त्यांच्या आक्षेपार्ह कारवायांमुळे पकडले गेले होते व कित्येक वर्षे तुरुंगात होते.\nवरवरा राव याला आंध्र प्रदेश व तेलंगणा पोलिसांनी अनेकवेळा पकडले होते. ज्या संघटनांमध्ये या व्यक्ती काम करत होत्या, त्या प्रतिबंधित अशा कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) यांना मदत करत होत्या व त्यांच्या भूमिगत कार्यकर्त्यांना मदत करून लोकांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या शासनास उलथवून टाकण्याचा प्रयत्न करत होत्या. कामगारांचे व शोषितांचे राज्य स्थापन करण्यासाठी जनक्रांती करणे व त्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील चळवळींमध्ये समन्वय निर्माण करणे हे माओवाद्यांचे प्रमुख धोरण आहे. शहरातील कार्यकर्त्यांमधून माओवाद्यांना रसद व कार्यकर्ते यांचा अखंड पुरवठा करणे, आवश्यक सामुग्री पुरविणे, तंत्रज्ञान उपलब्ध करणे, कुशल कामगार देणे, माहिती पुरविणे, औषधे पुरविणे या ��ार्यकर्त्यांच्या जबादार्‍या शहरातील उघडरीत्या काम करणार्‍या कार्यकर्त्यांसाठी ते पार पाडत होते. माओवाद्यांनी २००१ पासून ६ हजार ९५६ निरपराध नागरिकांना व २ हजार ५१७ पोलिसांना निर्घृणपणे ठार मारले आहे. याशिवाय विकासासाठी आवश्यक असे रस्ते, पूल, इमारतींचा विध्वंस केला आहे व विकास पूर्णपणे बंद पाडला आहे. वनवासींनी माओवाद्यांना झिडकारल्यामुळे आता ते शहरी भागात विशेष लक्ष देत आहेत.\nशोषित व पीडित व्यक्तींना सामाजिक न्याय मिळवून देणे हे जर या लोकांचे उद्दिष्ट असते, तर शासनाच्या या घटकांसाठीच्या विविध कल्याणकारी योजना परिणामकारक रीत्या राबविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते व शासनाला मदत केली असती. जी लोकशाही सतत वाढावी म्हणून सर्व थरांवर गेली सात दशके प्रयत्न झाले आहेत, तीच लोकशाही नष्ट करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. लोकशाहीने उपलब्ध करून दिलेले भाषणाचे स्वातंत्र्य शासनाविरुद्ध वापरून मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट-माओइस्ट प्रणाली जी चीन व रशियातूनही हद्दपार झाली आहे, ती त्यांची प्रेरणास्थळे आहेत. इतके दिवस दुर्गम अशा भागातील वनवासींना क्रूररीत्या छळल्यानंतर त्यांनी शहरातील गरीब, झोपडपट्ट्यांत राहणार्‍या व्यक्ती व सहज बळी पडणारी महाविद्यालये, विद्यापीठांतील तरुण-तरुणी यांना सावज करायचे ठरविले आहे व त्यातूनच जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये, TISS मध्ये त्यांनी चळवळी उभारल्या आहेत. ‘प्राध्यापक साईबाबा’ हा अशाच लोकांचा म्होरक्या होता. परंतु, न्यायालयाने त्याच्या देशविघातक कारवायांसाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे महाविद्यालयातील तरुण, शहरातील बुद्धिजीवी, अनुसूचित जातीतील व्यक्ती यांनी माओवाद्यांच्या स्वार्थी भूलथापांना बळी न पडता त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत असलेल्या योजनांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच, अन्य विरोधी पक्षांनीही हे समजून घेणे गरजेचे आहे की, या चळवळीचे लक्ष भाजप नसून सर्व देशात अराजक माजवणे हे आहे. (लेखक निवृत्त पोलिस महासंचालक आहेत) •••\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nएकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप\nमराठा आरक्षणावरून विरोधकांमध��ये फूट\nभक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n२२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (263) आंतरराष्ट्रीय (409) अमेरिका (147) आफ्रिका (7) आशिया (221) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (161) ई-आसमंत (55) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (51) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (794) आसमंत (745) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) स��ाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (411) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (69) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (672) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (51) गुजरात (64) गोवा (10) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (32) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (50) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,774) अर्थ (75) कृषी (25) नागरी (782) न्याय-गुन्हे (286) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (34) संरक्षण (128) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (729) अग्रलेख (357) उपलेख (372) साहित्य (5) स्तंभलेखक (954) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (34) डॉ.परीक्षित स. शेवडे (43) डॉ.वाय.मोहितकुमार राव (41) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (6) ब्रि. हेमंत महाजन (52) भाऊ तोरसेकर (104) मयुरेश डंके (5) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (48) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (49) ल.त्र्यं. जोशी (30) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (53) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (54) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (48) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (34)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nअंडं, दूध आणि नारळ…\nमानसरंग : मयुरेश डंके | माझा एक कारागिर मित्र आहे. हार्मोनियम ट्यून करणं आणि दुरूस्तीची कामं तो करतो. साधारण दहावी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214850-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-special-farmers-success-story-automisation-poultry-2971", "date_download": "2018-11-21T21:04:55Z", "digest": "sha1:EDOKRQP33RF5BGJVM2UBB4HGE547PY66", "length": 20203, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro special, farmers success story, automisation in poultry | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्��ाईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपखाले बंधूंनी केले पोल्ट्रीचे ‘अाॅटोमायझेशन’\nपखाले बंधूंनी केले पोल्ट्रीचे ‘अाॅटोमायझेशन’\nमंगळवार, 14 नोव्हेंबर 2017\nमालेगाव (ता. जि. वाशीम) येथील विनोद पखाले व बंधूंनी काळानुरूप पारंपरिक पोल्ट्री व्यवसायाला अाधुनिक रूप दिले आहे. वातानुकूलनासह स्वयंचलित असलेल्या पोल्ट्री फार्ममधून अनेक फायदे होत आहेत. कोणत्याही कर्जाविना उभारलेल्या कृषिपूरक उद्योगाचे उदाहरण निर्माण झाले आहे.\nमालेगाव (ता. जि. वाशीम) येथील विनोद पखाले व बंधूंनी काळानुरूप पारंपरिक पोल्ट्री व्यवसायाला अाधुनिक रूप दिले आहे. वातानुकूलनासह स्वयंचलित असलेल्या पोल्ट्री फार्ममधून अनेक फायदे होत आहेत. कोणत्याही कर्जाविना उभारलेल्या कृषिपूरक उद्योगाचे उदाहरण निर्माण झाले आहे.\nवाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील विनोद दिनकर पखाले यांच्याकडे आपल्या दोन बंधूंसह एकत्रित अडीच एकर वडिलोपार्जित शेती आहे. केवळ शेतीवर तीन कुटुंबांची उपजीविका शक्य नसल्याने विनोद यांनी २००८ मध्ये पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. मालेगाव हे महामार्गावरील एक उभरती बाजारपेठ असल्याने साहजिकच हॉटेल्स, धाबे यांचे प्रमाण अधिक आहे. परिणामी पोल्ट्री उद्योगाला चांगला वाव आहे. अवघ्या पाचशे मांसल (ब्रॉयलर) कोंबड्यांपासून सुरू झालेल्या पोल्ट्रीमध्ये आता १५ हजार पक्ष्यांचे संगोपन केले जाते. गेली अाठ नऊ वर्षे पारंपरिक पद्धतीने पोल्ट्री सांभाळत असलेल्या पखाले बंधूंना त्यातील सर्व समस्या ज्ञात झाल्या. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी हळूहळू पावले उचलली आहेत.\nउभा केला वातानुकूलित फार्म\nपोल्ट्री वाढवत असताना त्यातील विदर्भातील उष्ण हवामानात पक्षी जपणे अवघड होते. त्यावर मार्ग काढण्यासाठी विनोद यांनी खासगी कंपनीसोबत करार करीत वऱ्हाडातील पहिला वातानुकूलित पोल्ट्री फार्म सुरू केला. यामधून पहिली बॅच निघाली असून, दुसरी बॅच तयार होत अाहे.\n७५०० वर्ग फूट आकाराच्या सलग हॉलमध्ये वातानुकूलनासह पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी निप्पल ड्रिंकर सिस्टिम, खाद्याचा स्वयंचलित पद्धतीने पुरवठा, हॉलमधील तापमानाचे स्वयंचलित नियंत्रण प्रणाली बसवली आहे. त्यात एक्झॉस्ट फॅन, कुलिंग पॅडचा समावेश आहे.\nविजेच्या सातत्याने होत असले���्या भारनियमनावर मात करण्यासाठी दोन जनरेटर सेटही घेतले आहेत.\nवातानुकूलनासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी पखाले यांनी तीन बोअर खोदले असून, एक विहीर केली अाहे. यातून वर्षभर उद्योगाला लागणारे पाणी मिळेल, अशी व्यवस्था केली अाहे.\nकालावधी कमी झाला ः पारंपरिक पद्धतीने कोंबड्यांचे पालन करताना बॅच निघण्यासाठी सरासरी ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लागतो. या वातानुकूलनामुळे बॅच सरासरी ३३ दिवसांत निघते. पक्ष्यांच्या संगोपनाचा कालावधी एक आठवड्याने कमी झाल्याने वर्षातील बॅचची संख्या वाढणार आहे. तसेच खाद्यासह अन्य उत्पादन खर्चात बचत होते.\nपक्ष्यांची संख्या वाढली ः पारंपरिक संगोपनात १०० पक्ष्यांच्या जागेमध्ये आता वातानुकूलनामुळे १५० पक्षी ठेवता येत असल्याचे विनोद पखाले यांनी सांगितले. शिवाय विषाणूजन्य अाजारांचे प्रमाण कमी करण्यात यश आले.\nपक्ष्यांची एकसमान वाढ ः स्वयंचलित पद्धतीने एका जागेवरील ड्रममधील खाद्य शेवटपर्यंत समसमान जाते. आवश्यकतेनुसार पाणी मिळते. त्यामुळे पक्ष्यांची वाढ एकसमान होते.\nमजुरी खर्चात बचत ः या सर्व प्रक्रियेसाठी आवश्यक मजुरांच्या संख्येत घट झाली आहे.\nकाहीही अडचण अाल्यास मिळतो मेसेज ः\nपक्ष्यांच्या आवश्यकतेनुसार हॉलमधील वातानुकूलन आपोआप नियंत्रण होते. कुठे यंत्रणा बंद पडली, खाद्य संपले, पाणी संपले, कुठले यंत्र बंद झाले किंवा कुठलाही तांत्रिक पेच तयार झाला की सेंकदात त्याचा मेसेज विनोद यांच्या मोबाईल स्क्रीनवर येऊन झळकतो. त्यानुसार तातडीने व्यवस्थापन, फेरबदल करता येतो.\nसर्व प्रक्रिया स्वयंचलितपणे होत असल्या तरी दिवसातून दोन वेळा तरी संपूर्ण पोल्ट्रीमध्ये विनोद स्वतः फिरतात. पण एकूणच श्रम कमी झाल्याचे विनोद सांगतात.\nकंपनीसोबत करार पद्धतीने मांसल कोंबडीपालन केले जात असल्याने मार्केटिंगची फारशी चिंता नाही.\nआम्ही बंधू शेती कमी असल्याने पोल्ट्रीकडे वळलो. गेल्या सात-अाठ वर्षांत अनेक अडीअडचणी आल्या, तरी संपूर्ण कुटुंबीयांच्या श्रमातून व व्यवसायातून जमवलेल्या रकमेतून इथपर्यंत पोचलो. कुठलेही कर्ज काढले नाही.\nमालेगाव वाशीम व्यवसाय profession कर्ज शेती महामार्ग विदर्भ हवामान यंत्र machine भारनियमन\nपखाले बंधूंनी केले पोल्ट्रीचे ‘अाॅटोमायझेशन’\nपखाले बंधूंनी केले पोल्ट्रीचे ‘अाॅटोमायझेशन’\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\n���र्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214850-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Congress-movement-against-Narar/", "date_download": "2018-11-21T19:58:26Z", "digest": "sha1:FBHA2KF2L4C26RCVOK55CV6SZUPN7FDB", "length": 13702, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘नाणार’विरोधात काँग्रेसचा एल्गार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘नाणार’विरोधात काँग्रेसचा एल्गार\nनाणारमधील रिफायनरी प्रकल्पाविरुद्ध प्राणपणाने लढणार्‍या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना भक्‍कम पाठिंबा देत रिफायनरीविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण बुधवारी (दि. 2 मे) नाणार दौर्‍यावर येत असून त्यांची सागवे येथे सभा होणार आहे.स्थानिकांचा मोठा विरोध असताना शासनाने प्रकल्प लादण्याचा केलेला प्रयत्न याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कशा प्रकारे शासनाचा समाचार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूचनेवरून पक्षाचे एक शिष्टमंडळ दोन दिवसांच्या दौर्‍यावर येऊन गेले होते.\nप्रकल्प परिसराचा दौरा केल्यानंतर त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना सादर करण्यात आला होता. शनिवारी तो अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्लीत सादर करण्यात आला आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे बुधवारी (दि. 2 मे) नाणारच्या दौर्‍यावर येत आहेत. प्रकल्पाला विरोध म्हणून सागवे येथे सकाळी 11 वाजता त्यांची सभा होणार आहे . त्यांच्यासमवेत पक्षाचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश व अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा जबरदस्त विरोध असतानादेखील शासनाकडून तो प्रकल्प लादला जात असून शासनाच्या भूमिकेसह सेना, भाजपत प्रकल्पावरुन चाललेली सुंदोपसुंदी यावर काँग्रेसकडून कसा समाचार घेतला जातो, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\n‘जैतापूर’बाबतची भूमिका स्पष्ट करणार का\nकाही दिवसांपूर्वी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ नाणारच्या दौर्‍यावर आले होते. त्यावेळी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी जनतेने त्या शिष्टमंडळाला ‘जैतापूर’ प्रकल्पग्रस्त गावांना भेट देण्याचे आवतन लेखी स्वरूपात दिले होते. मात्र, त्यावेळी खा. हुसेन दलवाई यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या शिष्टमंडळाने भेट दिलीच नाही. त्यावेळी जैतापूरचा विषय वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार असल्याचे खा. दलवाई यांनी सांगितले होते. तसा तो विषय जर पोहोचवला गेला असेल, तर प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे.\nजैतापूर प्रकल्प घातक उद्योगांची जननी : बोरकर\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nकोकणात येऊ घातलेल्या सर्व प्रदूषणकारी उद्योगांना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पातून वीजपुरवठा करण्याचे नियोजन आहे. हा विनाशकारी ऊर्जा प्रकल्प इतर घातक उद्योगांची जननी आहे. त्यामुळे नाणार रिफायनरीला विरोध करतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलनाला पाठिंबा देऊन मुळावरच घाव घालावा, अशी मागणी मच्छीमारांचे नेते अमजद बोरकर व अ‍ॅड. मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.\nजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे जे शेती, फळबागा, मासेमारीवर दुष्परिणाम होणार आहेत. तेच दुष्परिणाम नाणार रिफायनरीमुळे होणार आहेत. राहुल गांधी यांनी नाणार प्रकल्प विरोधी संघर्ष समितीला नाणार भेटीचे आश्‍वासन दिले आहे. त्या भेटीवेळी गांधी यांनी अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलनावेळी पोलिसांच्या गोळीबारात शहीद झालेल्या तबरेज सायेकरच्या कुटुंबाची भेट घ्यावी. त्याचवेळी त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवावा, अशी भावनाही बोरकर यांनी यावेळी व्यक्‍त केली.सुमारे 7 वर्षांपूर्वी साखरीनाटे येथे गोळीबाराची घटना घडल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी सायेकर कुटुंबाची भेट घेतली. राहुल गांधी यांनाही त्यावेळी या कुटुंबाला भेट देण्याची विनंती करण्यात आली होती. पण त्यांना त्यावेळी शक्य झाले नाही. आता नाणार रिफायनरीला असलेल्या विरोधाला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांचा दौरा होणार असल्याचे समजले. त्यामुळे गांधी यांनी या दौर्‍यावेळी तरी सायेकर कुटुंबाची भेट घ्यावी, अशी विनंती करणारे पत्रही साखरीनाटे मच्छीमारांतर्फे द���ण्यात आले असल्याचे बोरकर यांनी यावेळी सांगितले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला त्यांचा पाठिंबा मिळाला तर फार चांगले होईल, असेही ते म्हणाले.\nजैतापूर अणुऊर्जा प्रकल्प ही येणार्‍या इतर घातक रासायनिक उद्योगांची जननी आहे. येथे निर्मिती होणार्‍या विजेवरच ते प्रकल्प चालणार आहेत. त्यामुळे नाणार विरोधी लढणार्‍या संघर्ष समित्यांना या अणुऊर्जा प्रकल्प विरोधी लढ्यात सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोरकर यांनी सांगितले.जैतापूर अणुऊर्जाचा सविस्तर प्रकल्प अहवाल नाही. साईटिंग क्‍लीअरन्स नाही. प्रकल्पाची जागा अणुऊर्जा निर्मिती केंद्रासाठी योग्य आहे की नाही याची तपासणी झालेली नाही. अशा या सार्‍या त्रुटींमुळे अणुऊर्जा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प कसा होऊ शकतो असा सवाल अ‍ॅड. मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केला. या सर्वांची उत्तरे न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवरील निकालातून मिळणार आहेत. यावेळी अ‍ॅड. ए. एच. पावसकर, इरफान कोतवडेकर, अब्दुल सायेकर, मुहीद खादू, अलिमियाँ हतवडकर, फैयाज नालेकर, सलीम मौला आदी मच्छीमार नेते उपस्थित होते.राहुल गांधींपुढे पेचजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची मुहूर्तमेढ काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात रोवली गेली. तोच प्रकल्प हटवण्यास पाठिंबा देण्याची मागणी साखरीनाटे मच्छीमारांनी केली असल्याने काँग्रेस पेचात सापडली आहे. परिणामी राहुल गांधी यांचा आश्‍वासनाप्रमाणे नाणार दौरा होईल की नाही याकडे लक्ष लागले आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214850-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/case-against-30-people-from-Fishermen-attack-in-malwan/", "date_download": "2018-11-21T20:42:04Z", "digest": "sha1:LUITW66HYXKRVRIJVXTRGGXXZXPT36NF", "length": 9249, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मच्छीमार हल्लाबोल प्रकरणी 30 जणांवर गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मच्छीमार हल्लाबोल प्रकरणी 30 जणांवर गुन्हा\nमच्छीमार हल्लाबोल प��रकरणी 30 जणांवर गुन्हा\nमालवण येथील स्थानिक मच्छीमारांनी सोमवारी मध्यरात्री गोवा बेतुल येथील तीन पर्ससीन ट्रॉलर्स ला पकडून आणल्याचा पार्श्‍वभूमीनंतर बोट मालकांनी दिलेल्या तक्रारी नुसार मालवण येथील मच्छीमार नेते गोपीनाथ तांडेल व जोसेफ नरोना या दोघांसह 25 ते 30 जणांवर दरोडा मारहाण व धमकी प्रकरणी मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. आज तांडेल व नरोना या दोघांना मालवण न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या गुन्ह्याप्रकरणी वापरण्यात आलेली जोसेफ नरोना यांची बोट मालवण पोलिसांनी ताब्यात घेत या बोटींवरील सात खालाशांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले आहे.\nगेले अनेक दिवस सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर एलईडी मासेमारीवरील कारवाई साठी मच्छिमारानी सुरु केलेला संघर्ष सोमवारी शिगेला पोहचला. संतप्त मच्छीमारांनी सतरा वाव मध्ये मच्छीमारी करणार्‍या गोवा बेतुल येथील तिघा पर्ससीन नेट बोटींना पकडून मालवण बंदरात आणले होते. मच्छीमारांनी केलेल्या या कारवाई नंतर गोवा येथील बोट मालकांनी मालवण पोलीस स्थानकात मालवणच्या मच्छीमारांविरोधात खलाशाना मारहाण करून मासळीची लूट केल्याची तक्रार मालवण पोलीस स्थानकात केली होती.\nयाप्रकरणी 25 ते 30 मच्छीमारांवर मंगळवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून मच्छीमारांची धरपकड सुरु असतानाच मध्यरात्री मच्छीमार नेते गोपीनाथ तांडेल व जोसेफ नरोना या ट्रॉलर्स मालकांना अटक करण्यात आली. स्थानिक मच्छीमाराना अटक केल्यानंतर आज दुसर्‍या दिवशी वातावरण तंग बनले होते. दिवसभरात दोन दंगा काबू पथके पोलिसांनी तैनात ठेवली होती.\nआज सायंकाळी अटक करण्यात आलेल्या गोपीनाथ तांडेल व जोसेफ नरोना यांना मालवण न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी न्यायालय परिसरात मच्छीमारांनी गर्दी केली होती.\nमासळी लूट प्रकरणी गुन्ह्यात वापरण्यात आलेली आरोपी जोसेफ नरोना याची बोट पोलिसांनी ताब्यात घेतली. तसेच या बोटीवरील सात खलाशाना देखील चौकशी साठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलीस उप अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.\nगोवा येथील पर्ससीन नेट मत्स्य विभागाच्या ताब्यात\nमच्छिमार���नी पकडलेल्या गोवा येथील तीन पर्ससीन नेट बोटी स्थानिक मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांनी ताब्यात घेतले. सदर ट्रॉलर अवरुद्ध करून अनिश्‍चित कालावधी पर्यन्त ठेवण्याचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती वारुंजीकर यांनी दिली.\nयापुढे पोलिसांना सहकार्य नाही\nएलईडी लाईट द्वारे अनधिकृत मासेमारी करणार्‍या बोटी स्थानिक मच्छीमारांनी पकडून देऊन पोलिसांना सहकार्य केले. मात्र पोलिसांनीच दुसर्‍यांच्या दबावापोटी स्थानिक मच्छीमारांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी स्थानिक मच्छिमारांवरच गुन्हे दाखल केले असून या कृतीचा आम्ही मच्छीमार निषेध करतो असे मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर यांनी सांगितले. तसेच यापुढे मच्छीमारांकडून पोलिसांना कोणतेही सहकार्य केले जाणार नाही व सहकार्याची अपेक्षाही पोलिसांनी ठेऊ नये. पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलातील सदस्यांनाही राजीनामे देण्यास सांगण्यात येणार आहे, असेही तोरसकर यांनी सांगितले.\nस्थानिक मच्छीमाराना अटक केल्यानंतर मच्छीमार व्यावसायिकांनी अघोषित बंदची हाक दिली आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214850-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-drug-substances-selling-case-three-arrested/", "date_download": "2018-11-21T20:46:33Z", "digest": "sha1:MCICIUVQJU6HSWC7RMR65ARXJHBQA7UO", "length": 3020, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अमली पदार्थ विक्रिसाठी आनणाऱ्या तिघाना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › अमली पदार्थ विक्रिसाठी आनणाऱ्या तिघाना अटक\nअमली पदार्थ विक्रिसाठी आनणाऱ्या तिघाना अटक\n'एमडी' हा घातक अंमलीपदार्थ नाशिकमध्ये विक्री करण्यासाठी येणाऱ्या तिघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने पहाटेच्या सुमारास पाथर्डी रोडवर सापळा लावून अटक केली आहे.\nरणजित गोविंदराव मोरे (वय ३२, पाथर्डी फाटा), पंकज भाऊसाहेब दुंडे (३१ रा. वृंदावन नगर, आडगाव शिवार) व नितीन भास्कर माळोदे (३२, रा. वृंदावन नगर, जत्रा हॉटेल जवळ) अशी या तिघां संशयिताची नावे आहेत. त्यांच्याकडून ५ लाख ३० हजार रूपये क���मतीचे २६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, टाटा सफारी व मोबाईल असा एकूण १५ लाख ७६ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214850-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Yogesh-Babar-Shiv-Sena-Pimpri-Chinchwad-city-chief/", "date_download": "2018-11-21T19:57:31Z", "digest": "sha1:HGWXEHHKXBABHD7O2GQK3C3PSM7SZAC2", "length": 4977, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुखपदी योगेश बाबर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुखपदी योगेश बाबर\nशिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुखपदी योगेश बाबर\nशिवसेनेच्या पिंपरी चिंचवड शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची नियुक्ती निश्चित असल्याचे पुढारी ने दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकात बाबर यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे\nगेल्या चार वर्षांपासून राहुल कलाटे यांच्याकडे शिवसेना शहरप्रमुखपद होते. पालिका निवडणुकीनंतर त्यांच्याकडे सेनेचे गटनेतेपद आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी शहरप्रमुख पदातून मुक्त करण्याची विनंती त्यांनी पक्षाकडे केली होती. शहरप्रमुख पदासाठी खासदार श्रीरंग बारणे व आमदार गौतम चाबुकस्वार यांनी योगेश बाबर यांच्या नावाची तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुलभा उबाळे यांच्या नावाची शिफारस केली होती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाबर यांच्या नावाला पसंती दिली आहे\nयोगेश बाबर हे पिंपरी विधानसभा मतदारसंघ प्रमुख होते. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली लक्षणीय मतेही घेतली होती\nबाबर यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे, वडील मधुकर बाबर, चुलते प्रकाश बाबर, चुलती शारदा बाबर यांनी नगरसेवकपद भूषविले असून दुसरे चुलते गजानन बाबर हे शिवसेनेचे आमदार व खासदार राहिले आहेत.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214850-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/criminal-are-not-allowed-in-ncp/", "date_download": "2018-11-21T20:00:58Z", "digest": "sha1:UPQKX7PPIROTYRW6ZXL5KRET6HDNYLCJ", "length": 5143, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुन्हेगारांना पक्षात प्रवेश नाही : जयंत पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › गुन्हेगारांना पक्षात प्रवेश नाही : जयंत पाटील\nगुन्हेगारांना पक्षात प्रवेश नाही : जयंत पाटील\nमोदी लाटेत पक्ष सोडून गेलेल्यांपैकी कोणी पुन्हा पक्षात येऊ इच्छित असेल, तर स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून, त्यांना विश्‍वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. मात्र, भाजपप्रमाणे येईल त्या बदनाम आणि गुन्हेगारांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना भविष्यातील पक्ष प्रवेशाचे धोरणच स्पष्ट केले. आमदार पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष असून तो पश्‍चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे, हा विरोधकांचा अपप्रचार आहे. राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाने ओबीसी, मुस्लिम, दलित, आदिवासी, महिलांसह समाजातील सर्व घटकांना सातत्याने संधी दिली आहे. तसेच आमच्या पक्षाची केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातच नव्हे; तर राज्याच्या सर्व भागात ताकद आहे.\nते म्हणाले , मोदी लाटेत मोठ्या शहरात आमच्या पक्षाला पराभव पत्करावा लागला, हे खरे आहे. म्हणून त्या भागातील आमचा पक्ष संपला, असा त्याचा अर्थ होत नाही. आमच्या पक्षाच्या हल्लाबोल यात्रेतील जाहीर सभांना जसा ग्रामीण भागात प्रतिसाद मिळाला, तितकाच प्रतिसाद आमच्या शहरातील जाहीर सभांनाही मिळाला आहे. आमचे त्या-त्या शहरातील कार्यकर्ते त्या-त्या शहरातील विविध प्रश्‍नांवर संघर्ष करीत आहेत. तेथील जनता त्यांना साथ देत आहे. यातून निश्‍चितपणे वेगळे चित्र तुम्हाला दिसेल.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घ��ांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214850-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/articlelist/2429651.cms?curpg=6", "date_download": "2018-11-21T21:24:52Z", "digest": "sha1:LRYSLEFZPWR6KATM2PML5ERORQ2VI7FZ", "length": 8183, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 6- Nagpur News in Marathi: Latest Nagpur News in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\nपुलगावला पुन्हा बॉम्बचे हादरे\nसुमारे अडीच वर्षांपूर्वी भीषण अग्नितांडव अनुभवलेल्या पुलगाव येथील दारूगोळा भांडाराला मंगळवारी पुन्हा हादरे बसले. मुदतबाह्य बॉम्ब निकामी करण्यासाठी नेत असताना त्यात अचानक स्फोट झाला. या घटेत एका तंत्र...\nया आवाजाना आम्ही कंटाळलो\nपाठलाग करणाऱ्या शासकीय गाडीला रेतीमाफियाची धडक\nचांदूर रेल्वे येथील प्रभारी उपविभागीय अधिकारी तसेच धामणगावचे तहसीलदार हे शासकीय गाडीने रेती माफियाचा पाठलाग करीत असताना रेती माफीयाने ट्रक थेट शासकीय गाडीवरच चढविल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी ...\nआज राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजलीUpdated: Oct 29, 2018, 06.33AM IST\nधामणगावजवळ वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठारUpdated: Oct 20, 2018, 06.28PM IST\nपोलिसाच्या गाडीने ६ जणांना चिरडले; एकाचा मृत्यूUpdated: Oct 15, 2018, 09.51AM IST\nमंत्र्यांना कपडे फाडून तुडवून मारा: राजू शेट्टीUpdated: Oct 4, 2018, 02.56PM IST\nवर्ध्याच्या शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती\nमोदी तुझसे बैर नही, रानी तेरी खैर नही\nसुनो जिंदगी: 'या' नियमांकडे दुर्लक्ष चालणारच ...\nट्रम्प आणि पत्रकारामध्ये 'तू तू मै मै'\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये...\nआंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट: बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिकेला अट...\nमराठी मालिकांचा 'का रे दुरावा\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214850-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/gogate-jogalekar-college-bms-department-news/", "date_download": "2018-11-21T20:40:08Z", "digest": "sha1:SE7LBP2YQEFWBKMQIKTHQS2UGBXOYDHK", "length": 7668, "nlines": 129, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.एम.एस. विभागामार्फत विविध कार्यक्रम संपन्न | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.एम.एस. विभागामार्फत विविध कार्यक्रम संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.एम.एस. विभागामार्फत विविध कार्यक्रम संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.एम.एस. विभागामार्फत दि. ५ ते १० मार्च या सप्ताहात विविध कार्यक्रम घेण्यात आले.\nपहिल्या दिवशी रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधिक्षक श्री. मितेश घट्टे यांचे ‘तरुण पिढी आणि वाढती गुन्हेगारी’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यामद्धे त्यांनी वाढती गुन्हेगारी, तरुणांचा सहभाग आणि कायदेशीर कारवाही या विषयी चर्चा केली. दि. ६ रोजी धेंपो कॉलेज, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी सहभागी झाले. या स्पर्धेत उत्कृष्ट व्यवस्थापक, मानवी संसाधने, विपणन प्रक्रिया आणि सांघिक कार्य या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये दाखविली.\nदि. ७ रोजी अॅड. आशिष बर्वे यांचे ‘भारतीय संविधान’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी संविधानातील विविध कलमांवर सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. दि. 8 रोजी ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून विभागातील विद्यार्थीनिंनी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या मूक बधीर विद्यालयास भेट देऊन तेथील विद्यार्थीनिंना सॅनीटरी नॅपकीनचे वाटप केले.\nदि. १० रोजी श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अॅड. राजशेखर मलुष्टे यांचे ‘मानवी हक्क’ या विषयाला वाहिलेले व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी आपले विचार मांडताना मानवी हक्काची पार्श्वभूमी, मानवी हक्कांचे महत्व आणि मानवी हक्कांच्या वैश्विक जाहिरनाम्याचा उल्लेख केला.\nवरील सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागप्रमुख प्रा. अश्विनी देवस्थळी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी प्रयत्न केले. सर्व विद्यार्थ्यांनी यामद्धे आपला उल्लेखनीय सहभाग नोंदवला.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात कम अॅड लर्न फिजिक्स उपक्रम संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात गुंतवणूक मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214850-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Air-India-office-computer-Burn/", "date_download": "2018-11-21T19:59:08Z", "digest": "sha1:CAGY7GUM4M5TV62QBBXCO3TFNTEIASEH", "length": 5184, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एअर इंडियाच्या कार्यालातील संगणक जळाले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › एअर इंडियाच्या कार्यालातील संगणक जळाले\nएअर इंडियाच्या कार्यालातील संगणक जळाले\nजालना रोडस्थित एअर इंडियाच्या कार्यालयातील संगणक प्रणाली विद्युत प्रवाहाच्या उच्च दाबामुळे मुख्य संगणकांसह सुमारे चार संगणक व इतर प्रणाली जळाली. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे येथील कार्यालयाची दिल्लीस असलेली कनेक्टिव्हिटी तुटल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प झाले होते. यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी विमानतळावर धाव घ्यावी लागली. ही यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी शनिवारचा पूर्ण दिवस लागेल अशी माहिती व्यवस्थापक रमेश नंदेय यांनी दिली.\nदुपारी दोनच्या सुमारास अचानक विजेचा दाब वाढल्याने दिल्ली येथील सर्व्हरशी कनेक्ट असलेले संगणक प्रथम जळाले. त्यानंतर लागोपाठ कार्यालयात असलेले चार संगणक अचानक बंद पडले. यामुळे पूर्ण कामकाज ठप्प पडले. याच दरम्यान अनेक प्रवासी दिल्ली, मुंबईचे तिकीट काढण्यासाठी कार्यालयात आले होते, परंतु ही घटना अचानक घडल्याने त्यांना तिकिटासाठी व इतर कामांसाठी विमानतळ गाठावे लागले. या कामी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी मदत केली, परंतु या घटनेमुळे अनेकांना धावपळ करावी लागली.\nबजाजनगरातील लुटमार प्रकरणी फरार असलेला आरोपी अटकेत\nपोलिस घेणार दारू विक्रेत्याची शाळा\n७५१ विद्यार्थ्यांचे रात्री तयार केले हॉलतिकीट\nगर्भपाताच्या औषधींची डॉ. मून नावाने खरेदी\nनोकर भरती घोटाळा : शासनाकडून मनपा आयुक्‍तांना कारवाईचे ��देश\nनोंदणी : लोकसभा निवडणुकीपर्यंत मिळणार तीन संधी\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214850-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Meeting-today-for-settlement-of-mining/", "date_download": "2018-11-21T19:59:45Z", "digest": "sha1:RQAGZXOF3X2JIUT34LVJAUREYI4O4QVA", "length": 8993, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खाणबंदीवर तोडग्यासाठी आज बैठक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › खाणबंदीवर तोडग्यासाठी आज बैठक\nखाणबंदीवर तोडग्यासाठी आज बैठक\nराज्यात लागू असलेल्या खाणबंदीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व संबंधित घटक, मंत्री, आमदार, खाण संचालक व अ‍ॅडव्होकेट जनरल यांची संयुक्‍त बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील खाणी तातडीने सुरू करण्यासाठी उपाययोजना तसेच खाण अवलंबितांच्या रोजगाराबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यात परतल्यानंतर खाणबंदीवर योग्य तोडगा काढण्याला प्राधान्य देणार असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार, गुरुवारी दुपारी बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीत मागील तीन महिने या प्रश्‍नाचा सामना करणार्‍या त्रिमंत्री समितीच्या मंत्र्यांना आंमत्रण दिलेले नाही. या समितीचे सदस्य तथा भाजपचे नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा विदेश दौर्‍यावर असल्याने अनुपस्थित राहणार आहेत. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर आणि कृषीमंत्री विजय सरदेसाई यांना या बैठकीसाठी बोलावलेले नाही. खाणग्रस्त भागातील भाजपचे आमदार निलेश काब्रालही काही पूर्वनियोजित कामामुळे या बैठकीला येणार नाहीत.\nमुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीत खाण भागातील आमदार व मंत्री हजर असणार आहेत. याशिवाय अ‍ॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे, मुख्य सचिव धर्मेश शर्मा, खाण संचालक प्रसन्ना आचार्य, खाण अवलंबित बार्ज, ट्रक, यंत्र मालक तसेच कामगार प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी 2018 रोजी दिलेल्या खाणबंदीच्या आदेशानंतर त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मागील चार महिने अथक प्रयत्न केले होते. मात्र, निर्णय घेण्याचा अधिकार असलेले मुख्यमंत्री पर्रीकर आजारपणामुळे तीन महिन्यांसाठी अमेरिकेला उपचारासाठी गेल्याने या प्रयत्नांना यश मिळाले नव्हते. भाजप आघाडी घटकातील मित्र पक्षांनी आणि विरोधी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अनेकवेळा दिल्लीला शिष्टमंडळ नेऊन वरिष्ठ भाजप नेत्यांना भेटून तोडगा काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारताचे अ‍ॅटर्नी जनरल के. वेणूगोपाल आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ सचिव नृपेंद्र शर्मा यांच्याकडे मागितलेली दादही निष्फळ ठरली होती. आता मुख्यमंत्री पर्रीकर पुन्हा राज्यात परतल्याने खाणबंदीवर योग्य तो आणि सर्वमान्य तोडगा काढला जाईल, अशी आशा खाणपट्ट्यातील रहिवाशी व्यक्‍त करीत आहेत.\nतीन पर्यायांवर होणार चर्चा\nखाणबंदीवर फेरविचार याचिका दाखल करणे, अध्यादेश पुकारणे आणि लिलावात काढणे, असे तीनच पर्याय राज्य सरकारपुढे उपलब्ध आहेत. भारताचे अ‍ॅटर्नी जनरल के. वेणूगोपाल यांनी खाणबंदीवरील फेरविचार याचिका दाखल करण्यात अर्थ नसल्याचे तसेच राज्य सरकारकडे सक्षम मुद्दे नसल्याचे सांगितले होते. अ‍ॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे आणि मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी खाणींचा लिलाव करणे योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. भाजपच्या बहुतांश स्थानिक नेत्यांना फेरविचार याचिका दाखल करणे योग्य वाटत असले तरी पर्यावरण आणि समाजसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना खाणींच्या लिलावाला पसंती दिली आहे. त्यामुळे यातील कोणता पर्याय स्वीकारावा यावर गुरुवारच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूूत्रांनी सांगितले.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214850-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Police-Commissioner-Dr-Ravindra-Kumar-single-Ironman/", "date_download": "2018-11-21T20:01:16Z", "digest": "sha1:IXMJ66QEKFMSJ3P6WSPL5B3UMFQM2A5Z", "length": 8127, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलीस आयुक्त डॉ. सिंगल ‘आयर्नमॅन’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › पोलीस आयुक्त डॉ. सिंगल ‘आयर्नमॅन’\nपोलीस आयुक्त डॉ. सिंगल ‘आयर्नमॅन’\nफ्रान्समध्ये झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत नाशिकचे पोलीस आयुक्तडॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी 15 तास 13 मिनिटे 21 सेकंद या वेळेत स्पर्धा पूर्ण करीत आयर्नमॅन किताब पटकावला आहे. चार किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग व 42 किलोमीटर रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप असते. या यशामुळे नाशिकसह देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.\nफ्रान्समधील विशी शहरात रविवारी (दि.26) वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन यांच्यातर्फे आयोजित केलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत जगभरातील एक हजार 540 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातील एक हजार 275 स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण करीत आयर्नमॅन किताब पटकावला. 16 तासांच्या आत तिन्ही स्पर्धा पूर्ण केल्यास आयर्नमॅन किताब मिळत असतो. त्यानुसार स्पर्धकांना खडतर मेहनत घेऊन तिन्ही टप्प्यांतून जावे लागते. डॉ. सिंगल यांनी पोहण्यासाठी एक तास 50 मिनिटे 17 सेकंद, सायकलिंगसाठी सात तास 12 मिनिटे 59 सेकंद आणि धावण्यासाठी पाच तास 45 मिनिटे 57 सेकंद इतका वेळ घेतला. याआधी 2015 मध्ये सुप्रसिद्ध मॉडेल आणि सिनेअभिनेता मिलिंद सोमण याने, तर 2017 मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. डॉ. सिंगल यांना नाशिकच्या स्पोर्ट्समेड सेंटरमध्ये डॉ. मिलिंद पिंप्रीकर व रविजाचे प्रशिक्षक डॉ. मुस्तफा अबीद टोपीवाला यांनी प्रशिक्षण दिले. या स्पर्धेत डेन्मार्क देशाच्या नॉर्मन बेनिक नामक स्पर्धकाने आठ तास 37 मिनिटे 37 सेकंदांत तिन्ही टप्पे पार करीत प्रथम क्रमांक पटकावला.\nफ्रान्समधील स्पर्धेत जगभरातील दीड हजार स्पर्धकांनी भाग घेतला. त्यात भारतातून डॉ. सिंगल यांच्यासह त्यांची मुलगी रविजा सिंगल हिने सहभाग घेतला होता. मात्र, सायकलिंग स्पर्धेत रविजा पाच मिनिटे मागे राहिल्याने ती स्पर्धेतून बाद झाली. मात्र, या स्पर्धेच्या माध्यमातून बाप-लेकीने भारतासह नाशिकचे नाव आयर्नमॅन स्पर्धेत कोरले.\nडॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची भेट अमर मियाजी यांच्यासोबत झाली. त्���ांच्याशी चर्चा करताना डॉ. सिंगल यांनीही आयर्नमॅन होण्याचा संकल्प केला. त्यासाठी डॉ. मुस्तफा टोपीवाला आणि डॉ. मिलिंद प्रिंपीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सिंगल यांनी सराव सुरू केला. नियंत्रित आहार, व्यायाम, धावणे, 20 ते 25 किमी सायकलिंग असा रोजचा सराव केला. दरम्यान, पुणे-गोवा 650 किमी डेक्कन क्लिफहँगर या स्पर्धेत डॉ. सिंगल यांनी सहभाग घेत स्वत:ची मानसिक व शारीरिक चाचणी घेतली होती.\nशारीरिक आणि मानसिक या दोन्ही पातळ्यांवरील कस या स्पर्धेत लागला. मात्र, मानसिकदृष्ट्या जास्त सक्षम असणे आवश्यक वाटले. प्रत्येक स्पर्धा ही निर्धारीत वेळेत पूर्ण केल्याचे उद्दिष्ट असल्याने तेदेखील एक दडपण होते. मात्र, मी जिंकण्याची मानसिक तयारी केली होती. आणि ती पूर्ण केल्याचा मला आनंद होत असल्याचे डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी सांगितले.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214850-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-zp-girls-watch-Padmaan-movie/", "date_download": "2018-11-21T20:01:31Z", "digest": "sha1:Z4P2JMW6O4TH5HUY374XV45J3XYVFD6A", "length": 7156, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झेडपीच्या मुलींनी पाहिला पॅडमॅन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › झेडपीच्या मुलींनी पाहिला पॅडमॅन\nझेडपीच्या मुलींनी पाहिला पॅडमॅन\nमहिला आरोग्याशी संबंधित आणि सामाजिक संदेश देणारा अक्षयकुमार यांचा बहुचर्चित पॅडमॅन चित्रपट रविवारी सातारा जिल्हा परिषदेच्या सुमारे 104 प्राथमिक शाळेतील सुमारे 470 विद्यार्थीनींना मोफत दाखवण्यात आला.\nसातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजात मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती व त्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे 470 किशोरवयीन विद्यार्थिनींना पॅडमॅन चित्रपट सातार्‍यातील राजलक्ष���मी चित्रपटगृहामध्ये सकाळी 9 ते 12 या वेळेत दाखवण्यात आला.\nमासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. मात्र, ग्रामीण भागात याविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे महिला व मुलींची कुचंबणा होते. आरोग्यविषयक अज्ञानामुळे, स्वच्छतेचा संदेश योग्यवेळी न पोहोचल्याने अनेक युवतींना आजारांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीबाबत जनजागृती करून महिला व मुलींची कुचंबणा थांबवता यावी, यासाठी हा चित्रपट दाखवल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. महिला व मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिनचा वापर, स्वच्छतेचे महत्त्व यासाठी हा चित्रपट महत्वाची भूमिका निभावणार असल्याचे महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे यांनी सांगितले.यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे,प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.\nनाटोशी ता. पाटण येथील सुमारे 6 विद्यार्थीनी सकाळी 1 तास लाँचमधून प्रवास करून चित्रपट पाहण्यासाठी शिक्षिकांसमवेत आल्या होत्या. त्यांची उपस्थिती अन्य विद्यार्थिनींना प्रेरणा देणारी ठरली.\nजिल्ह्यातून 470 मुलींनी पाहिला चित्रपट\nया उपक्रमात जिल्हा परिषदेच्या आठवी ते दहावीमधील सातारा तालुक्यातील 5 शाळेतील 19 विद्यार्थीनी, कोरेगावमधील एका शाळेतील 4, सातार्‍यातील 14 शाळेमधील 124, म.श्‍वरमधील 3 शाळेतील 12, वाईत 2 शाळेतील 4, खंडाळ्याच्या एका शाळेमधील 6, माणमधील 3 शाळेतील 19, खटावमधील 3 शाळेतील 10, फलटणमधील 13 शाळेतील 105, कराडमधील 8 शाळेतील 39 व पाटण तालुक्यातील 51 शाळेमधील 128 अशा 104 शाळेतील 470 विद्यार्थीनींनी हजेरी लावली. त्यांचा जाण्या-येण्याचा 60 हजार 692 रुपयांचा खर्च जिल्हा परिषद प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214850-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/convocation-programme-at-gogate-jogalekar-college/", "date_download": "2018-11-21T20:51:15Z", "digest": "sha1:JBQHLMEH4BDDLAIL4D3GIT7YNL7NLD5W", "length": 5496, "nlines": 126, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २१ मार्च २०१८ रोजी पदवीदान समारंभ | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २१ मार्च २०१८ रोजी पदवीदान समारंभ\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २१ मार्च २०१८ रोजी पदवीदान समारंभ\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या व मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र वितरण समारोह बुधवार दि. २१ मार्च २०१८ रोजी दुपारी ०२.०० वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न होणार आहे. या समारंभाकरिता गुरु नानक खालसा महाविद्यालय, मुंबईचे प्राचार्य तसेच ‘नॅशनल फॅसिलीटी बियोटेटेक्नोलॉजी सेंटरचे संचालक डॉ. के. व्ही. माणगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.\nसंबंधित सर्व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी सदर पदवीदान समारंभास वेळेवर उपस्थित राहावे, असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.\nमहिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता पुरुषप्रधान मानसिकता बदलणे गरजचे- श्री. रमेश कांगणे\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात कोस्टल वेस्टलॅड ऑफ इंडिया विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214851-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/11/2/shikshkas-.aspx", "date_download": "2018-11-21T19:51:21Z", "digest": "sha1:VZB57633U5SGDF55THUQXRZTD3E3LAPJ", "length": 3440, "nlines": 67, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "शिक्षकांस...", "raw_content": "\nप्रामाणिक कष्ट करूनही काही वेळेस शिक्षक नाउमेद होतो. आपली समाज व्यवस्था शिक्षकावर सगळा भार टाकून मोकळी होते. पण शिक्षकांचीही एक सकारात्मक बाजू असते, ती नेहमीच काळी रंगवली जाते. अशा शिक्षकास उभारी व प्रेरणा देणारी कविता. प्रत्येक शिक्षकाने वाचावी आणि आपली निराशा झटकून टाकावी अशी ही एका प्रांजळ शिक्षक कवयित���रीची कविता...\nरात्र आहे अंधारी ,\nइकडे विहीर, तिकडे दरी\nसीतेलाही द्यावी लागली अग्निपरीक्षा\nकृष्णावर ही झाला आरोप स्यमंतक चोरीचा \nप्रभू रामचंद्रांनी सोसला वनवास\nज्ञानोबा रायांनी घेतली समाधी\nताप सोसल्याशिवाय बघा सोनं उजळलंय कधी \nतरीही होऊ नको निराश\nमंदावू नकोस तुझी चाल\nविश्वास असू दे स्वतः वर\nपेटती ठेव प्रयत्नांची वात\nकरीत रहा अखंड वाटचाल\nकरत अनंत संकटांवर मात \nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214851-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/sport/shrilanka-colombo-cricket-series-arjun-tenkulkar-atharva-tayde-akola-under-19-new-297313.html", "date_download": "2018-11-21T20:00:42Z", "digest": "sha1:6VFKIXANF5PVPFDO25K6C6CNEJPAMR6V", "length": 6065, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - चर्चा अर्जुन तेंडुलकरची, पण भाव खाल्ला अकोल्याच्या अर्थवने!–News18 Lokmat", "raw_content": "\nचर्चा अर्जुन तेंडुलकरची, पण भाव खाल्ला अकोल्याच्या अर्थवने\nश्रीलंकेत १९ वर्षांखालील संघाविरुद्ध कसोटी मालिका सुरू झाली आहे. हा दौरा सुरू झाला तेव्हापासून अर्जुन तेंडुलकरच्या नावाची चर्चा होती. पण या दौऱ्यावर आता छाप पाडलीय ती अकोल्याच्या अर्थव तायडे याने.\nअकोला, ता. 24 जुलै : श्रीलंकेत कोलंबो येथे १९ वर्षांखालील संघाविरुद्ध कसोटी मालिका सुरू झाली आहे. हा दौरा सुरू झाला तेव्हापासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या नावाची चर्चा होती. पण या दौऱ्यावर आता छाप पाडलीय ती दुसऱ्याच मराठमोळ्या खेळाडूने. सलग दोन सामन्यांत शतक झळकावणारा विदर्भाचा (अकोल्याचा) अथर्व तायडे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अपेक्षेपेक्षा अधिक सरस कामगिरी करून त्यांनी पहिली कसोटी जिंकलीही आणि दुसऱ्यातही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत.अथर्व हा मुळचा अकोल्याचा. जानेवारीत झालेल्या कूचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत ट्रिपल सेंच्युरी झळकावून अथर्व (३१३) प्रसिद्धीझोतात आला. श्रीलंका दौऱ्यावरील पहिल्या लढतीत ११३ धावा कुटणाऱ्या अथर्वने मंगळवारी दुसऱ्या सामन्यात १७७ धावांची तुफानी खेळी केली. या सलामीवीराने १७२ चेंडूत २० चौकार आणि ३ षटकार खेचले. १४ वर्षांचा असताना अथर्व माझ्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी आला होता. जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी, यामुळेच तो एक एक टप्पा सर करत गेला. राष्ट्रीय स्पर्धेतील एका सामन्यात त्याने ९० षटके खेळून काढली आणि फक्त ८० धावा केल्या. तो एक फरफेक्ट बॅट्समन असून पुढील मोसमात तो रणजी स्पर्धेत पदार्पण करेल, असा विश्वास त्याने र्निमाण केलाय. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया अथर्वचे प्रशिक्षक उस्मान यांनी दिलीय.Mumbai Band LIVE :नवी मुंबईत आंदोलनाचा भडका, पोलिसांची दोन वाहनं जाळली\nहेही वाचा..पहाटे तीनपर्यंत काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोण हटवणार - चंद्रकांत पाटीलदिवसभरात ‘या’ ठिकाणी पेटलं मराठा आंदोलननागपूरच्या पाण्यामुळे विखे पाटलांना डेंग्यूची लागण\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214851-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/imran-khans-photo-as-lord-shiva-goes-viral-on-social-media-286936.html", "date_download": "2018-11-21T20:11:27Z", "digest": "sha1:KG7RIYARWMOTAN6BUV7IZE6ZV7ZY3EVW", "length": 3529, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - शंकराच्या रूपात इम्रान खान, पाकिस्तानच्या संसदेत 'तांडव'–News18 Lokmat", "raw_content": "\nशंकराच्या रूपात इम्रान खान, पाकिस्तानच्या संसदेत 'तांडव'\nभगवान शंकराच्या रूपात असलेल्या इम्रान खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यावरून पाकिस्तानात वादळ निर्माण झालंय.\nइस्लामाबाद,ता.12 एप्रिल : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक-ए-इसांफ (पीटीआय) या पक्षाचा नेता इम्रान खान सध्या वादात सापडलाय. भगवान शंकराच्या रूपात असलेल्या इम्रान खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यावरून पाकिस्तानात वादळ निर्माण झालंय.नवाज शरीप यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते रमेश लाल यांनी यावर आक्षेप घेतला असून हा हिंदूंचा अपमान असल्याचं म्हटलंय. तर हे कृत्य काही हितशत्रूंनीच केल्याचा आरोप पीटीआयच्या नेत्यांनी केलाय. हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता पाकिस्तानच्या संसदेत गेलं. या प्रकरणाची गृहमंत्रालयाकडून चौकशी करण्यात यावी असा आदेश संसदेच्या अध्यक्षांनी दिला.\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांन��� झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214851-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Commissioner-Sanjay-Gharata-bribe-case/", "date_download": "2018-11-21T20:43:54Z", "digest": "sha1:R7L6K6L7TTONULQ5PWOHLF6J45EG4UQL", "length": 5143, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाचखोर घरतच्या निलंबनावर शिक्‍कामोर्तब | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाचखोर घरतच्या निलंबनावर शिक्‍कामोर्तब\nलाचखोर घरतच्या निलंबनावर शिक्‍कामोर्तब\nआठ लाखांची लाच स्वीकारताना केडीएमसी अतिरिक्‍त आयुक्‍त संजय घरत, स्वीयसचिव ललित आमरे आणि वरिष्ठ लिपिक भूषण पाटील यांना ठाणे एसीबीने रंगेहाथ अटक केली होती. घरत आणि आमरे यांना आयुक्‍त गोविंद बोडके यांनी महापालिका सेवेतून अखेर निलंबित केले असून, पाटील याच्या विरोधात निलंबनाची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. या तिघांना एसीबीने मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना चौदा दिवसांची 2 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या तिघांची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली.\n13 जूनला केडीएमसीच्या कल्याण मुख्यालयात अवैध इमारतीच्या बांधकामावर कारवाई टाळण्यास संजय घरत, ललित आमरे व भूषण पाटील या तिघांना आठ लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक केली होती. मंगळवारी एसीबीने महापालिका आयुक्‍तांना अहवाल सादर केल्यानंतर त्यांनी संजय घरत व अन्य दोघांचे निलंबन कोणत्या पालिका अधिनियमना अन्वये करता येईल, याची तपासणी केली. त्यानुसार, संजय घरत व ललित आमरे या दोघांचे निलंबन 14 जूनपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिसरा आरोपी भूषण पाटील यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.\nतिघांना चौकशीसाठी गुरुवारी व त्यानंतर रविवारी पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती. मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. हातरोठे यांनी तिघांना 2 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावताच या सर्वांनी जामीनासाठी अर्ज सादर केला असता, त्यावर बुधवारी (20 जून) न्यायालयात सुनावणी होणार आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214851-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Leopard-attack-Cow-killed-in-Koregaon/", "date_download": "2018-11-21T20:24:39Z", "digest": "sha1:BJOCLGMMX6CKDLJICTYXCKLY3V3G22MU", "length": 4514, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिलेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › चिलेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार\nचिलेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार\nभाडळे खोर्‍यातील चिलेवाडी (ता. कोरेगाव) येथील वाघदरा शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली असून, या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nयाबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भाडळे खोर्‍यातील चिलेवाडी गावातील अनेक शेतकरी आपली जनावरे वाघदरा डोंगराच्या परिसरात दरवर्षी चरण्यासाठी सोडत असतात. असेच चरण्यासाठी गेलेल्या प्रताप विनायक घोरपडे यांच्या गाईवर जंगली प्राण्याने हल्ला करून ठार केले असल्याचे घोरपडे यांना शनिवार दि. 3 रोजी सकाळी निदर्शनास आले.\nत्यांनी ही घटना भाडळे वनरक्षक नम्रता जठार यांना कळवली. त्यानुसार वनक्षेत्रअधिकारी आर. एस. आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी चंद्रकांत जगदाळे व वनरक्षक नम्रता जठार यांनी घटना स्थळी भेट देउन पहाणी केली असता ठार झालेल्या गाईच्या आसपास मातीत त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातच गाय ठार झाल्याचे स्पष्ट झाले.\nया घटनेने नागरिक व शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या अधिकार्‍यांनी गावात बैठक घेतली. यावेळी त्यांनी डोंगराच्या कडेला अथवा शेतात जाताना एकटे दुकटे न जाता ग्रुपने जावा, शेतात काम करत असताना सावधगीरी बाळगावी, असे आवाहन नागरिकांना केले.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214851-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.jains.com/jaindrip_waterislife_lifeiswater.htm", "date_download": "2018-11-21T21:06:24Z", "digest": "sha1:B3NTHS353BE3DE4UMV46APXAAD6PIRMY", "length": 6913, "nlines": 19, "source_domain": "blog.jains.com", "title": "Jains | Small Ideas, Big Revolutions.", "raw_content": " भाऊ तिथेच आहेत, जिथे पाखरं पाणी पिताहेत...’\nअजित जैन, जैन इरिगेशन सिस्टम लि.\n“कृषिसंस्कृतीत आनंद आहे, सृजन आहे, संवर्धन आहे. आई आणि भूमी यांच्यातील नवनिर्मितीचे तत्त्व वंदनीय आहे. आईला स्वत:च्या लेकरांकडे पाहताना आपण पहा किंवा हिरव्यागार पिकाला वार्‍यावर डोलताना धरणीमातेला होणारा आनंद संवेदनेने जाणून घ्या, असे पाहण्यात, असे जाणून घेण्यातच माणसाचे माणूसपण आहे” आदरणीय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंचे हे उद्गार. ऋषभदेवांनी दिलेली कृषिसंस्कृती कृतिशीलपणे आचरणात आणणार्‍या जलतपस्वी भाऊंची शेतीमातीशी असणारी निष्ठा अनुकरणीयच\nभाऊंच भूमीशी आणि भूमिपुत्रांशी घट्ट नातं जोडलं गेलं, बांधलं गेलं ते आई गौराईंमुळे आईने दिलेल्या सात हजार रुपयातून भाऊंच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. आई गौराईने भाऊंना या शब्दात जीवनाची दिशा दिली: “भवरू, तू असा एखादा व्यवसाय कर की, ज्यामुळे शेतकरी, भूमी, पशू, पक्षी, झाडे हे सारे जगतील.” माँ चे हे वाक्य भाऊंसाठी वेदवाक्य ठरले.\nकाळाची पावलं पुढे-पुढे झेपावत राहिली, वर्षामागून वर्षे उलटली.\nभाऊंनी मनाच्या पाटीवर गिरवलं, जे गिरवलं ते आयुष्यभर कृतीत आणलं:\nया मातीत राबराब राबले पाहिजे. प्रयोग केले पाहिजे. ह्या भूमीत वाडवडील राबले, त्यांच्या परिश्रमाचा वारसा आपण पुढे चालवला पाहिजे. ह्या भूमीशी आपले अतूट बंध आहेत. या भूमीने आजवर सर्वांना अन्न, धान्य, फळं दिली. नि:स्वार्थ भावनेने ही धरतीमाता आपल्यावर उपकार करते. आपल्याला अपार आनंद देते, तिच्याशी आपण इमान राखलेच पाहिजे.\nमायमातीसाठी प्रामाणिकपणे कठोर परिश्रम वेचणार्‍या मोठ्याभाऊंनी ‘जल हेच जीवन आणि जीवन हेच जल’ हाच ध्यास धरला. पाण्याचे संकलन-संवर्धन केले. पाण्याचा काटकसरीने वापर केला आणि तोच संस्कार सहकार्‍यांनाही दिला. आईचा शब्द भाऊंनी जीव की प्राण मानल्यामुळे पिकपाण्याशी रुजलेल नातं वैश्विक झालं. ‘ठिबक सिंचनाचे प्रणेते’ ठरलेल्या या जलसाधकाने कृषिक्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिद्ध केलं.\nआज आई गौराई आणि मोठेभाऊ दोन्हीही देवमाणसं शरीररुपाने आपल्यात नाहीत.\nया पृथ्वीतलावर मग उरते तरी काय आयुष्याची श्रीशि‘क मोजायची-मापायची तरी कोणत्या पद्धतीने\nजन्माचं स��र्थक करणारी श्रीशि‘क राहते ती कीर्तीच्या रुपानं, संस्कारांच्या नीतिमत्तेनं, वारसदारांच्या कर्तबगारीनं, संवेदनशीलतेच्या शुद्ध पाणीदार वागण्या-बोलण्यानं.\nउष्ण वातावरणाने तगमगलेली ही तृषार्त पाखरं, ठिबक नळ्यांमधील पाण्याचा थेंबथेंब वेचून तहान भागवताहेत. जसे की, “थेंब थेंब पाणी, जिवनात चैतन् आणी”\nसामाजिक बांधिलकी मानून काही माणसं आयुष्यभर कष्ट उपसत राहतात. आयुष्याच्या पूर्णविरामानंतरही त्यांनी रचलेल्या आगळ्यावेगळ्या कार्यसंस्कृतीच्या माध्यमातून जिवंत राहतात. त्यांचे अस्तित्व क्षणोक्षणी जाणवते, सर्वांना प्रेरणा देत घडवत राहते. हेच पुढच्या पिढीचे जीवन शिक्षण, हाच वसा आणि हाच वारसा\n भाऊ तिथेच आहेत, जिथे ही पाखरं पाणी पिताहेत...’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214851-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-solar-technology-dairy-industry-4719?tid=127", "date_download": "2018-11-21T21:09:46Z", "digest": "sha1:NQBUYYND63DQEJ6VIA5FVIFG55GWLZXS", "length": 22041, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, solar technology for dairy industry | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुग्ध व्यवसायासाठी सौरऊर्जा तंत्रज्ञान\nदुग्ध व्यवसायासाठी सौरऊर्जा तंत्रज्ञान\nसंतोष चोपडे, प्रशांत वासनिक\nसोमवार, 8 जानेवारी 2018\nपारंपरिक ऊर्जेला अंशतः किंवा पूर्ण पर्याय म्हणून सौरऊर्जेचा वापर करून दूध प्रक्रिया व पदार्थ निर्मितीसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो अाणि व्यवसायात प्रगती साधता येते.\nपारंपरिक ऊर्जेला अंशतः किंवा पूर्ण पर्याय म्हणून सौरऊर्जेचा वापर करून दूध प्रक्रिया व पदार्थ निर्मितीसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो अाणि व्यवसायात प्रगती साधता येते.\nभारतीय दुग्ध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योग जलदगतीने वाढत अाहे, तसेच दूध उत्पादनाचा वृद्धीदर ४ टक्के आहे. १५५.५ दशलक्ष टन दूध उत्पादनासह भारताचा दूध उत्पादनात जगात प्रथम क्रमांक लागतो. जगाच्या एकूण दूध उत्पादनाच्या १८.५ टक्के उत्पादन भारतात होते. भारतातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण व बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांचा दूध व दुग्धजन्य पदार्थांकडे ��ल वाढत आह. २०२० मध्ये भारतातील दुधाची मागणी २०० दशलक्ष टन होईल व भारतीय दूध उद्योगाची प्रक्रिया क्षमता वाढेल. या वाढत्या क्षमतेमुळे या उद्योगातील ऊर्जेची मागणीसुद्धा वाढेल.\nकुठल्याही प्रक्रिया उद्योगात ऊर्जा अावश्‍यक बाब आहे व दूध प्रक्रिया उद्योग यास अपवाद नाही. प्रकिया उद्योगात जास्त खर्च हा ऊर्जेवर केला जातो. दूध प्रक्रियेसाठी उष्णता, रेफ्रिजरेशनसाठी विद्युत ऊर्जेची आवश्यकता असते. सध्या दूध उद्योगात ऊर्जेसाठी जीवाश्म इंधन जसे वीज, डिझेल, फर्नेस आॅईल, द्रवरूप पेट्रोलियम गॅस, कोळसा इ. पारंपरिक ऊर्जा स्राेताचा उपयोग होतो. दूध उद्योगात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक ऊर्जेऐवजी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उष्ण ऊर्जा व विद्युत निर्मिती प्रणालीचा वापर केला जाऊ शकतो.\nपारंपरिक ऊर्जेचे स्राेत वापरण्यातील दोष\nपारंपरिक ऊर्जेचा दर दिवसेंदिवस वाढत आहे.\nपारंपरिक ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरण प्रदूषित होते.\nपारंपरिक ऊर्जेचे स्राेत मर्यादित आहे.\nज्या प्रमाणात हे ऊर्जा स्राेत वापरले जात आहेत. त्यामुळे भविष्यात या ऊर्जेची उपलब्धता कमी होईल अाणि या ऊर्जेच्या दरामध्ये वृद्धी होणार अाहे.\nसौर ऊर्जा ऊर्जेचा शाश्वत पर्याय\nसौर ऊर्जा हा सूर्याकडून मिळणारा ऊर्जेचा अविरत स्राेत असून पर्यावरणासाठी अनुकूल आहे व पारंपरिक ऊर्जेपेक्षा याचा दर खूप कमी आहे.\nभारतासारख्या उष्ण कटीबंधीय प्रदेशात जेथे सौर विकीरणाची सरासरी तीव्रता २०० मेगा वॅट प्रती स्क्वेअर किलोमीटर आहे तेथे सौर ऊर्जा हा पारंपरिक ऊर्जेचा शाश्वत पर्याय आहे.\nमागील दशकात सौर ऊर्जा निर्मिती तंत्रज्ञानात झालेल्या संशोधनामुळे या प्रणालीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे भविष्यात सर्व उद्योगात सौर ऊर्जेचा वापर होईल.\nदुग्ध व्यवसायात साैर ऊर्जेचा वापर\nडेअरीमध्ये प्रामुख्याने विद्युत अाणि उष्णता या दोन प्रकारच्या ऊर्जेचा वापर होतो. विद्युत ऊर्जेचा वापर प्रक्रिया संयंत्रे, मशिन्स, रेफ्रिजरेशन यंत्रणा, बल्ब व पंखे इत्यादी विद्युत चलित उपकरणे चालविण्यासाठी होतो तर उष्णतेचा वापर दूध प्रक्रियेसाठी, दुग्ध पदार्थ निर्मितीसाठी व संयत्रांच्या स्वच्छतेसाठी होतो.\n१) गरम पाणी व वाफ निर्मिती प्रणाली\nडेअरीमध्ये दूध प्रक्रियेसाठी व दुग्धपदार्थ निर्मितीसाठी ल��गणारी उष्णता बाॅयलरद्वारे निर्माण केली जाते. त्यासाठी विविध प्रकारच्या इंधनाचा (लाकूड, डीझेल) वापर केला जातो.\nया पारंपरिक प्रणालीऐवजी सौर ऊर्जेपासून उष्णता निर्मिती प्रणालीचा वापर करून वरील सर्व प्रकिया व पदार्थ तयार करता येतात.\nयामुळे दूध प्रक्रिया व दुग्धपदार्थ निर्मितीवरील लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.\nया प्रणालीचे सोलर कलेक्टर (ट्रफ कलेक्टर, डिश स्टर्लिंग, फे्रस्नेल रिफलेक्टर्स, सोलर पाॅवर टाॅवर), नियंत्रक पंप, पाणी साठवण टाकी, बॉयलर असे भाग अाहेत.\nवरीलपैकी पॅराबोलिक ट्रफ कलेक्टरच्या साहाय्याने ३५०-४०० अंश सेल्सिअस तापमान वाढवता येते.\n२) साैर विद्युत निर्मिती प्रणाली\nविद्युत निर्मितीसाठी सौर ऊर्जेचा वापर करता येतो, त्यासाठी सोलर फोटोवोल्टेक प्रणालीचा प्रयोग केला जातो.\nनिर्मित विद्युत ऊर्जेचा वापर प्रक्रिया संयंत्रे, मशिन्स तसेच रेफ्रिरेजरेशन प्रणाली चालविण्यासाठी करता येते.\nएकूण ऊर्जेच्या ४०-५० टक्के ऊर्जा ही केवळ रेफ्रिजरेशन यंत्रणेवर वापरली जाते, त्यामुळे ही यंत्रणा सौर ऊर्जा चलीत केली तरी ऊर्जेची मोठ्या प्रमाणात बचत होईल.\nसोलर फोटोवोल्टेक प्रणालीचे सोलरफोटोवोल्टेक मोड्यूल, चार्ज नियंत्रक, बॅटरी अाणि विद्युत ऊर्जा वितरण प्रणाली हे मुख्य घटक आहेत. वरील चित्रामध्ये त्याची कार्यप्रणाली दाखविली आहे.\nसध्या महाराष्ट्रातील नामवंत डेअरीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून दुधावर प्रक्रिया केली जाते. सौर ऊर्जा वापरून दुधाचे पाश्चरीकरण, क्रेट व कॅनची स्वच्छता व क्लिनिंग इन प्लेस या क्रिया केल्या जातात.\nदूध पाश्चरीकरणासाठी (३५,००० लिटर प्रती दिवस) वापरल्या जाणाऱ्या १६० स्क्वेअर मीटर आकाराच्या यंत्रणेमुळे (औद्योगिक प्रक्रिया केंद्रित सौर यंत्रणा) प्रतिदिन ८०-१०० लिटर भट्टी तेलामध्ये बचत होते.\nसंपर्क ः संतोष चोपडे, ९०११७९९२६६\n(दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)\nदूध व्यवसाय वीज पर्यावरण environment सूर्य\nगरम पाणी व वाफ निर्मिती प्रणाली\nसाैर विद्युत निर्मिती प्रणाली\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nजलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...\nशेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....\nछोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...\nपेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...\nपाच मिनिटांत एका एकरवर फवारणी ...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...\nरोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...\nसुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...\nकांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचतश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून...\nमका उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी...विविध पिकांची लागवड देशभरामध्ये होत असते. मात्र,...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...\nयोग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्रसुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले...\nघरीच तयार करा सौरकुकरआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214851-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/acharya-atre-award-for-cartoonist-rajendra-sirag/", "date_download": "2018-11-21T21:03:12Z", "digest": "sha1:CWGFEGYL7R6ANHOMDVAAFHN3BSB6WU3V", "length": 11159, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "यंदाचा आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार राजेंद्र सरग यांना प्रदान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nयंदाचा आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार राजेंद्र सरग यांना प्रदान\nपुणे – आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार राजेंद्र सरग यांना ज्‍येष्‍ठ शिक्षणतज्ञ व माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले, माजी न्‍यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. आचार्य अत्रे स्‍मृति प्रतिष्‍ठानच्‍यावतीने व्‍यंगचित्रकारितेच्‍या क्षेत्रात उत्‍कृष्‍ट कार्य करणा-या व्‍यंगचित्रकारास हा पुरस्‍कार देण्‍यात येतो. शाल, श्रीफळ, पुष्‍पगुच्‍छ,स्‍मृतिचिन्‍ह आणि रोख रक्‍कम असे पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे. यावेळी ज्‍येष्‍ठ नाट्यकर्मी अशोक समेळ, प्रतिष्‍ठानचे संस्‍थापक अध्‍यक्ष अॅड. बाबूराव कानडे, डॉ. शाल्‍मली कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.\nराजेंद्र सरग सध्‍या पुण्‍याचे जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून सेवेत आहेत. त्यांना यापूर्वी महाराष्‍ट्र शासनाचा सन 2003 चा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, महाराष्‍ट्र पोलीस दलाच्‍या दक्षता मासिकातर्फे आयोजित राज्‍यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन 2004, सन 2005, सन 2006, सन 2007 मध्‍ये सलग 4 वर्षे प्रथम पुरस्‍कार, सन 2008 मध्‍ये द्वितीय पुरस्‍कार, पवनेचा प्रवाह प्रकाशन संस्‍थेचा सन 2007 चा उत्‍कृष्‍ट साहित्‍य पुरस्‍कार, रोटरी क्‍लब, बीड तर्फे सन 2003 चा व्‍यवसाय गौरव पुरस्‍कार, ओम ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट अकादमी, पुणे आणि महात्‍मा गांधी मिशन,औरंगाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सन 2008-2009 चा राज्‍यस्‍तरीय चौथा स्‍तंभ व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार.\nपरभणी येथील जनसहयोग सेवाभावी संस्‍थेचा साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन 2012 चा जननायक पुरस्‍कार, सन 2015-16 या आर्थिक वर्षातील उत्‍कृष्‍��� कामगिरीबद्दल आकाशवाणी मुंबईच्‍या वतीने स्मृतिचिन्‍ह व प्रमाणपत्र देऊन गौरव, पुण्‍याच्‍या विश्‍व संवाद केंद्र, पश्चिम महाराष्‍ट्र, आणि डेक्‍कन एज्‍युकेशन सोसायटी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सन 2017 चा देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता गौरव पुरस्‍कार, ‘दिवा प्रतिष्‍ठान’ या दिवाळी अंक संपादकांच्‍या संघटनेच्‍यावतीने सर्वोत्‍कृष्‍ट व्‍यंगचित्रकाराचा सन 2017 चा पुरस्‍कार, पुण्‍याच्‍या काव्‍यमित्र संस्‍थेच्‍यावतीने सन 2018 चा राष्‍ट्रीय कार्यगौरव पुरस्‍कार, सन 2017 चा लोकशाहीर आण्‍णाभाऊ साठे आदर्श पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत. सन 2017 मध्‍ये 100 हून अधिक नामांकित दिवाळी अंकांमध्‍ये त्‍यांनी रेखाटलेली व्‍यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत. शासकीय कार्यालये तसेच विविध सामाजिक संस्‍थाच्‍या वतीने आयोजित जलसाक्षरता, स्‍वच्‍छता अभियान, प्रदूषण नियंत्रण, बेटी बचाव यासारख्‍या प्रबोधनपर व्‍यंगचित्र प्रदर्शनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे.\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार – आठवले\nटीम महाराष्ट्र देशा : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात रिपब्लिकन पक्षाने 13 उमेदवार उतरविले असून अन्य 217…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214851-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-question-of-water-in-south-maharashtra-ended/", "date_download": "2018-11-21T20:37:28Z", "digest": "sha1:IKLST3HUBLHLQYL6ESDEBCPCVD7C2ONV", "length": 8438, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चांदोली धरण भरले, दक्षिण महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्‍न संपला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nचांदोली धरण भरले, दक्षिण महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्‍न संपला\nसांगली : गतवर्षीपेक्षा यंदा मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी असतानाही गेली दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने चांदोली धरण १०० टक्के भरले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न यामुळे संपुष्टात आला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका हा पावसाचा आगार म्हणून ओळखला जातो.\nयावर्षी तुलनेने यंदा पावसाचे प्रमाण कमी असूनही पाच दिवस आधीच हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. ३५ टीएमसी क्षमता असलेल्या या धरणातून सध्या पाच हजार ८७० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे वारणा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षी दि. २ सप्टेंबर रोजी वारणा धरण १०० टक्के भरले होते. चांदोलीत गतवर्षी २५३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर यंदा केवळ १७९७ मिलीमीटर इतका पाऊस झाला असूनदेखील प्रशासनाने योग्य नियोजन केल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पाच दिवस आधीच हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.\nगतवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने धरण पातळी नियंत्रणासाठी दि. ५ ऑगस्ट रोजीच सांडव्यामार्गे पाच हजार ८७० क्युसेस पाणी सोडण्यात आले होते. तसेच वीज निर्मितीचा मार्ग १५२२ असा एकूण सात हजार ३९२ क्युसेस पाणी वारणेत सोडण्यात आल्याने काही प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी मात्र चांदोली परिसरात पावसाने कमी नोंद केल्याने यंदा कोणतीही पूर हानी झालेली नाही. तरीदेखील धरण १०० टक्के भरले आहे.\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं.…\nमागास आयोगाने द��लेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214851-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/murder-of-russian-ambassador-in-turkey-1366511/", "date_download": "2018-11-21T20:34:07Z", "digest": "sha1:RHNEQZXZTGIIYJRNBO5UA5UA6YYS2SVQ", "length": 15340, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Murder of Russian ambassador in Turkey | हत्या झाली, पुढे काय? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nहत्या झाली, पुढे काय\nहत्या झाली, पुढे काय\nसोमवारी अंकारातील एका कलादालनातील कार्यक्रमात एका तरुण तुर्की पोलिसाने त्यांची गोळ्या घालून हत्या केली.\nसीरियात बदल केला गेलाच पाहिजे, हे पॉल वुल्फोवित्झ यांचे २००३ मधले उद्गार. तेव्हा ते होते जॉर्ज बुश मंत्रिमंडळात संरक्षण विभागाचे उपमंत्री. आता ते कोणीच नाहीत. परंतु त्यांनी रेटलेल्या धोरणांचा गाडा अजूनही तसाच धावत आहे. त्या धोरणांनी आधी अल् कायदाला बळ दिले. पुढे त्यातूनच आयसिसचे भूत उभे राहिले. लक्षावधी नागरिकांचे, सैनिकांचे बळी गेले. रशियाच�� तुर्कस्तानातील राजदूत आंद्रे कालरेव्ह हा त्यातला ताजा बळी. सोमवारी अंकारातील एका कलादालनातील कार्यक्रमात एका तरुण तुर्की पोलिसाने त्यांची गोळ्या घालून हत्या केली. दूरचित्रवाणी वाहिनीवरून दिसलेली ही घटना सुसंस्कृत जगाला हादरवून टाकणारीच होती. अवघ्या २२ वर्षांचा तरुण. तुर्कस्तानच्या दंगलविरोधी पथकातला. सुटाबुटातला. रशियाचे राजदूत श्रोत्यांसमोर भाषण करीत असताना शांतपणे त्यांच्या मागे उभा होता तो. अचानक त्याने पिस्तूल काढले. ‘अल्लाहु अकबर’ अशी आरोळी ठोकली आणि त्यांच्या पाठीत गोळ्या घातल्या. नंतर क्रुद्ध चेहऱ्याने हवेत तर्जनी नाचवत तो ‘अलेप्पोला विसरू नका, सीरियाला विसरू नका..’ अशा घोषणा देत होता. सुरक्षारक्षकांनी त्याला गोळ्या घालून ठार मारले. मुस्लीम अतिरेक्यांच्या कोणत्याही लोकप्रिय प्रतिमेत न बसणारा असा तो तरुण. तो नेमका कोणत्या गटाचा होता आयसिसचा की तुर्कस्तानच्या पाठिंब्यावर सीरियात लढत असलेल्या बंडखोरांच्या, याचा शोध सुरू आहे. त्यामागचे सूत्रधार कोण, याचाही तपास सुरू आहे. परंतु खरे तर या हत्येमागे आहे अमेरिकेचे तथाकथित दहशतवादविरोधी युद्ध. २०११ मध्ये अरब जगतात अचानक वाहू लागलेले तथाकथित क्रांतीचे वारे आणि सीरियाचे अध्यक्ष बशर अल् असद यांना हटविण्यासाठी तेथे पाश्चात्त्य जगताने सुरू केलेला युद्धाचा खेळ. मध्यपूर्वेतील, अरब देशांतील अशा राजकीय खेळांत नेहमीच आणखी एक भिडू असतो. तो म्हणजे धर्मपंथांचा. सीरियात असद हे शियांमधील अलविया पंथाचे. तेव्हा त्यांच्या बाजूने उभा राहिला इराण व लेबनॉनमधला हिज्बुल्ला गट. तर असद यांच्याविरोधातील सुन्नींना पाठिंबा देण्यासाठी उभे ठाकले तुर्कस्तान, सौदी अरेबिया, कतार, जॉर्डन हे देश. असद हे अमेरिकेला नकोसे. तेव्हा २०१४ मध्ये अमेरिकेने सीरियातल्या यादवीत उडी घेतली. तिच्या सोबतीला नेहमीप्रमाणे ब्रिटन आणि फ्रान्स होतेच. अमेरिकेने तर पाच हजार सीरियन बंडखोरांना प्रशिक्षण देण्यासाठी ५० कोटी डॉलरचा कार्यक्रम आखला. पुढे तो गुंडाळला. कारण त्यातून म्हणे प्रशिक्षित झाले केवळ ६० बंडखोर. हे सारे पाहून पुतिन यांच्या रशियाने असद यांच्या बाजूने उडी घेतली. आधी बुश आणि नंतर ओबामा यांच्या धरसोडीच्या धोरणांमुळे तोवर इराकमधील अल् कायदाचे रूपांतर अत्यंत क्रूर अशा आयसिस या संघटनेत झालेच होते. सीरियातील गोंधळाचा फायदा घेऊन आयसिसनेही या संघर्षांत उडी घेतली. आता तेथे सरकारी फौजा विरुद्ध बंडखोर विरुद्ध आयसिस असे तिहेरी युद्ध सुरू आहे. लक्षावधी नागरिक त्यामुळे देशोधडीला लागले. या स्थलांतरितांच्या समस्येने युरोपात अक्राळविक्राळ रूप धारण केले. आज त्या युद्धात अलेप्पो हे शहर होरपळत आहे. तेथील नागरिकांना बाहेर पडता येण्यासाठी काही काळ तेथे युद्धबंदी करावी यासाठी अंकारात रशिया, सीरिया व तुर्कस्तान यांची चर्चा सुरू होती. तेथेच हा हत्येचा प्रकार घडला. त्यामुळे सर्व जग हादरले. अनेकांचे लक्ष अलेप्पोच्या दुर्दशेकडे वळले. तेथील नागरिकांच्या हालअपेष्टांची चर्चा नव्याने सुरू झाली एवढेच. सध्या अलेप्पोत शस्त्रसंधी आहे. युद्ध मात्र सुरूच आहे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214851-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/v-nanammal-a-98-year-old-yoga-instructor-in-coimbatore-1429072/", "date_download": "2018-11-21T20:20:13Z", "digest": "sha1:NB3UEO7MMVUG7R2AKXF2UDQNSDO4UTPC", "length": 11238, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "V Nanammal a 98 year old yoga instructor in Coimbatore | Video : ९८ वर्षांच्या आजी सगळ्यात वृद्ध योगा प्रशिक्षक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nVideo : ९८ वर्षांच्या आजी सगळ्यात वृद्ध योगा प्रशिक्षक\nVideo : ९८ वर्षांच्या आजी सगळ्यात वृद्ध योगा प्रशिक्षक\nलहानपणीच योगाचे धडे घेतले होते\nकोईंबतूर येथे राहणा-या नानाम्मल यांना देशातील सगळ्यात वृद्ध योगा प्रशिक्षक मानले जाते\nयोगा केल्याने प्रकृती सुधारते, मन आणि शरिर दोन्ही प्रसन्न राहते. भारताने या योग विद्येचे ज्ञान जगाला दिले आहे, योगाचे महत्त्व आणि फायदे हळूहळू जगाला पटू लागले आहेत त्यामुळे योगा शिकण्याकडे सगळ्यांचा कल वाढत चालला आहे. भारतात ९८ वर्षांच्या योगगुरू आहेत, ज्या आजही ठणठणीत आहेत आणि त्यांच्याकडे योगा शिकायला येणा-या प्रत्येकाला त्या त्याच उत्साहाने योगा शिकवतात. भारतातील सगळ्यात वृद्ध योगा प्रशिक्षक म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांच्या वयाकडे अजिबात पाहू नका, त्यांचा उत्साह आजही तरूण प्रशिक्षकांना लाजवेल असाच आहे.\nकोईंबतूर येथे राहणा-या नानाम्मल यांना देशातील सगळ्यात वृद्ध योगा प्रशिक्षक मानले जाते. या वयातही त्या अगदी ठणठणीत आहेत आणि २० पेक्षाही जास्त आसनं त्या अगदी सहजपणे करू शकतात. लहानपणापासून सुरू झालेला योगाचा प्रवास आजही सुरु आहेत. वडिलांकडून त्यांनी योगाचे शिक्षण घेतले. आज त्यांचे देशभरात ६०० हूनही जास्त विद्यार्थी आहेत. पहाटे लवकर उठून त्या मुलांना योगा शिकवायला जातात. योगाबरोबरच कॅल्शिअम आणि फायबर युक्त आहार, फळ आणि मध आणि भरपूर पाणी हे त्यांच्या उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. फक्त नानाम्मलच नाही तर त्यांच्या कुटुंबातले इतरही सदस्य योगा शिकवतात. या वयात अनेक जण आरोग्याच्या अनेक समस्यांनी ग्रासलेले असतात पण नानाम्मल यांनी या सगळ्यावर मात करून एक नवीन उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंड���ी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214851-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/teacher-day-memories-of-milind-barwade/", "date_download": "2018-11-21T20:21:42Z", "digest": "sha1:NTKKB7QFHJ63TIPTFCQBYZKIVLMIRF5M", "length": 4255, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ए.टी.पाटील सर शिगांवकर यांच्या आदर्श व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव माझ्या जीवनात बदल घडवून गेला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ए.टी.पाटील सर शिगांवकर यांच्या आदर्श व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव माझ्या जीवनात बदल घडवून गेला\nए.टी.पाटील सर शिगांवकर यांच्या आदर्श व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव माझ्या जीवनात बदल घडवून गेला\nकै.आत्माराम तुकाराम पाटील उर्फ ए.टी.पाटील सर शिगांवकर यांच्या आदर्श व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव माझ्या जीवनात बदल घडवून गेला. सर अण्णा या नावाने ओळखले जात असत. मी अण्णांना पाहीलेले नाही तर त्यांचे चरित्र वाचले आहे .तसेच त्यांच्याबदद्ल माझ्या वडिलांकडून बरीचशी माहीती मला मिळाली. अण्णा शिगांव ते वडगांव पायी अनवानी चालत येत असत. वारणा नदीला पूर आलेला असला, तरी अण्णा पुरातू पोहत, प्रसंगी मुलांना खांद्यावरती बसवून येत जात असत. अण्णांचे सर्वात आवडते विषय इंग्रजी व गाणित होते. अत्यंत सोप्या पद्धतीने मुलांना समजेल असेच त्यांचे अध्यापन होते. अण्णा वडगांव विद्यालय, वडगांवचे आद्य संस्थापक होत. निस्वार्थी,निगर्वी व एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे अण्णा. अशा या अण्णांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा प्रभाव बरेच काही सांगून जातो. मला अभिमान आहे की, मी अशा विद्यालयात शिक्षक म्हणून अध्यापनाचे काम करतो. अण्णांना विनम्र अभिवादन\n- मिलींद बारवडे सर, वडगांव विद्यालय,वडगांव\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214852-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Cancel-the-registration-of-the-BRTS/", "date_download": "2018-11-21T20:01:25Z", "digest": "sha1:6FINJLMMMEG55VYCUPPF7ANEQ4FIKQFM", "length": 4352, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘निगडी-दापोडी बीआरटीएस रद्द करा’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘निगडी-दापोडी बीआरटीएस रद्द करा’\n‘निगडी-दापोडी बीआरटीएस रद्द करा’\nनिगडी ते दापोडी ‘बीआरटीएस’ मार्ग असुरक्षित, धोकादायक आणि नियमबाह्य असल्यामुळे तो रद्द करावा, अशी मागणी सार्वजनिक वाहतूक सुधारणा समिती समन्वयक काशीनाथ नखाते यांनी केली.\nबुधवारी (दि.10) सार्वजनिक वाहतूक सुधारणा समितीने ‘बीआरटीएस’ मार्गात सुरक्षा, होणारा धोका याबाबत नागरिकांत जनजागृती केली. जनतेवर लादलेल्या ‘बीआरटीएस’चा निषेध यावेळी करण्यात आला. याप्रसंगी समिती समन्वयक काशीनाथ नखाते, समिती सदस्य संजय मालाडकर, विजय निकाळजे, इरफान चौधरी, संतोष गायकवाड, ओमप्रकाश मोरया, कासीम तांबोळी आदी उपस्थित होते.\nनखाते म्हणाले, जागतिक बँक आणि तत्सम संस्थांच्या मागणीनुसार केवळ ‘जेएनएनयूआरएम’चा निधी लाटायच्या उद्देशाने या मार्गाची निर्मिती केली.\nमहापालिकेच्या चुकांमुळे दररोज अपघात होत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेविषयी उपाययोजना न केल्यामुळे उच्च न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय मार्ग सुरू करण्यास प्रतिबंध घातला आहे.. या मार्गावरील अत्यंत धोकादायक म्हणजे ‘मर्ज इन’ आणि ‘मर्ज आऊट’ या मार्गातून बाहेरील रस्ता भेदून जात असल्याने दररोज अपघात होण्याची शक्यता आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214852-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Farmers-storm/", "date_download": "2018-11-21T20:02:10Z", "digest": "sha1:EUW4WIZLGUZZ5NUMRJMTHIFEIG7JBAAM", "length": 8549, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेततळ्याचं तुफान आलंय... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शेततळ्याचं तुफान आलंय...\nपुणे : दिगंबर दराडे\nपाऊस पडत नाही, शेत करपेल, जनावरांना चारा नाही, असे म्हणणारा पिचलेला शेतकरीच आता दुष्काळावर मात करण्यासाठी पुढे सरसावला असल्याचे वास्तव समोर आले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सुमारे साडेअकरा हजार शेतकर्‍यांनी आपल्या शेतात शेततळे घेऊन सकारात्मक पाऊल उचलले आहे. रोजगार हमी विभाग आणि कृषी विभागाकडून राबविण्यात येणार्‍या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला शेतकर्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सर्वाधिक प्रतिसाद सोलापूरच्या शेतकर्‍यांनी दिला असून, तब्बल 4,770 शेतकर्‍यांनी शेततळे घेतले आहे, तर त्या पाठोपाठ सांगली जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. या जिल्ह्यात 3 हजार 700 शेततळी खोदण्यात आली असल्याची माहिती रोजगार हमी विभागाचे उपआयुक्‍त अजित पवार यांनी दै. ‘पुढारी’ला बोलताना दिली.\n2015-16, 2017-18 या वर्षात तब्बल पुणे विभागात साडेअकरा हजार शेततळी खोदण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यात 1990 शेततळी खोदण्यात आली आहेत, तर सातार्‍यामध्ये 960 शेततळी घेण्यात आली आहेत. सर्वात कमी कोल्हापूरला शेततळी बांधण्यात आली आहेत. 216 शेततळी इतका आकडा कोल्हापूरकरांनी गाठला आहे. अधिक शेततळ्यांची कामे पूर्ण केल्यामुळे आगामी काळात पिकांच्या उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास कृषी विभागाचे अधीक्षक विनयकुमार आवटे यांनी व्यक्‍त केला आहे.\nपुणे विभागात दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे शेतकर्‍यांना पिके जगविण्यासाठी शेततळ्यांशिवाय पर्याय नाही. यामुळेच शेतकर्‍यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. पावसाळ्यात पाऊस न झाल्यास पिकांवर ताण येतो. यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी जळून जाते; मात्र आता शेततळ्यांमुळे पिकांना आधार मिळणार आहे. शेततळ्यासाठी शासनाकडून पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. दुष्काळी भागातील शेतकर्‍यांच्या बरोबर आता सधन भागातील शेतकरीही शेततळी बांधण्यासाठी पुढे येत आहे.\nबारामती, इंदापूर, दौंड, कराड या परिसरातील शेतकर्‍यांनी शेततळी बांधण्याचा संकल्प सोडला आहे. दिवसेंदिवस बदलत असलेले शेतीचे स्वरूप, ठिंबक सिंचनाचा वापर, कमीत कमी पाण्यामध्ये पीक घेण्याची पद्धत विकसित होत आहे. राज्यातील पर्जन्यमानावर आधारित कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंधारण माध्यमातून उपलब्धता वाढविण्यासाठी माहार���ष्ट्र शासनाने यापूर्वी विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान पद्धतीने शेततळे ही योजना राबवली होती.\nशासन ‘मागेल त्याला शेततळे’ ही वैयक्‍तिक लाभाची योजना राबवण्यात येत आहे. या योजनेला शेतकर्‍यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी योजनेच्या धर्तीवर अनुदान पद्धतीने शेततळी बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकर्‍याचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. या योजनेत राज्यात 51 हजार 500 तळी बांधण्यात येणार आहेत. या योजनेला पुणे विभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214852-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune-maratha-agitation/maharashtra-bandh-good-response-purandar-sasvad-pune-136777", "date_download": "2018-11-21T20:29:12Z", "digest": "sha1:SDFXJG44MIW7QZCYWYBD5S5N44TJXPXL", "length": 14679, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharashtra Bandh Good response at purandar sasvad pune Maratha Kranti Morcha : पुरंदरला मराठा मोर्चाच्या पाठींब्यासाठी सासवडला शंभर टक्के बंद | eSakal", "raw_content": "\nMaratha Kranti Morcha : पुरंदरला मराठा मोर्चाच्या पाठींब्यासाठी सासवडला शंभर टक्के बंद\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nविशेष म्हणजे पुरंदर तालुक्यातील छोट्या खेडेगावांतही हा बंद उत्स्फूर्तपणे पाळला गेला. सासवडला तहसिलदार सचिन गिरी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारले. तरीही सायंकाळपर्यंत ठिय्या आंदोलन सुरु होते.\nसासवड (जि.पुणे) - पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असणाऱया सासवड (ता. पुरंदर) येथे सकल मराठा समाजाने आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी आज नगरपालिका चौकात (शिवतीर्थ) ठिय्या आंदोलन केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मराठा समाजाच्या मागणीला पाठींबा म्हणून शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी पाठींबा दिल�� होता. विशेष म्हणजे पुरंदर तालुक्यातील छोट्या खेडेगावांतही हा बंद उत्स्फूर्तपणे पाळला गेला. सासवडला तहसिलदार सचिन गिरी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारले. तरीही सायंकाळपर्यंत ठिय्या आंदोलन सुरु होते.\nसासवड शहरात ता. 27 ला मोर्चा काढून शहर बंद ठेवले होते. त्याच पध्दतीने आजही ठिय्या आंदोलनास प्रतिसाद मिळाला. सासवड शहराबरोबरच तालुक्यातील अनेक गावचे प्रतिनीधी यात सामील होण्यास आले होते. विविध पक्षीय मराठा बांधव पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यात आघाडीवर होते. मात्र ठिय्या आंदोलनात अग्रभागी युवती व महिलाच होत्या. आजच्या ठिय्या आंदोलनात युवतींनी मनोगते मांडली. त्यात आतापर्यंत 58 मोर्चे शांततेच्या मार्गाने काढूनही सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबवू नका. बळी जाऊ नका.. लढ्याला बळ द्या, असे आवाहन वक्त्यांनी केले. दोन वर्षे झाली तरी राज्य व केंद्र सरकार मराठा मोर्चाच्या भावना दुर्लक्षित करते आहे. त्यातून आज समाज टोकाची भूमिका घेत आहे. त्यास सरकारचा वेळकाढूपणाच कारणीभूत आहे., असेही अनेक वक्त्यांनी मांडले.\nसासवड शहरात पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. त्याशिवाय गृहरक्षक दल, पोलिस मित्र संघटना, विद्यार्थी संघटना यांनीही बंदोबस्ताच्या कामी मदत केली. सासवड शहरात साधी चहाची टपरीसुध्दा उघडी नव्हती, इतका प्रतिसाद बंदला मिळाला. दुकाने, उद्योग, व्यावसाय, शाळा, काॅलेज, अनेक संस्था, बसप्रवास बंद होता. येथील राष्ट्रीय महामार्गावर तर तुरळकच वाहतुक होती. पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातही सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठीच्या `बंद`ला चांगला प्रतिसाद होता. अनेक व्यवहार ठप्प होते. सासवडला तहसिलदार सचिन गिरी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारले. पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील व इतर यावेळी उपस्थित होते.\nमराठवाड्याच्या पाण्यावरुन इंदापूर तालुक्याचे राजकारण तापणार\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातुन मराठवाड्याला देण्यात येणाऱ्या ७ टीएमसी पाण्याला तालुक्यामधून विरोध होवू लागला आहे. नीरा-भीमा व भीमा-सीना नदी जोड...\nदूध उत्पादक आक्रमक; मुख्यमंत्र्याविरोधात घोषणाबाजी\nपरभणी : जिल्ह्यातील दूध उत्पादक आक्रमक झाले असून, त्यांनी दूधदर ��पातीचा निषेध व्यक्त केला. विशेषतः जिल्हा कचेरीसमोर दुधाच्या कॅन...\n'कारखान्यांनी 265 जातीचा ऊस गाळपास न्यावा'\nमाजलगाव (जि. बीड) : तालुक्यात तीन साखर कारखाने आहेत. सदरील कारखाने 265 जातीचा ऊस गाळपास नेत नाहीत त्यामुळे हा ऊस गाळपास न्यावा यासह इतर...\nओडिशात सापडले कापलेले दहा हात\nजाजपूर (ओडिशा): जाजपूर येथील कलिंगा नगर भागात दहा कापलेले हात सापडले असून, यामुळे खळबळ उडाली आहे. 2006 मध्ये या परिसरात एका प्रकल्पाविरोधात आंदोलन...\n\"अय्यप्पाचे भाविक हे दहशतवादी नाहीत\"\nनवी दिल्ली-\"केरळ सरकारने शबरीमला मंदिर परिसराचे युद्धभूमीत रूपांतर केले आहे. अय्यप्पा देवाचे भाविक हे दहशतवादी नाहीत, ते यात्रेकरू आहेत. त्यांना...\nहलबा आंदोलनाला हिंसक वळण\nहलबा आंदोलनाला हिंसक वळण नागपूर, ता. 19 : हलबा समाजाला आरक्षणाचा घटनादत्त अधिकार मिळण्यासह वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी हलबा क्रांती सेनेने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214852-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-21T20:57:25Z", "digest": "sha1:63UYVWZWRUFWHSSM4WSESHPDOWD6SBA3", "length": 7230, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय खाद्यपदार्थांना जागतिक मान्यतेसाठी प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतीय खाद्यपदार्थांना जागतिक मान्यतेसाठी प्रयत्न\nनवी दिल्ली – विविध प्रकारच्या भारतीय खाद्यपदार्थांना जागतिक स्तरावर मान्यता मिळावी यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड इंटरप्रिनरशिप ऍण्ड मॅनेजमेंट (एनआयएफटीईएम) या संस्थेने मंजूर केलेल्या उत्पादनांची चाचणी आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये केली जाणार आहे. त्यासाठी अन्न प्रक्रिया मंत्रालय पुढाकार घेत असल्याची माहिती अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर-बादल यांनी दिली. हरयाणामध्ये सोनिपत ��ेथे एनआयएफटीईएम या संस्थेत अन्न प्रक्रिया उद्योगांशी संबंधित प्रयोगशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या आज बोलत होत्या.\nसंस्थेत उत्पादित झालेल्या उत्पादनांचे विपणन योग्य प्रकारे केले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खाद्य पदार्थाची उत्पादने परवडण्याजोगी, ताजी आणि आरोग्याच्या दृष्टीने हितकर असावी असे सांगत या क्षेत्रात संस्था उत्कृष्टता केंद्र म्हणून नावारुपाला येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्थेच्या परिसरातील शेतकरी अन्न प्रक्रिया उद्योग शिकून घेण्यासाठी संस्थेकडे वळतील, अशी आशाही व्यक्त केली. यामुळे भारतीय पदार्थांच्या निर्यातीची शक्‍यता खुली होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleगोव्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; पुण्याच्या 9 पर्यटकांना अटक\nमारुतीकडून ‘एर्टिगा’चं २०१८ मॉडेल लाँच\n‘येथे’ मिळतं डिझेलपेक्षाही स्वस्त पेट्रोल\nआरबीआय’च्या निधी हस्तांतरणासाठी समिती\nव्याजदर वाढीची शक्‍यता झाली धूसर\nनोटाबंदीचा परिणाम मंदावल्याने नोकरभरती वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214855-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82/", "date_download": "2018-11-21T20:11:24Z", "digest": "sha1:TIMJB3WMDB5TP6ZWHMNBQ2RBBDOBL3ID", "length": 8534, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nनवी दिल्ली – माजी पंतप्रधान आणि भारतरत्न प्राप्त अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर शुक्रवारी दिल्ली येथील स्मृतिस्थळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबासमवेत राजकिय नेत्यांसह त्यांचे चाहते मोठया संख्येने उपस्थित होते. याशिवाय अनेकांनी त्यांच्या कविता सोशल मिडीयावर पोस्ट केल्या. तसेच लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजातील अटल बिहारी वाजपेयी यांची कविता ट्‌विटर पोस्ट करत त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.\nमेरे दद्दा अटलजी एक साधुपुरुष थे.हिमालय जैसे ऊँचे थे और गंगा जैसे पवित्र थे मैंने उनकी कुछ कविताएँ जब रेकॉर्ड की थी तब ये एक कविता अल्बम में नहीं थी मैंने उनकी कुछ कविताएँ जब रेकॉर्ड की थी तब ये एक कविता अल्बम में नहीं थी वो कविता मैं आज उनकी याद को अर्पण करती हूँ.https://t.co/aAeWakqsX7\nगुरूवारी सकाळपासूनच त्यांची प्रकृती खाल्यावल्याने अनेक जणांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. मात्र, सायंकाळी त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरात शोककला पसरली. बॉलीवूडमधील कलाकारांसह सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अनेक कलाकारांनी त्यांच्या सोबत व्यतीत केलेले प्रसंग शेअर केले. तर लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजातील त्यांची “मौत से ठन गई’ ही कविता शेअर केली.\nया कवितासह त्यांनी लिहिले आहे की, माझे दादा अटलजी एक साधुपुरूष होते. त्यांचे व्यक्‍तिमत्व हिमालयासारखे उंच आणि गंगा नदीसारखे पवित्र होते. मी जेव्हा त्यांच्या काही कविता रेकॉर्ड केल्या, तेव्हा या कविता अल्बममध्ये नव्हत्या. त्या कविता आज मी त्यांना अर्पण करत आहे, असे लिहिले आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गीत खूपच भावपूर्ण आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#सोक्षमोक्ष : सात दशकांनंतरही मूलभूत समस्या कायमच…\nNext articleमागणीच्या अभावामुळे सोन्याच्या दरात घट; चांदी स्थिर\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214855-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MM-topless-photos-of-actress-riya-sen-5588071-PHO.html", "date_download": "2018-11-21T20:37:13Z", "digest": "sha1:FVBM32IS5RNW3ZXLC4TFOY2WZGPPL6GZ", "length": 7362, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "topless photos of actress riya sen | रिया सेनने शेअर केले TOPLESS PHOTOS, बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून आहे दूर..", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरिया सेनने शेअर केले TOPLESS PHOTOS, बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून आहे दूर..\nअभिनेत्री रिया सेनने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये ती टॉपलेस दिसून येत आहे\nमुंबई - अभिनेत्री रिया सेनने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये ती टॉपलेस दिसून येत आहे. २००१ साली आलेल्या 'स्टाईल' चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री रिया बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. विशेष असे की, रियाने आतापर्यंत एकाही हिट चित्रपटात काम केलेले नाही. अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून रिया दूर आहे. त्यामुळेच प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी रियाने काही फोटो इन्सटाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिने सध्या शेअर केलेला टॉपलेस फोटोची फार चर्चा आहे. रियाने हिंदीव्यतिरीक्त बंगाली चित्रपटातही काम केले आहे.\nबंगाली चित्रपटांमध्येही केले आहे काम..\n२००१ साली आलेल्या स्टाईल चित्रपटानंतर रियाने 'झंकार बीट्स' (2003), 'दिल ने जिसे अपना कहा' (2003), 'शादी नंबर-1' (2004), 'कयामत' (2003), 'प्लान' (2004), 'सिलसिले' (2005) यांसारख्या चित्रपटात काम केले. तिने बंगाली चित्रपट 'Abohoman'(2010),'जातिशवार' (2014), 'कोलकाता कॉलिंग' (2014), 'हीरो 420' (2016), 'डार्क टॉकलेट' (2016) मध्येही अभिनय केला आहे. ३६ वर्षीय रियाने इतक्या चित्रपटात काम करुनही ती आपले विशेष असे स्थान निर्माण करण्यात अयशस्वी ठरली.\nपुढच्या स्लाईडमध्ये पाहा, रियाचे काही HOT PHOTOS\nवेब सिरीजच्या या एका सीनमुळे इंटरनेटवर खळबळ; लायब्ररीत 'हे' काम करताना दिसून आली Actress श्वेता त्रिपाठी\nसात वर्षांत इतकी बदलली सलमानची हिरोईन, ओळखणेही झाले कठिण; सोशल मीडियावर लोक म्हणाले, ही तर पाण्याची टाकी दिसतेय\nअनूप जलोटाच्या Girlfriend ने आपल्याच वडिलांच्या Adult चित्रपटात केले काम, अनुपम खेरांच्या भावासोबत दिले Bold Scene\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214857-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2010/03/06/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-21T20:28:54Z", "digest": "sha1:UZKWC7RQXAQJ2EUNUEMMZADQZXUHMOY7", "length": 14336, "nlines": 296, "source_domain": "suhas.online", "title": "मराठी अभिमान गीत – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nकौशल इनामदार यांच्या अथक परिश्रमातून साकारलेला हेच ते मराठी अभिमान गीत…\nलाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी\nकुसुमाग्रजकौशल इनामदारजागतिक मराठी भाषा दिवसबोलू मराठीमराठी अभिमान गीतविष्णु वामन शिरवाडकरसुरेश भट२७ फेब्रुवारी\nरात का समा, खादाडी कहा\nवन नाइट @ कॉल सेंटर\n13 thoughts on “मराठी अभिमान गीत”\nहो अपर्णा/महेन्द्रजी..सीडी, डीवीडी सगळ्यानी विकतच घ्यावी.\nवाट बघतोय कधी मिळतेय. मी आमच्या बिल्डिंग मध्ये सर्क्युलेट करणार आहे…प्रत्येक मराठी मा���साकडे हे असायलाच हव\nएकदम मस्त.गीत आणि संगित दोन्ही अप्रतिमच…\nमलापण खुप भावल आहे हे अभिमानगीत…सीडीसुदधा घ्यायची आहे.. आमच्या इथे बोइसरला अजुन आली नाही सीडी कालच विचारल होत मी…\nहो रे वाट बघतोय. तुला काही माहिती मिळाली की सांग. मला पण घ्यायची आहे पूर्ण बिल्डिंगसाठी 🙂\nखरचं खुप सुंदर गीत आहे…..नावं सार्थ ठरवणारं ’अभिमान गीत’………..\nहो, मन भरून येत एकदम\nमी उद्घाटन सोहोळ्याला गेले होते. तिथे हेच गाणं ऐकताना मन एकदम भारून गेले.\nवाह.. खरच खूप भाग्यवान आहेस. माझ ऑफीस होत नाही तर मी पण आलो असतो 😦\nअहो मला पण आवडेल आपल्याबरॊबर गाणं ऐकायला आणि सीडी घ्यायला काय घ्याल ना या वृद्ध तरूणास तुमच्या बरोबर काय घ्याल ना या वृद्ध तरूणास तुमच्या बरोबर \nनक्कीच, स्वागत ब्लॉग वर\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214857-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-11-21T20:26:55Z", "digest": "sha1:YTEJR3VI5EMRC3TCMDLMJRCNDMJ5VJ4R", "length": 27982, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (172) Apply महाराष्ट्र filter\nअॅग्रो (7) Apply अॅग्रो filter\nसंपादकिय (7) Apply संपादकिय filter\nमनोरंजन (3) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (2) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nसुधीर मुनगंटीवार (341) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nमहाराष्ट्र (126) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (111) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (94) Apply देवेंद्र फडणवीस filter\nअर्थसंकल्प (64) Apply अर्थसंकल्प filter\nकर्जमाफी (50) Apply कर्जमाफी filter\nचंद्रकांत पाटील (42) Apply चंद्रकांत पाटील filter\nपर्यावरण (29) Apply पर्यावरण filter\nविनोद तावडे (28) Apply विनोद तावडे filter\nजिल्हा परिषद (26) Apply जिल्हा परिषद filter\nउद्धव ठाकरे (23) Apply उद्धव ठाकरे filter\nदीपक केसरकर (22) Apply दीपक केसरकर filter\nमंत्रालय (22) Apply मंत्रालय filter\nअधिवेशन (21) Apply अधिवेशन filter\nपंकजा मुंडे (21) Apply पंकजा मुंडे filter\nपुढाकार (21) Apply पुढाकार filter\nशिवसेना (21) Apply शिवसेना filter\nप्रशासन (20) Apply प्रशासन filter\nदेवळी (जि. वर्धा) - पुलगाव दारूगोळा भांडाराच्या सोनेगाव (आबाजी) येथील बॉम्ब निकामी करण्याच्या मैदानावर मंगळवारी (ता. २०) घडलेल्या घटनेमध्ये कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे पुढे आले आहे. भांडाराच्या कर्मचाऱ्यांना ट्रकमधून बॉम्बच्या पेट्या काढण्यापासून खड्ड्यांमध्ये बॉम्ब टाकणे व ते...\nभीषण स्फोटात 6 ठार\nदेवळी, पुलगाव (जि. वर्धा) - पुलगाव दारूगोळा भांडाराच्या मुदतबाह्य स्फोटके निकामी करण्याच्या मैदानात स्फोटकांनी भरलेली पेटी पडल्यामुळे झालेल्या भीषण स्फोटात सहा जण ठार, तर ११ जण जखमी झाले. यातील चार जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींवर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग���रामीण रुग्णालयात उपचार सुरू...\nनागपूर - ‘अवनी’ प्रकरणावरून आपल्याला घेरण्यामागे भाजपतील काही लोक असल्याचे सूचक वक्तव्य खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यांचा इशारा कुणाकडे आहे, याबद्दल आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात पांढरकवडा जंगलात अवनी वाघीणीला ठार करण्यात आले. यावरून सुरू झालेला...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने पाहिले पाहिजे. शबरीमला मंदिरातील महिलांचा प्रवेश, राममंदिराचे बांधकाम ते ‘अवनी’ वाघिणीची हत्या अशा मुद्द्यांवर राजकीय वर्तुळांमधील चर्चा आणि आरोप-...\nधाडसी विधाने करण्याची प्रेरणा आर. आर. आबांकडून मिळाली - सुधीर मुनगंटीवार\nसांगली - आर. आर. आंबांचे स्मारक 16 मार्च 2020 पर्यंत पूर्ण होईल व तेव्हा स्मारकाचे उद्घाटन मीच मंत्री म्हणून करेन, असे धाडसी विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. व आर. आर. यांच्यामुळेच अशी मी अशी धाडसी विधाने करु शकतो अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. येथील मिरज रस्त्यावरील महात्मा...\nआर. आर. आबांचे स्मारक मंत्रालय इमारतीच्या स्वरूपात\nसांगली - माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या येथे होणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन आज (ता. १६) होत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रम आहे. ‘लक्ष्यवेधी’ कार म्हणून राज्याला ओळख असलेल्या आर. आर. आबांचे स्मारक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे बहुआयामी असेल. मंत्रालयाच्या...\n‘मराठा आरक्षणाबाबत सरकारची नियत साफ’ - सुधीर मुनगंटीवार\nपुणे - राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आश्‍वासन दिले होते. सरकारने ते आश्‍वासन पाळले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारची नियत साफ आहे, असे मत अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्‍त केले. पुण्यात गुरुवारी एका...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनेस वर्ल्ड ���ेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (ॲडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी याची गुरुवारी (ता. १५) अधिकृत घोषणा केली...\nबछड्यांना शोधणार \"बोरिवली'चे पथक\nमुंबई - पांढरकवड्यातील अवनी वाघिणीचा शिकाऱ्याने वेध घेतल्यानंतर 12 दिवस उलटले; मात्र तिच्या दहा महिन्यांच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यात वन विभागाच्या 100 जणांच्या पथकाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विशेष पथक या बछड्यांना पकडण्याच्या मोहिमेसाठी...\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद\nमुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री आपल्याला लक्ष्य करणार, हे गृहीत धरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या बैठकीला उशिरा पोचले. मंत्रिमंडळ बैठकीची नियोजित वेळ सकाळी अकरा वाजता असताना...\nअंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे\nमुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अंगणवाडी केंद्रात काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सुमारे दोन लाख कर्मचारी...\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले. भाजपच्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनीही वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पार्श्‍वभूमिवर बोलताना केंद्रीय...\nअवनीवरून शिवसेनेच्या 'वाघां'चा मुनगंटीवारांवर 'हल्ला'\nमुंबई : नरभक्षक अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्याप्रसंगी आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेचे मंत्री या बैठकीत 'अवनी'वरून लक्ष्य करणार, हे गृहीत धरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या बैठकीला उशीरा पोहचले. मंत्रिमंडळ बैठकीची नियोजित वेळ सकाळी अकरा वाजता असताना...\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली. वडेट्टीवार यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमधील या मुद्यावरील मतभिन्नता समोर आली आहे. वाघापेक्षा माणसांचा...\n‘अवनी’साठी वन्यप्रेमी रस्त्यावर उतरले\nनागपूर - ‘अवनी’ या वाघिणीला मारण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र सरकारपुढे आणखी संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. पशुप्रेमी संघटनांनी या घटनेच्या विरोधात भारतासह जगातील २९ ठिकाणी आंदोलने केल्याने जागतिक स्तरावरही अवनीच्या मृत्यूचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अवनी या वाघिणीला मारण्यात...\nमुंबई - \"अवनी' या वाघिणीची हत्या केल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. 11) देशभरात सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. मुंबईत शिवाजी पार्क येथे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात प्राणिप्रेमींनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. अवनी या वाघिणीला वाचवण्यात वन विभाग अपयशी...\nअखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे 58 वे अधिवेशन नांदेडला\nआर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक व उच्च...\nमुनगंटीवार तुमचे कर्तृत्‍व डौलाने चालणाऱ्या हत्‍तीसारखे : गडकरी\nचंद्रपुर : संपूर्ण भारतातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री म्‍हणून सुधीर मुनगंटीवार यांनी उल्‍लेखनिय कामगिरी केली आहे. वाघिण नरभक्षक झाली म्‍हणून तिला ठार मारण्‍यात आले. यामध्‍ये वनमंत्र्यांचा कोणताही दोष नाही. ज्‍या 13 नागरिकांचे बळी नरभक्षक वाघिणीमुळे गेले त्‍यांच्‍या कुटूंबियांची दिवाळी कशी गेली असेल...\nज्यांना राममंदिर हवे, त्यांनी सहभागी व्हावे\nनागपूर - संघ परिवारातर्फे राम मंदिर उभारण्यासाठी व्यापक अभियान उभारणार असून, नागपुरात होणाऱ्या हुंकार सभेशी भाजपचा संबंध नाही. ज्यांना राम मंदिर व्हावे असे वाटत असेल, त्यापैकी कुणालाही व कुठल्याही पक्षाच्या आमदाराला त्यात सहभागी होता येईल. त्याकरिता आम्ही भाजपच काय तर काँ��्रेसच्याही आमदाराला मनाई...\nमुनगंटीवारांसाठी वन विभाग सरसावला\nमुंबई - नरभक्षक टी- वाघिणीला जेरबंद करण्याचा अथवा तो प्रयत्न फसल्यास ठार मारण्याचा आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नव्हता, असे स्पष्टीकरण देत मुनगंटीवारांची पाठराखण करण्यासाठी तब्बल आठ दिवसांनी वन विभाग पुढे आला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार व एनटीसीएच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे हे आदेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214857-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/dont-use-plastic-bags-and-control-pollution-1247082/", "date_download": "2018-11-21T20:16:48Z", "digest": "sha1:54QYP7O7565OS5DST46IUK2VNHRTXKQE", "length": 14582, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कागदी पिशव्या वापरा, पर्यावरणाचा ऱ्हास टाळा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nकागदी पिशव्या वापरा, पर्यावरणाचा ऱ्हास टाळा\nकागदी पिशव्या वापरा, पर्यावरणाचा ऱ्हास टाळा\nप्लास्टिकच्या पिशव्या पर्यावरणासाठी प्रचंड हानीकारक आहेत.\nभामला फाउंडेशनतर्फे आयोजित पर्यावरण दिन कार्यक्रमात संजय दत्त यांचे आवाहन\nप्लास्टिकच्या पिशव्या पर्यावरणासाठी प्रचंड हानीकारक आहेत. प्लास्टिकच्या पिशव्यांना कागदी पिशव्या हा उत्तम पर्याय आहे. कारावासातील दिवसांमध्ये कागदी पिशव्या तयार करण्याचे धडे गिरवले होते. या पिशव्या दहा किलोपर्यंत वजन सहज पेलू शकतात. त्यामुळे लोकांनी कागदी पिशव्याच वापराव्यात, असे आवाहन अभिनेता संजय दत्त यांनी केले. एवढय़ावरच न थांबता त्यांनी चक्क कागदापासून पिशव्या तयार करून दाखवल्या. भामला फाउंडेशनतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कार्टर रोड, वांद्रे येथे झालेल्या कार्यक्रमातून लोकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश मिळाला.\nमुंबईतील पर्यावरणाच्या प्रश्नावर १९९८पासून कार्यरत असलेल्या भामला फाउंडेशनतर्फे दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ५ जून रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या वर्षीही कार्टर रोड येथील अ‍ॅम्फि थिएटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात हिंदी चित्रपटसृष्टीतील झरीन खान, संजय दत्त, दिया मिर्झा, जॅकी श्रॉफ, सोनू सूद, कुणाल गांजावाला, शब्बीर अहलुवालिया, पूजा बात्रा, रविना टंडन, जावेद जाफरी, सूरज पांचोली आदी नावाजलेल्या कलाकारांनी उपस्थिती दर्शवत पर्यावरण संवर्धनाला सक्रीय पाठिंबाही दर्शवला. त्याचप्रमाणे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, उपमहापौर अलका केरकर, प्रिया दत्त आणि स्मिता ठाकरे हेदेखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत भामला फाउंडेशनचे आसीफ भामला यांच्यासह आशिष शेलार यांनी सहभाग घेतला.\nकार्यक्रमाच्या पूर्वार्धात श्यामक दावर यांच्या चमूने विविध नृत्ये सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर संजय दत्त यांनी मंचावर येत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या हद्दपार करायला हव्यात, असे त्यांनी सांगितले. तेवढय़ावरच न थांबता त्यांनी कागदापासून पिशव्या तयार करून त्या कागदी पिशव्या वापरण्याचे आवाहनही लोकांना केले.\nपर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन तसेच पर्यावरणपूरक जीवनशैली या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमावेळी पर्यावरणाचे रक्षण कसे करावे या सदंर्भात काही उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली. तसेच या दिनाचे औचित्य साधून कचरा सफाईच्या कार्यक्रमाची सुरूवातही करण्यात आली. भामला फाऊंडेशनसोबत अनेक सामाजिक संस्था या कार्यक्रमात सहभागी झाल्या. समाजाला पर्यावरण रक्षणाच्या आघाडीवर सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे भामला फाऊंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nहा छंद जीवसृष्टीला वाटे सखा\nमंडयांतील प्लास्टिकमुक्तीसाठी दानशूरांना साद\nगोमूत्रामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत\nप्रदूषणविरोधी लढय़ाला सर्वपक्षीय पाठबळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214857-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/transfers-of-25-administrative-officials-in-the-state-287379.html", "date_download": "2018-11-21T20:52:47Z", "digest": "sha1:HNNSPCGJVBB4DD36TJETWAU3GQQRS7PZ", "length": 13712, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यात 25 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या,नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्ना��वर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nराज्यात 25 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या,नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली\nमुंबई, 16 एप्रिल : राज्य शासनाने 25 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शेखर चन्नेयांची परीवहन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीय. अहमदनगरमधील शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्येमुळे जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आलीये.\nपुणे जिल्हाधिकारीपदी नवलकिशोर राम यांची बदली करण्यात आलीय. तर पुणे मनपा आयुक्तपदी सौरव राव यांची बदली करण्यात आलीय.\nपनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची बदली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या सीईओपदी बदली करण्यात आलीय. त्यांच्या बदलीची स्थानिक नगरसेवकांनी मागणी केली होती. केडगाव दुहेरी राजकीय हत्याकांडामुळे चर्चेत आलेल्या नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांचीही बदलण्यात आलेत. तिथे आता रा���ुल द्विवेदी हे जिल्हाधिकारी पदाचा कारभार सांभाळणार आहेत.\nशेखर चन्ने - परीवहन आयुक्त निवडणूक आयुक्त\nनवलकिशोर राम - पुणे जिल्हाधिकारी\nसुनिल चव्हाण - औरंगाबाद जिल्हाधिकारी\nसौरव राव - पुणे महापालिका आय़ुक्त\nसुधाकर शिंदे - मुख्य कार्यकारी अधिकारी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nगणेश देशमुख - आयुक्त, पनवेल महापालिका\nअश्विन मुद्गल - नागपूर जिल्हाधिकारी\nलक्ष्मी नारायण मिश्रा - वाशिम जिल्हाधिकारी\nराहूल द्विवेदी - अहमदनगर जिल्हाधिकारी\nआंचल गोयल - रत्नागिरी जिल्हापरिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी\nएस एल माळी - नांदेड महापालिका आयुक्त\nमाधवी खोडे चावरे - महिला आणि बालकल्याण आयुक्त\nसंजीव यादव - अकोला जिल्हाधिकारी\nनिरूपमा डांगे - बुलडाणा जिल्हाधिकारी\nएस आर जोंधळे - मुंबई शहर आयुक्त\nएम जी अर्दाड - अहमदनगर महापालिका आयुक्त\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: जिल्हाधिकारीनवलकिशोर रामप्रशासकीय अधिकारीसुनिल चव्हाण\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214900-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2011/04/03/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%82-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T20:22:44Z", "digest": "sha1:2FQ6NT5TEFYYHF4RTIBWYOJQP3CD7QTW", "length": 34965, "nlines": 470, "source_domain": "suhas.online", "title": "आणि सचिन नाचू लागला… – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nआणि सचिन नाचू लागला…\nआज त्याला खुप आनंदाने नाचताना बघितलं. सगळ्यांनी त्याला खांद्यावर घेऊन मैदानाच्या चकरा मारल्या. त्याची पाठ थोपटली. मानाने भारतीय तिरंगा, त्याच्या हातात सोपवला. तो क्रिकेट विश्वचषक कप त्याच्या हाती देऊन, त्याला अक्षरशः सलाम केला…ज्याच्यासाठी हे केलं, त्या सचिन रमेश तेंडूलकरचे डोळे आज आनंदाश्रूंनी डबडबलेले होते.\nखुप खडतर प्रयत्नानंतर हे अद्भुत यश, भारतीय संघाला मिळाले आहे ते सुद्धा तब्बल २८ वर्षांनी. भले कोणी काही म्हणो, काही पर्वा नाही मला. आज खुप आनंद झालाय. दिवसभर जो खेळाचा रोमांच अनुभवला तो शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. एकावेळी अशी हालत होती की, सामना आपल्या हातून निसटतोय की काय. सगळे टीव्ही बंद करून, आपापल्या कामाला लागले. पण मन सांगत होत नाय रे जिंकू, आरामात खेळल तर मॅच आपलीच आहे आणि तेच झालं.\nजेव्हा आपण सामना जिंकला तेव्हा, सगळे आनंदाने नाचत होते, पण सचिन काही दिसत नव्हता. काही मिनिटानंतर, ड्रेसिंग रूम मधून सचिन धावत बाहेर आला, चेहऱ्यावर निरागस हास्य, अप्रतिम आनंद आणि उंचावलेले हात. एखादा लहान मुलगा मी परीक्षेत यशस्वी झालो, असं सांगत धावत येतो ना आई-बाबांकडे तसा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. खुप भरून आलं. त्याने एवढ केलं आपल्या देशासाठी, पण कारकीर्दीत विश्वचषक जिंकून दिला नाही हा कलंक () {आयचा घो, आधी हे कोण बोलले त्याला शोधा रे} त्याच्या माथी मारला, पण त्याच्याकडे याचे सुद्धा उत्तर होत आज.\nआजचा विजय संपूर्ण भारत देशासाठी आणि खास आपल्या लाडक्या तेंडल्यासाठी..\nस्पर्धेत सगळ्यांनी केलेल्या कष्टाचे आज चीज झालं आणि भारत क्रिकेट विश्वविजेता झाला. सर्वांचे खुप खुप अभिनंदन \nविशेष सूचना – इथे येऊन फिक्सिंग किंवा तत्सम कमेंट्स टाकून माझ्या आनंदावर विरजण घालू नये. अशी लोक जगाच्या वेगळ्या कोपऱ्यात असतात जिथे, क्रिकेट हा फक्त चेंडू-फळी म्हणून ओळखला जातो. आमचा आनंद तुम्हाला नाही कळणार.. धन्यवाद \nमराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा – मुंबई २०११\n48 thoughts on “आणि सचिन नाचू लागला…”\nयेस्स्स… धत्तड.. तत्तड.. धत्तड.. तत्तड \nआज बाप्पाची कारकीर्द सार्थक झाली यार ..ते क्षण बघतांना जे फिलिंग होत ते खरच शब्दात मांडण अशक्य…..\nखरंय..शब्द नाहीत रे 🙂\nहो ग, जरा घाईत लिहून पोस्ट केली. बाकी जे घडल ते अवर्णनीय होतच 🙂\nटिव्ही बंद करण्यार्‍यामध्ये मी पण होतो… व हे सांगायला मला लाज वाट नाही आहे.\nखरं तर आपल्या टिमचे रेकॉर्डच तसे आहे… 😦 पण आज खेळले अगदी मना सारखे खेळले……… १२८ नंतर मी पाहयला सुरवात केली व शेवट पर्यंत ३२ ��ोकांना जागे वरून हलू पण दिले नाही 😉\nशेवट गोड झाला आणि देव प्रसन्न झाला 🙂\nफिक्सींग विक्सींग वाल्यांच्या आयच घो रे आज खुशी का दिन है \n क्रिकेट आणि सचिनवरचे निस्सिम प्रेम आणि भक्ति आज सार्थकी लागली \nधतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड धतड \nखरंय रे, पण काही लोक…असू देत\nआपण जिंकलो आणि तेही तेंडल्यासाठी ही भावनाच खुप मोठी आहे … 🙂\nहो ना यार… १९८३ च्या आठवणी, आपण अजून चिरतरुण केल्या हा विश्वचषक जिंकून 🙂\nब्लॉगवर स्वगत, अशीच भेट देत रहा 🙂\n१००% खरंय. मलाही सेहवाग आणि सचिन आऊट झाल्यावर वातलं की आता विश्वचषक आपल्या हातून गेला. पण बाकीच्यांनी आज जबाबदारीने खेळले. सचिनच्या कारकीर्दीची सर्वोत्कृष्ट भेट त्याला त्याच्या टीममधील सहकार्‍यांनी दिली. धताड धताड धताड………..\nहो मला ही काही वेळ असंच वाटल होत, पण शेवटी मन सांगत होत की आपण जिंकणार आणि जिंकलोच. सचिनला त्याच्या आयुष्यातली सगळ्यांत मोठी भेट मिळाली यातच मी भरून पावलो 🙂\nएक खेळ तेराशे जाती धर्म असणारा १२१ कोटींचा देश एक करतो, सुहास राजे हा नुसता चेंडूफ़ळी चा करिष्मा नाही, हे खरे “भारत तत्व” आहे, श्रीमंत गरीब, सगळे गळ्यात गळे घालुन ओळख नसताना एकमेकांना “हाय फ़ाईव्ह” देताना पाहीले अन आनंदाने मनसोक्त रडलो, सच्या बहाद्दर देवच रे, आज माही पण “कप्तान” वाटला राव, युवी ने तेंडुलकर च्या आईला प्रॉमिस केलेलं वर्ल्ड कप च त्याचे फ़िल्ड वरचे आनंदाश्रु बघायला मिळणे ही पण पर्वणी, आज माही पण “कप्तान” वाटला राव, युवी ने तेंडुलकर च्या आईला प्रॉमिस केलेलं वर्ल्ड कप च त्याचे फ़िल्ड वरचे आनंदाश्रु बघायला मिळणे ही पण पर्वणी, अन शेवटी रैना चे वाक्य सचिन साठीचे “त्याने एकविस वर्षे देशाच्या अपेक्षा खांद्यावर घेतल्या, आम्ही म त्याला एकविस मिनिट्स पण खांद्यावर घेऊ नाही का, अन शेवटी रैना चे वाक्य सचिन साठीचे “त्याने एकविस वर्षे देशाच्या अपेक्षा खांद्यावर घेतल्या, आम्ही म त्याला एकविस मिनिट्स पण खांद्यावर घेऊ नाही का” धन्य ती टीम, धन्य तो देश अन धन्य आपण आज क्रिकेट नावाचा धर्म अन भारत नावाचा देश जिंकला महाराजा\nहो रे, आपल्याकडे हा एक धर्मच आहे आणि त्याचा देव म्हणजे सर सचिन तेंडूलकर. सगळ्या संघाने सामुहीक उत्कृष्ठ कामगिरी करून आपला देवबाप्पाला ही भेट दिली आहे. 🙂\n🙂 🙂 … सुहास पोस्ट आवडली 🙂\nअनेक अनेक आभार ग 🙂\nभारत क्रिकेट विश्वविजेता झाला. सर्वांचे खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप अभिनंदन \nहो शेवटी आपण विश्वविजेते झालोच. तुमचेही खुप अभिनंदन 🙂\nचक दे इंडीया…. 🙂 🙂 🙂\nआभारी रे मित्रा, आपण जिंकलो 🙂\nसर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत. फिक्सिंग म्हणणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष कर ग. मुद्दाम करतात ते.\nअशीच भेट देत रहा.. 🙂\nकोणी काही म्हणू पण आपण विश्वविजयी झालोय व ते सुध्दा कोणतिही चालूगिरी , राग द्वेष , मत्सर न करता आपण विश्वविजयी झालोय …..\nभारतीय संघास मानाचा त्रिवार मुजरा \nहो खरंच सगळं अवर्णनीय आहे…. 🙂\nतळटीप गरजेची होती रे. मला खुप आनंद झाला त्यावर विरजण नको म्हणून तो प्रपंच 🙂\nअसे क्षण रोज रोज नाही ना मिळत…\nधन्य धन्य झालो…हा विश्व कप हवाच होता…२००३ मध्ये खरं तर आपली टीम यावेळी पेक्षा चांगली खेळली होती पण ऑस्ट्रेलियापुढे आणि फायनलच्या दबावापुढे सगळे गळून पडले. भज्जी आणि युवीने तो पराभव पहिला होता म्हणूनच आज ते इतके भावुक झाले होते. आता सचिन, तू फक्त एवढ्यात निवृत्त नको होऊस.\nहो रे खरंच धन्य झालो. आपण याची देह याची डोळी हा विजय बघितला त्यातच सगळ आलं रे. सचिन अजून खेळणार आणि त्याने खेळायलाच हवं 🙂\nआणि तळ टीप तर लय भार्री… 🙂\nहो शब्द संपलेत, खरंच 🙂\nमुंबई सांसद वर झालेल्या अंतकवादी हल्ल्यात मरण पावलेल्यां नातेवाईक यांचे दुख सुद्धा बाजारीकरण झालेल्या तुमच्या मनाला पण समजणार नही.\nविशेष सूचना – इथे येऊन फिक्सिंग किंवा तत्सम कमेंट्स टाकून माझ्या आनंदावर विरजण घालू नये. अशी लोक जगाच्या वेगळ्या कोपऱ्यात असतात जिथे, क्रिकेट हा फक्त चेंडू-फळी म्हणून ओळखला जातो. आमचा आनंद तुम्हाला नाही कळणार.. धन्यवाद मुंबई सांसद वर झालेल्या अंतकवादी हल्ल्यात मरण पावलेल्यां नातेवाईक यांचे दुख सुद्धा बाजारीकरण झालेल्या तुमच्या मनाला पण समजणार नही.\nमी सुद्धा हाडाचा मुंबईकर आणी मी त्या जखमा ना कधी विसरलोय आणि ना कधी विसरणार नाही. क्रिकेटचं कौतुक केल्यावर माझ्या मनाला त्या गोष्टींचा विसर पडेल हे आपण कसे सांगू शकता\nनिःशब्द झालो (चांगल्या अर्थाने 🙂 )\nकाय करावं तेच सुचत नव्हतं… वेड लागायची पाळी आली होती. सचिनला खांद्यावर घेऊन ग्राउंडला मारलेली ती फेरी तर निव्वळ अविस्मरणीय \nतळटीप एकदम शंभर नंबरी \nहो खरंच निःशब्द रे…. काश सचिनचा हात हातात घेऊन त्याच अभिनंदन करायला मिळाला असतं तर… 🙂\n२००३ ला पाकिस्तानबरोबर सर सचिन ९८ वर आउट झाला आणि त्या क्षणापासून मी तो खेळत असलेली एकही मॅच लाइव बघितली नाही. त्यात आत्ताच्या विश्वचषकातल्या कांगारू, पाकडे आणि लंकेबरोबरचे शेवटचे तीन सामने म्हणजे हद्द होती. माझ्यात गांधीजींची तीन ही माकडे अवतरली होती आणि हे सामने चालू असताना मी तोंड, डोळे आणि कान बंद करून होतो. सामना संपायची वेळ झाली की एकटाच गच्चीत जाऊन बसायचो आणि फटाक्यांची आतषबाजी झाली रे झाली की धावत खाली जायचो. बस्स आत्ता सचिनच्या हाती विश्वकप पाहिला. आत्ता काही टेन्शन नाही.\nहो रे देवाकडे कप बघितला आता बस, देवबाप्पा जो पर्यंत खेळेल तो पर्यंत क्रिकेट बघणार 🙂\nसगळ्यांच्या प्रतिक्रियांमधून माझ्याही भावना व्यक्त झाल्याच आहेत.\nथोड वेगळ म्हणून एका ईमेल मधून आलेला मजकूर येथे पेस्ट करते.\nअनेक आभार्स. सचिनबद्दल कितीही बोला शब्द कमीच पडतील… 🙂\nखरंच एक अविस्मरणीय क्षण.. बाकी विशेष सूचना खूपच आवडलीये…\nधन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा 🙂\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची ���ैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214902-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-11-21T20:43:28Z", "digest": "sha1:TJM566WACV4SUZDZAUDFUNJ2NH2XR7RS", "length": 28416, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (66) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (10) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (102) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (89) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (71) Apply संपादकिय filter\nमनोरंजन (18) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (13) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (6) Apply काही सुखद filter\nसिटिझन जर्नालिझम (5) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमुक्तपीठ (3) Apply मुक्तपीठ filter\nक्रीडा (2) Apply क्रीडा filter\nफॅमिली डॉक्टर (2) Apply फॅमिली डॉक्टर filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nगुन्हेगार (1566) Apply गुन्हेगार filter\nमहाराष्ट्र (247) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (152) Apply प्रशासन filter\nमुख्यमंत्री (130) Apply मुख्यमंत्री filter\nअत्याचार (115) Apply अत्याचार filter\nबलात्कार (107) Apply बलात्कार filter\nपत्रकार (100) Apply पत्रकार filter\nनिवडणूक (91) Apply निवडणूक filter\nराजकारण (87) Apply राजकारण filter\nव्यवसाय (86) Apply व्यवसाय filter\nकोल्हापूर (72) Apply कोल्हापूर filter\nदेवेंद्र फडणवीस (69) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनगरसेवक (67) Apply नगरसेवक filter\nमहापालिका (67) Apply महापालिका filter\nसीसीटीव्ही (67) Apply सीसीटीव्ही filter\nपोलिस आयुक्त (66) Apply पोलिस आयुक्त filter\nसर्वोच्च न्यायालय (65) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nसोशल मीडिया (65) Apply सोशल मीडिया filter\nसोलापूर (62) Apply सोलापूर filter\nडाकू ते गांधी विचारांचा प्रचारक (व्हिडिओ)\nलातूर - वाल्याचा वाल्मीकी झाला, ही पौराणिक कथा आपल्याला माहिती आहे. अशीच एक खरीखुरी घटना मध्य प्रदेशातील चंबलघाटी गावात घडली. पैशांसाठी शंभरहून अधिक लोकांना ठार मारलेला, कित्य��क लोकांचे अपहरण केलेला, हजारो ठिकाणी दरोडे घातलेला एक कुख्यात डाकू गांधी विचारांच्या संपर्कात आला आणि त्याचे जीवनच बदलून...\nआपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी उपयोग करा : उज्वल निकम\nपरभणी : ''ज्ञान व बुध्दीसामर्थ्य सर्वांजवळ असते. परंतू ते ओळखता आले पाहिजे. आपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी कसा उपयोग करता येऊ शकेल हे विद्यार्थांनी सतत मनात ठेवले पाहिजे. आपले आयुष्य आनंदाने बागडण्याचे प्रांगण नाही तर, लढण्याचे रणांगण आहे. असे समजून स्वताला तयार करा. '' , असे आवाहन राज्य...\nपोलीस अधीक्षकांनी पोलीस दलात केले मोठे फेरबदल\nलोणी काळभोर : जिल्हा (ग्रामीण)पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शनिवारी (ता.१७) रात्री पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून सातारा येथून जिल्ह्यात नुकतेच आलेले पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण (एल.सी.बी.) शाखा सोपवली आहे. तर यापूर्वीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण...\n‘व्हाईट कॉलर’आडून सावकारी जोमात\nकोल्हापूर - व्हाईट कॉलर म्हणून रुबाब मारायचा आणि दरमहा दहा टक्‍क्‍यांनी खासगी सावकारी करायची. अंगलट आले, की मिटवामिटवी करायची. ही नवी पद्धत आता शहरात रुजू लागली आहे. तक्रार नाही, म्हणून पोलिसही काहीच कारवाई करत नाहीत. प्रत्यक्षात पैसे घेणारा आणि देणाराही अब्रू जाईल म्हणून घाबरतो. यातूनच खासगी...\nवाढत्या ‘सायबर क्राइम’चा चार वर्षांत ‘चौकार’\nजळगाव - तंत्रज्ञानामुळे बॅंकिंगचे व्यवहार एका बोटावर व्हायला लागलेले असताना याच तंत्रज्ञानामुळे आर्थिक व अन्य स्वरूपाचे सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. गेल्या चार वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात राज्यभरात चारपट वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तंत्रज्ञांसह सुसज्ज...\nअपहरणाच्या गुन्ह्यातील सहा जणांना ‘मोका’\nपुणे - व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली आहे. शहाबाज फिरोज खान (वय २८), सुयश राजू वाघमारे (वय २६), अरबाज फिरोज खान (वय २७, रा. तिघेही रा. भवानी पेठ), फरदीन परवेज खान (वय १९), साहिल अब्दुल...\nनांदेड: किरकोळ कारणावरून एकाचा निर्घृण खून\nनांदेड : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कारागृहात ���सलेल्या एका अट्टल गुन्हेगाराची धमकी देणाऱ्या तरूणाचा तिघांनी निर्घृण खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पोत्यात बांधून हस्सापूर शिवारात गोदावरी नदी पात्रात टाकला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद...\nदिवसा मोलमजुरी आणि रात्री घरफोडी\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : सायगाव( ता.चाळीसगाव) येथे दोन महीन्यापुर्वी दोन ठीकाणी घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपीच्या मेहुणबारे पोलिसांनी वेहळगाव( ता.नांदगाव) येथुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. संशयित आरोपी यांच्या कडुन अजुन काही घरफोडी केल्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत असुन लवकरच या...\nश्रीलंका हा हिंदी महासागरातील छोटासा बेटांचा देश. दक्षिण आशियात भारतानंतर लोकशाही प्रगल्भतेने राबविणारा देश म्हणून श्रीलंकेची ख्याती सर्वश्रुत आहे. दुर्दैवाने याच देशात लोकशाहीचे धिंडवडे कशा प्रकारे निघत आहेत, याची प्रचिती गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगासमोर येत आहे. मिळालेली सत्ता काहीही...\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला\nबालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला नागपूर : \"घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू कवी निदा फाजली यांच्या कवितेच्या ओळी बालकदिनाच्या तत्त्वज्ञानाला तंतोतंत लागू पडतात. परंतु ज्याला ना माय...ना बाप...त्याच्या साथीला आहे मोकळे आकाश...असा...\nअंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे\nमुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अंगणवाडी केंद्रात काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सुमारे दोन लाख कर्मचारी...\nदहावीत असणारा माझा मुलगा एकेदिवशी घरी आला तो अंगावर छडीने मारल्याचे काळे-निळे वळ घेऊनच. वर्गशिक्षिकेचा संताप त्याच्या पाठीवर उमटला होता. अपमानाने अस्वस्थ झालेला मुलगा शाळेत जाण्याचे टाळू लागला. बदला घेण्याची भावना त्याच्या मनात जोर धरू लागली. त्याचे आतल्या आत धुमसणे मलाही असह्य झाले. ते क्षण...\nपिंपरी - पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिसांच्या संख्येत लक्षणीय वाढ केली आहे. तसेच पोलिस दफ्तरी नोंद असलेल्या गुन्हेगारांच्या घरोघरी जाऊन तपास सुरू केल्यामुळे पोलिसांचा वचकही वाढला आहे. शहरात पूर्वी गुन्हे शाखेची केवळ दोनच कार्यालये होती,...\nगोटेंच्या आव्हानापुढे महाजनांची कसोटी\nळे ः आमदार आणि स्थानिक दोन मंत्र्यांमधील वादाचा परिणाम येथील महापालिका निवडणुकीवर होऊ नये, परिवर्तनातून सत्ता पक्षाच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने \"संकटमोचक', प्रतिमुख्यमंत्री समजले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे दिली. त्यावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी...\nगरीब नवाज एक्‍स्प्रेसमध्ये साताऱ्यात भरदिवसा लूट\nमिरज - बंगळूरहून अजमेरला जाणाऱ्या गरीब नवाज एक्‍स्प्रेसच्या जनरल डब्यात कराड-सातारा दरम्यान सहा जणांच्या टोळीने दिवसाढवळ्या सहा-सात प्रवाशांना बेदम मारहाण करून त्यांचा हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला. रेल्वे सुरक्षा बल, पुणे लोहमार्ग पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवून टोळीतील तिघांना जेरबंद केले. सागर...\nऔरंगाबाद - हद्दपार असलेला एक सराईत गुन्हेगार बेड्यासह पोलिस आयुक्तालयातून पोलिसांना चकमा देत पळाला. पोबारा केलेल्या आरोपीच्या हातातील तुटलेल्या बेड्या मध्यवर्ती बसस्थानकावर शुक्रवारी (ता. नऊ) सकाळी सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पाशा शेख नईम ऊर्फ चांद (वय ३५) असे पळालेल्या आरोपीचे नाव आहे....\nआमदार गोटे विरोधकांच्या तंबूत डेरेदाखल\nधुळे ः प्रखर विरोध करूनही काही विरोधकांना पक्षात प्रवेश दिल्याने आमदार अनिल गोटे स्वपक्षीय भाजपचे तीन मंत्री, प्रदेशाध्यक्षांवर तीव्र नाराज आहेत. यातच भाजपकडून अंतर, निवडणुकीच्या नेतृत्वापासून वंचित ठेवले जात असल्याने गोटे यांनी थेट गेल्या 25 वर्षांतील क्रमांक एकचे कट्टर राजकीय शत्रू राजवर्धन...\n'मनसे पुन्हा पालकमंत्री हटाव मोहिम आंदोलन राबवणार'\nसावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा आपल्या मतदारसंघात लक्ष नाही. त्यामुळे नारायण राणे यांच्यानंतर मनसे पुन्हा एकदा पालकमंत्री हटाव मोहिम आंदोलन राबवणार आहे, असा इशारा मनसेचे कोकण प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. उपरकर यांनी आज येथे पत्रका���...\nऔरंगाबाद पोलिस आयुक्तालयातून गुन्हेगार हातकडीसह फरार\nऔरंगाबाद : सराईत गुन्हेगाराने पोलिस आयुक्तालयातून हातकडीसह पोलीसांच्या हातावर तुरी दिल्याची घटना शुक्रवारी (ता. आठ) सकाळी उघडकीस आली. पोबारा केलेल्या आरोपीच्या हातातील हातकडी बसस्थानकावर सापडल्यानंतर हा प्रकार समोर आला. शहरातील सराईत गुन्हेगार शेख चांद पाशा (वय 35) याला गुरुवारी (ता. आठ) गस्तीवरील...\nगोळीबारप्रकरणी सराईत गुन्हेगार अटक\nपुणे - शुक्रवार पेठेत भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणात नऊ दिवसांपासून फरारी असलेला सराईत गुन्हेगार नयन मोहोळसह तिघांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांना सोमवार (ता. १२) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. नयन भाऊसाहेब मोहोळ (वय २८, रा. हमालनगर, जुनी चाळ, मार्केट यार्ड), त्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214902-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37112/by-subject/1/143", "date_download": "2018-11-21T20:13:31Z", "digest": "sha1:Y67INLG77VVJCVEITVLY7YO5GKHOIQJ7", "length": 3012, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अर्थकारण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विविध कला /गुलमोहर - इतर कला विषयवार यादी /विषय /अर्थकारण\nचला 'रफाल'ला जाणून घेऊया लेखनाचा धागा पराग१२२६३ 12 Jan 14 2017 - 8:11pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121214902-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-anna-hazare-criticizes-central-government-farmers-issue-5114", "date_download": "2018-11-21T21:09:22Z", "digest": "sha1:7M5XOXIR6OUTZSARWCPOWEEMUYS2HOUY", "length": 15232, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Anna Hazare criticizes Central Government on farmers issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठ��� सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरकारला शेतकऱ्यांची नाही, उद्योगपतींची चिंता : हजारे\nसरकारला शेतकऱ्यांची नाही, उद्योगपतींची चिंता : हजारे\nरविवार, 21 जानेवारी 2018\nसातारा : कृषी प्रधान देशात २२ वर्षांत १२ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारला उद्योगपतींची चिंता आहे, शेतकऱ्यांची नाही, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केला. मी शेतकऱ्यांसाठी देशभर फिरत असून, शेती मालाला खर्चावर आधारित हमीभाव मिळालाच पाहिजे, त्यासाठी २३ मार्चला दिल्लीत आंदोलन करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.\nसातारा : कृषी प्रधान देशात २२ वर्षांत १२ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारला उद्योगपतींची चिंता आहे, शेतकऱ्यांची नाही, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केला. मी शेतकऱ्यांसाठी देशभर फिरत असून, शेती मालाला खर्चावर आधारित हमीभाव मिळालाच पाहिजे, त्यासाठी २३ मार्चला दिल्लीत आंदोलन करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.\nकोरेगाव (जि. सातारा) येथे भारतीय जनसंसद संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. १९) आयोजित जाहीर सभेत अण्णा हजारे बोलत होते. ते म्हणाले, की संपूर्ण भारतभर माझे दौरे सुरू आहेत. ओडिशापासून सुरवात केली. या सभा निवडणूक लढण्यासाठी मते मागण्यासाठी नाहीत. कृषी प्रधान देशात २२ वर्षांत १२ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, या सरकारला उद्योगपतींची चिंता आहे, शेतकऱ्यांची नाही. स्वातंत्र्यानंतर किती उद्योगपतींच्या आत्महत्या झाल्या. म्हणून देशभर मी फिरतोय ते आम्ही शेतकऱ्यांना शेतीमालाला खर्चावर आधारित हमीभाव मिळवा. त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय.\nश्री. हजारे म्हणाले, की कृषिमूल्य आयोग निर्माण केला आहे, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी सर्व पिकांचा भाव काढून तो केंद्राला पाठवतात, तेथे एसीमध्ये बसून ४० ते ५० टक्के कपात करून शेतीमूल्य ठरवतात. तुम्हाला हा अधिकार कुठून आला. शेतीचे बजेट वाढवत नाहीत. पण उद्योगावरील बजेट वाढत आहे. शेतीचा विकास होत नाही, बॅंक शेतकऱ्याला कर्ज देत नाही, दिले तर चक्रवाढ व्याज लावतात. म्हणून सर्वोच न्यायालयाने आदे��� केले आहेत, चक्रवाढ व्याज लावू नका, पण कोणी लक्ष देत नाही.\nअण्णा हजारे शेती हमीभाव minimum support price दिल्ली आंदोलन agitation भारत ओडिशा निवडणूक कृषी विद्यापीठ agriculture university एसी विकास कर्ज व्याज\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन��नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/marathi-film/", "date_download": "2018-11-21T20:27:35Z", "digest": "sha1:KNXT6TC3FNEOTYASCZMSF2GTFAFIW4BQ", "length": 10836, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Marathi Film- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nआई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nआज बालदिन. बाॅलिवूड आणि मराठीत छोट्यांवर बरेच सिनेमे आलेत. अशाच काही लोकप्रिय सिनेमांवर एक नजर\n'भाईं'च्या भूमिकेत दिसणार दोन अभिनेते\nपाच वर्षांनी मधुरा वेलणकरनं घेतलाय 'एक निर्णय'\nमाधुरी दीक्षित, प्रियांकानंतर आता बाॅलिवूडचा 'बाबा' घेऊन येतोय मराठी सिनेमा\nबाॅलिवूड ते मराठी सिनेमा, कसा झाला पद्मिनी कोल्हापुरेंचा 'प्रवास' \nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nसुरांचा जादूगार रेहमान मराठी सिनेमाला संगीत द्यायला सज्ज\nकेके मेनन आणि राजेश्वरी सचदेव झळकणार मराठी चित्रपटात\nसंगीतकार सलीम-सुलेमान यांचा मराठीत 'प्रवास'\nआता रामदास आठवलेंचाही मुलगा चंदेरी दुनियेत\n'स्त्री'चा दिग्दर्शक करतोय मराठी सिनेमाचा रिमेक\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://256file.com/category/Entertainment_Software/mr-3.html", "date_download": "2018-11-21T19:40:34Z", "digest": "sha1:A5ZYDCKAMRZRYKJPFM55GVJS7SQVJW3N", "length": 3603, "nlines": 33, "source_domain": "256file.com", "title": "मनोरंजन सॉफ्टवेअर", "raw_content": "\nBoachsoft Flames 2.0 दोन जण संबंध निर्माण.\nChrisTV Online Premium Edition 11.20 पहा आणि ऑनलाइन टीव्ही चॅनेल रेकॉर्ड आणि रेडिओ स्टेशन्स ऐका.\nYourMovi.es 1.1.2.1 पूर्ण लांबीचे, न कापलेले एचडी हॉलीवूडचा चित्रपट पहा.\nWincup 5.02.10 संचयित आणि क्रीडा संघ आणि संघाची व्यवस्थापित करा.\nLyric Library 2015.11 इंग्रजी, भारतीय, इंडोनेशियन, जपानी आणि कोरियन मध्ये गाणे गीत एक लायब्ररी पहा.\nSpecTV 2.0 व्हिडिओ आणि विविध श्रेणींमध्ये शो पहा.\nSongview 2.0.9 पहा, संपादित करा आणि प्रदर्शन गाणे गीत.\nAstrallis 1.0 ज्योतिष प्राथमिक निर्देश गणना.\nSolar Time 1.5 ज्योतिष ग्रहाचा तास आणि राज्यकर्ते प्रदर्शित.\nAmazing Wagering Ideas 1.0 क्रीडा बेटिंग जाणून घ्या आणि थेट स्कोअर पहा.\nWorldGeo 1.0 आपल्या भौगोलिक विश्वाच्या ज्ञानाची चाचणी.\nZ3lda 1.0 प्रसिद्ध जुगारांना जाणून घ्या किंवा स्लॉट गेम एक संग्रह प्ले.\nMy Film Kiosk 2.5.0.3 संयोजित करा आणि आपल्या YouTube व्हिडिओ आणि चित्रपट संग्रह व्यवस्थापित करा.\nArtScope 1.95.151 तयार करा आणि रंगीत सारखा बदलणारा असा देखावा प्रतिमा पाहू.\nChinese Speaking Mahjong 1.5 उद्देश खेळा महजॉन्ग खेळ चीनी वर्ण जाणून घ्या.\nVolleyball Scoreboard Pro 2.1.2 एक वास्तववादी वातावरण व्हॉलीबॉल धावफलक मध्ये कोणत्याही संगणक करा.\nMetronome EXP Pro 1.0.0.7 गंभीर संगीतकार अंतिम सराव साधन मिळवा.\nFUnnyME (German) 1.0.0 धूम्रपान करण्याच्या जाणून घ्या.\n791 या वर्गात कार्यक्रम / 40 पाने.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=405&Itemid=409", "date_download": "2018-11-21T20:40:42Z", "digest": "sha1:JRN6LQB6ONTARDUB4NKR4GLSX4DWGVMG", "length": 28035, "nlines": 283, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "प्रसार-भान", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\n���ाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nप्रसारभान : ‘स्टिंग’चा खरा डंख..\nविश्राम ढोले - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२\n‘झी’ चित्रवाणी समूह आणि ‘रिव्हर्स स्टिंग’चा आरोप करणारे नवीन जिंदाल यांच्यामुळे एरवीच्या ‘स्टिंग’पेक्षा निराळे काही घडले.. पण विश्वासार्हतेवर परिणाम झाला, तो दोघांच्याही\nझी टीव्हीवर रिव्हर्स स्टिंग ऑपरेशन करून उद्योगपती आणि खासदार नवीन जिंदाल यांनी प्रश्नांचे मोहोळ उठवून दिले आहे. एरवी माध्यमांच्या स्टिंग ऑपरेशनचा डंख बाकीच्यांना बसतो. या वेळी तो माध्यमांनाच बसला आहे. भविष्यात जिंदाल समूहालाही या स्टिंगचे फटके बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nप्रसारभान : भ्रष्टाचारानंतरचे भान\nविश्राम ढोले - शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२\nगेल्या काही दिवसांत भ्रष्टाचाराची जी प्रकरणे बाहेर आली, ती खरे तर पत्रकारांनाही स्वत बाहेर काढता येण्यासारखी होती. पण तसे झाले नाही. पत्रकारितेविषयी साशंक करणारे प्रश्न गहिरे होत असताना ‘मीडिया’त वाढतो आहे, तो गौप्यस्फोटांनंतरच्या चर्चातला ‘परफॉर्मन्स\nभ्रष्टाचाराच्या आरोपांवरून देशातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. पाटबंधारे खात्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून अजित पवारांनी दिलेला राजीनामा, नंतर केजरीवालांनी रॉबर्ट वढेरा-\nप्रसारभान : पत्रकारितेची विश्वासार्हता\nविश्राम ढोले - शुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२\nपत्रकारितेच्या विश्वासार्हतेने अमेरिकेत आजपर्यंतची नीचांकी पातळी गाठली आहे, असे ताज्या जनमत चाचणीत सिद्ध झाले. आपल्याकडे पत्रकारितेवरील अविश्वासाच्या रोगाची अमेरिकेप्रमाणे ‘पॅथॉलॉजिकल टेस्ट’ झाली नसली तरी या रोगाची लक्षणे उघडपणे दिसत आहेत..\nविश्वास हा एखाद्या काचेसारखा असतो; एकदा तडा गेला की तो पुन्हा सांधता येत नाही असे म्हणतात. पण प्रत्यक्ष व्यवहारात हे इतके साधे सूत्र कितपत टिकते आहे, हे सांगणे अवघड आहे.\nप्रसारभान : अनलॉक किया जाए..\nविश्राम ढोले, शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१२\nअमिताभचा करिश्मा, पाच कोटींचे बक्षीस आणि ‘फक्त ज्ञानच तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देऊ शकते’ अशी घोषणा घेऊन ��ौन बनेगा करोडपतीचे सहावे पर्व आजपासून सुरू होत आहे. ‘हू वाँट्स टु बी अ मिल्यनेअर’ या ब्रिटिश कार्यक्रमाचे स्वरूप जगभरात अनेक देशांनी सही सही उचलले, त्याचा हा भारतीय अवतार. आधीच्या पर्वाप्रमाणे याही पर्वात पुन्हा अनेक प्रश्न विचारले जातील, उत्तरे दिली जातील आणि लाखो रुपयांची बक्षिसे वाटली जातील. आधीच्या पर्वाप्रमाणे याही पर्वाच्या निमित्ताने पुन्हा एक वेगळा पण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत राहील..\nप्रसारभान : पसरणाऱ्या अफवा, आक्रसणारं शहर\nविश्राम ढोले ,शुक्रवार, २४ ऑगस्ट २०१२\nबिऱ्हाड सोडून मिळेल त्या गाडीनं लांबलांबून आसामात अचानक परत जायला भाग पडावं, अशी विखारी अफवा कशी पसरली हे आपल्याला माहीत आहे. एसएमएस, इंटरनेटवर असा प्रचार करण्यामागे परकीय हात आहे, हेही आता उघड होतंय.. प्रश्न असा आहे की, ही अफवाच आहे आणि त्यावर विश्वास ठेवू नये, याचं भान कसं काय नव्हतं..\nप्रसारभान : स्फोट आणि प्रश्न\nविश्राम ढोले, शुक्रवार, १० ऑगस्ट २०१२\nप्रसिद्धी हाच दहशतवादाचा प्राणवायू असतो. स्फोट वा हल्ल्यांच्या प्रसिद्धीमुळे उडणारा गोंधळ, पसरणारी दहशत हे सारे त्यांना हवेच असते. त्यांचे हे अयोग्य उद्दिष्ट हाणून पाडण्याची ताकद प्रसारमाध्यमांकडे आहे; पण तसे घडते का पुण्याच्या स्फोटानंतर चित्रवाणी वा छापील माध्यमांत व्यावसायिक दडपण, स्पर्धा आणि तात्कालिक उत्तेजनेच्या पलीकडे काय दिसले\nप्रसारभान : एक परमसोहळा, एक स्थित्यंतर..\nविश्राम ढोले, शुक्रवार, २७ जुलै २०१२\nलंडन ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा बघण्यासाठी आज रात्री १ वाजता तुम्ही जेव्हा टीव्हीसमोर बसाल, तेव्हा तुम्ही एका परमसोहळ्यात सहभागी झालेले असाल. परम ही उपाधी खऱ्या अर्थाने आणि सर्वार्थाने लागू करता येईल असा हा एकमेव जागतिक सोहळा. केवळ खेळांची, खेळाडूंची आणि सहभागी देशांची संख्या यावरच नव्हे, तर माध्यमांचा सहभाग आणि त्याद्वारे अप्रत्यक्षरीत्या ऑलिम्पिकशी जोडल्या जाणाऱ्या लोकांची संख्या या निकषावरही ऑलिम्पिक परमसोहळाच ठरते. जगभरातील एकूण तीन अब्जांपेक्षा जास्त लोक लंडन ऑलिम्पिकच्या टीव्ही प्रक्षेपणाचा कोणता ना कोणता भाग पाहतील आणि उद् घाटनाचा सोहळा तर जगभरातील एक अब्ज लोक एकाच वेळी पाहतील, असा एक अंदाज आहे.\nप्रसारभान : एक भानगड- टीआरपी नावाची..\nविश्राम ढोले ,शुक्रवार, १३ जुलै २०���२\n‘टीआरपी’ किंवा टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट हे चित्रवाणी वाहिन्या आणि जाहिरातदार यांच्यातील व्यवहाराचे चलन असू शकेल, पण या माध्यमाचा प्रेक्षकवर्ग मोजण्याचे परिमाण म्हणून ते तोकडे आहे.. त्यावर उत्तर म्हणून ‘पीपलमीटर’ आले, तेही पुरेसे नाहीच..\nप्रसारभान : माध्यमांची मालकी\nविश्राम ढोले - शुक्रवार, २९ जून २०१२\nभारतीय माध्यमबाजारपेठेवर आज वर्चस्व आहे ते फारतर ४० माध्यमसमूहांचे.. माध्यमसमूहांची बहुमाध्यम मालकी आणि अन्य उद्योगांतून माध्यम-मालक बनलेले उद्योगसमूह हे दोन प्रवाह ताज्या पाहणीतून दिसताहेत..\nप्रसारमाध्यमांचा समाजमनावर खूप प्रभाव पडत असतो हे उघड आहे. पण मग प्रसारमाध्यमांवर कोणाचा प्रभाव पडत असतो खरं तर या प्रश्नाच्या उत्तरात अनेक गोष्टींचा समावेश करता येऊ शकतो.\nप्रसार-भान : अर्थ लावायचे कोणी\nविश्राम ढोले, शुक्रवार, १८ मे २०१२\nएखाद्या अभिव्यक्तीचे अन्वयार्थ काढून त्यावर सखोल चर्चा करावी असे इतरही अनेक अधिक महत्त्वाचे विषय आहेत. पण बहुतेकवेळा ते आपल्या राजकीय चर्चामध्ये येत नाहीत आणि आले तरी त्याबाबत मागच्या आठवडय़ात दिसले तेवढे सर्वपक्षीय मतक्य आणि कारवाईची घाई दिसत नाही. मुळात, सामाजिक अभिव्यक्तीच्या अर्थ-अन्वयार्थाचे व्यवस्थापन करणे आणि नको असलेल्या अर्थाला दाबून टाकणे हे काही कायदेमंडळांचे मुख्य कार्य नाही..\nप्रसार-भान : मूल्ये माध्यमांची आणि संसदेची\nविश्राम ढोले ,शुक्रवार, ४ मे २०१२\nवादग्रस्त माध्यमसम्राट रुपर्ट मरडॉक यांची कानउघाडणी ब्रिटिश संसदेच्या समितीने नुकतीच केली आहे. या पाश्र्वभूमीवर माध्यम-धंद्यात याच ‘मुघला’ने आणलेल्या ‘मरडॉकीकरणा’चे फायदे घेणारी भारतीय माध्यमे आणि भारतीय कायदेमंडळे यांच्याकडे पाहता येईल का\nवृत्तपत्रे फक्त ‘वाचणे’ किंवा टीव्हीचे कार्यक्रम फक्त ‘पाहणे’ याच्या पलीकडेही माध्यमांबाबत रुची किंवा भान असणाऱ्या बऱ्याच लोकांना रुपर्ट मरडॉक हे नाव निदान ऐकून तरी माहीत असते आणि ज्यांना ते माहीत असते त्यांनी ते नाव फार काही चांगल्या किंवा विधायक संदर्भात ऐकलेले नसते. खरे तर असे व्हायला नको.\nप्रसारभान : इस्टेटींचे वाद\nविश्राम ढोले, शुक्रवार, २० एप्रिल २०१२\nलष्कर वा न्यायालयांबद्दल कुठल्या बातम्या द्याव्या नि कशा, याविषयीची मतमतांतरे ताज्या घडामोडींमुळे वाढली. ‘इं���ियन एक्स्प्रेस’ने ‘लष्कराचे दिल्लीकडे कूच’ हे वृत्त दिल्यानंतर अलाहाबादेत तर न्यायालय विरुद्ध माध्यमे असे चित्र निर्माण झाले.. कायमची बंधने, हा वाद सोडवण्याचा मार्ग असू शकतो का\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4869151780827033031&title=Palghar%20Loksabha%20By-Election&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-21T19:47:03Z", "digest": "sha1:7EZVRB3ONIWF66SBLHM2HNMRFRNEXMD5", "length": 7946, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘पालघर पोटनिवडणुकीत ‘कर्नाटक’चे प्रतिबिंब दिसेल’", "raw_content": "\n‘पालघर पोटनिवडणुकीत ‘कर्नाटक’चे प्रतिबिंब दिसेल’\nपालघर : ‘कर्नाटकच्या विजयाचे प्रतिबिंब पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालातही दिसेल,’ असा विश्वास भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी व्यक्‍त केला.\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना कर्नाटकमध्ये भाजपने जबरदस्त कामगिरी करत एकहाती विजय खेचून आणला आहे. या निकालाबद्दल मत व्यक्त करताना ते बोलत होते. ते म्हणाले, ‘फक्त कर्नाटकच नव्हे, तर गेल्या साडेतीन ते चार वर्षांत देशभरातील विविध राज्यांत भाजपने एकहाती विजय मिळवला आहे. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती कर्नाटकमध्ये झाली असून, या विजयाचे प्रतिबिंब पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत नक्कीच उमटेल.’\nयाच मुद्यावर बोलताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘काँग्रेसच्या जातीय राजकारणाला कर्नाटकमधील मतदारांनी संपूर्णतः नाकारले आणि भाजपच्या विकासाधारित राजकारणाला पसंती दिली, तसाच ट्रेंड पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतही दिसेल. कर्नाटकच्या विजयाबद्दल तेथील मतदारांचे आभार मानत हा विजय म्हणजे भाजपच्या दक्षिण दिग्विजयाची सुरुवात आहे.’\n‘खरेतर कर्नाटकमध्ये काँग्रेसने जातीय राजकारण करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला; मात्र कर्नाटकातील मतदारांनी जातीयतेला थारा न देता भाजपने सुरू केलेल्या विकास केंद्रीत राजकारणालाच पसंती दिली. या विजयामुळे भाजपच्या दक्षिण दिग्विजयाला सुरुवात झाली असून, भविष्यात यापेक्षा मोठा विजय भाजपला मिळेल,’ असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.\nTags: राजेंद्र गावितपालघरमुंबईरवींद्र चव्हाणRajendra GawitBJPPalgharRavindra ChawanMumbaiप्रेस रिलीज\nकोकण विकास मंचचा भाजपला जाहीर पाठिंबा बारा बलुतेदार महासंघाचा भाजपला पाठिंबा शैक्षणिक, सामाजिक संघटनांचा भाजपला पाठिंबा सुट्टीच्या दिवशी भाजपचा मतदारांशी थेट संपर्क गावित यांनी साधला यांनी रेल्वे प्रवाशांशी संवाद\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n��आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-weekly-weather-advisory-1354", "date_download": "2018-11-21T21:09:10Z", "digest": "sha1:IKV5465TSLLIF64T54SHPNIWZBWCZCMV", "length": 27204, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, weekly weather advisory | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, काही भागात उघडीप\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, काही भागात उघडीप\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, काही भागात उघडीप\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nहिंदी महासागराच्या ५ अक्षांश उत्तर विषुववृत्तीय भागात व ५० ते ८० रेखांशामध्ये तुरळक ठिकाणी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान अल्पसे वाढत आहे. त्यामुळे हा घटक चांगल्या पावसासाठी अनुकूल नाही. एकूणच या आठवड्यात अल्प ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पूर्वभागात होईल.\nहिंदी महासागराच्या ५ अक्षांश उत्तर विषुववृत्तीय भागात व ५० ते ८० रेखांशामध्ये तुरळक ठिकाणी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान अल्पसे वाढत आहे. त्यामुळे हा घटक चांगल्या पावसासाठी अनुकूल नाही. एकूणच या आठवड्यात अल्प ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पूर्वभागात होईल.\nमहाराष्ट्रभर या आठवड्याच्या पहिल्या ३ ते ४ दिवस हवेच्या दाबात वाढ होऊन तो १००८ हेप्टापास्कल होईल. हवेचा दाब ता. २३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत कायम राहील. महाराष्ट्राच्या मध्यावर उत्तर-दक्षिण दिशेने कोकणापर्यंत हवेचा दाब कायम राहील. ता. २८ सप्टेंबर रोजी काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत १००८ हेप्टापास्कल हवेचा दाब होत असून, राजस्थान, उत्तरेकडील काश्मीरच्या भागात मॉन्सून पाऊस थांबेल व या भागातून मॉन्सून परतेल.\nमहाराष्ट्रातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, सोलापूर, पुणे जिल्ह्याचा पूर्वभाग, सांगली जिल्ह्याचा पूर्वभाग, नगर जिल्ह्याच्या पूर्वभागात पाऊस होईल. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता राहील, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता राहील.\nता. २३ व २४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसात उघडीप राहील. ता. २५ रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. ता. २६ व २७ सप्टेंबर रोजी दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता राहील. तसेच हलक्‍या स्वरूपात पाऊस होईल. पावसाचे प्रमाण अल्प राहील. ता. २९ व ३० सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व दक्षिण महाराष्ट्रात तसेच पूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम व मध्य विदर्भात अल्पस्वरूपात पावसाची शक्‍यता राहील.\nया आठवड्यात ता. २८ सप्टेंबरपासून वाऱ्याच्या दिशेत बदल होईल. तो हवेच्या दाबात बदल होण्यामुळे होईल. वारे वायव्येकडून ईशान्य भारतातून दक्षिण भारताकडे वाहतील. हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यच राहील. हिंदी महासागराच्या ५ अक्षांश उत्तर विषुववृत्तीय भागात व ५० ते ८० रेखांशामध्ये तुरळक ठिकाणी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान अल्पसे वाढत आहे. त्यामुळे हा घटक चांगल्या पावसासाठी अनुकूल नाही. एकूणच या आठवड्यात अल्प ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पूर्वभागात होईल.\nदक्षिण कोकणात अत्यल्प पावसाची शक्‍यता या आठवड्यातील पहिल्या २ ते ३ दिवस राहील. मात्र आठवडाअखेरीस चांगल्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर कोकणात या आठवड्यात अत्यंत अल्प पावसाची शक्‍यता राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस राहील.\nसिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, तर ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस आणि रत्नागिरी जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.\nउत्तर महाराष्ट्रात पावसाची कमी शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० किलोमीटर राहील. नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. आणि धुळे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.\nउस्मानाबाद जिल्ह्यात काही दिवशी १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. लातूर जिल्ह्यात काही दिवशी १८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील. नांदेड जिल्ह्यात काही दिवशी ८ मिलिमीटर तर बीड जिल्ह्यात ३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा बदलत असून, ती वायव्येकडून राहील. ईशान्य मॉन्सून पावसाला सुरवात होईल. त्यालाच आपण परतीचा मॉन्सून असे संबोधतो.\nपरभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत महिनाअखेरीस पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ किलोमीटर राहील. नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यातूनच हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल आणि नांदेडला पाऊस होईल. आकाश अंशतः ढगाळ राहील.\nपश्‍चिम विदर्भात पावसाचे प्रमाण अल्पसेच राहील. बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून तर वाशीम जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.\nकमाल तापमान अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील तर अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.\nमध्य विदर्भात काही दिवशी २ ते ३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील.\nआकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ७५ टक्के राहील. परतीचे मॉन्सूनचा पाऊस होईल.\nपूर्व विदर्भात काही दिवशी अल्पशी म्हणजे २ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ किलोमीटर इतका कमी राहील. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.\nदक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र\nसोलापूर जिल्ह्यात काही दिवशी १६ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता असून, सांगली व सातारचे पूर्व भागात १० ते ११ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर, पुणे व नगर जिल्ह्यांचे पूर्व भागात ४ मिलिमीटर ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आ��े.\nवाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. हा पाऊस परतीचा मॉन्सून पाऊस असेल. सोलापूर व सांगली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किलोमीटर राहील, तर नगर व पुणे जिल्ह्यांत तो ८ ते ९ किलोमीटर राहील. उर्वरित जिल्ह्यांत व सातारा जिल्ह्यात ४ ते ७ किलोमीटर राहील. कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा व सोलापूर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यांत २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.\nपावसात उघडीप राहणे शक्‍य असल्याने खरिपातील काढणीस आलेल्या पिकांची काढणी करावी.\nरब्बी पिकांच्या पेरण्या सुरू करण्यापूर्वी पूर्वमशागतीची कामे पूर्ण करून रब्बी हंगामातील करडई व रब्बी ज्वारीची पेरणी पूर्ण करावी.\nभाजीपाला पिकांपैकी वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरची, कोबी, नवलकोल, फ्लॉवर या पिकांची लागवड करण्यासाठी रोपवाटिका तयार करून गादीवाफ्यावर ओळीत बियाणे पेरावे.\nपेरणी झालेल्या क्षेत्रात बियाणे उगवले असल्यास त्यात नांगे भरणे व विरळणी करण्याचे काम करावे.\n- डॉ. रामचंद्र साबळे\n(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nसमुद्र महाराष्ट्र कोकण मॉन्सून कमाल तापमान किमान तापमान हवामान\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्य��तच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nवर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...\nधुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nमराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nवनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%96%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-11-21T20:17:18Z", "digest": "sha1:4P7MPHIZ7NXLFU66H6ET7QPWAJNKBD4A", "length": 7594, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यूएसमध्ये माधवन-शाहरूखचे शुटिंग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबॉलीवूडचा “बादशाह’ अ���्थात शाहरूख खान याचा आगामी चित्रपट “झिरो’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या टीजरमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखीन वाढविली आहे. दरम्यान, ऍलबामा येथे शाहरूख खान आणि आर. आर. माधवन एका चित्रपटाचे शुटिंग करताना स्पॉट करण्यात आले.\nऍलबामा येथील दोघांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोत ते सेलिब्रेशनच्या मुडमध्ये असल्याचे दिसून येते. कोणीतरी केक कापत असून माधवन आणि शाहरूख त्याला चिअर करत आहते, असे वाटते.\n“झिरो’ चित्रपटात शाहरूख एका विशेष व्यक्‍तीची भूमिका साकारत असून तो बॉलीवूड चित्रपटाचा चाहता आहे. चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ या अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहेत. याशिवाय सलमान खान, राणी मुखर्जी, काजोल, करिश्‍मा कपूर आणि आलिया भट्ट आदी कलाकार स्पेशल अपियरेंस म्हणून काम करणार आहेत.\n“झिरो’ चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले असून हिमाशू शर्मा यांनी कथानक लिहिले आहे. हा चित्रपट नाताळापूर्वी म्हणजे 21 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात अनुष्का एका मानसिक रुग्ण असलेल्या मुलीची भूमिका साकारणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइंधन जीएसटीत आणून किंमतीत फार फरक पडणार नाही\nNext articleराज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी उद्योगधंदे समन्वय अभियान\n49 व्या इफ्फीचे दिमाखात उदघाटन…(फोटो गॅलरी)\nमुळशी पॅटर्न चित्रपटाच्या दिग्दर्शकास मारहाण\nईशा गुप्ताचे फोटोशूट व्हायरल\nश्रेयस तळपदे पुन्हा मराठीत चित्रपटात\nबॉलिवूडमध्ये लवकरच अहान शेट्टीची एन्ट्री\nमलायका-अर्जुनने दिली प्रेमाची कबुली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2015/08/", "date_download": "2018-11-21T20:44:15Z", "digest": "sha1:GAEC3WKPVGEB46SUPOHSRI2WF6GY5DRL", "length": 29469, "nlines": 250, "source_domain": "suhas.online", "title": "August 2015 – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nएक अभूतपूर्व स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई. दररोज आपल्या कामासाठी ह्या स्वप्ननगरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लाखो मुंबईकर घड्याळाच्या काट्यासोबत धावत असतात. भले मग तो कुठल्या मोठ्या हायफाय एमएनसीमध्ये काम करणारा असो, किंवा साधे वेठबिगारी करून पोट भरणारा असो कोणी थांबत नाही. सगळे सतत धावत असतात.. कधी एकत्र …कधी एकटे, तुम्ही थांबलात की संपलात.. बस्स प्रत्येकाची गरज वेगळी, आकांक्षा वेगळ्या, पण त्यात एक समान धागा म्हणजे “मुंबईत स्वतःचे हक्काचे घर”\nमुंबईत तुम्ही कधीही उपाशी राहणार नाही, पण तुम्हाला हक्काचे छप्पर सहजासहजी मिळेल याची हमी कोणीही देऊ शकणार नाही… ज्याप्रमाणे मुंबईचा विकास होत गेला, त्याप्रमाणे तेथे काम करणारा चाकरमानी दूरवर फेकला गेला. मुंबईचा पसारा अस्ताव्यस्त पसरला आणि त्यातूनच सुरु झाली जागेची बोंबाबोंब. अनेक बिल्डर्स ग्रुप्स, राजकारण्यांनी मोक्याच्या जागांवर वर्षानुवर्ष कब्जा करून ठेवला. जागांचे दर गगनाला भिडले आणि सामान्य माणसाला प्रत्यक्ष मुंबईत घर घेणे आवाक्याबाहेर गेले. मग जिथे परवडेल तिथे आपला संसार थाटून, तीच धावपळ नव्याने सुरु. लोकांची वस्ती वाढली आणि जिथे आवाक्यात घरं यायची, तीही परवडण्यासारखी उरली नाही. त्यातच रोज हजारो स्वप्न घेऊन मुंबईत येणाऱ्या लोकांचा भार मुंबई सोसते आहेच.\nअश्या जमिनी बिल्डरांना, मालकांना खुणावू लागल्या नसत्या तर आश्चर्यच मोक्याच्या जुन्या जमिनीवर उभ्या असलेल्या २-३ मजल्यांच्या इमारती पाडून, तिथे २०-३० मजल्यांचे टोलेजंग कॉम्प्लेक्स उभे राहू लागले. ह्या जीवघेण्या स्पर्धेत अनेकांनी हात धुवून घेतले आणि अनेकांनी त्यांना विरोधही केला. २-३ मजल्यांच्या चाळीरुपी बिल्डींगमधून, टॉवरमध्ये राहायला जायला कोणाला आवडणार नाही मोक्याच्या जुन्या जमिनीवर उभ्या असलेल्या २-३ मजल्यांच्या इमारती पाडून, तिथे २०-३० मजल्यांचे टोलेजंग कॉम्प्लेक्स उभे राहू लागले. ह्या जीवघेण्या स्पर्धेत अनेकांनी हात धुवून घेतले आणि अनेकांनी त्यांना विरोधही केला. २-३ मजल्यांच्या चाळीरुपी बिल्डींगमधून, टॉवरमध्ये राहायला जायला कोणाला आवडणार नाही पण तिथे गेल्यावर वाढलेला खर्च खिशाला परवडणारा नव्हताच. मग अश्या लोकांनी आपली ती घरं विकून, अजून कुठेतरी लांब संसार थाटण्याची तयारी सुरु केली. ज्यांनी विरोध केला, अश्या लोकांच्या इमारतीचे पाण्याचे कनेक्शन तोडले गेले, वीज कापली गेली, इमारतीचा मेंटेनन्स बंद केला गेला… वर त्यांच्याकडून घराचे भाडं / मेंटेनन्स चार्जेस “वसूल” केले जायचे. आधीच त्या खूप जुन्या इमारती, त्यात काही मेंटेनन्स होत नसल्याने पार मेटाकुटीला आल्यागत अवस्था. अश्या हजारो इमारती आज मुंबई शहरात “थरथरत” उभ्या आहेत. प्रत्येक पावसाळ्यात जीव मुठीत घेऊनच इथल्या रहिवाश्यांना रहावे लागते. जेणेकरून आणखी एक वर्ष लोटता येईल.\nगेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री ठाकुर्ली (मातृछाया) आणि ऑगस्ट ३ तारखेला नौपाडा (कृष्णा निवास) येथे तीन मजली इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. त्यात अनुक्रमे ९ आणि १२ रहिवाश्यांचा बळी गेला. आता हल्ली मुंबईकरांना इथे बॉम्ब फुटला किंवा तिथे बिल्डींग पडली, अश्या बातम्यांचीही सवय झालीच आहे म्हणा… असो मुंबईचे स्पिरीट जिंदाबाद… \nतर ह्या दोन्ही इमारती खूप जुन्या (४० हून जास्त वर्ष ) आणि इमारतीच्या मालकांच्या भांडणात अडकलेल्या होत्या. ह्यामधल्या मातृछाया इमारतीच्या दुर्घटनेची माहिती माझ्या मित्राकडून (प्रसन्न आपटे) मिळाली. प्रचंड पाउस सुरु असतानाच, मोठा आवाज होऊन १५-१८ संसार ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. प्रसन्नची इमारत मातृछायेच्या अगदी बाजूला लागुनच आहे. त्याला लगेच फोन केला असता, तिथला गोंधळ ऐकू येत होता. त्यालाही काय करावे सुचत नव्हते. लोकांची गर्दी, त्यात प्रचंड पाऊस. रस्ते इतके चिंचोळे, की अगदी अग्निशमन दलाची साधी गाडी ही पुढे जाऊ शकत नव्हती. कसे बसे NDRF वाले झाडे, भिंती तोडून आत पोचत होते. सगळे टीव्ही मिडिया पत्रकार बाईट्स, फोन, कॅमेरा घेऊन घडलेल्या घटनेची माहिती गोळा करण्यात गुंतले होते. बचाव दलाने शक्य तितके जीव वाचवले आणि आपले बचावकार्य संपवले. शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्यावर अग्निशमन दल, पोलीसदेखील तेथून निघून गेले. आता मागे उरला तो फक्त एक ढिगारा \nदुसऱ्या दिवशी सगळीकडे बातम्या आल्या, लोकं हळहळली असला प्रसंग कोणावरही ओढावू नये वगैरे, अश्या कमेंट्स सोशल नेटवर्कवर देऊ लागली… पण आता पुढे काय जे वाचले त्यांचे पुनर्वसन जे वाचले त्यांचे पुनर्वसन किमान काही मदत.. इतकी साधी अपेक्षा आपण माणुसकीच्यादृष्टीने ठेवूच शकतो ना किमान काही मदत.. इतकी साधी अपेक्षा आपण माणुसकीच्यादृष्टीने ठेवूच शकतो ना दुर्घटना झाल्यानंतर तीन दिवसांनी प्रसन्नकडे विचारपूस केल्यावर मला जे समजले ते फारच धक्कादायक होते. जी लोकं वाचली, त्यांची व्यवस्था एका महापालिकेच्या मराठी शाळेत एका हॉलमध्ये केली होती. तो हॉल त्यांना फक्त आ��वड्याभरासाठी दिला होता, कारण तिथे ५ तारखेला एक लग्न होते आणि त्याआधी त्यांनी आपली पर्यायी व्यवस्था करावी असा आदेश पालिकेने दिला. त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होते ते वेगळेच. त्यात हॉल खाली करायची सक्ती. ठाकुर्लीमधील रहिवासी जमेल ती मदत त्या रहिवाश्यांना करत होती..त्यात काही कसूर पडू देत नव्हते…..परंतु सरकारी यंत्रणेकडून त्यांना काहीच ठोस मिळत नव्हते. प्रत्येकजण आपआपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकत होता.\nत्यांना काही मदत करायच्या उद्देशाने रविवारी सकाळी ८ वाजता मी ठाकुर्लीला पोचलो. प्रसन्न आणि त्याची आई, त्या हॉलमध्ये पोहे आणि चहा घेऊन आले होते. तिथले चित्र पाहून पार अंगावर काटा आला. २५-२८ रहिवाशी मिळेल त्या अंथरूणावर झोपलेले होते. कोणी शेजारी-पाजारी किंवा हॉलच्या स्वच्छतागृहात अंघोळीसाठी, बाथरूमसाठी जात होते. हॉलच्या एका कोपऱ्यात कपड्यांचा प्रचंड मोठा ढिगारा पडला होता. त्यातूनच मिळेल ते कपडे रहिवाशी आलटून पालटून वापरत होते. दोन-तीन खोल्यांचा संसार एक-दोन प्लास्टिकच्या पिशवीपुरता उरला होता. स्थानिक नगरसेवक, राजकारणी लोकांनी दुर्घटनेनंतर त्या शाळेत जाऊन दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत देऊ केली होती. ज्यात १५ टॉवेल, १० टूथपेस्ट, १५ टूथब्रश, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल आणि बिस्लरी पाणी होते आणि हो बदल्यात मदत केल्याचे फोटो काढून घेतले निर्लज्जपणे \nतिथून आम्ही दुर्घटनेच्या ठिकाणी गेलो. तिथे साधं चिटपाखरूदेखील नव्हते. त्या रहिवाश्यांचा संसाराचा ढिगारा तसाच निपचित पडून होता. त्यांच्या मौल्यवान गोष्टी, आठवणी त्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या होत्या. तेव्हा ना तिथे कोणी सुरक्षारक्षक ना कसला अटकाव. चोरांना, भंगारवाल्यांना मोकळे रान. कोणाला काहीच पडली नव्हती. ना राजकारण्यांना ना मिडीयाला. कोणीही तिथे फिरकले नव्हते दोन-तीन दिवस.\nनंतर महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकांना (अशोक पानवलकरांना) हा सर्व प्रकार मी मेसेज करून कळवला आणि त्यांच्याकडून काही करता येईल का विचारणा केली. त्यांनी तत्परतेने दोन पत्रकार तिथे पाठवतो असे सांगितले. पत्रकार तिथे आले. त्यांनीं सर्व रहिवाश्यांशी दोन तास चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तिथे जाऊन अजून एक गोष्ट कळली, की पालिकेने ह्या इमारतीला ३-४ वर्षापूर्वी धोकादायक जाहीर केले होते आणि त्याची नोटीस इमारतीच्या मालकाला देण्यात आली होती. मालकाने सदर गोष्ट रहिवाश्यांपासून लपवून ठेवून, त्यांच्याकडून घरांची भाडी घेत राहिला. अगदी जून पर्यंतच्या पावत्या मी स्वतः बघितल्या आहेत. महाराष्ट्र टाईम्सच्या तन्मय टिल्लूला देखील त्याची एक प्रत देण्यात आली. पालिकेने दिलेल्या जेवणात झुरळे आणि तारा मिळाल्याने, त्यांनी ते जेवणही नाकारले आहे. आजूबाजूचे रहिवासी जे खायला देऊ शकतील त्यावरच त्याचा गुजारा सध्या सुरु आहे. त्याचवेळी तिथे कोणी राष्ट्रीय निवारा परिषदेचे सदस्य रहिवाश्यांच्या बाजूने उभे राहू.. गरज पडल्यास आंदोलन करू..उपोषण करू वगैरे घोषणा करू लागले. हे कुठून आले माहित नाही, पण त्यांची भविष्यातली राजकीय इच्छाशक्ती साफ दिसून येत होती. रहिवाश्यांना एक आशेचा किरण .. एक नेता () मिळाला आणि तुम्ही बोलू ते आम्ही करू असे सर्व बोलू लागले.\nदुसऱ्या दिवशी (सोमवारी) मटाला बातमी आली. मिडीयाचे प्रेशर आल्यानंतर तरी त्यांना त्या हॉलमध्ये राहू देण्याची माझी अपेक्षा फोल ठरली आणि बुधवारी हॉलवर लग्नकार्य असल्याने त्या २५-३० लोकांची व्यवस्था मंगळवारी तडकाफडकी पांडुरंगवाडी येथील नाईट शेल्टर्समध्ये करण्यात आली अगदी जबरदस्तीने. ह्या नाईट शेल्टर्सची अवस्था त्यांच्या इमारतीपेक्षा अधिक वाईट आहे आणि तिथे राहणे निव्वळ अशक्यप्राय आहे. तिथे हे रहिवासी राहत आहेत. ही लढाई इथेच संपणार नाही आणि इतक्यात संपणार देखील नाही. त्या मालकावर केस होईल, मग साक्षी-पुरावे.. मग अनंत काळ कोर्टाचे फेरे.. \nह्या सगळ्या प्रकियेला किती वर्षे.. दशके जाईल ह्याची कल्पना करवत नाही, पण हे सर्व सांगण्याचा मुद्दा एकच… अशी अवस्था कोणाचीही होऊ शकते. काही निवडक लोकांच्या राजकारणामुळे आज लाखो मुंबईकर आपला जीव मुठीत घेऊन अश्या घरात नाईलाजाने राहत आहेत. निव्वळ आपल्या घराची मालकी जाऊ नये म्हणून. उद्या पुढेमागे बिल्डींगचा मालक री-डेव्हलपमेंट करेल, नवीन बिल्डर आणेल. आपल्याला हक्काचे मजबूत घर मिळेल अशी एकच आशा…..तोवर घराचा ढिगारा न होता, जितके पावसाळे बघता येतील तितके बघावे अशी परिस्थिती \nफोटो साभार – प्रसन्न आपटे\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्ट��.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/9/4/sanvedaship-manachi-spandane.aspx", "date_download": "2018-11-21T20:03:17Z", "digest": "sha1:MGFUQIBCGQZVGZ2NFIVLH73KJTBU7VBX", "length": 15803, "nlines": 61, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "संवेदनशील विचारांची घालमेल", "raw_content": "\nगारगोटी येथील लेखक विनायक चौगले यांचा 'मनाची स्पंदने' हा कथासंग्रह अक्षर प्रकाशन, आजरा यांनी प्रकाशित केलेला आहे. एकूण बारा कथांचा संग्रह असणाऱ्या या सचित्र पुस्तकाचे मुखपृष्ठ साजेसं आणि बोलकं करण्यात मुखपृष्ठकार यशस्वी झाले आहेत. सतत मुलांच्यात रममाण होणारे, उपक्रमशील चौगले सर प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील एक हिराच म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यांना अनेक सामाजिक संघटना व संस्थेकडून मिळालेल्या पुरस्कार बरोबरच जि.प.कोल्हापूरने आदर्श शिक्षक पुरस्कार दिला हीच त्यांच्या कार्याची पोहोच होय.\nमुले आणि शिक्षक यांचा संबंध फारच घनिष्ठ असतो. कधी कधी आपल्या मर्जीनुसार वागणाऱ्या मुलांनी एखादी गोष्ट मिळवायची म्हंटलं तर तिच्या मागे ती अशी काय लागतात की जीव धोक्यात असला तरी मागे हटत नाहीत. प्रसंगी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्यांशी खोटं बोलायलाही ती मागेपुढे पाहत नाहीत. त्यांच्या अशा कृत्यामुळे काहीजणांवर जीव गमावायची वेळ येते. मुलांची ही मानसिकता लेखकाने पहिल्याच कथेत अगदी अचूकपणे टिपली आहे. मुले घडवण्याबरोबर ती वाचण्यातही शिक्षक कुठेच कमी पडत नाही. हे नकळत सर पटवून देतात की काय असे वाटते. त्यांच्या अशा लेखणीमुळे कथा वाचताना मन अधीर होऊन पुढं पुढं पळत राहतं. त्यामुळे वाचकाला खिळवून ठेवणे हे त्यांच्या लेखणीचं वैशिष्टय म्हणावे लागेल.\nआजी म्हटलं की सर्वांशी आपुलकीने वागणारी स्त्री. आजच्या जमान्यात वृद्धाश्रमामुळे तिचे अस्तित्व हरवत चालले आहे. लेखकाला भेटलेली तानुआजी फारच प्रेमळ आणि दूरदृष्टीनं वागणारी होती. लाघवी बोलण्याने तिने भरपूर माणुसकी मिळवली, पण आजच्या जमान्यातील माणसासारखी ती संकुचित जीवन जगली नाही. म्हणूनच सारे जण तिच्या मदतीला धावायचे. ग्रामीण संस्कृतीत वाढल्याने ती दुसऱ्यांची मने जाणणारी होती. हे दुधपावडरीच्या डब्यावरून कळते. सारा समाज साक्षर करणारा शिक्षक समाज वाचण्यातही कमी नाही हे त्यांच्या कथेतून समजून येते. तर आजच्या पिढीला आवश्यक असणाऱ्या आजीचे अनेक पैलू आपल्या कथेतून लेखकाने समाजासमोर मांडलेत याचा अभिमानही वाटतो. यातून भविष्यात समाजमन आजीविषयी सहानुभूती बाळगेल अशी आशा व्यक्त करण्यास काही हरकत नाही.\nएखाद्या घटनेतून मुलांची मानसिकता बदलली की त्यांचे जीवनच उध्वस्त होते की काय असे वाटते. त्याची झळ पालक, शिक्षक व विद्यार्थी या सर्वांनाच बसते, हे वास्तव आहे. अशा वेळी पालक आणि शिक्षक यांच्या संगनमताने त्याचे जीवन पूर्वपदावर येऊ शकते हे 'जॉर्ज पास झाला' या कथेतून पक्कं समजून येतं. अशा वेळी शिक्षक आपल्या पेशाबरोबर पालकत्वाचीही जबाबदारी पार पाडत असतो. हे सत्य वाचकासमोर मांडण्याचा लेखकाचा प्रयत्न महत्त्वाचा वाटतो. थोडक्यात काय तर, आजच्या जमान्यात शिक्षकाची डागाळलेली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न लेखक आपल्या कथेतून करत आहे असे समजून येते. स्वकमाईत समाधान मानणारी बरीच माणसे समाजात आहेत. अशी माणसे भ्रष्टाचाराला आपल्या जीवनात कधीच थारा देत नाहीत. जेव्हा सारे जण स्व-कमाईत सुख मानतील तेव्हाच भ्रष्टाचारमुक्त समाज, भारत निर्माण होईल. त्यासाठी 'लोकशाहीतील आप्पा' या कथेत लेखकाने जे मांडलेय ते लहानपणापासूनच मुलांच्या मनावर वाचनातून बिंबवता आले तर आदर्श समाज निश्चितच निर्माण होईल.\nमाणसाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असला तरी त्याचे स्वरूप वेगवेगळे असते. कोणी संघटीतरित्या त्याला विरोध करतो. तर कोणी त्यापुढे हतबल होऊन त्याचा स्वीकार करतो. म्हणून तर एकेकट्याच्या लढ्याला कधीच यश नाही. आयुष्यभर हातावरच्या पोटासाठीची लढाई त्यांना लढावीच लागते. नियतीपुढे हतबल झालेल्या कांचन मावशीची गत मन हळहळायला लावते. मुलांना परिस्थितीची जाण असेल तर जिद्दीच्या जोरावर ती आपलं भविष्य उज्वल करू शकतात. अशा मुलांच्या जिद्दीला पाठबळ देणाऱ्या शिक्षकाविषयी त्यांच्या मनात कायमस्वरूपी आदराची भावना असते. आजच्या इंटरनेटरूपी युगात जिद्द आणि बालपण हरवून बसलेल्या मुलांना लेखक आपल्या कथेतून जिद्द बाळगण्याचा मोलाचा संदेश देत आहेत. मेसकाठी तोडणाऱ्या मजुराची नोट शोधून दिल्यावर त्या नोटेवरील सत्याची शिकवण देणाऱ्या गांधीजींच्या फोटोत मुलांचा चेहरा पाहणारा मजूर वाचल्यावर शाळेचे संस्कार कळून येतात.\nनोकरीत कष्टाच्या जोरावर स्वतःचा उत्कर्ष करणारी माणसं पारदर्शी असतात. अशी माणसं सहकाऱ्यांना नकोशीच असतात. त्यांच्या कटकारस्थानामुळे ते नोकरी गमावतात तेव्हा ती समाजाला कायमचीच टाळतात. हे असे न करता येणाऱ्या बिकट प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता प्रत्येकात असली पाहिजे. ही मानसिक कमतरता कथेतून समाजासमोर मांडण्याचा लेखकाचा प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे. अभ्यासावर मुलांची हुशारी अवलंबून नसते हे शिक्षकालाही माहीत असते. तरीही हाडाचा शिक्षक त्यांच्या प्रगतीसाठी झटत असतो, हे 'मिलिंद' या कथेतून लेखक पटवून देतो. निसर्गाच्या सानिध्यात राहिलेल्या मुलांसमोर जीवघेणा प्रसंग उद्भवल्यास बुद्धीचातुर्याच्या जोरावर तो प्रसंग ती सहज हाताळतात. हे सूक्���्म निरीक्षण लेखकाने आपल्या कथेतून मांडून, मुलांसमोर कठीण प्रसंगाशी दोन हात करण्याचे धाडस निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हल्ली कुसंगतीचे परिणाम चांगल्या मुलांना भोगावे लागत आहेत हे वास्तव आहे. याकडे समाज, पालक, शिक्षक या सर्वांनी जागरूकपणे पाहिले पाहिजे, अन्यथा अनेक पिढ्या बरबाद झाल्याशिवाय राहणार नाहीत. हा समाजहितैषी संदेश लेखकाने आपल्या लेखणीद्वारे दिला आहे. परिस्थितीने आपल्यासमोर ठेवलेला प्रसंग मान्य करून बरीच मुले शिक्षण घेत असतात. चांगले शिकूनही त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही. हा दोष कुणाचा समजावा हेच कळत नाही. मग समोर आहे त्याचा मुकाट्यानं स्वीकार करण्यातच काहीजण समाधान मानतात.\nशिक्षकाची सेवा बजावताना जे अनुभव आले त्यांना पुस्तकरूप देऊन लेखकाने मनाची स्पंदने समाजासमोर मांडली. या पुस्तकातील सर्वच कथा सुंदर आहेत पण लेखकाने त्या कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला.जर आवाका थोडासा वाढवला असता तर त्या आणखीही दर्जेदार झाल्या असत्या. या धावत्या युगात वाचकाच्या वेळेचाही विचार लेखक करताना दिसतात. कुठेही शब्दांची ओढाताण दिसत नाही. जसं सुचलं तसंच मांडण्याचा लेखकाचा प्रयत्न अगदी गौरवार्थ आहे. भविष्यात बालमनावर हे पुस्तक संस्कार करून एक आदर्श समाज निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल अशी आशा वाटते.\nपुस्तकाचे नाव - मनाची स्पंदने\nलेखक - विनायक चौगले\nप्रकाशक - अक्षर प्रकाशन आजरा\nकिंमत - ५० रूपये\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A5%AA-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE.html", "date_download": "2018-11-21T19:54:30Z", "digest": "sha1:FBCMT6DH3IFPR4Q63KXVUJUUSWM5YJTL", "length": 22970, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | मनसेचे ४ माजी आमदार भाजपाच्या वाटेवर", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या » मनसेचे ४ माजी आमदार भाजपाच्या वाटेवर\nमनसेचे ४ माजी आमदार भाजपाच्या वाटेवर\nनाशिक, [२३ डिसेंबर] – राज ठाकरे यांच्या अवतीभवती असलेल्या ‘चापलुसी’ नेत्यांंच्या व्यवहाराला कंटाळलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार माजी आमदार भाजपाच्या वाटेवर निघाले असून, नववर्षाच्या सुरुवातीलाच ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पराभवाच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या मनसेला हा फार मोठा धक्काच राहणार आहे.\nमनसेच्या या नेत्यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजपा पदाधिकार्‍यांनी विरोध दर्शविला आहे. तथापि, प्रदेश भाजपाने या सर्वांना स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत मनसेचे माजी आमदार व पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्राने दिली.\nलोकसभेपाठोपाठच राज्य विधानसभा निवडणुकीतही मनसेचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी उफाळून आली होती. राज ठाकरे यांच्या अतिशय जवळचे असलेले अविनाश अभ्यंकर व बाळा नांदगावकर यांच्या विरोधात काही पराभूत उमेदवारांनी तक्रारी केल्या होत्या. त्याकडे राज ठाकरे यांनी दुर्लक्ष केल्याने प्रवीण दरेकर, वसंत गीते आणि अनेक पदाधिकार्‍यांनी राजीनामास्त्र उपसले होते. राज ठाकरे यांनीही आपल्याच भोवतातील लोकांना प्राधान्य देत पक्ष स्थापनेत मोलाचा वाटा उचलणार्‍या या पदाधिकार्‍यांकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे काही माजी आमदार व पदाधिकारी पक्षापासून दूर गेले. त्यात प्रामुख्याने नाशिक आणि मुंबईतील पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.\nसंघटन कौशल्यात निष्णात असलेल्या या चारही माजी आमदार व पदाधिकार्‍यांना भाजपाने जवळ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनीही भाजपात येण्याची इच्छा वर्तविली आहे. त्यामुळे आता केवळ प्रवेशाची औपचारिकताच तेवढी शिल्लक आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत या चौघांचा प्रवेश सोहळा होणार आहे.\nसंतश्री गजानन महाराजांच्यापालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान\nलाखो भाविकांनी केले पवित्र स्नान\nध्वजारोहण��ने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरूवात\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षे���्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nजम्मू-काश्मीर, झारखंडचा आज निकाल\n=मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा= नवी दिल्ली, [२२ डिसेंबर] - विधानसभा निवडणुकीच्या सर्व पाचही टप्प्यांमध्ये विक्रमी मतदान झालेल्या जम्मू-काश्मीर आणि झारखंड या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-raju-shetty-demands-3400-rupees-first-advance-sugarcane-maharashtra-2435", "date_download": "2018-11-21T21:06:21Z", "digest": "sha1:2UZB7GXL7BURRJ72LYWKKVU52WANNFDM", "length": 16549, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, raju shetty demands 3400 rupees first advance for sugarcane, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपहिली उचल विनाकपात ३४०० द्या : राजू शेट्टी\nपहिली उचल विनाकपात ३४०० द्या : राजू शेट्टी\nरविवार, 29 ऑक्टोबर 2017\nजयसिंगपूर, जि. कोल्हापूर : यंदाच्या हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला पहिली उचल विनाकपात ३४०० रुपये द्यावी. अपेक्षित दर मिळणार नाहीत तोपर्यंत कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी (ता.२८) येथे दिला.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या १६ व्या ऊस परिषदेत ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी अजितबाबा शिंदे होते. विक्रमसिंग मैदानावर झालेल्या या परिषदेत खा. शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या ऊसविषयक भूमिकेवर टीका केली.\nजयसिंगपूर, जि. कोल्हापूर : यंदाच्या हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला पहिली उचल विनाकपात ३४०० रुपये द्यावी. अपेक्षित दर मिळणार नाहीत तोपर्यंत कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी (ता.२८) येथे दिला.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या १६ व्या ऊस परिषदेत ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी अजितबाबा शिंदे होते. विक्रमसिंग मैदानावर झालेल्या या परिषदेत खा. शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या ऊसविषयक भूमिकेवर टीका केली.\nश्री. शेट्टी म्हणाले, ‘‘गेल्या हंगामातील एफआरपी अनेक कारखान्यांनी दिली नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा अशा कारखान्यांविरोधात तीव्र आंदोलन करू. केंद्र व राज्य सरकारने प्रतिकूल निर्णय घेतले याचा फटका ऊस उत्पादकांना बसत आहे. एकीकडे ऊस उत्पादक विविध समस्यांनी ग्रस्त असतानाच भागविकास निधी व अन्य निधीतून उत्पादकांच्या खिशातून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आमचा विरोध आहे. राज्याबाहेर ऊस घालण्यास बंदी म्हणजे आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे, असे निर्णय मागे न घेतल्यास सरकारला तीव्र असंतोषास सामोरे जावे लागेल.’’\nया वेळी खा. शेट्टी यांनी गेल्या हंगामातील साखर उद्योग, केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे या उद्योगात होत असलेली प्रतिकूलस्थिती याविषयी सविस्तर भाष्य केले. ऊसतोडणी महामंडळास शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. या महामंडळामार्फतच तोडणी मजुरांचा पुरवठा व्हावा, अशा मागण्या त्यांनी केल्या. वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात आक्रमक टीका केली. या वेळी भगवान काटे, सावकर मदनाईक, आदींसह वक्त्यांची भाषणे झाली. या वेळी संघटनेचे राज्यभरातील प्रतिनिधीसह कार्यकर्ते उपस्थित होते\nखोत यांच्यावर प्रखर टीका\nराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर सर्वच वक्त्यांनी प्रखर टीका केली. ‘ऊसदर जाहीर करायला हा काय रतन खत्रीचा मटक्याचा आकडा आहे,’ या वाक्यावरून परिषदेत मोठा संताप व्यक्त करण्यात आला.\nजयसिंगपूर ऊस साखर रविकांत तुपकर सदाभाऊ खोत राजू शेट्टी गाळप हंगाम एफआरपी\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2010/04/23/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2018-11-21T20:22:38Z", "digest": "sha1:EFGYX5WUUCAFCV7EF7OKILQNBF2RCD6Q", "length": 34822, "nlines": 371, "source_domain": "suhas.online", "title": "“कुंडलीका” वर दे.. – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nसकाळी सकाळी कितीही कामाची गडबड अ��ो पण आमच्या घरी सकाळी ८ ला टीवी हा लागतोच. आधी ई टीवी मराठी आणि मग झी मराठी. काय स्पेशल असता ह्या वेळी सकाळी आठवा बर तुम्ही मीच सांगतो आपल सगळ्यांच भविष्य कथन. तुमचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्या आयुष्यात काय नवीन बदल घडेल तुमच्या आयुष्यात काय नवीन बदल घडेल तुम्हाला कुठला रंग लकी आहे तुम्हाला कुठला रंग लकी आहे तुमच्या घरच वातावरण कसा राहील तुमच्या घरच वातावरण कसा राहील ऑफीसमध्ये बढती होईल की नाही ऑफीसमध्ये बढती होईल की नाही परदेशगमनाची संधी कधी मिळेल परदेशगमनाची संधी कधी मिळेल सगळ्यात महत्वाच लग्नाचा योग कधी आहे सगळ्यात महत्वाच लग्नाचा योग कधी आहे अश्या निरनिराळ्या प्रश्नांची उत्तर ह्या कार्यक्रमात दिली जातात.\nखूप हसायला येत मला जेव्हा कोणी अनोळखी माणूस आपल भविष्य आपल्या जन्म कुंडलीवरुन आपल्याला सांगतो. (आता प्लीज़ म्हणू नका उद्धट आहे मेला, काय बोलायच कळत नाही मला). मी नाही आवडला की नाही आवडला सांगणारा आहे. जर असे लोक उद्धट तर मी उद्धट लोकांचा राजा ठरायला हरकत नाही…:) असो, तर मी कुठे होतो हा, भविष्य, जन्म कुंडली. माझ्या मातोश्रींच्या तोंडून भरपूर वेळा ऐकल पिताश्रींना सांगताना हे कार्यक्रम बघताना पाठवून द्या बर याची पण पत्रिका इथे, कळेल तरी काय आहे कार्टयाच्या नशिबात 🙂 मी आपला उद्धटासारखा सांगून मोकळा काही गरज नाही, जो भविष्य सांगतोय त्याचच भविष्य या कार्यक्रमामुळे आहे. त्याला त्याच काम करू देत आणि मला माझ..मग परत सगळ सुरू आईच बघितला किती शेफारला आहे हा, अश्याने याच लग्न होईल का काय आहे त्या नोकरीत असे नेहमीचे प्रश्‍न माझ्यावर बाबांच्या आडून फेकले जातात..मग मी आपला काणाडोळा करून आपल्या कामात रमून जातो.\nमाझ्या फ्रेंड सर्कल मधील काही मुलींची लग्न सराई सुरू आहे सध्या जोरात ह्या वर्षी उरकून टाकायच ह्या ध्यासापोटी त्यांची नाव वेगवेगळ्या मंडळात, मॅरेज पोर्टलवर नोंदवली गेली आहेत. आम्ही गप्पा मारताना मध्येच त्या मंडळाच्या काकूचा फोन, मग मुलाचा प्रोफाइल आइडी घ्या, ऑनलाइन जाउन त्याची प्रोफाइल बघा, कोणी आपल्या प्रोफाइलला शॉर्टलिस्ट केलाय ते बघा असा रोज चालू झाला ह्यांच. आयला रोज गूगल टॉक बरोबर हे ऑनलाइन पोर्टल्स लॉगिन व्हायला लागल्या सगळ्याजणी..हे हे हे. त्या मग त्यांच्याच तोंडून पण मला मंगळ, राहू, देव गण, राक्षस गण असे शब्द कळू लागले. “माझे त्या मुलाशी ना फक्त २५च गुण जुळले, नाही तर मला आणि घरच्याना मुलगा आवडला होता” – इति माझी मैत्रीण. अरे मग सांगायाच ना हो असा मी म्हटला की तुला नाही कळत त्यातला असा बोलून माझाच पोपट करून गेली ती. मनात म्हटला असेलही मला नसेल काही कळत…\nकदाचित कुठल्या तरी गुरुजीच्या सांगण्यावरुन माझ्या एक मैत्रिणिने लवकर लग्न व्हाव म्हणून केलेले सात मंगळावर उपवास आणि दर मंगळवारी दत्ताच्या देवळात जाउन नारळ देण हे राहू शान्तिचा उपाय बरोबर असेल किवा घरच्याना बर वाटाव म्हणून केलेला व्रत बरोबर असेल. पण तेच व्रत संपल्यावर त्याच मुलीला मंगळ सौम्य आहे आणि विवाह योग उशिरा आहे आणि संतान सुखं नाही असे सांगणारे तेच गुरुजी बरोबर असतील…तिला ह्याबद्दल मी विचारल्यावर ती सांगते माझा विश्वास नाही रे पण घरचे म्हणतात तर करते…. म्हटला ठीक आहे,ह्यावर मी काहीच न बोलणे बर….पण आता एवढे उपाय केल्यावर त्या फ्रेंडच्या लग्नाला होणारा विलंब तिला ह्या कुंडली शास्त्रावर विश्वास ठेवायला भाग पाडत हे बघून मला फार वाईट वाटल….\nमाझा एका गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे (तुम्ही सहमत असाल की नाही माहीत नाही तरी) की माणूस कोणाच भविष्य सांगू शकत नाही, एकवेळ तो भूतकाळ सांगू शकेल एकदम व्यवस्थित जर त्याची निरीक्षण शक्ति चांगली असेल तर…भविष्य नाही. पण आपली भविष्य जाणून घेण्याची धडपड काही संपत नाही. म्हणूनच वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भविष्यावर लिहून येतात, सामाजिक टीवी चॅनेल, न्यूज़ चॅनेल्स वर प्राइम स्लॉट दिला जातो भविष्य कथन करणार्‍या लोकांसाठी…बघा आनंद घ्या त्याचा..जमल्यास ते काय सांगतात तस करून तुमच ऑफीस प्रमोशन होत असेल, घरचे वाद मीटत असतील, भरपूर पैसा मिळणार असेल तर तुम्ही ते करू शकता..पण मी नाही. जे काही घडतय किवा घडेल ते आपल्याच कृतीमुळे, निर्णयामुळे होताय वर फिरणार्‍या ग्रह-तार्‍यामुळे नाही ह्या मताचा मी आहे आणि राहीन…\nअसो तुम्हा सगळ्यांच्या भविष्यासाठी माझ्या शुभ कामना 🙂\nतुम्ही जर वर्तमान नीट सांभाळलात तर भविष्य नक्कीच सुंदर असेल यात शंका नाही – इति सुहास 🙂\nपहिली भेट – एक स्वैरलिखाण\nमाझाही हया गोष्टींवर विश्वास नाही…आमच्या घरच्यांचा मात्र आहे…लगे रहो मुन्नाभाई मध्ये हया भविष्य सांगणार्यांची मस्त जिरवली आहे…पोस्टच्या शेवटची ओळ भारीच….\nहो रे..ते मुन्नाभाई तर ���य भारी होत 🙂\nमाझी प्रतिक्रिया वाचून तू आणि सगळेच कदाचित हसाल. but cant help. माझाही भविष्यावर पूर्णतः विश्वास असा नाही. पण मी त्याचं अस्तित्वच नाकारू शकेन का हे मला सांगता नाही येणार. म्हणजे भुतासारखं (घोस्ट) .. हे काही प्रकार असे आहेत की मला तरी वाटतं याबाबत अजूनही मानवाला संपूर्ण ज्ञान नाही. असंख्य रहस्ये कुठेतरी दडलेली आहेत. पण आपण त्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण आपल्याला माहित नाहीत, शोधता येत नाहीत, किंवा त्याच्या तळाशी आपण पोचू शकत नाहीत म्हणून त्यांचं अस्तित्व तर नाकारू शकत नाही. मला इथे भविष्य या प्रकाराला पाठीबा वगैरे द्यायचा नाहीये. फक्त एकूणातच अशा असंख्य गोष्टी, न उलगडलेली कोडी, संभ्रमात पाडणार्‍या घटना आहेत की ज्याच्या खरे-खोटेपणाबद्दल आपण अजून तरी छातीठोकपणे आपल्याला सांगता येणार नाही. अर्थात या सगळ्या प्रकारांचं अंधश्रद्धेत रुपांतर होणं हा भयानक प्रकार आहे.\nअसो. तुझी पोस्ट काय मी लिहितोय काय. कमेंट टाकू की नको असाही विचार आला एकदा. पण तरीही टाकली. 🙂\nहो मान्य हेरंब..हे मानण्यावर आहे हे नक्कीच. भूतखेत कोणी बघितली आहेत पण मानतात ना हे पण तसच काहीसा रे.\nता. क. : माझंही लग्न पत्रिका न बघता/जुळवताच झालेलं आहे 🙂\nलगनाला किती वर्ष झाली\nदोघाची रास कुठली आहे\nमाझं लग्न झालेलं नाही 😀\nअसो आपलं ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा \nबरेचदा अचानक अडचणीच अडचणी येऊ लागल्या किंवा एकही काम मनासारखे होईनासे झाले की माणसाचे मन अशा गोष्टींचा आधार शोधू लागते. अरे तुला ही अमुक अमुक महादशा सुरू आहे… शनी वक्री आलाय, राहू केतू अष्टम स्थानात बसलेत वगैरे ऐकवून मग एकदा का ही अमावस्या गेली नं की बघ कसे मार्ग पटपट निघतील…… हे असे सगळे बोल ऐकले की माणूस आपोआप त्या वेळेपर्यंत धीर धरतो…. बरेचदा तोवर काहीतरी मार्ग आपोआपच दृष्टीपथात येतोही…… पूर्वी आणि आजही असतील… अगदी अचूक भविष्य सांगणारे पाहिले आहेत. तंतोतंत तेच घडते… मग खरेच गोंधळात पडायला होते…. ब~याच गोष्टी आपल्याच हातात असतात…… गंमत म्हणून वाचणे-ऐकणे ठीक आहे पण अंधश्रध्दा मात्र आणखीच त्रास देऊ शकेल…. नेमका याचाच तर हे कुडमुडे भविष्यकथन करणारे लाभ उठवतात नं… पोस्ट झकास. अनेक शुभेच्छा\nहो हे खर, आपल मन कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आधार शोधातच असत…भविष्याच म्हणशील तर असतील तंतोतंत भविष्य सांगणारे, पण कदाचित धंदा म्हणून भविष्य सांगणारे लोक ह्या कलेला काळ फासत आहेत एवढा मात्र नक्की..\nहो कदाचित…हे हे हे 🙂\nकाही काही गोष्टी आपल्या आकलन शक्तीच्या पलिकडच्या असतात. पण कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाण केव्हाही वाईट. प्रमाणात मदत घ्यायला हरकत नाही. असं माझ मत आहे.\nहो सोनाली, अतिरेक कुठल्याही गोष्टीचा वाईटच..\nमाझा या गोष्टीवर भरवसा नाही.. पण जसं वय वाढत जाते, स्वतः वरचा आत्मविश्वास कमी व्हायला होतो, त्यावेळेस देव, बुवा, भविष्य अश्या गोष्टींचा आधार घेतला जातो हे सुद्धा नक्की.\nमला एकच गोष्ट पटत नाही त्या चॅनल्स वर भविष्य कथनात फक्त १२ राशींचे भविष्य सांगितले जातात… भारताची लोकसंख्या जर १२० पकडली तर १० लोकांचे भविष्य सारखेच असते \nहे हे…आता ते भविष्य सांगणार्‍यालाच माहीत…आणि आधराच म्हणाल तर आधार घ्या माझा काही म्हणन नाही पण त्याच्या आहारी जाउ नका बस\nमाझे हेरंब आणि श्रीताई दोघांनाही अनुमोदन….. पुर्ण सहमत आहे मी त्यांच्याशी\nबाकि मी पुर्वी वाचायचे भविष्य़, हल्ली त्यात तोच तो पणा वाटतो आणि मुळात बराचसा भाग समजतच नाही 😦\nआणि हो आमचेही लग्न पत्रिका न पहाताच झालेय बरं…. आमच्या लग्नानंतर दोन वर्षानी आमच्या पत्रिका कोणितरी जुळवून पाहिल्या 😀 … जुळताहेत म्हणे…खूप हसलो होतो आम्ही तेव्हा….\nते तर आहेच गा..अश्या गोष्टीतून एक आधार मिळतो मनाला..पण तो आधार एवढा घेऊ नये की तो कुबड्या होऊन जाईल..\nमी खूप आधीच सांगितलं होतं की आपण देवळात जायला पाहिजे. तिथे probability जास्त असते. पण मी ज्योतिषी नाही त्यामुळे माझा कोणी ऐकत नाही. 😉\n>”माणूस कोणाच भविष्य सांगू शकत नाही”\nमी सहमत नाही. कितीतरी plan केलेले ट्रेक होणार नाहीत हे मला आधीच माहित असतं. कितीतरी ‘हो नक्की येणार’ सांगणारे येणार नाहीत हे मला आधीच माहित असतं. आणि त्यासाठी मला ग्रह – तार्यांची मदतही लागत नाही. 😀\nहा हा हा, अनिश 😀\nआता आपला ग्रूपच असा होता की निदान ट्रेक्सचा भविष्य सांगू शकायचो..तूच काय मी पण. आणि मंदिरात जायला हव काय गुड वेरी गुड 🙂\nमी हेरम्बशी सहमत….काही गोश्टी आपल्या आकालनपलिकडे आहेत\nहो समजू शकतो पण त्या गोष्टी स्व:तावर लादून घेऊ नका की तुम्ही काही झाला की त्याचाच आसरा शोधाल…\nअगदी बरोबर बोललीस मिनु..\nहो, एकदम बरोबर बोललात. तुमची इच्छा तुम्ही काय मानता ते पण ते मत दुसर्‍यावर लादण चुकीच आहे या मताचा मी आहे..\nमाझा भविष्यावर पूर्ण विश्वास आहे…काही गोष्टी आपल्या नशिबात लिहिलेल्या असतात त्या मिळतातच…किंवा काही ज्या नसतात त्या कधीच मिळत नाही…\nभविष्य कथन हे दिशादर्शक आहे…आपण त्याप्रमाणे आपल्या योजना आखल्यातर जास्त फायदा होतो…आणि मला स्वत: ला हा विषय फार आवडतो. हे शास्त्र अवघड आहे आणि सामान्यांच्या आकलनापलीकडे आहे म्हणून लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत.\nआणि टी. व्ही. वर चालतो तो मात्र तमाशा आहे -खास करून हिंदी न्युज चॅनेलवर…\nअसेल कदाचित, पण मी पण अनुभवावरुनच संगितल आहे..असो.\nटीवीच्या तमाशाबद्दल न बोललेलच बर त्याना बातम्यापेक्षा हे कार्यक्रम जास्त महत्वाचे असतात\nशेवटी हा प्रत्येकाचा प्रश्न असतो. ज्याचा त्याने ठरवायचं. आपण इतरांच्या मतांचा अनादर करू शकत नाही, पण ते आंधळेपणाने मानू पण शकत नाही 🙂 🙂\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/akashkandil-originated-orgami-art-153654", "date_download": "2018-11-21T20:34:38Z", "digest": "sha1:MORMGFGK5YGOP37NDRTZCIZBOVUEU5WI", "length": 13681, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Akashkandil originated from Orgami art ओरिगामी कलेतून घडवले आकाशकंदील | eSakal", "raw_content": "\nओरिगामी कलेतून घडवले आकाशकंदील\nबुधवार, 7 नोव्हेंबर 2018\nपुणे : ते विद्यार्थी-विद्यार्थिनी मजेत कागदांना घड्या घालण्यात रमले होते. त्या घड्यांची तंत्रशुद्ध गुंफण करून त्यातून सुबक आकाशकंदील तयार झाला की, आनंदाचे चित्कार त्यांच्या तोंडून निघत होते. आपली कलाकृती पाहिल्यावर घरी कसं कौतुक होईल, याबद्दलच्या गप्पाही रंगल्या होत्या.\nपुणे : ते विद्यार्थी-विद्यार्थिनी मजेत कागदांना घड्या घालण्यात रमले होते. त्या घड्यांची तंत्रशुद्ध गुंफण करून त्यातून सुबक आकाशकंदील तयार झाला की, आनंदाचे चित्कार त्यांच्या तोंडून निघत होते. आपली कलाकृती पाहिल्यावर घरी कसं कौतुक होईल, याबद्दलच्या गप्पाही रंगल्या होत्या.\nटिळक रस्त्यावरील \"न्यू इंग्लिश स्कूल'ची ओळख सांगताना गेल्या वर्षीपर्यंत मुलांची शाळा असा उल्लेख केला जायचा. यंदा या शाळेत मुलींनाही प्रवेश दिला गेला आणि त्यातल्या बऱ्याचजणी ओरिगामी क्‍लबमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या कागदी कलाकृती घडवू लागल्या. ही कला शिकविणारे शिक्षक देविदास झोडगे म्हणाले, \"\"आमच्या शाळेत दिवाळीची सुटी लागायच्या दोन-तीन आठवडेआधी आकाशकंदील तयार करायचा उपक्रम चालतो. शिकताना \"पहिला कंदील कच्चा', असं मुलं म्हणतात. दुसरा कंदील छान होतो. आणखी एक कंदील शाळेसाठी आणि गरिबांच्या वस्तीत जाऊन लावण्यासाठी मुलं तयार करतात.''\nपरिणिता, सिद्धी व राधा यांनी पहिल्यांदाच ही गंमत अनुभवली. पीयूषानं सांगितलं, की पाठ्यपुस्तकात कंटाळवाणी वाटणारी भूमिती आकाशकंदील करताना फारच मस्त वाटली. हर्षद, सुजल आणि नीलकृष्ण यांनी निरनिराळ्या आकाशकंदिलांच्या रचनेत त्रिकोण, पंचकोन, षटकोन आ��्यावर खूप भारी वाटल्याचं सांगितलं. साहिलनं सांगितलं की, शाळेतल्या आमच्या ओरिगामी क्‍लबमध्ये आठवड्यात एकदा नवीन वस्तू शिकायला मिळतात.\nदिवाळी जवळ आल्यावर आम्हाला कुतूहल वाटतं की, या वेळी कुठल्या प्रकारचा आकाशकंदील शिकवतील. पार्थ म्हणाला, की कागद कापल्यावर उरलेल्या लांब पट्ट्या आम्ही वाया जाऊ न देता त्यांच्याच झिरमिळ्या बनवून कंदील सजवले.''\nआपल्याबरोबरच काही झोपडपट्टी वस्त्यांमध्ये जाऊन तिथल्या गरीब मुलांच्या दारासमोर आपण प्रेमाने कंदील लावणार आहोत, आपल्या तेजोमय शुभेच्छांनी त्यांचं घर रंगीत प्रकाशकिरणांनी न्हाऊन निघणार आहे, या कल्पनेनं या सर्व विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.\nमंगळवेढा स्वच्छ सर्वेक्षण 2019 तयारी सुरु\nमंगळवेढा - नगरपलिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या यशानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019 तयारी सुरु केली आहे. यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेने प्रबोधन सुरू केले....\nगरीबीत काढलेले दिवस त्यातून मिळालेल्या गोड कटू अनुभवाने आयुष्याला मिळालेली कलाटणी. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी म्हणत जीवन फुलले गेले. मिळालेले...\nउदयोन्मुख कलाकारांसाठी ‘पुलं कट्टा’\nमुंबई - मुंबईत उदयोन्मुख तरुण कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठाची उणीव भासते. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी नेहमी नवीन...\nहौशी नाट्य स्पर्धेतून घडताहेत कलाकार (व्हिडिओ)\nपिंपरी - सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतून शहरातील स्थानिक कलाकारांना मोठी संधी मिळत आहे...\nमहापालिका विद्यार्थीही गिरवणार संगीताचे धडे\nपिंपरी - गणिताचे पाढे, विज्ञानाचे धडे, भाषेचे व्याकरण यांची घोकंपट्टी होणाऱ्या वर्गांमध्ये आता संगीताचे सूरही निनादणार आहेत. पिंपरी- चिंचवड...\nचित्रपटसृष्टीतील सोलापूरचा ग्लॅमर चेहरा\nसोलापूरच्या अनेक गुणी कलाकारांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने छाप टाकली आहे. त्यात आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे, ते म्हणजे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच���या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/aurangabad-ST-loses-one-and-half-crore/", "date_download": "2018-11-21T20:11:16Z", "digest": "sha1:UPWLX7Q5QHRSARA2XVCCORZH25NJ6YDA", "length": 7578, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औरंगाबाद : एसटी’ला दीड कोटीचा फटका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबाद : एसटी’ला दीड कोटीचा फटका\nऔरंगाबाद : एसटी’ला दीड कोटीचा फटका\nकोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदचा एसटी महामंडळाला मोठा फटका बसला. मंगळवार (दि. 2) आणि बुधवारी या दोन दिवसांत औरंगाबाद विभागातील सर्वाधिक फटका राज्य परिवहन मंडळाला बसला आहे. औरंगाबाद विभागामध्ये दोन दिवसांत तब्बल दीड कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. याशिवाय महामंडळाच्या 28 गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. विशेष म्हणजे बुधवारी प्रवाशांअभावी एकही बस धावली नाही.\nकोरेगाव भीमा येथील घटनेचा दुसर्‍या दिवशीही शहरावर परिणाम जाणवला. विशेष म्हणजे दळणवळणाची जबाबदारी असलेल्या एसटी महामंडळाला याचा सर्वाधिक फटका बसला. एसटीच्या औरंगाबाद विभागामध्ये दररोज 490 गाड्यांचे शेड्यूल म्हणजे दोन हजार 300 फेर्‍या चालवल्या जातात. विभागाचे साधारण एका दिवसाचे उत्पन्न साठ लाख रुपये आहे. मात्र, मंगळवारी निम्म्यापेक्षा जास्त फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या. बुधवारी तर दिवसभरात एकही बसगाडी आगाराच्या बाहेर पडली नाही. त्यामुळे जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांत विविध ठिकाणी शिवशाहीसह इतर 28 बसगाड्यांची तोडफोड करण्यात आली. यात बसचे साधारण चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती विभागीय नियंत्रक आर. एन. पाटील यांनी दिली.\nप्रवासी आल्यास पोलिस बंदोबस्तात बस सोडण्याची तयारी महामंडळाने दाखवली होती. यासाठी पोलिसांनीही सहमती दर्शवली. मात्र, बुधवारी दिवसभरात बसस्थानकाकडे प्रवासी फिरकलेच नाहीत. मंगळवारी शहरात भीमा-कोरेगाव घटनेचे उमटलेले पडसाद आणि बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक, याची माहिती सर्वत्र पसरली होती. त्यामुळे नागरिकांनी प्रवास टाळणेच पसंत केले. प्रवासीच नसल्याने बससेवा बंद होती, असे एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक पाटील यांनी सांगितले.\nबंद आणि दंगलीच्या भीतीपोटी नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. मात्र, अत्यावश्यक कामासाठी जाणार्‍या बहुतांश प्रवाशांची गैरसोय झाली. बंदमुळे अ‍ॅपे आणि ऑटोरिक्षांसह इतर खासगी वाहतूक करणार्‍या वाहनांनी बुधवारी सेवा दिली नाही. अधिकृत सुटी नसल्याने कामानिमित्त, नोकरीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना वाहन मिळाले नाही. त्यामुळे अनेकांवर पायपीट करण्याची वेळ आली. आरोग्य सेवेसह इतर महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडलेल्या काही प्रवासांचीही गैरसोय झाली.\nऔरंगाबाद : एसटी’ला दीड कोटीचा फटका\nएमबीएचा ‘तो’ पेपर दोन परीक्षा केंद्रांवरून फुटला\nऔरंगाबादेत जमावबंदी दगडफेक, तोडफोड, जाळपोळीच्या घटनांमुळे शहरात तणाव\nविद्यापीठ बंद, परीक्षा रद्द\nऔरंगाबाद : दगडफेकीनंतर जमावबंदी लागू; ३ पोलिस जखमी\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/NCP-Having-Good-Days-Because-Of-Vijaydada/", "date_download": "2018-11-21T20:20:41Z", "digest": "sha1:PADAWVFRUC3SPXTRJDZ3SMJVFWNZD7HN", "length": 6276, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विजयदादा सक्रिय झाल्याने राष्ट्रवादीला अच्छे दिन! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › विजयदादा सक्रिय झाल्याने राष्ट्रवादीला अच्छे दिन\nविजयदादा सक्रिय झाल्याने राष्ट्रवादीला अच्छे दिन\nगेल्या काही वर्षांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज असूनही पक्षावर निष्ठा ठेऊन असलेले खासदार विजयसिंह मोहिते-पाटील पक्षात पुन्हा सक्रिय झाल्यामुळे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीला अच्छे दिन येण्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षातील सर्व पदाधिकारी, तालुका कार्यकारिणीच्या निवडी झाल्या असून त्यातही मोहिते-पाटील समर्थकांना झुकते माप मिळाल्यामुळे मोहिते पाटील समर्थक नव्या जोमाने कामास लागले आहेत असे दिसून येते.\nसोलापूर जिल्ह्यातील राजकारणात मागील आठ-दहा वर्षांपासून मोहिते पाटील यांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू होता. राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांनीही या कारस्थानात महत्वाची भूमिका बजावली होती. परंतु, यामुळे ���ाष्ट्रवादीचेच अधिक नुकसान झाल्याचे दिसून आले. पक्षाचा बालेकिल्ला जिल्हा परिषद यामुळेच गमवावी लागली. या पार्श्वभूमीवर आता पक्ष पातळीवर मोहिते-पाटील यांच्या कलाने चालण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, कार्याध्यक्ष बळीराम साठे, आणि सर्व कार्यकारिणी विजय दादांना विश्वासात घेऊन काम करीत असल्याचे दिसते. परिणामी विजयदादा पक्षात पुन्हा सक्रिय झाले आहेत.\nपक्षाचे वरिष्ठ नेते आले तरी दांडी मारणारे विजय दादा आता जिल्हा बैठकांना हजर राहू लागले आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांतही उत्साह संचारला आहे. शिवसेना, भाजप, कांग्रेस या पक्षामध्ये अजून कसलाच ताळमेळ नाही. तोवर राष्ट्रवादीने लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.आणि महत्वाचे म्हणजे विजयदादा सक्रिय झाल्यामुळे आगामी निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीला अच्छे दिन येतील असे दिसू लागले आहे.\nताडसौंदणे दुहेरी खूनप्रकरण; आरोपींना 4 पर्यंत कोठडी\nसोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना कार्यमुक्त करा\nगुटखा सापडल्यास होणार पानशॉप सील\nशहीद गोसावी स्मारकाचे लोकार्पण\nवरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू\nअपहरण व विनयभंगप्रकरणी तरुणास चार दिवसांची कोठडी\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/obit-bt-sm74-mp3-player-pink-price-pjRRVI.html", "date_download": "2018-11-21T20:32:33Z", "digest": "sha1:QP7Q4GAGO4GGVJHC6ZZAHKWDKHQXPSG3", "length": 12449, "nlines": 302, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ओबीत बट सँ७४ पं३ प्लेअर पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nओबीत पं३ प्लायर्स & इपॉड्स\nओबीत बट सँ७४ पं३ प्लेअर पिंक\nओबीत बट सँ७४ पं३ प्लेअर पिंक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nओबीत बट सँ७४ पं३ प्लेअर पिंक\nओबीत बट सँ७४ पं३ प्लेअर पिंक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये ओबीत बट सँ७४ पं३ प्लेअर पिंक किंमत ## आहे.\nओबीत बट सँ७४ पं३ प्लेअर पिंक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nओबीत बट सँ७४ पं३ प्लेअर पिंकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nओबीत बट सँ७४ पं३ प्लेअर पिंक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 555)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nओबीत बट सँ७४ पं३ प्लेअर पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया ओबीत बट सँ७४ पं३ प्लेअर पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nओबीत बट सँ७४ पं३ प्लेअर पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nओबीत बट सँ७४ पं३ प्लेअर पिंक वैशिष्ट्य\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 26 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 38 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\nओबीत बट सँ७४ पं३ प्लेअर पिंक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5443361756779476763&title=Number%20of%20people%20having%20Marathi%20Mothertongue%20is%20increasing&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-21T20:02:00Z", "digest": "sha1:NEGD4CRBEX37PS26LUWEBM7DXEEFPPWN", "length": 19413, "nlines": 139, "source_domain": "bytesofindia.com", "title": "वाढता वाढता वाढे... मराठीचा टक्का!", "raw_content": "\nवाढता वाढता वाढे... मराठीचा टक्का\nसन २००१च्या जनगणनेच्या तुलनेत २०११च्या जनगणनेमध्ये मराठी ही मातृभाषा असलेल्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. म्हणजेच मराठी ही माझी मातृभाषा आहे, हे सांगणाऱ्यांची संख्या वाढते आहे. मराठी संपली, मराठी मृतप्राय झाली, अशी हाकाटी घालणाऱ्यांना ही चपराक आहे. भाषेच्या दृष्टीने विचार करण्यासारख्या आणखीही अनेक गोष्टी या अहवालात आहेत. त्यांचे विश्लेषण करणारा हा लेख...\nदेशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीने तेलुगूला मागे टाकून तिसरे स्थान मिळवले आहे, अशी सर्व मराठी जनांना सुखावणारी एक बातमी गेल्या आठवड्यात झळकली. भारतीय जनगणनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली होती. देशामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा आणि मातृभाषा यांबाबत २०११ साली झालेल्या जनगणनेवर हा अहवाल आधारित आहे.\nहा अहवाल सांगतो, की सन २००१च्या जनगणनेत मराठी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ६.९९ टक्के होते. ते २०११ मध्ये ७.०९ टक्क्यांवर पोहोचले. या अहवालानुसार, तेलुगू भाषा चौथ्या क्रमांकावर घसरली आहे. त्या आधीच्या म्हणजे २००१च्या जनगणनेनुसार तेलुगू भाषा बोलणारे ७.१९ टक्के लोक होते. ते आता ६.९३ टक्क्यांवर आले आहेत. अन् याच तेलुगू भाषेची जागा आपण घेतली आहे.\nहिंदी आणि तिच्या विविध बोलीभाषा भारतात सर्वांत अधिक बोलल्या जातात आणि ५५ कोटींपेक्षा जास्त भारतीय ती आपली मातृभाषा असल्याचे सांगतात. अनेक दक्षिण भारतीय भाषा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंग्रजी भाषकही मागील दशकापेक्षा वेगाने वाढले असले, तरी देशातील एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीत त्यांचा टक्का घसरत आहे.\nहिंदी ही भारतातील सुमारे ४३ टक्के लोकांची मातृभाषा असून, तिच्या खालोखाल क्रमांक असलेली बंगाली भाषा आपली मातृभाषा असल्याचे आठ टक्के लोकांनी सांगितले आहे. त्यानंतर आपल्या मराठीचा क्रमांक येतो आणि सात टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी ही आपली ‘माय’बोली असल्याचे सांगितले आहे. यामुळे मराठीच्या अभिमान्यांचा ऊर भरून यायला हरकत नाही.\nदेशातील २२ अनुसूचित भाषांपैकी संस्कृत ही सर्वांत कमी बोलली जाते. फक्त २५ हजार लोकांनी ही आपली मातृभाषा असल्याचे म्हटले आहे. यात काही नवीन नाही. परंतु त्यामागची वस्तुस्थिती वेगळी आहे. ते कसे ते पुढे सांगतो. जनगणनेच्या दृष्टीने ‘मातृभाषा’ म्हणजे ‘एखाद्या व्यक्तीच्या आईने त्या व्यक्तीच्या बालपणी तिच्याशी संवाद साधण्यासाठी वापरलेली भाषा’ अशी व्याख्या केलेली आहे. या अहवालात अनुसूचित आणि बिगर अनुसूचित भाषांमध्ये फरक केला जातो. अनुसूचित भाषा म्हणजे राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या भाषा.\n... मात्र या वरवरच्या माहितीपलीकडेही या अहवालात अनेक रंजक बाबी आहेत. भाषाप्रेमींनी त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. दक्षिणी राज्यांमध्ये हिंदी, बांगला आणि आसामी बोलणाऱ्यांची संख्या वाढल्याचेही हा अहवाल सांगतो. तसेच उत्तर भारतात तमिळ आणि मल्याळम भाषकांची संख्या घटल्याचे त्यातून दिसते. दक्षिणी राज्यांतून उत्तरेकडे रोजगाराच्या संधींमुळे लोंढे येण्याची आतापर्यंत प्रथा होती. ती मोडीत निघत असल्याचे त्यातून स्पष्टपणे दिसते. आता हे लोक कुठे जात आहेत, हेही या अहवालाचा अभ्यास केल्यावर दिसते. कर्नाटक राज्यात तमिळ आणि मल्याळम भाषकांचा ओढा वाढल्याचे त्यातून कळते. त्यामुळे हिंदीच्या वर्चस्वाविरुद्ध बोलणाऱ्यांना आणखी एक संधी मिळाली आहे.\nतसेच या अहवालात आणखी एक गंमत आहे. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या देशातील सर्वांत जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहेत. यातील कन्नड वगळता बाकी सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे; मात्र या भाषांचा टक्का घसरला आहे. अन् याला कारण आहे हिंदीभाषक राज्यांमध्ये असलेला लोकसंख्येचा वाढता दर. दक्षिणेकडील राज्यांमध्ये लोकसंख्यावाढीचा दर कमी आहे. त्यामुळे त्या भाषांची वाढही कमी दराने होत आहे. याउलट हिंदी भाषक राज्यांची स्थिती आहे.\nतेलुगुप्रमाणेच मल्याळम आणि तमिळ भाषकांचीही टक्केवारी घटली आहे. मल्याळम भाषकांची संख्या ३.२१ टक्क्यांवरून २.९७ टक्के आणि तमिळ भाषकांची संख्या ५.९१ टक्क्यांवरून ५.८९ टक्क्यांवर आली आहे. या क्रमवारीत तमिळला पाचवे, तर मल्याळमला दहावे स्थान मिळाले आहे.\nवर संस्कृतचा उल्लेख केला आहे. संस्कृत ही सर्वांत कमी बोलली जाणारी भाषा असली, तरी २००१च्या जनगणनेच्या तुलनेत तिच्या भाषकांची संख्या ७५.६० टक्क्यांनी वाढली आहे. त्या वेळी संस्कृत भाषकांची संख्या १४ हजार एवढी होती. कोणत्याही अनुसूचित भाषेपैकी सर्वांत जास्त वाढ संस्कृतचीच आहे.\nज्याप्रमाणे हिंदी भाषकांचा टक्का त्यांच्या लोकसंख्येच्या जास्त दरामुळे असू शकतो, तसाच बंगाली भाषकांचा टक्का वाढण्यामागेही बांगलादेशातून आलेले घुसखोर किंवा निर्वासित असू शकतात. ती शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे पहिल्या दोन भाषांच्या व��ढीची कारणमीमांसा केल्यानंतर आपण मराठीकडे पाहतो, तेव्हा खरोखर आश्चर्याचा धक्का बसतो. मराठी संपली, मराठी मृतप्राय झाली अशी हाकाटी घालणाऱ्यांना ही मोठीच चपराक आहे. मराठी ही माझी मातृभाषा आहे, हे सांगणाऱ्यांची संख्या वाढते आहे, हेही त्यातून दिसून येते.\nएकेकाळी मुंबई ही दक्षिण भारतीय लोकांची पहिली पसंती असायची. मुंबईसोबतच उर्वरित महाराष्ट्रही त्यांना जवळ वाटायचा. शिवसेनेचे मराठी भाषकांच्या हितासाठी म्हणून झालेले पहिले आंदोलन दक्षिण भारतीयांविरोधातच झाले होते. परंतु मुंबई आणि महाराष्ट्रात कन्नड, तेलुगु, तमिळ आणि मल्याळम या सर्व दक्षिण भारतीय लोकांची संख्या घटली आहे.\nतसेच महाराष्ट्राच्या दृष्टीने या अहवालात आणखी एक महत्त्वाची बाब आहे. त्याची चिंता करायची का नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. देशातील सुमारे २.६ लाख लोकांनी इंग्रजी ही आपली मातृभाषा असल्याचे नोंदविले आहे. सन २००१च्या तुलनेत ही वाढ तबब्ल १४.६७ टक्के एवढी आहे. या अडीच लाखांपैकी सुमारे एक लाख लोक महाराष्ट्रातील आहेत. त्याखालोखाल तमिळनाडूमध्ये २५ हजाप आणि कर्नाटकात सुमारे २३ हजार लोक असे सांगणारे होते.\nयाचाच अर्थ मराठी धोक्यात आहे, मराठीवर आक्रमण होत आहे, इत्यादी रडगाणे गाणाऱ्यांनी आता आपले मत तपासून पाहायची वेळ आली आहे. मराठी ही वर्धिष्णुच आहे. मराठीचा टक्का वाढतोच आहे – शाळांमध्येही आणि व्यवहारातही. गरज आहे ती फक्त तिचा न्यूनगंड मनातून काढून टाकण्याची.\n(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nशपथ न घालता वाजणारा ‘डीजे’ मराठीला भाषेचे डॉक्टर कधी मिळणार ‘भाषा सेतू’च्या शताब्दीच्या निमित्ताने... भाषेचे परचक्र दूर होण्याचे संकेत जग आमच्याकडे येत आहे\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅल��\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/lokmanya-tilak-statue-issue-in-pune-1271375/", "date_download": "2018-11-21T20:28:33Z", "digest": "sha1:RPLMCWXJNXCMLFFUASHNMBBESDFYNTE7", "length": 14512, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lokmanya tilak statue issue in pune | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nमहात्मा फुले मंडईत पांढऱ्या शुभ्र मेघडंबरीत असणाऱ्या लोकमान्य टिळकांची नजर आजही धारदार आहे.\nमहात्मा फुले मंडईतील पुतळय़ाच्या अनावरणाला ९२ वर्षे पूर्ण\nमहात्मा फुले मंडईत पांढऱ्या शुभ्र मेघडंबरीत असणाऱ्या लोकमान्य टिळकांची नजर आजही धारदार आहे. त्यांच्या नजरेतून त्यांचा धाक जाणवतो. पांढरेशुभ्र धोतर, अंगरखा, अंगावर उपरणे, पुणेरी पगडी अशा ऐटदार पद्धतीचा पुतळा पुण्यावर लक्ष ठेवून आहे. बरोबर ९२ वर्षांपूर्वी २२ जुलै १९२४ रोजी या पुतळ्याचे अनावरण झाले, परंतु त्यापूर्वी या पुतळ्यालाही न्यायालयात खेचण्यात आले होते.\nलोकमान्यांच्या निधनानंतर लगेचच म्हणजे १७ ऑगस्ट १९२० रोजीच्या पुणे नगरपालिकेच्या सभेत या पुतळ्याचा ठराव मांडण्यात आला, त्यासाठी पंधरा हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. त्यानंतर वर्षभराने झालेल्या सभेत शिल्पकार विनायक व्यंकट वाघ यांना आगाऊ सहा हजार रुपये देण्यात यावेत, असे ठरले. नगरपालिकेच्या अकाउंटंटने मात्र या खर्चासाठी प्रांतिक सरकारची म्हणजे मुंबई सरकारची परवानगी घ्यावी असे सुचविले. १९२२ मध्ये साहित्यसम्राट न. चिं. केळकर हे पुणे नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष झाले. त्यांच्याच काळात हा पुतळा बसला. ९ जून १९२२ रोजी नगरपालिकेच्या सभेत अकाउंटंटचा आक्षेप चर्चेला आला असता, ‘या खर्चासाठी अन्य कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही,’ असे मत पालिकेच्या सभेत व्यक्त करण्यात आले. १९२२-२३ मध्ये सरकारी हिशेब तपासनिसाने पुतळा आणि शिल्पकाराचा खर्च करण्यास मनाई केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्याही पुढचा टप्पा गाठला आणि ६ हजार रुपये वसूल करण्यासाठी भारतमंत्री यांच्या वतीने जिल्हा कोर्टात दावा दाखल करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व कालखंड��त अशा प्रकारचा दावा झालेला हा पहिलाच पुतळा असावा. टिळक हयात असताना सरकार त्यांच्यावर खटले भरतच होते; आता पुतळ्यावर खटला सुरू झाला. सरकार आणि कोर्ट या दोघांचेही दडपण पुणे नगरपालिकेच्या अध्यक्षांवर आले. शिल्पकार वाघांना या कशाचीच गंधवार्ता नव्हती. आता विचित्र पेच उभा राहिला. कोर्टाचा अंतिम निकाल यायचा होता. पुतळा न उभारणे पुणेकरांना कमीपणा आणणारे होते, पण १५ हजारांची जबाबदारी कोण घेणार कोर्टाने पुतळा उभारण्याच्या खर्चाला बंदी घातली होती. अखेर केसरी मराठा ट्रस्टने खर्चाची बाजू उचलण्याची तयारी दाखवली. न्यायालयात विरुद्ध निकाल गेल्यास हे पैसे ट्रस्ट परत मागणार नाही, असे सांगितल्याने २२ जुलै १९२४ रोजी पंडित मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते पुतळा बसविण्यात आला. मात्र न्यायालयाने सरकारविरुद्ध निर्णय दिला आणि पुणे नगरपालिकेची भूमिकाच योग्य ठरली.\nश्शिल्पकार विनायक व्यंकट वाघ हे एक अजब व्यक्तिमत्त्व होते. त्या काळातील भारताचे गव्हर्नर लॉर्ड हार्डिग्ज यांची भेट घेऊन दोन तासाच्या अवधीत त्यांचेच शिल्प तयार करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्या काळातील इंग्लंडच्या रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ आर्टचे ख्यातनाम शिल्पकार हॅम्प्टन यांना अशाच शिल्पासाठी चार तास लागले होते. हार्डिग्ज यांनी परीक्षा घ्यायचे ठरवले आणि शिल्पकार वाघ त्यात उत्तीर्ण झाले. गव्हर्नर जनरलने त्यांची स्वत:चे खासगी शिल्पकार (स्वीय) म्हणून नेमणूक केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला\nमह��पालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/recipes-news/maize-idli-recipe-1740926/", "date_download": "2018-11-21T20:19:41Z", "digest": "sha1:4BTJKWNR3IVT5NPTNDYS37GRPVHBI7JR", "length": 9087, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maize idli recipe | न्यारी न्याहारी : मका इडली | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nप्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\n लंडनमधील आलिशान घरावर संकट\nन्यारी न्याहारी : मका इडली\nन्यारी न्याहारी : मका इडली\nसर्वात आधी फोडणीचे साहित्य वापरून कढईत दणदणीत फोडणी करावी.\nसाहित्य – १ वाटीभर मक्याचे पीठ (हे दुकानात मिळते. जाडसर असलेले उत्तम), पाव वाटी आंबट दही, २-३ चिमटी इनो, मीठ, साखर\nफोडणीसाठी – मोहरी, हिंग, चणाडाळ, उडीदडाळ, कढीलिंब, किसलेले आले, तेल\nकृती – सर्वात आधी फोडणीचे साहित्य वापरून कढईत दणदणीत फोडणी करावी. त्यात मक्याचे पीठ घालून पाच मिनिटे परतावे आणि बाजूला ठेवावे. हे थोडेसे निवले की त्यात दही, इनो, मीठ, साखर घालून ते इडलीच्या पिठाप्रमाणे कालवावे. नेहमीच्या पद्धतीने इडल्या लावाव्यात. आवडत असल्यास यात किसलेले कोबी किंवा गाजरही घालता येईल. पण ते फोडणीतच परतून घ्यावे.\nपाककृतीसाठी लागणारा वेळ :\nपूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1\nएकूण वेळ : 1\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nबेस्टची वीजदरकपात चालू महिन्यापासून\nहरित लवादाचा पालिकेला दंड\nप्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्यांवर बडगा\nमुंबईत दुचाकीस्वारां���डून हेल्मेटचा वापर वाढला\nमहापालिकेचे घूमजाव विकासकाच्या पथ्यावर\nगोवंडीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nओल्या कचऱ्याची सशुल्क विल्हेवाट\nकिरकोळ बाजारात फळांचे भाव दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/thane/ulhasnagar-taluka-sports-complex-paper-legislators-review-meeting/", "date_download": "2018-11-21T21:10:00Z", "digest": "sha1:NY7OY5YH5YW7DXQLUOWXQYLD2CPFJ4FT", "length": 29310, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ulhasnagar Taluka Sports Complex On Paper, Legislators Review Meeting | उल्हासनगर तालुका क्रीडा संकुल कागदावर, आमदारांनी घेतली आढावा बैठक | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवे���मधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर���ल वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nउल्हासनगर तालुका क्रीडा संकुल कागदावर, आमदारांनी घेतली आढावा बैठक\nउल्हासनगर तालुका क्रीडा संकुल कागदावर, आमदारांनी घेतली आढावा बैठक | Lokmat.com\nउल्हासनगर तालुका क्रीडा संकुल कागदावर, आमदारांनी घेतली आढावा बैठक\nसनाने क्रीडा संकुलासाठी 1 कोटींचा निधी 3 वर्षांपूर्वी मंजूर केला आहे.\nउल्हासनगर तालुका क्रीडा संकुल कागदावर, आमदारांनी घेतली आढावा बैठक\nउल्हासनगर : शहरातील कॅम्प नं-५ दसरा मैदान येथे मंजूर झालेले तालुका क्रीडा संकुल, दोन आमदारांच्या श्रेयातून अनेक वर्षांपासून कागदावर आहे. आमदार बालाजी किणीकर यांनी शुक्रवारी तहसीलदार कार्यालय येथे आढावा बैठक घेऊन क्रीडा संकुलाच्या आशा पल्लवीत केल्या.\nउल्हासनगर येथील दसरा मैदान येथे क्रीडा संकुल उभारण्यात यावे, याकरिता आमदार डॉ. बालाजी यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने क्रीडा संकुलासाठी 1 कोटींचा निधी 3 वर्षांपूर्वी मंजूर केला आहे. क्रीडा संकुलाचे श्रेयासाठी उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी सक्रिय झाल्या असून दोन आमदाराच्या श्रेयात क्रीडा संकुलाचे काम रखडले.\nप्रस्तावित क्रीडा संकुलामध्ये दोन बॅडमिंटन कोर्ट उभारणे, सुसज्ज बहुउद्देशीय हॉल उभारणे, फुटबॉल मैदान व जॉगिंग ट्रॅक बनविणे, तसेच मैदानावर असलेले विजेचे पोल व झाडे स्थलांतरित करणे आहे. याच विषयावर आमदार किणीकर यांनी तहसीलदार कार्यालयातील बैठकीत चर्चा करण्यात आली.\nतालुका क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरुवात होण्याचे संकेत किणीकर यांनी बैठकीत दिले आहे. उल्हासनगर वासियासाठी अद्यावत सर्व सुविधाने सज्ज असे क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. याबैठकीला तहसिलदार उत्तम कुंभार, जिल्हा क्री���ा अधिकारी शरद कलावंत, नगररचनाकार मिलिंद सोनवणी, तालुका क्रीडा अधिकारी प्रदीप डोके, बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता डिलपे, संजय कोरडे, लहुजी सेनेचे राधाकृष्ण साठे, सचिन साठे, शाखा प्रमुख केशर लोणारे, राजू वालंज, रुग्णमित्र भरत खरे, पत्रकार सलिम मंसुरी तसेच संबंधित पोलीस अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउल्हासनगरवासीयांवर ३५ कोटींच्या करवाढीची टांगती तलवार\nमहापौरपदाची निवडणूक : नाराज नगरसेवकांवर वॉच\nसोनसाखळी चोरांनी केली 9 गुन्ह्यांची कबुली, सव्वा पाच लाखाचे दागिने हस्तगत\nपंचम कलानी होणार उल्हासनगरच्या महापौर, ओमी टीममध्ये उत्साहाचे वातावरण\nखेमानी नाल्याच्या योजनेचे काम संथपणे\nओमी कलानी ‘साई’चरणी, महापालिकेचा तिढा सुटण्यासाठी साकडे\nशिंदेंविरुद्ध आयएफएस असोसिएशन मैदानात; वनअधिकाऱ्यांवर राख फेकणे पडणार महागात\nबांधकाम नियमितीकरणासाठी केवळ ३६ प्रस्ताव; २७ गावांसह पालिका हद्दीत एक लाख ४७ हजार बांधकामे\nरोपे जाळणाऱ्याची माहिती द्या, अन् ५० हजारांचे बक्षीस मिळवा\n पालिका म्हणते, अहवाल समाधानकारक\nवंचित ग्राहकाला फ्लॅट देण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा बिल्डरला दणका\nलाच घेतल्याप्रकरणी प्रांत कार्यालयात स्वीय सहाय्यकास अटक\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n क���ाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/marbati-miravnuk-news/", "date_download": "2018-11-21T20:58:30Z", "digest": "sha1:RFLZVSUOQT52Y65Z6BVE3OTEFBTPKACR", "length": 8399, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मारबत मिरवणुकीत चीन, ब्ल्यु व्हेल गेमचे बडगे निघणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमारबत मिरवणुकीत चीन, ब्ल्यु व्हेल गेमचे बडगे निघणार\nनागपूर : नागपूर शहरातून तान्ह्या पोळ्याला २२ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मारबत मिरवणुकीत यंदा चीन आणि ब्ल्यु व्हेल गेम चे बडगे काढले जाणार आहेत. आयोजकांनी मिरवणुकीबाबत बोलताना ही माहिती दिली. काळ्या मारबतीला १३४ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३० वर्षांचा इतिहास असून दोन्ही मारबती एकाच ��ेळी निघतात. तान्ह्या पोळ्याला निघणाऱ्या काळ्या-पिवळ्या मारबतींबरोबर बडग्या-मारबतही लक्षवेधी असतात. तत्कालीन समस्या, अनिष्ट रुढी आणि सामाजिक प्रश्न यांचे वेध घेणारे मारबत आणि बडग्या दरवर्षी काढण्यात येतात. यंदा मृत्यूचा खेळ म्हणून कुप्रसिद्ध असलेला मोबाईल गेम ‘ब्लू व्हेल’ व भारत-चीन सीमेत घुसखोरी करणा-या चीन विरोधातील बडग्या मिरवणुकीत पहायला मिळणार आहे. जगात एकमेव असलेली ‘मारबत व बडग्या’ मिरवणुकीला आता लोकोत्सवाचे स्वरुप मिळाले आहे. नागपूरचे वेगळे वैशिष्ट अधोरेखित करणारी बडग्या- मारबत मिरवणूक विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाते. प्रतिकात्मक बडगे आणि त्यावर लिहिलेले उपाहासात्मक संदेश मारबत-बडग्या मिरवणुकीत सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. यंदा जीवघेणा मोबाईल गेम ब्लू व्हेलचा बडग्या गंजीपेठ येथील बालमित्र बडग्या उत्सव मंडळ काढणार आहे. तर खैरीपूरा येथील युवा शक्ती मंडळ भारतीय सीमेवर घुसखोरी करणा-या चीनविरोधात बडग्या काढणार आहे. काश्मीर दहशतवादी यांसह विविध समस्यांचा वेध घेणार बडगे,लालगंज, मस्कासाथ परिसरातून निघणार आहे.\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची सर्वांची भूमिका आहे. मागास आयोगाने ज्या शिफारसी…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकी��� चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/gi-sangli-turmeric-153835", "date_download": "2018-11-21T21:01:36Z", "digest": "sha1:FA4DYLHZNDCKAZ5MATOGUFXW3EP4RXI3", "length": 11661, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "GI to Sangli Turmeric सांगलीच्या हळदीवर ‘जीआय’ची मोहोर | eSakal", "raw_content": "\nसांगलीच्या हळदीवर ‘जीआय’ची मोहोर\nशुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018\nसांगली - ऐन दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सांगलीच्या हळदीवर भौगोलिक मानांकनाची (जीआय) मोहोर उमटली. जीआय मानांकन जाहीर करणाऱ्या केंद्र सरकारच्या संस्थेने चेन्नई येथील कार्यालयातून जारी केलेले जीआय प्रमाणपत्र ईमेलद्वारे प्राप्त झाले. शिरढोण येथील शिवराज्य हळद उत्पादक शेतकरी गटांमार्फत या मानांकनाचा दावा केला होता. मानांकनामुळे आता सांगलीची हळद सांगली टर्मरिक या नावाने जगभरात ब्रॅंड म्हणून ओळखली जाणार आहे.\nसांगली - ऐन दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सांगलीच्या हळदीवर भौगोलिक मानांकनाची (जीआय) मोहोर उमटली. जीआय मानांकन जाहीर करणाऱ्या केंद्र सरकारच्या संस्थेने चेन्नई येथील कार्यालयातून जारी केलेले जीआय प्रमाणपत्र ईमेलद्वारे प्राप्त झाले. शिरढोण येथील शिवराज्य हळद उत्पादक शेतकरी गटांमार्फत या मानांकनाचा दावा केला होता. मानांकनामुळे आता सांगलीची हळद सांगली टर्मरिक या नावाने जगभरात ब्रॅंड म्हणून ओळखली जाणार आहे.\nसन २०१३ पासून सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यामध्ये तीन महत्त्वाच्या निकषांच्या आधारावर ही हळद जगात भारी ठरते, असा दावा शिवराज्य गटाच्या माध्यमातून जीआय मानांकन तज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांनी केला होता.\nजगात केवळ सांगलीमध्ये हरिपूर येथे जमिनीखाली पेवांमध्ये हळद साठविण्याची व्यवस्था आहे. व्यवस्थेमुळे हळदीला केशरी पिवळा रंग मिळतो. तोही जगात वेगळी ओळख देणारा आहे. तीन थरांच्या मातीच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे हळदीतील क्रुकोमीन कंटेन्ट २ टक्‍क्‍यांनी वाढतो.\nतो आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. देशातील हळदीची सव्वा���े वर्षे जुनी बाजारपेठ सांगलीची आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता सांगलीची हळद ही भौगोलिक दृष्ट्या सर्वश्रेष्ठ आहे, हा दावा मान्य केला. त्याचे प्रमाणपत्र इंटरनेटच्या माध्यमातून जारी झाल्याने त्यावर शिक्‍कामोर्तब झाले.\n‘‘राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत सांगलीची हळद आता ब्रॅंड म्हणून विकली जाईल. तिला चांगला दर मिळेल. अमेरिका, युरोप या प्रगत खंडामध्ये हळदीपासून बनविलेल्या वस्तूंची बाजारपेठ वाढली आहे. तिच्या रोजच्या जगण्यातील महत्त्व वाढले आहे. परिणामी त्या बाजारात सांगलीची हळद रुबाब मिरवेल याबाबत शंका नाही.\nसांगली बाजारपेठेत महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलगंण राज्यांतून हळद येते. ती ब्रॅंड म्हणून जगभर जाणार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय निकषांनुसार ती पिकविण्याची जबाबदारी वाढली आहे. शेतकऱ्यांसाठी हळदीतून चांगले उत्पन्न घेण्याची संधी उपलब्ध झाली असल्याने ते निकषही पाळतील, असा विश्‍वास गणेश हिंगमिरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्‍त केला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2018-11-21T20:59:14Z", "digest": "sha1:UEHL36VRTMEXEN5PI7R2SZSTWB75HHYQ", "length": 28319, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (70) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (17) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (227) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (15) Apply संपादकिय filter\nकाही सुखद (10) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (9) Apply सप्तरंग filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहाराष्ट्र (280) Apply महाराष्ट्र filter\nअमरावती (186) Apply अमरावती filter\nसोलापूर (182) Apply सोलापूर filter\nचंद्रपूर (125) Apply चंद्रपूर filter\nमुख्यमंत्री (93) Apply मुख्यमंत्री filter\nउस्मानाबाद (92) Apply उस्मानाबाद filter\nजिल्हा परिषद (77) Apply जिल्हा परिषद filter\nदेवेंद्र फडणवीस (74) Apply देवेंद्र फडणवीस filter\nकोल्हापूर (71) Apply कोल्हापूर filter\nसिंधुदुर्ग (67) Apply सिंधुदुर्ग filter\nऔरंगाबाद (66) Apply औरंगाबाद filter\nप्रशासन (63) Apply प्रशासन filter\nसोन्याचे शिक्के म्हणून पितळी शिक्के विकणारी टोळी गजाआड\nनांदेड : कमी किंमतीत सोन्याचे शिक्के देतो म्हणून पितळी धातूचे शिक्के देऊन लाखोंची फसवणूक करणारी टोळी मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहराच्या श्रावस्तीनगर भागातून अटक केली त्यांच्याकडून एक सोन्याचा सिक्का 209 पितळी धातूचे शिक्के आणि खंजर जप्त केली. पोलिस अधीक्षक संजय जाधव स्थानिक...\n'विनाअनुदानित' शिक्षकांचे आंदोलन सुरू\nमुंबई : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने 18 वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले. राज्यभरातील शिक्षक यात सहभागी झाल्याने दिवाळीनंतर सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद राहणार आहेत. सरकार कोणताही निर्णय घेत नाही तोपर्यंत विनाअनुदानित शाळा...\nकाँग्रेसचा सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीनेच लढणार असल्याचे निश्‍चित झालेले असले तरी कॉंग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा सुरू केल्याने राष्ट्रवादीचे नेते अचंबित झाल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांत लोकसभेच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप निश्‍चित झालेले...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या साडेअकरा महिन्यांत 17 वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. मध्य प्रदेशात अकरा महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक 23 वाघ मृत्युमुखी पडले आहेत. ...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या साडेअकरा महिन्यांत 17 वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. तर मध्य प्रदेशात अकरा महिन्यांच्या कालावधीत...\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत अमलात अाणलेले महाडीबीटी हे पाेर्टल फेल झाले अाहे. यामुळे शिष्यवृत्ती अाणि फ्रिशीपची सर्व कामे मनुष्यबळाद्वारे हाेत असल्याने २०१८-१९ ची शिष्यवृत्ती...\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल\nअकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी विभागायी आयुक्तालयात १९ नोव्हेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन विभागीय...\nनांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू\nनांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड भाविक व अन्य हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांना चांगली संधि उपलब्ध होणार आहे. या सेवेला नांदेडकरांनी चांगला प्रतिसाद दिल्यास भविष्यात नांदेड- चंदीगड विमानसेवा...\nवनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बयाणात तफावत\nपांढरकवडा (जि. यवतमाळ) - टी-१ वाघिणीचा (अवनी) खातमा करणारे पथकच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. केंद्राची चौकशी समिती मंगळवारी (ता.१३) जिल्ह्यात दाखल झाली. समिती सदस्यांनी अखेरच्या मोहिमेत सहभागी झालेल्या पथकातील शूटरसह कर्मचाऱ्यांचे इन कॅमेरा बयाण नोंदविले. प्रत्येकाच्या बयाणात तफावत असल्याची माहिती...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर राज्य मिझोरममध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक 2019 च्या लोकसभेची नांदी असल्याने त्यासाठी केंद्रातील भारतीय जनता पक्षाने सर्वशक्ती एकवटली आहे...\nआता ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक फवारणी\nचंद्रपूर - उत्पादनवाढीसाठी कीटकनाशकाची फवारणी महत्त्वाची आहे. परंतु, फवारणीच्या जुन्��ा पद्धतीने विषबाधा होऊन आजवर अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना जीव गमवावा लागला. यामुळे एम.टेक.चे शिक्षण घेतलेल्या दोन युवकांनी त्यावर उपाय शोधून काढला आहे. त्यांनी पिकांवर कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन यंत्र तयार केले....\n‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी सुरू\nयवतमाळ - टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता. १३) राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण समितीची चौकशी समिती दिल्लीतून यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली आहे. ज्या ठिकाणी वाघिणीला ठार केले, त्या बोराटी...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर जीनिअसची संख्या लक्षणीय आहे. नुकताच \"कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमात साडेसहा लाख जिंकलेल्या अकरा वर्षांच्या तुषित निकोसेची जगभरात चर्चा सुरू आहे....\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येण्यास सुरवात झाली आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातचा रब्बी हंगाम निघून गेला आहे. त्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्नात...\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण'\nसंमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे \"गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले \"गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी जनजीवनाची परंपरा ध्यानात ठेवून यजमान संस्थेने ही संकल्पना...\nकेंद्राच्या चौकशी समितीची यवतमाळ जिल्ह्यात बोराटीत धडक\nयवतमाळ : टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता. 13) केंद्राची चौकशी समिती यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली आहे. ज्या ठिकाणी वाघिणीला ठार केले, त्या बोराटी येथील घटनास्थळाची प्रात्यक्षिकाद्वारे...\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठ���र केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले. भाजपच्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनीही वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पार्श्‍वभूमिवर बोलताना केंद्रीय...\nचव्हाण आणि पाटील यांच्याकडून अरुणा ढेरे यांना शुभेच्छा\nकऱ्हाड : यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी एकत्र येत पुणे येथे त्यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. अरुणा ढेरे यांच्या पुणे येथील...\nविदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही थंडीची चाहूल\nपुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत: हवामानाचा अंदाज असून...\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली. वडेट्टीवार यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमधील या मुद्यावरील मतभिन्नता समोर आली आहे. वाघापेक्षा माणसांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9/", "date_download": "2018-11-21T20:44:13Z", "digest": "sha1:HYEPWS363ONYABPVXWAZX7VQMAWAEI5U", "length": 8010, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चीनची दादागिरी-कर्जाचा हप्ता न दिल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळावर कब्जा? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचीनची दादागिरी-कर्जाचा हप्ता न दिल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळावर कब्जा\nबीजिंग: कर्जाचा हप्ता न दिल्याने चीनने एका अफ्रिकन राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कब्जा मिळवला आहे. झांबिया हे आफ्रिकन राष्ट्र चीनच्या कर्जाची परतफेड करू शकत नसल्याने त्याच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर चीनने कब्जा करण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. चीनने झांबियाला दिलेल्या कर्जाच्या अटींचा नीट अभ्यास न केल्याने झांबियावर ही वेळ आली आहे.\nआपल्या विस्तारवादी धोरणाने चीन आशिया खंडातच नाही, तर आफ्रिका खंडातही हातपाय पसरत आहे,. या राष्ट्रांत चीन मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. त्यांना कर्ज देत आहे. आणि कर्जाच्या बोझ्याखाली त्यांचावर वर्चस्व गाजवत आहे. आफ्रिकेत चीन एक आधुनिक वसाहत बनवण्याच्या तयारीत आहे. झांबियाच्या राष्ट्रीय प्रसारण कॉर्पोरेशनमध्ये चीनचा सहभाग 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे या वरून त्याची चांगली कल्पना येऊ शकेल.याचाच अर्थ असा, की झांबियात चीनच्या परवानगीशिवाय कोणतीही माहिती प्रसारित होऊ शकत नाही. वेळेत कर्जफेड न केल्यास केनेथ कोंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात घेण्याचा प्रस्ताव चीनने दिला आहे. चीनचे कर्ज फेडण्याची झांबियाची क्षमता आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगेल्या काही दिवसांत शंभरावर निर्वासितांना जलसमाधी\nNext article“कुछ कुछ होता है 2’मध्ये झळकणार रणवीर, आलिया आणि जान्हवी\nट्रम्प यांच्या विधानावरून अमेरिकेच्या दूताची पाककडून खरडपट्टी\nलादेनला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला मदत का करायची\nखलिस्तानवाद्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानची के-2 योजना\nअर्थसहाय्याच्या अपेक्षेने इम्रान खान संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये\nसौदीच्या प्रिंसनेच केली खाशोगींची हत्या\nब्रिटनमह्ये “ब्रेक्‍झिट’च्या मुद्दयावरून भारतीय वंशाच्या मंत्र्याचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-akola-dist-akola-agrowon-maharashtra-10867", "date_download": "2018-11-21T21:03:05Z", "digest": "sha1:57DGUJ4M6GDLREEQUSIXE54JWHEUQRZ2", "length": 23862, "nlines": 185, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, akola dist. akola , agrowon, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदर्जेदार, निरोगी लिंबू रोपनिर्मितीचा ‘मॉडिफाइड कंटेनर’ प्रयोग यशस्वी\nदर्जेदार, निरोगी लिंबू रोपनिर्मितीचा ‘मॉडिफाइड कंटेनर’ प्रयोग यशस्वी\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nफळे, भाजीपाला उत्पादनवाढीत निकोप, निरोगी\nरोपांचे महत्त्व अनन्य साधारण अाहे. हेच महत्त्व लक्षात घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लिंबूवर्गीय फळांसाठी ‘मॉडिफाइड कंटेनर नर्सरीचा’ प्रयोग केला अाहे. कमी मनुष्यबळात निरोगी व अधिक संख्येने दर्जेदार रोपांची निर्मिती त्या माध्यमातून शक्य झाली आहे. वर्षाला २५ ते ३० हजार रोपांची विक्री हेच प्रयोगाचे यश म्हणून मोजता येते.\nफळे, भाजीपाला उत्पादनवाढीत निकोप, निरोगी\nरोपांचे महत्त्व अनन्य साधारण अाहे. हेच महत्त्व लक्षात घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लिंबूवर्गीय फळांसाठी ‘मॉडिफाइड कंटेनर नर्सरीचा’ प्रयोग केला अाहे. कमी मनुष्यबळात निरोगी व अधिक संख्येने दर्जेदार रोपांची निर्मिती त्या माध्यमातून शक्य झाली आहे. वर्षाला २५ ते ३० हजार रोपांची विक्री हेच प्रयोगाचे यश म्हणून मोजता येते.\nकाळाची गरज पाहता सध्या रोप निर्मितीचा व्यवसाय\nसर्वत्र वाढत चालला अाहे. त्याचवेळी निकृष्ट दर्जाची रोपे देऊन फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढले अाहे. निरोगी, निकोप रोपे मिळतीलच याची खात्री राहिलेली नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत लिंबूवर्गीय अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पात कार्यरत तज्ज्ञांनी ‘मॉडिफाइड कंटेनर नर्सरी’चा प्रयोग तीन वर्षांपासून राबवण्यास सुरवात केली आहे.\nपारंपरिक ते ‘मॉडिफाइड नर्सरी’\nकृषी विद्यापीठात लिंबूवर्गीय फळांवर सातत्याने संशोधन केले जाते. विदर्भात अाणि त्यातही अकोला जिल्ह्यांत लिंबूच्या बागा अधिक असून, रोपांची मागणी अधिक राहते. सध्या प्रकल्पाच्या नर्सरीमध्ये मागील तीन ते चार वर्षांचा विचार केला, तर ७५ हजार ��े एक लाख संख्येने रोपे तयार केली जात आहेत. पूर्वी पारंपरिक पद्धतीने गादीवाफ्यावर मोकळ्या जागेत रोपांची निर्मिती व्हायची. काळाची गरज अोळखून नर्सरीच्या स्वरूपात अामूलाग्र बदल होत गेले. प्रकल्पाचे प्रमुख व कनिष्ठ उद्यानविद्यावेत्ता डॉ. दिनेश पैठणकर यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांच्या सहकार्याने पुढाकार घेत ‘मॉडिफाइड कंटेनर’ तंत्राद्वारे ‘नर्सरी’चे रूप बदलवले आहे.\nसशक्त, निरोगी रोपे तयार होतात.\nलिंबाचे रोप सुमारे सहा ते आठ महिन्यांत विक्रीयोग्य होऊ शकते.\nएका कंटेनरमध्ये वर्षात दोन वेळा रोपनिर्मिती करणे शक्य.\nकमी कालावधीत, कमी जागेत अधिक संख्येने रोपनिर्मिती\nउपलब्ध जागेचा तसेच स्राेतांचा (टाकाऊ) वापर योग्य होतो.\nअन्नद्रव्ये, पाणी व्यवस्थापन तसेच मल्चिंगचा वापर. एकच मनुष्य नर्सरीचे व्यवस्थापन करू शकतो.\nपाणी प्रत्येक रोपाला देण्याएेवजी संपूर्ण कंटेनरला झारीने दिल्याने श्रमांत बचत.\nतंतूमय मुळे जास्त मिळतात. तुलनेत अन्य पद्धतीत मुळे गुंडाळली जाण्याची शक्यता असते. रोपांची काढणी करताना इजा होऊ शकते.\nसंत्रा, मोसंबीचीही रोपे या पद्धतीने तयार करणे शक्य\nरोप जगण्याचे प्रमाण अधिक; खर्च कमी\nपारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड केल्यानंतर ती जगण्याचे प्रमाण शेकडा ७० ते ७२ टक्के असते. ‘माॅडिफाइड’ पद्धतीत हेच प्रमाण ९६ टक्के अाहे, असे डॉ. पैठणकर यांनी सांगितले. रोपांच्या निर्मितीवर होणारा प्रतिरोप खर्चही या पद्धतीत अवघा साडेआठ रुपयांपर्यंत अाला. उर्वरित पद्धतीत प्रतिरोप हाच खर्च ९ ते ११ रुपयांपर्यंत येतो.\nपाण्याची बचत; कमी मनुष्यबळ\nमागील काही वर्षांत पाऊस कमी झाल्याचा ताण विद्यापीठातील प्रक्षेत्राला झेलावा लागला. वीजपुरवठ्याचाही प्रश्न निर्माण व्हायचा. ‘मॉडिफाइड कंटेनर नर्सरी’ सुरू झाल्यापासून या त्रासातून सुटका झाली. मल्चिंग पेपर, ठिबकचा वापर केल्याने रोपांना गरजेइतके पाणी मिळत अाहे. एकूण ४००० लिटर पाणी देणाऱ्या दोन टाक्या आहेत.\nनव्या तंत्राद्वारे तयार रोपांना शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे. दरवर्षी सरासरी २५ ते ३० हजार रोपांची विक्री होत आहे. मागील वर्षी ती ४० हजारांपर्यंत झाल्याचे डॉ. पैठणकर यांनी सांगितले. लिंबाच्या पीडीकेव्ही लाईम, साई सरबती, फुले सरबती आदी जातींच्या रोपांची निर्���िती केली आहे.\nकाय आहे मॉडिफाइड कंटेनर तंत्र\nनर्सरीसाठी एक मीटर रुंद, सहा मीटर लांब व अर्धा मीटर उंच ‘मॉडिफाइड कंटेनर’ टाकाऊ वस्तूंपासून बनविला. यात ॲसबेसटॉस शीटस, पॉलिथीन (२०० मायक्रॉन जाडी), शेडनेट (९० टक्के) यांचा वापर\nकंटेनर गाळाची माती, शेणखत व भसवा (२ः१ः१) या प्रमाणात वापरून ३० सेंटिमीटर जाडीचा थर देऊन भरण्यात अाला. या मिश्रणाला त्याआधी सौरऊर्जा संस्करण करून निर्जंतुकीकरण\nकंटेनरचा जमिनीशी संपर्क येऊ नये यासाठी खाली विटांचा थर\nजून-जुलैमध्ये बीजप्रक्रिया केलेल्या लिंबाच्या बियांची कंटेनरमध्ये दोन अोळीतील अंतर १० सेंटिमीटर ठेवून लावण केली.\nअोलितासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला. सुमारे १२ फूट उंचीवर पाण्याच्या टाक्या ठेवून ‘ग्रॅव्हिटी’ तत्त्वाने पाणी खाली आणले जाते. पाण्यात विरघळणाऱ्या खतांद्वारे नत्र, स्फुरद, पालाश, जस्त, लोह, बोरॉन यांचा पुरवठा करण्यात येतो.\nनर्सरीत १०० मायक्रॉन पॉली मल्चिंग अाच्छादनाचा वापर करण्यात येतो. यामुळे अोलावा टिकून ठेवण्यास मदत होते.\nमाती निर्जंतुकीकरणासाठी सच्छिद्र पाइपचा वापर करून फॉरमॅलीन या रसायनाचा वापर अत्यंत दक्षतेने करण्यात आला.\nया ठिकाणी सुमारे सहा ते आठ महिने रोपे वाढवण्यात येतात. (हंगाम व वातावरणानुसार)\nत्यानंतर रोपे चिमट्याने उपटून ६ बाय ९ इंच अाकाराच्या पॉलिथीन बॅगमध्ये ठेवण्यात येतात. रोपांना भरपूर मुळे असल्याने व मुळे कणखर असल्याने रोपे १५ ते २० दिवसांत विक्रीयोग्य होतात.\nसंपर्क : डॉ. दिनेश पैठणकर\nकृषी विद्यापीठ agriculture university व्यवसाय profession अकोला akola भारत विदर्भ vidarbha पुढाकार initiatives मोसंबी sweet lime ऊस पाऊस रॉ खत fertiliser विटा ठिबक सिंचन सिंचन\nतज्ज्ञांच्या भेटीवेळी माहिती देताना डॉ. दिनेश पैठणकर\nरोपे काढताना इजा होत नाही. लांब व तंतूमुळे अधिक असलेले रोप .\nरोपाची विक्री करण्यापूर्वी काही दिवस अाधी ती पॉलिथीन बॅगमध्ये ठेवली जातात.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध���ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dharmarajya.org/?page_id=1060", "date_download": "2018-11-21T19:42:35Z", "digest": "sha1:FQ56KEHXBI3OJJFDUMRQQ6JCDTTQXC4Y", "length": 5723, "nlines": 89, "source_domain": "dharmarajya.org", "title": "धर्मराज्य पक्ष – युगंधर श्रीकृष्ण", "raw_content": "नेहमी विचारले जाणारे प्रश्न\n०२२ - २५३४ ८३४४\nमहाराष्ट्र राज्य व राष्ट्र\nठाणे शहर व जिल्हा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nनिसर्गाचा समतोल’ राखून माणसांचे आरोग्य, मनःस्वास्थ्य त्यांचे सौहार्द्रपूर्ण परस्पर-संबंध, साहित्य-संगीत-काव्य-नाटय यांच्या अभिरूचीनं नटलेल्या संस्कृति...व त्यामुळे समाजात नांदत असलेली शांती व प्रसन्नता हा खरा विकास होय हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल हा विकास् साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल\nइयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश\n मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा\nधर्मराज्य पक्षाच्या ताज्या घडामोडी, बातम्या, लेख तसेच कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्या ई-मेलवर मिळण्यासाठी आपल्या ई-मेलची खाली नोंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/cricket/asia-cup-2018-who-team-indias-new-bhai-khalil-ahmed/", "date_download": "2018-11-21T21:11:57Z", "digest": "sha1:ATPK3R35FVT77CKVFPH2DBCBRQUJXAND", "length": 27969, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Asia Cup 2018: Who Is Team India'S New Bhai Khalil Ahmed? | Asia Cup 2018 : कोण आहे टीम इंडियाचा नवा भिडू खलिल अहमद? | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nशेकडो ज्वलंत प्रश्न आणि बुद्धाचा उपदेश\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nAsia cup 2018 : कोण आहे टीम इंडियाचा नवा भिडू खलिल अहमद\nAsia cup 2018 : कोण आहे टीम इंडियाचा नवा भिडू खलिल अहमद\nAsia cup 2018 : कोण आहे टीम इंडियाचा नवा भिडू खलिल अहमद\nसंघात खलील अहमद हा एक नवीन चेहरा दिसला आणि बऱ्याच जणांनी भुवया उंचावल्या. कारण आतापर्यंत या खलीलचे नाव कधीही प्रकाशझोतात आलं नव्हतं.\nAsia cup 2018 : कोण आहे टीम इंडियाचा नवा भिडू खलिल अहमद\nठळक मुद्देहा खलील नेमका कोण आणि संघात कसा आला, असे प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात उपस्थित झाले आहेत.\nनवी दिल्ली, Asia cup 2018 : भारताची आशिया चषकासाठी निवड झाली, विराट कोहली संघा नसणं हे काहीसं ठरलेलं होतं. पण संघात खलील अहमद हा एक नवीन चेहरा दिसला आणि बऱ्याच जणांनी भुवया उंचावल्या. कारण आतापर्यंत या खलीलचे नाव कधीही प्रकाशझोतात आलं नव्हतं. त्यामुळे हा खलील नेमका कोण आणि संघात कसा आला, असे प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात उपस्थित झाले आहेत.\nखलील हा राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू. उजव्या हाताने फलंदाजी आणि डावखुरा गोलंदाजी करणारा. खलीलने 2016 साली भारताच्या 19-वर्षांखालील संघात स्थान मिळवले होते त्यानंतर 2016-17 साली राजस्थानमधील आंतरराज्य ट्वेन्टी-20 स्पर्धेत तो खेळताना दिसला. 2017 साली त्याने राजस्थानकडून रणजी करंडकामध्येही पदार्पण केले.\nखलीलला आतापर्यंत चमकदार किंवा भारतीय संघात स्थान मिळवावे अशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याचे नाव भारतीय संघात पाहिल्यावर, खलील नेमका कोणत्या कामगिरीच्या जीवावर संघात आला या प्रश्नांचे उत्तर मिळत नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAsia Cup 2018CricketVirat Kohliआशिया चषकक्रिकेटविराट कोहली\nAsia Cup 2018: भारतीय संघ जाहीर; विराट कोहलीऐवजी रोहित शर्मा नेतृत्त्व करणार\nIndia vs England 4th Test: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत शेपूटच अधिक वळवळलं\nIndia vs England 4th Test: पुजाराच्या हेल्मेटवर बाऊंसर आदळला, त्यानंतर स्टोक्सने केलं असं काही\nIndia vs England, 4th Test: यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या नावे नकोसा विक्रम\nAsia Cup 2018: विराटच्या अनुपस्थितीत कर्णधाराची माळ मुंबईकर फलंदाजाकडे की आणखी कोणाकडे\nIndia vs England 4th Test: विक्रमानंतर विराट कोहलीला मिळालेले सरप्राईज पाहिलेत का\nजोहरी निर्दोष, कामावर रुजू होण्याचीही परवानगी\nखेळातून उत्तम व्यक्तिमत्त्व शक्य - महेंद्रसिंग धोनी\nभारताच्या क्षेत्ररक्षकांची सुमार कामगिरी\nअंध महिलांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा\nIND vs AUS 1st T-20 : जसप्रीत बुमराच्या नावावर झाला 'हा' विक्रम\nIND vs AUS 1st T-20 : ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त धावा करूनही भारत पराभूत\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nअसा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल\nकुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का\n वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल \n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मै��ानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-21T20:09:39Z", "digest": "sha1:YB4JUZZJT6BFYM23SVCVVUF3CQ4MMDNK", "length": 5962, "nlines": 94, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "अरबी संगीत - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\n0 आपले टाका0.00 €\nअरबी संगीत (अरबी: الموسيقى العربية - एएलए-एलसी: अल-मुसीका अल-अरबीयाह) हा सर्व अरबी भाषेचा देश असून त्याचे सर्व प्रकारच्या संगीत शैली आणि शैली आहेत. अरबी देशांमध्ये संगीत आणि बर्याच बोलीभाषा आहेत. प्रत्येक देशाचे स्वतःचे पारंपारिक संगीत आहे. अरबी संगीत बर्याच इतर प्रादेशिक संगीत शैली आणि शैलींशी संवाद साधण्याचा दीर्घ इतिहास आहे. ते सर्व अरब लोक आज अरब राष्ट्र बनविणारे सर्व लोक संगीत प्रस्तुत करते.\nनाही उत्पादने आपली निवड जुळणारे आढळले होते.\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 19 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2814", "date_download": "2018-11-21T21:04:00Z", "digest": "sha1:YEUDSZRN4RHXSBVR3ICA4GJHJUKESM5V", "length": 19629, "nlines": 103, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आदिवासी साहित्य चळवळीचे मुखपत्र – फडकी मासिक | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआदिवासी साहित्य चळवळीचे मुखपत्र – फडकी मासिक\nमहाराष्ट्रातील आदिवासी साहित्य चळवळीसाठी काम करणाऱ्या ‘फडकी’ मासिकाला नोव्हेंबर 2017 मध्ये दहा वर्षें पूर्ण झाली. आदिवासी साहित्य, संस्कृती आणि अस्मिता जपणारे ते मासिक निरगुडेवाडी (ता. अकोले, जि. अहमदनगर) या सुमारे नव्वद लोकसंख्या असलेल्या आदिवासी, दुर्गम वाडीतून सुरू झाले. ते तुकाराम रोंगटे, मारुती आढळ, देवराम आढळ, सुनील फलके, सलिमखान पठाण, संजय लोहकरे या व अशा कार्यकर्त्यांनी निष्ठेने व जिद्दीने चालू ठेवले आहे.\nआदिवासी साहित्याचा प्रवाह समृद्ध व्हावा, नवनव्या लेखकांना प्रेरणा मिळावी, इतर साहित्य प्रवाहांहून आदिवासी साहित्य प्रवाह निराळा आहे याची जाणीव समग्र साहित्यविश्वाला व्हावी या हेतूने ‘फडकी’तून विचारमंथन होते. मासिकाच्या वतीने डॉ. गोविंद गारे व्याख्यानमाला सुरू केली, त्यासही दहा वर्षें झाली. मासिकातून नवोदितांचे साहित्य प्रकाशित होत असतेच. गोविंद गारे यांच्या नावानेच ‘राज्यस्तरीय आदिवासी साहित्य पुरस्कार’ देऊन दरवर्षी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधील नवोदित साहित्यिकांना गौरवण्यात येते. वीस साहित्यिकांच्या साहित्यकृती मासिकाच्या सहकार्याने प्रकाशित झाल्या आहेत. पुस्तक प्रकाशन हे ‘फडकी’ मासिकाचे स्वाभाविक अंग आहे. बत्तीस नवोदित साहित्यिकांच्या साहित्यकृती मासिकाच्या सहकार्याने प्रकाशित झाल्या आहेत.\nआदिवासी साहित्य चळवळीच्या परंपरेत ‘हाकारा’, ‘नहारकंद’, ‘ढोल’ यांसारखी नियतकालिके प्रकाशित होतात. मात्र त्यांत सातत्य नाही. आदिवासी समाजात वाचनसंस्कृती रूजलेली नाही. त्यामुळे नियतकालिक चालवताना लेखन मिळवणे ही मोठी समस्या भेडसावते. त्या समस्येला ‘फडकी’ तोंड देत आहे. कोणत्याही नियतकालिकाच्या दीर्घायुष्यासाठी आर्थिक साहाय्य व दूरदृष्टी असावी लागते. कोणतेही आर्थिक साहाय्य नसताना समाजातील काही निष्ठावंत, दानशूर, व्यक्तींच्या सहकार्याने ‘फडकी’ मासिक गेली दहा वर्षें नियमित प्रकाशित होत आहे; सबंध महाराष्ट्रात साहित्य संस्क��ती रुजवण्याचे प्रयत्न करत आहे.\nबहुतेक नियतकालिके साहित्याबरोबरच समाजातील अन्याय, ढोंगीपणा, साचलेपणा आणि शोषणाची परंपरा यांविरूद्ध लढताना, आवाज उठवताना दिसतात. ‘फडकी’नेही समाजातील नकली चळवळी, राजकारणी यांच्याकडून समाजाची होणारी दिशाभूल, ठेकेदारांकडून होणारे शोषण, समाजातील लबाड समाजसेवक आणि विकासाचा निधी लुटणारे ठेकेदार यांच्याविरूद्ध आवाज वेळोवेळी उठवला आहे. परिणाम म्हणून समाजाचे शोषण करणाऱ्या ठेकेदारांनी, समाजद्रोह्यांनी संपादकांना धमक्याही दिल्या, परंतु कोणतेही प्रसारमाध्यम अशा समाजद्रोह्यांना भीक घालत नाही. तशी ती ‘फडकी’नेही घातलेली नाही.\nआतापर्यंत चार कविसंमेलने, एक आदिवासी धर्मपरिषद, चार पुस्तक प्रकाशन सोहळे, ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनावणे व ‘भूमिसेना चळवळी’चे कार्यकर्ते काळुकाका धोदडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. मासिकाचे विशेषांकही प्रकाशित केले आहेत. मासिकाने राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन 12 मे 2012 रोजी योजले होते.\n‘‘फडकी’ मासिकासाठी मनाची खिडकी उघडी ठेवा’ असे आवाहन करणारे ज्येष्ठ साहित्यिक भि.ना. दहातोंडे, सामाजिक कार्यकर्ते एम.एम. लांघा, साहित्यिक रा.चि. जंगले यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन आणि संपादक मंडळाच्या प्रामाणिक निष्ठेमुळेच मासिक आदिवासी साहित्याच्या चळवळीत परिवर्तनवादी, स्वाभिमानी आणि निधर्मी विचार रुजवण्याचे काम करत आहे.\nआदिवासी साहित्याची चळवळ ही गेल्या दहा-पंधरा वर्षांतील. आदिवासी साहित्य हा लोकसाहित्याचाच एक प्रकार, परंतु ती मंडळी शिक्षित झाली. 2000 सालानंतर प्रभावाने पुढे आली. तोपर्यंतच्या लोकसाहित्याच्या अभ्यासकांत अनिल सहस्रबुद्धे, मधुकर वाकोडे, हरिश्चंद्र बोरकर यांनीच फक्त आदिवासी साहित्याची दखल घेतली. कवी वाहरू सोनावणे व मी, आम्ही 2000 सालानंतर आदिवासी पाड्यांवर फिरू लागलो. तेव्हा फार रोमहर्षक अनुभव येत गेला. शिक्षण घेतलेल्या जागृत आदिवासी तरुणांनी त्यांच्या जे जे मनी आले ते लिहून ठेवले होते. वाहरू आणि मी पाड्यावर गेलो, की ते साहित्य बाहेर निघत असे. त्याचे बाह्यरूप झोपडीतील चुलीच्या धुरामुळे काळवंडलेले असे. परंतु साहित्यातील हुंकार नव्या दमाचा वाटे. आम्हा दोघांच्या त्या भटकंतीत एकूण बावन्न तरुणांनी लिहिल्याचे आढळून आले. आम्ही त्य��ंची हस्तलिखिते ताब्यात घेतली. आम्ही त्यांपैकी बत्तीस जणांचे साहित्य प्रकाशित करू शकलो.\nआदिवासी साहित्य चळवळीला तोंड फुटले ते उपेक्षेतून, दुर्लक्षातून आणि घुसमटीतून. आम्ही काही कार्यकर्ते आमचे लेखन वेगवेगळ्या माध्यमांकडे पाठवत असू. पण त्याला दाद मिळत नसे. शेवटी आम्ही स्वत:चा मंच असावा म्हणून ‘फडकी’ हे मासिक डिसेंबर 2007 मध्ये प्रसिद्ध केले. त्यातून आमचे हक्काचे व्यासपीठ तयार झाले.\nसर्व नियतकालिकांना असते तशी आर्थिक अडचण ‘फडकी’लादेखील भेडसावते. परंतु आदिवासी समाजातून आलेली काही प्रमुख मंडळी विनंती केल्यानंतर थोडाबहुत निधी देतात तरी. परंतु लेखन कोठून आणायचे लेखक मंडळी त्यांना हवे ते आणि त्यांना हवे तेवढेच लिहितात. त्यामुळे मासिक भरीव, आशयघन करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. आम्ही पाहिले, की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये आदिवासी समाजातून आलेले बावन्न प्राध्यापक आहेत. त्यांपैकी फक्त चार-पाच जण लेखन करतात. आदिवासी नियतकालिकांना साहित्य लाभते ते हौशी लेखकांकडून.\n‘फडकी’ मासिकाला दूरचा पल्ला गाठायचा आहे, आदिवासी साहित्यालाही योग्य मानमान्यता मिळवायची आहे. आमचा ‘फडकी’च्या माध्यमातून तसा प्रयास आहे.\nअत्यंत कठीण काम करत आहात. मासिकाची वार्षिक वर्गणी कीती व ती कशी व कुठे पाठवायची ते कळले तर बरे होईल\nजय आदिवासी जय बिरसा जय होनाजी जय राघोजी\nफडकी मासिक हे आदिवासी समाजाचे मुखपत्र आहे याचा अभिमान आहे च परंतु या मासिकातून आपल्या च बांधवाचे अश्लिल भाषेत टोमणे देणे हे या मासिकाला शोभणारे नाही तुम्ही जेव्हा दुसर्यांकडे एक बोट करता तेव्हा चार बोटे तुमच्या कडे आहेत हे विसरू नये\nया वरुन तुमची काय लायकी आहे हे समजत\nडॉ. संजय यशवंत लोहकरे हे केळी ओतूर, (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथील रहिवासी. त्यांनी एमए.बीएड., पीएच.डी., नेट - सेटचे शिक्षण घेतले आहे. ते फडकी मासिकाचे संस्थापक – संपादक आहेत. त्यांना डॉ. गोविंद गारे आदिवासी समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांनी ‘रानपाखरांची गाणी’, ‘आदिवासींच्या धार्मिक अस्मितेचा उदय’ या पुस्तकांचे संपादन केले आहे. लोहकरे यांनी ‘वळीव एक आकलन’ या पुस्तकाची समीक्षा तसेच ‘पानझडी’ कवितासंग्रह लिहिला आहे.\nआदिवासी साहित्य चळवळीचे मुखपत्र – फडकी मासिक\nसंदर्भ: आदिवासी, आदिवासी साहित्‍य\nप्रत्येक स्वप्नाला जगण्याचा अधिकार आहे\nसंदर्भ: आदिवासी, आदिवासी साहित्‍य, आदिवासी संस्क़ृती, आदिवासी नृत्य, गणेश देवी, बडोदा, गुजरात\nनजुबाई गावित – लढवय्यी कार्यकर्ती लेखिका\nलेखक: माहेश्वरी वीरसिंग गावित\nसंदर्भ: लेखिका, लेखन, साक्री तालुका, साहित्यिक, आदिवासी, आदिवासी संस्क़ृती, आदिवासी साहित्‍य\nविनोद कुमरे यांचा आदिवासी बाज\nसंदर्भ: आदिवासी, आदिवासी साहित्‍य, कविता, कवी\nसातपुड्याच्या कुशीतलं, आदिवासींच्या भूमीतलं - नंदुरबार\nलेखक: राजू लक्ष्मण ठोकळ\nसंदर्भ: सातपुडा, आदिवासी, गावगाथा\nआदिवासी पाड्यावरची ‘डिजिटल’ शाळा\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षणातील प्रयोग, आदिवासी, शिक्षक, शाळा, अकोले तालुका, प्रयोगशील शिक्षक, डिजीटल शाळा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-fodder-management-livestock-12057", "date_download": "2018-11-21T21:07:45Z", "digest": "sha1:MJZ2EUMHFQB5LAWKI75QA4NG4FUIYKRF", "length": 24852, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, fodder management for livestock | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nटंचाई टाळण्यासाठी चाऱ्याचे नियोजन अावश्‍यक\nटंचाई टाळण्यासाठी चाऱ्याचे नियोजन अावश्‍यक\nडॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nभविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध क्षेत्रावर चारा लागवड, चाऱ्याचा काटकसरीने वापर, चाऱ्याचा साठा, हायड्रोपोनिक्‍स चारा अाणि चारा प्रक्रिया इ. पर्याय उपलब्ध अाहेत. असा चारा टंचाईकाळात पुरविल्यास निश्‍चितच दूध उत्पादन टिकून जनावरांच्या पोषणतत्त्वांची गरज पूर्ण करता येईल.\n१. उपलब्ध क्षेत्रावर चारा लागवड\nभविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध क्षेत्रावर चारा लागवड, चाऱ्याचा काटकसरीने वापर, चाऱ्याचा साठा, हायड्रोपोनिक्‍स चारा अाणि चारा प्रक्रिया इ. पर्याय उपलब्ध अाहेत. असा चारा टंच���ईकाळात पुरविल्यास निश्‍चितच दूध उत्पादन टिकून जनावरांच्या पोषणतत्त्वांची गरज पूर्ण करता येईल.\n१. उपलब्ध क्षेत्रावर चारा लागवड\nकिमान ३-४ महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असेल तर डीएचएन-६, धारवाड नेपियर, सीओ-४, कडवळ, या चारा पिकांची लागवड करावी. मुरघास स्वरूपात साठवून ठेवावा किंवा ५० टक्के फुलोऱ्यात आलेला चारा कापून सावलीत वाळवून त्याचा साठा करावा. अशा चाऱ्याला \"हे' असे म्हणतात. या चाऱ्याची पौष्टिकता हिरव्या चाऱ्याच्या जवळपासच असते.\n२. उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर\nकाटकसरीने वापर म्हणजे जनावराचे कुपोषण करून चारा साठवणे नव्हे, तर सध्याची जनावराची शारीरिक गरज पूर्ण होईल एवढाच चारा जनावरांना देणे. जनावरांचे अतिपोषण टाळावे. विनाकारण नियमित चारा टाकून वाया न घालवता जनावराच्या दूध उत्पादन व शरीरपोषणासाठी लागणाऱ्या पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होईल एवढाच चारा त्यांना द्यावा. उर्वरित चारा साठा करावा, जो भविष्यात उपयोगात येईल. चारा नियोजनासाठी आहारतज्ज्ञांशी संपर्क करून त्यांच्या सल्ल्यानुसार जनावरांना आहार द्यावा. चारा वाया जाऊ नये म्हणून चाऱ्यावर प्रक्रिया करून, चारा कुट्टी करूनच जनावरांना द्यावा, जेणेकरून चाऱ्याची बचत होऊन भविष्यात संगोपनासाठी त्याचा वापर करता येईल. उत्पादक नसलेली किंवा भविष्यातही उत्पादक न होणारी जनावरे न सांभाळता त्यांच्यावर चारा वाया न घालवता उत्पादनक्षम जनावरांचेच संगोपन करावे.\nउपलब्ध सर्व प्रकारची गुळी (सोयाबीन/ गहू/ भात/ तूर), कडबा, वाळलेले गवत, वाळलेले पाचट, वाळलेले उसाचे वाढे याचा सुयोग्य साठा करावा. ज्या ज्या ठिकाणाहून शेतातील दुय्यम पदार्थ आणून साठा करता येईल तेथून आणून साठा करावा. उपलब्ध चाऱ्याचे ब्लॉक बनवावेत. चाऱ्याचा साठा कोरड्या ठिकाणी उंचावर करावा, जेणेकरून चारा ओलसर होऊन बुरशी तयार होणार नाही व असा चारा वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी.\nकमी पाणी व मातीविना चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्‍स तंत्रज्ञानाद्वारे चारा उत्पादन करावे. यामध्ये कमी पाण्यात जास्त चारा उत्पादन करणे शक्‍य होते. हायड्रोपोनिक्‍सद्वारे उत्पादित चाऱ्यात प्रथिनांचे प्रमाण मुबलक असते. दहा-बारा दिवसांत १ किलो बियांपासून १० किलो चारा मिळतो. कमी जागेत जास्त चारा उत्पादन होते.\n५. पर्यायी चाऱ्याचे नियोजन\n��पलब्ध चारा संपल्यानंतर बगॅस, मळी, युरिया, गुळी/ भुसकट, कमी प्रतीचा चारा साठा करून त्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्याचा जनावरांच्या आहारात वापर केल्यास चाराटंचाईवर मात करून जनावरांचे व्यवस्थित संगोपन करता येते.\nअ) चाऱ्याची चव वाढवून चारा खाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रक्रिया ः\nएक किलो मीठ १० लिटर पाण्यात विरघळून १०० किलो वाळल्या चाऱ्यावर फवारावे आणि २ ते ३ तासाने जनावरांना खाण्यास द्यावे.\n१० ते १५ लिटर मळी १०० किलो वाळला चारा/ गुळी यावर फवारावी व १२ ते १४ तास ठेवून खाण्यास द्यावे.\n१० लिटर पाण्यात १ किलो मीठ व १ किलो गूळ मिसळून १०० किलो वाळला चारा/ गुळीवर फवारून १२ ते २४ तास झाकून ठेवून जनावरांना खाण्यास द्यावे.\nब) चाऱ्याची चव, खाण्याचे प्रमाण, पचनीयता, पोषणमूल्ये वाढवण्यासाठी प्रक्रिया\nएक किलो युरिया १०० लिटर पाण्यात मिसळून १०० किलो निकृष्ट चाऱ्यावर/ गुळीवर फवारावे. २ ते ३ तासांनंतर चारा खाऊ घालावा.\nमळी १० किलो किंवा ५ किलो गूळ, १ किलो मीठ, १ किलो क्षार मिश्रण, २ ते ४ किलो युरिया, ४० ते ५० लिटर पाण्यात मिसळून द्रावण बनवावे. द्रावण १०० किलो गुळी/ निकृष्ट चाऱ्यावर सर्वसमान फवारावे व असा चारा २१ दिवस हवाबंद झाकून ठेवावा व २१ दिवसांनंतर जनावरांना खाण्यास द्यावा.\nक) दररोज युरिया-मळीची प्रक्रिया करून चारा वापरण्यासाठी ः\nदोन लिटर पाण्यात २ किलो युरिया मिसळावा. या द्रावणामध्ये १० किलो मळी मिसळावी. या द्रावणामध्ये १ किलो मीठ व १ किलो क्षार मिश्रण मिसळून मातीपासून बनविलेल्या भांड्यात ठेवावे.\nवरील ७५० ग्रॅम द्रावण घेऊन ७५० मिली पाण्यात मिसळून द्रावण बनवून ५-१० किलो कुट्टीवर फवारावे. फवारल्यानंतर चारा वर-खाली करावा व राहिलेले द्रावण परत फवारावे. या प्रक्रियेत पहिले १५ दिवस केवळ ५०० ग्रॅम (वरील बनविलेले) द्रावण घ्यावे. नंतर हळूहळू प्रमाण वाढवून ७५० ग्रॅमपर्यंत घ्यावे. एका दिवसात ७५० ग्रॅमपेक्षा जास्त द्रावण फवारलेला चारा (५ - १० किलो चाऱ्यावर) जनावरास खाण्यास देऊ नये.\nड) बगॅसवर युरिया-मळी प्रक्रिया ः\n- थोडे पाणी घेऊन त्यात १ किलो युरिया मिसळावा. युरियाचे द्रावण १०० किलो मळीमध्ये मिसळावे. १०० किलो बगॅस प्लॅस्टिक, फरशी/ कॉंक्रीटवर पसरावे व वरील निम्मे द्रावण यावर सर्व ठिकाणी फवारावे. नंतर बगॅस खाली-वर करून परत उर्वरित निम्मे द्रावण बगॅसवर फवारावे. अर्धा ते १ तास थांबून ते जनावरांना खाण्यास द्यावे.\nयुरिया-मळी-बगॅस खाद्य २ ते ३ किलो प्रती जनावरांस कडब्यासोबत द्यावे.\n१० लिटर पाण्यात १ किलो मीठ, २ किलो युरिया मिसळावा. या द्रावणात १० ते १५ किलो मळी मिसळावी. बगॅसचा जमिनीवर १०-१५ इंचाचा थर करावा. या बगॅसवर अधूनमधून क्षार व जीवनसत्त्व मिश्रण थोडे-थोडे टाकावे. खालची बाजू वर करून उर्वरित द्रावण फवारावे. या प्रक्रियेत बगॅस एकूण ८०-८५ किलो घ्यावे. हे प्रक्रिया केलेले बगॅस ३-४ किलो मोठ्या जनावरास द्यावे.\nयुरिया प्रक्रिया केलेले खाद्य खाऊ घालताना घ्यावयाची काळजी\nयुरिया प्रक्रिया केलेला चारा, बगॅस सहा महिने वयाच्या आतील जनावरांना खाऊ घालू नये.\nचारा खायला देतेवेळी/दिल्यानंतर जनावरांची तहान वाढते, तेव्हा मुबलक पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे.\nयुरियाचे प्रमाण ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त वाढवू नये.\nचाऱ्यावर प्रक्रिया पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.\nसंपर्क : डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३\n(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)\nदूध पाणी water कुपोषण सोयाबीन गहू wheat तूर युरिया urea जीवनसत्त्व\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकॅल्शियमची गरज ओळखून करा आहाराचे नियोजनगाय म्हैस विल्यानंतर ग्लुकोजबरोबरच कॅल्शियमची...\nसंक्रमण काळातील गाई, म्हशींचे व्यवस्थापनगाई-म्हशींमधील विण्याच्या तीन आठवडे अगोदर व तीन...\nजनावरांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम...मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि...\nयोग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...\nथंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यतामहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nदुधाच्या प्रकारानुसार बदलतात मानकेदुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार...\nवासरांसाठी योग्य अाहार, संगोपन पद्धतीवासराचा जन्म झाल्यानंतर त्याचा श्‍वासोच्छ्वास...\nशेतीला दिली मधमाशीपालनाची जोडपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड...\nरोपवाटिका उद्योगात उत्तम संधीकोणत्याही पिकाचे किमान दीड ते दोन महिने आधी...\nजनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...\nमुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापरचाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य...\nजनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...\nपशूसल्लासध्या तापमानात वाढ झाली असल्यामुळे जनावरांमध्ये...\nमुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...\nउष्ण वातावरणात सांभाळा जनावरांनाअचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे जनावरांची अधिक काळजी...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nरेशीम कीटकांवर दिसतोय उझी माशीचा...सध्याच्या काळात पुणे, सातारा, लातूर, सोलापूर,...\nदुधाळ जनावरांतील खुरांच्या आजाराचे...खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे...\nकृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...\nजनावरांसाठी पशुखाद्यापासून पोषक फीड...उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-Republican-party-protest-before-the-Khobragaden-residence-joining-congress/", "date_download": "2018-11-21T19:57:48Z", "digest": "sha1:PUGLTV2TFGOJWZFU4JCR5MCHTFNUFIKP", "length": 4640, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उत्तम खोब्रागडेंच्या घरासमोर रिपब्लिकनचे आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › उत्तम खोब्रागडेंच्या घरासमोर रिपब्लिकनचे आंदोलन\nउत्तम खोब्रागडेंच्या घरासमोर रिपब्लिकनचे आंदोलन\nकाँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्याविरोधात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आंदोलन केले. वर्सोवा, सात बंगला येथील खोब्रागडे यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात आले. पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.\nशिकलेल्या लोकांनीच समाजाला धोका दिला असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, त्याप्रमाणेच खोब्रागडे यांचे वर्तन असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. खोब्रागडे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. रिपब्लिकन पक्षातून काँग्रेसमध्ये गेलेल्या खोब्रागडे यांनी आंबेडकरी चळवळीशी गद्दारी केल्याच्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या व खोब्रागडे यांचा पक्षातर्फे निषेध केला.\nयावेळी काकासाहेब खंबाळकर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव, रमेश पाईकराव, रतन अस्वारे, एन जी भालेराव, ए.आर.अन्सारी, रशिद सय्यद, श्रीमंत तोरणे आदी सहभागी झाले होते. राज्यात सनदी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या खोब्रागडे यांनी निवृत्तीनंतर रिपब्लिकन पक्षात रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला होता.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/State-President-Ashish-Shelar/", "date_download": "2018-11-21T20:34:43Z", "digest": "sha1:CG5NIGGSNWPFMWDVC5MXVR4KC2KFC5DO", "length": 6054, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबई : आशीष शेलारांनी वाजवला ‘सामना’चा ढोल! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : आशीष शेलारांनी वाजवला ‘सामना’चा ढोल\nमुंबई : आशीष शेलारांनी वाजवला ‘सामना’चा ढोल\nगुजरातच्या मतमोजणीपूर्वी 24 तास अगोदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजरातचे निवडणुकपूर्व अंदाज पटणारे नसल्याची टिप्पणी केली होती. मात्र मतमोजणीत गुजरातमध्ये पुन्हा कमळ फुलल्यानंतर भाजपाने मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांनी सामना ढोलपथक आणून विजयाचा ढोल बडवला आणि घंटेवर हातोडा ठोकत शिवसेनेला चांगलेच खिजवले. तर किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला आतातरी जाग येणार का, असा सवाल करीत गुजरातचा निकाल ऐकून तरी ते आता जमिनीवर यावेत, अशी प्रार्थना आपण देवाला करतो असा टोला लगावला आहे.\nगुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांतील विजयोत्सवाची भाजपाने रविवारी रात्रीपासून मुंबईत सुरुवात केली होती. त्यामुळे सकाळपासूनच भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करत निकालाचे कल येण्यास सुरुवात होताच फटाके, ढोल-ताशे आणि विविध वाद्यांच्या गजरात जल्लोष करण्यास सुरुवात केली. घोषणाबाजीत भाजपा नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबईत मंत्रालयानजीकचा परिसर दणाणून सोडला. या जल्लोषात ‘सामना’अशी अक्षरे लिहलेले ढोल वाजविण्यात येत असल्याने सर्वांसाठीच हा कुतूहलाचा विषय झाला होता.\nया निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी सर्व संकेत मोडले व प्रचाराची खालची पातळी गाठली. पण त्यांना गुजरात व हिमाचलच्या जनतेने जागा दाखवून दिली. भाजपाने विकासाचा मुद्दा मांडला तर काँग्रेसने जातीवादाचा आसरा घेतला. जनतेने विकासाला आणि भाजपाच्या नेतृत्वाला मत दिले, असे शेलार यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले.\nमंत्री विष्णू सावरांच्या मुलीचा पराभव, सेनेच्या कोलेकर विजयी\nमुंबई : आशीष शेलारांनी वाजवला ‘सामना’चा ढोल\nआंबेडकर स्मारक कंत्राट; अंतिम निर्णय उद्या होणार\nठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना बहुमतात\nकोळीवाड्याची नोंद झोपडपट्टी म्हणून केली\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-rape-issue-cab-taxi-driver/", "date_download": "2018-11-21T20:14:59Z", "digest": "sha1:ASJ7ANRL4NCLMX7DDYIDHCEYVUDYSHIG", "length": 3785, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईत टॅक्‍सीचालकाकडून महिलेवर बलात्‍कार, दोघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत टॅक्‍सीचालकाकडून महिलेवर बलात्‍कार, दोघांना अटक\nटॅक्‍सीचालकाकडून महिलेवर बलात्‍कार, दोघांना अटक\nमिरा-भाईंदरमधील काशिमिरा येथून ठाण्याला जाण्यासाठी निघालेल्या एका प्रवासी महिलेवर खासगी टॅक्‍सीचालकाकडून बलात्‍कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी टॅक्‍सीचालकासह आणखी एकाला काशिमिरा पोलिसांनी अटक केली आहे. २६ डिसेंबरपर्यत दोघांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.\nयावेळी या दोघांनी पीडित महिलेकडील दागिने व काही रोख रक्‍कम काढून घेतली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर चालक सुरेश पांडुरंग गोसावी व उमेश जसवंत झा या दोघांना अटक करण्यात आली आहे.\nआता प्रीपेड वीजही शक्य\nटॅक्‍सीचालकाकडून महिलेवर बलात्‍कार, दोघांना अटक\nउद्या नाताळच्या मुहूर्तावर धावणार एसी लोकल\nवसई-विरार महापौरपदी रुपेश जाधव निश्चित\nअश्‍विनी बिंद्रे-गोरे बेपत्‍ता प्रकरणी अभय कुरूंदकर निलंबित\n‘ठाकरे’ चित्रपटाचे इंग्रजी पोस्टर मराठीत आणा\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Free-service-delivery-of-crores-of-rupees-in-five-departments-of-Central-Railway-for-keral-Assistant-to-flood-victims/", "date_download": "2018-11-21T20:22:45Z", "digest": "sha1:LAW25LZXI6TTP4VUK64OSY3FT4NI2ZU3", "length": 6025, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केरळ पूरग्रस्तांसाठी मध्य रेल्वे धावली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › केरळ पूरग्रस्तांसाठी मध्य रेल्वे धावली\nकेरळ पूरग्रस्तांसाठी मध्य रेल्वे धावली\nकेरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून राष्ट्रीयस्तरावर मदत व बचावकार्य सुरू आहे. शासनाच्या प्रत्येक विभागातील कर्मचार्‍यांनी ऑगस्ट महिन्याच्या पगारातून केरळला आर्थिक मदत केली आहे. तसेच मध्य रेल्वेच्या पाचही विभागांतून कोट्यवधी रुपयांची मोफत मालवाहतुकीची सेवा देण्यात आली आहे. तसेच रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्या पगारामधूनदेखील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी देण्यात आला आहे.\nरेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या पुढाकाराने रेल्वेने केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कंबर कसली आहे. विविध सरकारी व सार्वजनिक उपक्रमांमधून केरळकडे जाणारे अनेक साहित्य पाठविण्यासाठी मध्य रेल्वेच्या पाचही डिव्हिजनकडून विशेष सेवा देण्यात आल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.\nमध्य रेल्वेमध्ये एकूण पाच डिव्हिजन आ��ेत. त्यामध्ये सोलापूर, पुणे, मुंबई, नागपूर व भुसावळ या विभागांमार्फत मध्य रेल्वेचे कामकाज चालते. 5 सप्टेंबरपर्यंत मध्य रेल्वेच्या पाचही डिव्हिजनमार्फत 5949.23 टन साहित्य मोफत किंवा कोणतेही भाडे न आकारता केरळ राज्यात पाठविण्यात आले आहे. पाचही डिव्हिजनमध्ये पार्सल विभागात काम करणार्‍या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी 35 विशेष पार्सल व्हॅगनची सोय केली होती.\nकेरळला आर्थिक मदत देताना रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी व अधिकार्‍यांनी ऑगस्ट महिन्याच्या पगारामधून देणगी दिली. एकूण 6 कोटी 62 लाख 60 हजार रुपयांपर्यंतची पगारातून रक्कम रेल्वेकडून केरळला देण्यात आली. ही रक्कम पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ)कडे पाठविण्यात आली आहे.\nमध्य रेल्वेकडून मोफत मालवाहतूक\nमध्य रेल्वेच्या पाचही डिव्हिजननुसार 5949.23 टन मालाची मोफत मालवाहतूक करण्यात आली. 35 विशेष पार्सल व्हॅगनची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये मुंबई - 317.35 टन, पुणे - 131.30 टन, भुसावळ-351.88 टन, नागपूर-39.4 टन, सोलापूर - 9.26 टन माल पार्सल व्हॅगनद्वारे कोणतेही भाडे न आकारता केरळला पाठविण्यात आला.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/mumbra-bypass-closes-for-two-months-from-midnight-today-289323.html", "date_download": "2018-11-21T20:39:44Z", "digest": "sha1:AJKWT2KKBGGGLZKYE42MB7ITL3MZPU5Q", "length": 13247, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंब्रा बायपास आज मध्यरात्रीपासून 2 महिन्यांसाठी बंद, 'हे' आहेत पर्यायी रस्ते", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nमुंब्रा बायपास आज मध्यरात्रीपासून 2 महिन्यांसाठी बंद, 'हे' आहेत पर्यायी रस्ते\nडागडुजी आणि नवीन बांधणीकरता मुंब्रा बायपास आजपासून बंद राहणार आहे. २ महिने हे काम सुरु राहणार असून याआधी १६ एप्रिल २४ एप्रिल पासून मुंब्रा बायपास बंद ठेवण्यात येणार होता.\n07 मे : डागडुजी आणि नवीन बांधणीकरता मुंब्रा बायपास आजपासून बंद राहणार आहे. २ महिने हे काम सुरु राहणार असून याआधी १६ एप्रिल २४ एप्रिल पासून मुंब्रा बायपास बंद ठ��वण्यात येणार होता. मात्र मुंब्रा बायपास २ महिन्यांकरता बंद केल्यानंतर जी मोठी वाहतूक कोंडी निर्माण होणारे त्याकरता वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जे एन पी टी यांची पुर्व तयारी झाली नसल्याने हे काम पुढे ढकलण्यात आलं होतं.\nपण, आज जिल्हाधिकारी यांनी आजच्या मुहूर्तावर बायपासच्या डागडुजीला मंजूरी दिल्याने सोमवार पासून मुंब्रा बायपासचे काम सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. मात्र यामुळे शिळफाटा ते भिवंडी रस्त्यांवरील कल्याण डोंबिवली शहरातून अवजड वाहतूक होणार असल्याने कल्याण डोंबिवलीकर वाहतूक विभागाच्या या नियोजनावर चांगलेच संतापले आहेत.\nमुंब्रा बायपासला पर्यायी रस्ते\n- छोट्या वाहनांना मुंब्रा शहरातून प्रवेश\n- अवजड वाहनांना मुंब्र्यात प्रवेश नाही\n- दूध, भाजीच्या गाड्यांना रात्री 12 ते 5 मुंब्रात प्रवेश\nमुंब्रा बायपासला पर्यायी रस्ते\n- नाशिक, भिवंडी-मुरबाड शहापूरमार्गे वाहतुक\n- गुजरातकडे ऐरोली/ मुलूंड टोलनाकामार्गे घोडबंदर\n- दुपारी 12 ते 4- रात्री 11ते 5 वाहतूक\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-krushi-sanjavani-project-agreement-done-delhi-maharashtra-5099", "date_download": "2018-11-21T20:57:29Z", "digest": "sha1:BTP5FP6HRVPBLYL7WZAAL2CFVPBYUSJS", "length": 17211, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, krushi sanjavani project agreement done in Delhi, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्य���जची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी संजीवनी प्रकल्पाचे एक पाऊल पुढे\nकृषी संजीवनी प्रकल्पाचे एक पाऊल पुढे\nरविवार, 21 जानेवारी 2018\nमुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५,१४९ गावांमध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा’च्या अंमलबजावणी आराखड्यावर शुक्रवारी (ता. १९) शिक्कामोर्तब करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत प्रकल्प करारनाम्याच्या मसुद्यावर जागतिक बॅंकेसोबत सह्या करण्यात आल्या. प्रकल्पात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये येत्या शुक्रवारी २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेऊन प्रकल्पाबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी दिली.\nमुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५,१४९ गावांमध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा’च्या अंमलबजावणी आराखड्यावर शुक्रवारी (ता. १९) शिक्कामोर्तब करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत प्रकल्प करारनाम्याच्या मसुद्यावर जागतिक बॅंकेसोबत सह्या करण्यात आल्या. प्रकल्पात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये येत्या शुक्रवारी २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेऊन प्रकल्पाबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी दिली.\nराज्याच्या मराठवाडा, विदर्भ या दुष्काळग्रस्त भागाकडे शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. हवामानावर आधारित शेती करताना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवितानाच सहभागी गावांतील जमिनीचे मृद संधारण करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. या प्रकल्पात विदर्भ आणि मराठवाड्यातील १५ जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील सहा वर्षे हा प्रकल्प राबविण्यात येईल. या प्रकल्पासाठीचा कर्जविषयक करार मसुदा तसेच प्रकल्प अंमलबजावणी मसुद्यास नवी दिल्ली येथे जागतिक बॅंकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आले.\nया वेळी राज्य शासनाच्या वतीने वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आर. ए. राजीव, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, प्रकल्प संचालक विकास रस्तोगी उपस्थित होते. या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जागतिक बॅंकेच्या मुख्यालयातील अधिकारी सहभागी झाले होते. त्यांच्याकडून करारनाम्याचा मसुदा अंतिम झाल्यानंतर केंद्र शासनाचे वित्त विभागाचे अधिकारी आणि प्रधान सचिव विजयकुमार यांनी जागतिक बॅंकेसोबतच्या करारावर सह्या केल्या.\n२८०० कोटी कर्ज मिळणार\n२७ फेब्रुवारी रोजी जागतिक बॅंकेच्या कार्यकारी संचालक मंडळाची बैठक होणार असून, त्यात या कराराबाबत औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्याला सुमारे २८०० कोटी रुपयांचे अल्प व्याज दरातील कर्ज जागतिक बॅंकेकडून मिळणार आहे. येत्या मार्च महिन्यापासून प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होईल, असे प्रधान सचिव विजयकुमार यांनी सांगितले. २६ जानेवारी रोजी ग्रामसभांमधून प्रकल्पात समावेश असलेल्या गावांमध्ये जनप्रबोधनाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या प्रधान सचिवांनी सांगितले.\nविदर्भ ग्रामसभा कृषी विभाग विजयकुमार हवामान उत्पन्न कर्ज विकास व्याज\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्���्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/13-maoists-died-in-encounter-with-police-in-bhamragad/", "date_download": "2018-11-21T20:16:27Z", "digest": "sha1:XVSXLQOAOFRI4KHK2OR4MWYPCY7KIXEC", "length": 9079, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नक्षलवाद विरोधी अभियानात पोलिसांना आज मोठे यश, गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनक्षलवाद विरोधी अभियानात पोलिसांना आज मोठे यश, गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा\nजहाल नक्षली कमांडर साईनाथ आणि सिनुहर यांच्यासह 13 नक्षलवादी ठार\nटीम महाराष्ट्र देशा- नक्षलवाद विरोधी अभियानात पोलिसांना आज मोठे यश मिळाले असून, पोलिसांनी केलेल्या कारवाईत 13 नक्षलवादी ठार झाले आहेत.डीव्हीसीचे सदस्य असलेले साईनाथ आणि सिनू या दोघांनाही ठार मारण्यात आलं. राज्या���ील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. गेल्या चार वर्षातील नक्षलवाद्यांविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले आहे.\nभामरागड तालुका हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीनंतर जंगलात कोम्बिंग ऑपरेशन चालू करण्यात आले आहे. ताडगाव जंगलात नक्षलवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती.\nसाईनाथ हा पेरीमिली दलम कमांडर, त्याला डिव्हीजनल कमिटी सदस्य बनवण्यात आलं होतं. साईनाथ अत्यंत सक्रिय होता. त्याचं वय 35 वर्षांच्या घरात होतं. सातत्याने गडचिरोलीत होत असलेल्या अनेक नक्षली कारवाया आणि हत्याकांडाचा तो सूत्रधार होता.43 वर्षांचा सिनू हा मूळ वारंगलचा असून त्याचं खरं नाव विजयेंद्र राऊते. सुरुवातीला तो आंध्र प्रदेशमध्ये कार्यरत होता. 2003 मध्ये गडचिरोलीत तो दाखल झाला.अनेक जबाबदाऱ्या पार पाडत काही वर्षांपासून तो दक्षिण गडचिरोली डिव्हीजनचा सचिव झाला. सिनूची पत्नीही नक्षल चळवळीत असल्याची माहिती आहे. मात्र ती पैसे घेऊन पळाल्यामुळे चळवळीत त्यांच्याविरोधात असंतोष होता.\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nअहमदनगर : बालेकिल्ला असलेल्या केडगावमधील काँग्रेसचे पाच उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/with-nush-anushka-sharma-aims-to-make-fashion-accessible-in-terms-of-style-price/", "date_download": "2018-11-21T20:15:49Z", "digest": "sha1:Z5CGCZQM5GLNGLDMPHUDAA6E2IADVE5R", "length": 7485, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अनुष्काचा 'नश' ग्राहकांच्या भेटीस बाजारपेठेत दाखल.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअनुष्काचा ‘नश’ ग्राहकांच्या भेटीस बाजारपेठेत दाखल.\nअनुष्का शर्मा एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनुष्काने वयाच्या प्रत्येक टप्प्यावर रियअल आयुष्यात मॉडलिंग,निर्माती, अभिनेत्री अशा भूमिका निभावल्या आहेत. आता अनुष्का एका नवीन भूमिकेत समोर आली आहे. नश हा कपड्याचा ब्रॅन्ड अनुष्काने बाजारपेठत आणला आहे.\nप्रत्येक स्त्रीला आपण छान दिसावे असे वाटत असते याकरीता त्या वेगवेगळे कपडे वापरत असतात. पण अनेक वेळा त्यांना त्यामध्ये आरामदाई वाटत नाही. पण अनुष्काच्या मते फॅशन ती असते जी आपल्याला वरून छान न वाटता आतून देखील आरामदाई वाटायला हवी. नश अशा प्रकारचे कपडे तयार करणार आहे जे आरामदाई तर असतीलच पण सर्वसामान्य महिलांना ते परवडतील. सर्वसामान्याच्या आवाक्यात बसण्यासाठी आम्ही नश कपड्याच्या किमंती ९९ रुपयापासून ते ३५०० ठेवल्या आहेत.ज्या सर्वसामान्याच्या आवाक्यात असतील. असे अनुष्काने सांगितले आहे. अनुष्काचा नश ग्राहकांच्या किती पसंतीस उतरतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्य��;उच्च…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/56424?page=2", "date_download": "2018-11-21T20:14:44Z", "digest": "sha1:VOTZF7XLYDNYDVGSVHHSOJW7AZIS6WNG", "length": 12195, "nlines": 137, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माय आर्ट इज डूडलींग (भाग १) ... | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माय आर्ट इज डूडलींग (भाग १) ...\nमाय आर्ट इज डूडलींग (भाग १) ...\nआपल्या शिक्षणपद्धतीत शालेय जीवनात 'चित्रकला' या विषयाला जितकं महत्त्व दिलं जातं, दुर्दैवानं तितकीच चित्रकला मी शाळेत असताना शिकले. पण चित्र हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे, ह्याची जाणीव मात्र त्या वयात देखील कळत-नकळत होत होती. कुठे उत्तम चित्र असे, कुठे उत्तम रंगसंगती जमली असेल, कुठे चांगला पॉलीटीकल ह्यूमर व्यंगचित्रातून व्यक्त झालेला असेल, कुठे मुक्त मॉडर्न अभिव्यक्ती असेल, कुठे नुसत्या रेषांतून व्यक्त होणं असेल - आई-बाबा त्यांच्या पाहण्यात आलेली चित्र आवर्जून आम्हाला दाखवत असत. त्यातल्या सगळ्या गोष्टी अर्थातच त्या वयात समजल्या असं अजिबातच नाही, पण कुठेतरी मनावर 'आर्ट' पाहण्याचे संस्कार झाले असावेत. पुढे वाचनातून, पाहण्यातून, विविध देशात हिंडण्यातून, विविध लोकांशी झालेल्या गप्पांमधून रंग, रेषा, निर्मीती, अभिव्यक्ती ह्याच्याशी जवळीक घडत गेली. गेल्या काही वर्षांत, आपल्य��� लहानपणी 'काय गिरगटलंय' असं ज्याला 'गिरगटणं' म्हणलं जायचं, त्या प्रचंड इफेक्टीव्ह, परीणामकारक 'टँगल आर्ट' ची ओळख झाली. आधी डूडल्स वर ओझरती नजर टाकली जायची. मग नकळत डूडल्स बारकाईनं बघायची सवय लागली, त्या रेषांतून अर्थ काढण्याचा, कलाकाराच्या भावना, त्याचं व्यक्त होणं समजून घेण्याचा खेळ मनात रंगायला लागला. गंमत म्हणजे' गेली अनेक वर्ष मी वेळोवेळी 'गिरगटण्यातून, रेषांमधून स्वतःला व्यक्त करायची धडपड करतीये' याची जाणीव मला गेल्या ३-४ वर्षात झाली. आजही अनेक वेळा डोक्यात विषय असतात, त्याचं इंटरप्रीटेशन , व्हिज्युअल, त्यातली प्रत्येक उभी आडवी रेष, रंग, टेक्चर असं समोर दिसतं, पण अनेकदा हातातून हवं तसं उतरत नाही. अशा वेळी लहानपणी 'शास्त्रोक्तरीत्या चित्रकला शिकली नाही' ह्याची खंत प्रचंड बोचते, जाणवते. दरवेळी मला शब्दातून व्यक्त व्हावसंच वाटत नाही. एखादं डूडल काढलं जातं. कधी जमतं- कधी जमत नाही. पण त्यातून व्यक्त झालं निदान स्वतःसाठी की मग दुसर्‍या अभिव्यक्तीची गरज नाही वाटत. स्वस्थ-शांत वाटतं. I am totally tangled in this tangle art अनेकदा स्वतःच्याच लिमीटेश्न्स जाणवतात, पण रेषा स्वस्थही बसू देत नाहीत. त्या उमटायच्या तश्या उमटतातच. या डुडल्सच्या, टँगल आर्ट च्या जगात मी नवखी असले तरी या व्यक्त होण्यातली धडपड, तडफड, नशा, मजा अनुभवण्यात एक गंमत आहे.\nही अशीच काही डुडल्स. २ मिनीटापासून २० मिनीटापर्यंतची मायक्रो-मिनी प्रोजेक्टस ....\nआणि ही काही आय-पॅडवर त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे , विचारांप्रमाणे काढलेली डूडल्स\nपतझड मे कुछ पत्तोंके गिरने की आहट...\nहे परवा थँक्सगिव्हींला केलेले डूडलींग. कॉफी शॉपमधे बसल्या बसल्या, गप्पा मारताना केलेले. अगदीच अनप्लॅन्ड.\nधन्यवाद ऑल... हर्पेन, उगा\nउगा दुसरा धागा काढला म्हणुन ओरडा होईल अस वाटल त्यामुळे नाही काढला... पण मी काढलेले डूडल्स ची संख्या बघता दुसरा धागा काढावा का असे मनात येत आहे...हाहाहा..बघते...\nआहाहा.. सर्वच आवडलीत.. एक से\nआहाहा.. सर्वच आवडलीत.. एक से बढकर एक.. टर्की इज हायलाईट्,,सुपर लाईक\nरार, हर्पेन, टीना--सुंदर डुडल्स\nटीना, मस्त डूडल्स .... भारीच\nटीना, मस्त डूडल्स .... भारीच \nगेल्या वर्षभरात मीच डूडल्स मधे बरेच करतीये. ह्यापेक्षा थोडी जास्त कॉप्लेक्स डूडल्स इथे पहा -\nसध्या काही थीम्स वर काम करतीये. पुढच्या आठवड्यात पोस्ट करते.\nथँक्स रार...अगं त���याच धाग्यावर टाकणार होती पण शोध घेतल्यावर हा धागा सापडला सो इथच पोस्टले मी..\nमी बरेच पॅटर्न्स सुद्धा काढले आहेत..\nजमल्यास नविन धागा काढेल मी.. तिथे जरा सुटे सुटे देता येतील... प्रत्येकाची गिरवायची हातोटी वेगळी असते ना..इथं सारं मिक्स होतयं म्हणुन वेगळा धागा काढावा म्हणते..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/11/23/aamachi-shala-mazi-shala-.aspx", "date_download": "2018-11-21T20:01:17Z", "digest": "sha1:D3U5IMH3MIFJINZDTC3J5TVGUAROPDDR", "length": 14577, "nlines": 53, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "आमची शाळा...माझी शाळा...", "raw_content": "\nकाल खूप दिवसानंतर शाळेत गेले होते. उन्हामुळे जाताना तोंडाला स्कार्फ बांधला होता. जशी शाळेच्या पहिल्या आणि मुख्य गेटपाशी आले, तेव्हा तोंडावरच्या ओढणी बरोबरच बाहेरच्या जगात वावरताना लावलेले असंख्य मुखवटे मी उतरवले अन जशी आहे, तशी जशी होते तशी अगदी मोकळ्या आणि निर्मळ मनाने माझ्या शाळेत पाऊल टाकलं.\nआपल्या आयुष्यात अशी ठिकाणं खूप कमी असतात जिथे आपण जसे आहोत तसे वागू शकतो... घराशिवाय अशा जागा इतरांना क्वचितच मिळतात. मी किंवा आमच्या शाळेत शिकणाऱ्या आम्ही मुली त्या बाबतीत खूप भाग्यवान आहोत; कारण आजही शाळेत गेलो की आम्हाला ती आमची वाटते. शाळेतले काही शिक्षक निवृत्त झाले काही नवीन आले पण तरी ते परके वाटत नाहीत. आमचे वाटतात; माझे वाटतात.\nकाल ही अशीच स्वछंद होऊन शाळेत प्रवेश केला आणि समोर मोकळे गवतात सोडलेले घोडे दिसले. सकाळ असल्याने कदाचित त्यांनाही मोकळेपणाने वावरायला सोडले होते. त्यातले काही घोडे नवीन होते मी शाळेत असताना ते इथे नव्हते पण तरीही त्यांच्याबद्दल आपुलकी वाटायची मात्र राहिली नाही. नंतर अश्वरोहणाच्या मैदान शेजारून जाताना जाणवले की ते मैदानही आता खूप सुधारलं आहे. त्याचं नुतनीकरण केलं आहे. बघून छान वाटले. मग चालत जाताना आमच्या प्रिय शिक्षकांची घरे दिसली. मग मनातल्या मनात कोणतं घर कोणाचं याची जुळवाजुळव करत चालत राहिले. त्या घरांशीही आमच्या असंख्य आठवणी जोडल्या आहेत. खरं तर आमच्या शाळेशीच आमचं आयुष्य जोडलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तिथून पुढे आले ते शाळेच्या मैदानापाशी. बास्केटबॉल आणि व्हॉलिबॉलचे ते मैदान आणि तिथेच होणारे 'हाऊस वाईज गेम्स' त्यांचे आणि आमचे एक वेगळं आणि मस्त नातं होतं. 3 दिवस हाऊस वाईज गेम्स म्हणजे 3 दिवस शाळेला सुट्टी आणि मोजता येणार नाही एवढी मजा. लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या रंगाचे घामाने आणि मातीने माखलेले टीशर्ट्स आणि लक्ष्मी, जिजामाता, अहिल्या आणि तारा या नावांचा आसमंतात दुमदुमणारा गजर... एक वेगळंच चैतन्य असायचं त्यात. कदाचित एकी, एकीचं बळ, लढा या गोष्टी आम्ही त्यातूनच शिकत गेलो असू. मैदानावरचे गेम्स पिरियड जेवढा आवडायचा तेवढंच सकाळची पी.टी. आम्हांला नको असायची. पावसाळ्यात तर कधी एकदा जोरदार पाऊस येतोय आणि आमची पी.टी. रद्द होतीये याची आम्ही वाट पाहायचो. आम्ही पी.टी.ला जेवढा चमका द्यायचा प्रयत्न करायचो तेवढाच पाऊस आम्हाला चमका द्यायचा. ५ वाजेपर्यंत जोरदार कोसळणारा पाऊस ५. ३० वाजले की गजर झाल्यासारखा उघडायचा. तेव्हा आम्ही पावसाला किती नाव ठेवली असतील ते त्यालाच माहिती. पण एकदा पी.टी.ला गेलो की मजाही तेवढीच यायची. सकाळच्या थंडीत बॉडी गरम करण्यात मजाच काही और होती.\nतशीच पुढे चालत गेले तर आमच्या डॉरमेटरीज आणि त्याची मडकी दिसली. बाकी ठिकाणी प्रचलित असलेला गॅलरी हा शब्द आमच्या इथे कोणालाच माहिती नव्हता. आम्हाला माहिती होतं ते फक्त आमचं मडकं. जिथे आम्ही तासंतास बसायचो. बेस्ट फ्रेंडचे ऐकत असायचो, मैत्रीचे उपदेश देत असायचो. बाकी आमची डॉरमेटरी म्हणजे आमचं घर होतं. जिथं आमच्या मैत्रीत आम्ही सगळी सुखं-दुःख मोकळेपणाने सांगून मस्त आयुष्य जगत होतो. घरापासून दूर होतो पण शिक्षक, मेट्रन आणि मैत्रिणीच्या सहवासामुळे आमच्या आयुष्याला पूर्णत्व येत गेलं आणि मडक्यात बसून आमच्या मनाच्या आणि शरीराच्या मातीच्या गोळ्याला सुंदर आकार येत गेला. पुढे आमचा मल्टी पर्पझ हॉल दिसला. जिथे आम्ही खूप घाम गाळून काम केलं होतं. कधी कराटेमुळे कधी नाटकासाठी, कधी उद्योजक मेळा, कधी गॅदरिंग, तर कधी एखादं एक्सिबिशन किंवा प्रोजेक्ट्स. रिकामा वेळ म्हणजे सैतानाचं घर असं म्हणतात. त्यामुळेच कदाचित शाळेत एवढे उद्योग असायचे की आमचं डोकं कधी रिकामं राहिलंच नाही. कधी शाळा आम्हांला उद्योग द्यायची तर कधी आम्ही शाळेचे उद्योग वाढवून ठेवायचो... पण त्या सगळ्यात ही एक मजा होती. Understanding होतं.\nपुढं समोर आला तो आमचा रा���पथ... ज्यावर अगदी१२ ऑगस्टपासून आम्ही मार्किंग करत असायचो. सलग चार-पाच दिवस रोज हे मार्किंग करायचो. हॉल सजवायचो. ड्रिलबरोबर मार्किंगमधून शिस्तीचे धडे आपण गिरवतोय हे मात्र तेव्हा कधीच कळलं नाही. पण घडलं मात्र खरं. मग शाळेच्या इमारतीत पाऊल टाकलं. आम्हाला इमारतीत पाऊल टाकताना शाळेला वाकून नमस्कार करायची सवय होती... कदाचित शाळेतली प्रत्येक मुलगी ते करायची. कालही तेच केलं. क्षणभर डोळे मिटले आणि मनोमन शाळेला धन्यवाद दिले. कशासाठी नाही माहिती. कदाचित त्या सगळ्यासाठी जे मला आजवर माझ्या शाळेमुळे मिळालंय. मग आत जाऊन सगळ्या शिक्षकांना भेटले. ते सगळे तेवढेच मोकळे होते जेवढे वर्गात आम्हाला शिकवताना असायचे. जिंकल्यावर शाबासकीची थाप देणारे आणि चुकल्यावर कान पिरगळणारे... पण त्यात ही छान वाटायचं. कोणी किती ही ओरडलं तरी त्यांच्याबद्दल कधी मनात राग नसायचा; आजही नाही. उलट आता त्या कान पिरगळण्याचे, मारण्याचे फायदे कळतात आणि मुलासारखी माया करणारे आपले शिक्षक आपल्यासाठी देवदूत होते की काय असं वाटतं. कारण एवढी आपुलकी असणारे शिक्षक प्रत्येकाला मिळत नाहीत. काल अशीच सगळ्यांना भेटले. शिक्षक म्हटल्यावर अभ्यास कसा चालू आहे असा प्रश्न सहसा बाकी ठिकाणी शिक्षक विचारतात. पण काल मात्र मला भेटलेल्या एकाही शिक्षकाने हा प्रश्न विचारला नाही; विचारलं ते तुझं लिखाण, नाटक किंवा एक्सट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कशा चालू आहेत याबद्दल...एन.सी.सी., एन.एस.एस. याबद्दल... म्हणजे खरं तर माझ्यातल्या खऱ्या गायत्रीबद्दल. वाटलं इथला प्रत्येक जण आपल्याला एवढा चांगला कसा ओळखतो. नाही माहिती; पण ओळखतो. म्हणूनच मी तिथे गेले की जशी आहे तशी आणि मनमोकळी असते. मग सगळ्यांना भेटून पुन्हा निघाले. आले त्याच मार्गाने. येता येता पुन्हा अश्वरोहणाचं मैदान दिसलं. वाटलं जसं त्याचं नुतनीकरण झालंय तसंच आज इथे येऊन आपल्याला पुन्हा नवीन ताकद मिळाली आहे. तेवढीच जेवढी शाळा सोडून कॉलेजला जाताना मिळाली होती. आता पुन्हा जाईन १४ तारखेला नाशिकला पण फक्त मी आणि माझे सामान नसेल तेव्हा; तेव्हा असेल शिदोरी...नव्या उमेदीची... नव्या जगण्याची...\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-11-21T20:43:27Z", "digest": "sha1:5ZSE6DUVW2DSZB7YZRL47DRO3SW6QKJN", "length": 6207, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तडीपार गुंडाला साताऱ्यात अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतडीपार गुंडाला साताऱ्यात अटक\nसातारा- तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुंडाला अटक झाली. अबिद अजिज सय्यद (वय , रा. जगदेश्वर कॉलनी,सैदापुर,सातारा) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.\nसातारा शहर व तालुका परिसरात मटका,जुगार अड्डा चालवल्याप्रकरणी त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्याला दि. मार्च रोजी सातारा तालुका पोलिसांनी सातारा,कोरेगाव,जावली,वाई,कराड या तालुक्‍यातून तडीपार केले होते. मात्र अजिज हा तडीपारी आदेशाचा भंग करुन सातारा शहर परिसरात फिरत असल्याची माहीती सातारा तालुका पोलिसांना मिळाली होती.\nत्यानुसार पो.नि. प्रदीप जाधव यांच्या सुचनेनुसार अजिज याला ताब्यात घेण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता, जामिनावर सुटका करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगतिशीलतेसाठी महाराष्ट्रात समग्र वाहतूक व्यवस्था\nNext articleजपानपाठोपाठ चीनला भूकंपाचा धक्का; 14 जखमी\nसातारा आरटीओला दलालांचा विळखा\nटपऱ्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहने रस्त्यावर\nसाताऱ्यात एकच चर्चा, खासदार होणार कोण\nभुयारी गटार कामामुळे नागरिकांची अडचण\nपेन्शनर सिटी स्मार्ट होणार तरी कधी\nमुख्याधिकारी दौऱ्यावर अन्‌ नगरपंचायत वाऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.stretchtosucceed.com/2017/07/blog-post.html", "date_download": "2018-11-21T21:11:35Z", "digest": "sha1:DVXTCEVME3NQ43V6ZLMCT7QG4A2QSLRE", "length": 9483, "nlines": 74, "source_domain": "www.stretchtosucceed.com", "title": "Stretch To Succeed: व्यवसायचं का करावा", "raw_content": "\nएका नामांकित कंपनीच्या बाहेर एक सुप्रसिध्द असे समोश्याचे दुकान होते. त्या कंपनीतील कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी या दुकानात यायचे. व तेथील चटकदार, चवदार समोसे खायचे. त्या कंपनीमधील बऱ्यापैकी सर्वजण समोसावाल्याच्या ओळखीचे झाले होते.\nएके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण तू तुझा अमूल्य वेळ व हुशारी समोसे तळण्यात वाया घालवत आहेस, असे तुला कधीच वाटत नाही का जरा विचार करुन बघ, जर तू सुध्���ा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता तर कुठे पर्यंत प्रगती करु शकला असता जरा विचार करुन बघ, जर तू सुध्दा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता तर कुठे पर्यंत प्रगती करु शकला असता कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असता.”\nया प्रश्नावर थोडासा विचार करुन शांतपणे हसत समोसावाल्याने उत्तर दिले, “साहेब माझे हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीने चांगले आहे. १० वर्षापूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरुन समोसे विकायचो. तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल. १० वर्षापूर्वी मला समोसे विकून दरमहिन्याला एक हजार रुपये मिळायचे तेव्हा तुमचा पगार १० हजार रुपये होता. १० वर्षात दोघांनी खूप कष्ट केले, मेहनत घेतली. तुम्ही सुपरवायझर पासून मॅनेजर पदापर्यंत मजल मारली व मी टोपली घेऊन फिरणारे समोसावाला ते एक स्थिरस्थावर दुकानदार असा प्रवास केला. आज तुमचा पगार ५० हजार रुपये आहे. तर मी महिन्याला दोन लाख रुपये कमावतो.”\nसमोसावाला पुढे बोलू लागला, “फक्त एवढ्यावरुनच मी म्हणत नाही की माझे काम चांगले आहे. मला जास्त अंगमेहनत करावी लागते हे मान्य. आपण थोडा पुढचा विचार करु या. मी हे काम माझ्या पुढच्या पिढीसाठी करत आहे. मी या कामाची सुरवात अगदी कमी भांडवलात केली होती. उत्पन्न ही कमीच होते. मात्र माझ्या मुलांना हे करावं लागणार नाही. त्यांना मी उभा केलेले दुकान मिळेल. हा वाढलेला व्यवसाय ते पुढे अजून वाढवतील.”\nमॅनेजर साहेब ऐकत होते, “याउलट तुमचा मुलगा direct तुमच्या पदावर जाऊ शकत नाही. त्याला परत पहिल्यापासून सुरवात करावी लागेल. व त्याच्या मेहनतीचा फायदा या कंपनीच्या मालकाच्या मुलांना होईल. तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या एवढाच किंवा फार तर दोन पावले पुढे जाईल तर माझा मुलगा माझ्या फार पुढे निघून जाईल. तर साहेब आता सांगा, कुणाचा वेळ व हुशारी वाया जात आहे” मॅनेजर साहेबांनी २ समोश्याचे २० रु दिले व निरुत्तर होऊन निघून गेले.\nहा प्रसंग व्यवसाय का केला पाहिजे हे शिकवून जातो. तुम्ही तुमच्यानंतरही तुमचा वारसा केवळ मुलांनाच नाहीतर समाजाला, काम करणाऱ्या लोकांना व कितीतरी घटकांना होत असतो. एडिसनने १८९२ मध्ये सुरू केलेली जनरल इलेक्ट्रीक कंपनी आज एडिसन नंतर ही काम करत आहे. कोणतीही संकल्पना, विचार किंवा संस्था (मग तो व्यवसाय असो, सामाजिक संस्था असो की देश) ही तिला जन्म देणाऱ्या व्यक्तीहून फार मोठी असते. तिला जन्म देणाऱ्या मेंदूचा नाश झाला तरी ती वाढतच राहते. चिरकाल टिकते. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात आपण तिची काळजी घ्यायची असते. एकदा ती स्वतःच्या ताकदीवर उभा राहिली की आपले काम पूर्ण होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDLN-25-years-of-mumbai-blasts-investigative-officer-suresh-walishetty-5828418-NOR.html", "date_download": "2018-11-21T20:03:15Z", "digest": "sha1:LCFBDGKQNX7IEA6L7WGSRIZPT2AE36JR", "length": 10350, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "25 years of Mumbai blasts: investigative officer Suresh Walishetty | दाऊद दूरच, इतरांना शिक्षा करणेही कठीण; तपास अधिकारी सुरेश वालीशेट्टी यांचे मत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदाऊद दूरच, इतरांना शिक्षा करणेही कठीण; तपास अधिकारी सुरेश वालीशेट्टी यांचे मत\n‘काहीही झाले तरी दाऊद भारतात परतेल असे मला अजिबात वाटत नाही,’ असे स्पष्य मत १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांच्या खटल्य\nमुंबई- ‘काहीही झाले तरी दाऊद भारतात परतेल असे मला अजिबात वाटत नाही,’ असे स्पष्य मत १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांच्या खटल्याचे तपास अधिकारी निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सुरेश वालीशेट्टी यांनी व्यक्त केले. आता २५ वर्षांनंतर खटल्यातील जे आरोपी परत येत आहेत, त्यांच्यावरील आरोप सिद्ध करणे हेदेखील मोठे आव्हान असेल, असे मतही त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले. बारा बॉम्बस्फोट.. तब्बल २५७ मृत्यू, दहा हजार पानांचे आरोपपत्र, १८९ एकूण आरोपी, २३ जणांची निर्दोष सुटका, १२ जणांना फाशी, २० जणांना मरेपर्यंत जन्मठेप, जवळपास ७० जणांना १४ ते एक वर्षांपर्यंतचा सश्रम कारावास आणि दाऊद, टायगरसह २७ फरार आरोपी.. असा हा ‘महाकाय’ खटला ज्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने तपास करत उभा केला, त्या पथकाचे नेतृत्व सुरेश वालीशेट्टी करत होते. ते वालीशेट्टी म्हणाले की, ‘या खटल्यात ३० वेगवेगळ्या प्रकरणांचा आम्ही छडा लावला. या खटल्याची व्याप्तीच एवढी प्रचंड आहे, की शेकडो साक्षीदार आणि आरोपींच्या संख्येमुळे पहिला खटला सुरू झाल्यापासून शेवटच्या आरोपीच्या शिक्षेपर्यंतचा कालखंड हा तपास यंत्रणा म्हणून आमची परीक्षा पाहणारा होता. त्यामुळे आज जे आरोपी भारतात परतत आहेत, त्यांच्यावरील खटला चालवून त्यांची दोषसिद्धी करणे सोपे नाही. कारण आता अने�� साक्षीदार किंवा अधिकारी मृत झाले आहेत. नव्या पथकातील अधिकारी जुन्या तपासाच्या प्रक्रियेबद्दल अनभिज्ञ असू शकतात, अशा अनेक अडचणी या प्रक्रियेत असल्याने हे मोठे अवघड काम आहे. इक्बाल कासकर पुराव्याअभावी सगळ्या आरोपांपासून निर्दोष सुटला आणि दाऊदच्या सगळ्या मालमत्तांचा मालक बनून बसला,’ असे वालीशेट्टी नमूद करतात.\nदाऊदच्या अाधी टायगर मेमन हाती लागणे महत्त्वाचे\nदाऊदला भारतात आणण्याच्या हालचाली सुरू अाहेत का या प्रश्नावर वालीशेट्टी म्हणाले की,‘दाऊद आणि टायगर मेमन भारतात कधीच परत येणार नाहीत असे मला वाटते. कारण दाऊद तपास यंत्रणांच्या हाती लागला तर आपले कारस्थान उघड होईल अशी पाकिस्तानला भीती अाहे. त्यामुळे ते तसे हाेऊ देणार नाहीत. शिवाय दाऊद इब्राहिमचा या प्रकरणात थेट हस्तक्षेप असल्याचे सिद्ध करायचे असल्यास अगोदर टायगर मेमनच्या तोंडून ते वदवून घ्यावे लागेल. कारण बाॅम्बस्फोट घडवणारे प्रत्यक्ष आरोपी आणि दाऊद यांच्यामधला दुवा हा टायगर होता. टायगर वगळता दाऊद या प्रकरणातील कुणाच्याही थेट संपर्कात दाऊद नव्हता. त्यामुळे दाऊदवरील आरोप सिद्ध करावयाचा झाल्यास टायगर मेमन हा अगाेदर हाती लागणे गरजेचे अाहे.\nमाणुसकीला काळिमा..मुंबईत चार नराधमांनी केला कुत्र्यावर सामुहिक बलात्कार, कुत्र्याचा 3 दिवसांनी मृत्यू\nमालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितना दिलासा नाहीच; विनंती याचिका हायकोर्टाने फेटाळली\nअयोध्येत शिवसेना बॅकफूटवर..उद्धव ठाकरेंची सभा रद्द, केवळ साधू-संतांचा आशीर्वाद घेणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/column-article-about-nota-in-elections-5948571.html", "date_download": "2018-11-21T19:41:48Z", "digest": "sha1:FYJUVYBY4CFAOEJHGDJSF4ZHWGXKHBEN", "length": 23068, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "column article about 'NOTA' in elections | नकारात्मक मतदान लोकशाहीला घातक", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनकारात्मक मतदान लोकशाहीला घातक\nबाद मतांची संख्या कमी होण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात नकारात्मक मतदानामुळे ती संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे.\nबाद मतांची संख्या कमी होण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात नकारात्मक मतदानामुळे ती संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. निवडणुकीमध्ये उमेदवारांचा जय-पराजय हे सकारात्मक मतदानावर ठरत असते. नि���डणुकीमध्ये एकेका मताचे महत्त्व असते. अशा वेळी एका नकारात्मक मतामुळे अधिक वाईट उमेदवारही निवडून येऊ शकतो. त्याचप्रमाणे नकारात्मक मतदानामुळे ज्या पक्षाचे सरकार सत्तेवर येऊ नये, असे वाटते त्या पक्षाचे सरकार सत्तेवर येण्यास नकारात्मक मतदान साहाय्यभूत ठरू शकते.\n'राज्यसभेच्या निवडणुकीत 'नोटा' म्हणजेच 'वरीलपैकी कोणीही नाही' हा मतदानाचा पर्याय वापरता येणार नाही,\" असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये 'नोटा'चा वापर करण्यासंबंधी निवडणूक आयोगाने २४ जानेवारी २०१४ रोजी जारी केलेली अधिसूचना रद्द केली आहे. काँग्रेसचे गुजरात विधानसभेतील मुख्य प्रतोद शैलेश परमार यांनी गेल्या वर्षी गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतपत्रिकेवर 'नोटा'चा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना 'नोटा'चा वापर लोकसभा, विधानसभा आदींसाठी घेण्यात येणाऱ्या 'प्रत्यक्ष' निवडणुकीसाठी मतदारांना उपलब्ध करून दिलेला आहे. राज्यसभेसारख्या अप्रत्यक्ष निवडणुकीकरिता या पर्यायाचा वापर करता येणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nआयोगाचे म्हणणे अमान्य : निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार हा लोकप्रतिनिधी होण्यास पात्र नाही, असे जर मतदाराचे मत असेल तर त्याला ते मत व्यक्त करण्याचा अधिकार नकारात्मक मतदानाद्वारे देणे आवश्यक आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर किंवा मतपत्रिकावर 'वरील पैकी कोणी नाही' असा पर्याय मतदारांना उपलब्ध करून द्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २७ सप्टेंबर २०१३ रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांना दिला होता.\nसर्वोच्च न्यायालयाने 'नोटा'संबंधीच्या २०१३च्या निर्णयात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निवडणुका असा कोणताही फरक केला नाही. त्यामुळे आम्ही राज्यसभेसाठी 'नोटा'चा पर्याय उपलब्ध करून देणारी अधिसूचना जारी केली होती, असे प्रतिपादन निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे सदरचे म्हणणे अमान्य करून राज्यसभेसारख्या अप्रत्यक्ष निवडणुकीमध्ये 'नोटा'चा पर्याय वापरता येणार नाही, हे स्पष्ट केले आहे.\nपक्षांतराला प���रोत्साहन : राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी मतदारांच्या मतांचे मूल्य निश्चित केलेले असते व ती मते हस्तांतरणीय असतात. मतदारांना पक्षादेशाचे पालन करणे बंधनकारक असते. सदरचे मतदान हे खुले असते व मतदाराने कोणत्या उमेदवारास मत दिले हे आपली मतपत्रिका पक्षाच्या नेमलेल्या प्रतिनिधीला दाखवावी लागते. मतदाराने पक्षाचा आदेश धुडकावून मतदान केल्यास त्या मतदारावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई केली जाते. राज्यसभेच्या निवडणुकीत 'नोटा'चा वापर करण्यास परवानगी दिल्यास त्यामुळे पक्षांतर व भ्रष्टाचारास प्रोत्साहन मिळेल, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने 'नोटा'चा वापर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी करण्यास नकार दिला आहे. 'नोटा'चा वापर प्रत्यक्ष निवडणुकीसाठी करावयाचा आहे. राज्यसभेसारख्या अप्रत्यक्ष निवडणुकीमध्ये त्याला स्थान नाही. राज्यसभेसारख्या अप्रत्यक्ष निवडणुकीमध्ये 'नोटा'चा वापर करणे हे निवडणुकीच्या पावित्र्याला बाधक व हानिकारक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.\nप्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मतदान असा फरक नाही :मुळात २०१३मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 'नोटा'संबंधी दिलेल्या निकालात प्रत्यक्ष मतदान व अप्रत्यक्ष मतदान असा कोणताही फरक केलेला नव्हता. मतदान करण्याच्या अधिकारामध्ये मतदान न करण्याचा तसेच नकारात्मक मतदान करण्याच्या अधिकाराचाही समावेश होतो. त्यामुळे मतदारांना नकारात्मक मत देण्याचा अधिकार नाकारणे याचा अर्थ घटनेच्या अनुच्छेद १९(१)(अ) अन्वये नागरिकांना बहाल करण्यात आलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य व अनुच्छेद २१ नुसार प्रदान करण्यात आलेले सन्मानाने जीवन जगण्याचा मूलभूत हक्क नाकारण्यासारखे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नमूद केलेले होते.\nमूलभूत अधिकार नव्हे : मतदान करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नसून तो लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ अन्वये मतदारांना प्रदान केलेला कायदेशीर अधिकार आहे. जर मतदानाचा अधिकार हा कायदेशीर अधिकार असेल तर नकारात्मक मतदान करणे हा मूलभूत अधिकार कसा असू शकतो आपल्याकडे गुप्त मतदान पद्धत असल्यामुळे मतदाराने कोणत्या उमेदवाराला मत दिले, हे कोणालाही समजत नाही. त्यामुळे घटनेच्या अनुच्छेद १९(१)(अ )मध्ये अभिप्रेत असे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. निवडणुकीच्या निकालाद्वारे जनभावनेचे होणारे प्रगटीकरण ही सामूहिक अभिव्यक्ती आहे; परंतु मूलभूत अधिकार हे व्यक्तिगत अधिकार असतात, सामूहिक अधिकार नसतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच घटनेच्या अनुच्छेद १९(१)(अ)अन्वये बहाल करण्यात आलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य व अनुच्छेद २१ अन्वये प्रदान करण्यात आलेले जीवन जगण्याचे स्वातंत्र्य हे देशातील सर्व नागरिकांना बहाल करण्यात आलेले मूलभूत अधिकार आहेत. परंतु मतदानाचा अधिकार मात्र १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांनाच देण्यात आलेला आहे. त्यामुळे देशातील काही नागरिकांना मूलभूत अधिकार आहेत व काही नागरिकांना (जवळपास ४५ कोटी) ते नाहीत, हे घटनेला मान्य नाही. त्यामुळे मूलभूत अधिकाराच्या आधारावर 'नोटा'संबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णयच मुळात चुकीचा आहे.\nनिरर्थक व परिणामशून्य अधिकार : नकारात्मक मतदानाचा निवडणुकीच्या निकालावर प्रत्यक्षात कोणताही परिणाम होत नाही. एखाद्या मतदारसंघात कोणत्याही उमेदवारापेक्षा 'नोटा'च्या पर्यायास सर्वात जास्त मते मिळाली तरी तेथे फेरनिवडणूक न होता तेथे क्रमांक दोनचा म्हणजेच सर्वात जास्त मते मिळवणारा उमेदवारच विजयी म्हणून घोषित केला जात असतो. त्यामुळे 'नोटा'संबंधीचा निर्णय सकृत््दर्शनी योग्य वाटत असला तरी प्रत्यक्षात तो अधिकार निरर्थक, परिणामशून्य, कुचकामी व निरुपयोगी आहे.\nनकारात्मक मते म्हणजे बाद मते : वास्तविक बाद मतांची संख्या कमी होण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात नकारात्मक मतदानामुळे ती संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. निवडणुकीमध्ये उमेदवारांचा जय-पराजय हे सकारात्मक मतदानावर ठरत असते. निवडणुकीमध्ये एकेका मताचे महत्त्व असते. अशा वेळी एका नकारात्मक मतामुळे अधिक वाईट उमेदवारही निवडून येऊ शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या बाबतीतदेखील नकारात्मक मतदानाचा पर्याय हा अयोग्य असा पर्याय आहे. नकारात्मक मतदानामुळे आपण उभे करत असलेल्या उमेदवाराबद्दल जनभावना काय आहेत याचे स्पष्ट संकेत राजकीय पक्षांना मिळतील. त्यामुळे राजकीय पक्षांना चांगलाच उमेदवार देणे भाग पडेल, असे सर्वोच्च न्यायालयाचे 'नोटा'संबंधी निकाल देताना म्हणणे होते. परंतु गेल्या जवळपास ५ वर्षांमध्ये असा अनुभव आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. उलट या कालावधीमध्य�� झालेल्या निवडणुकांमध्ये गंभीर गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असणाऱ्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.\nफेरनिवडणुकीची मागणी घातक : एखाद्या मतदारसंघात सर्वात जास्त मते मिळवलेल्या उमेदवारापेक्षा नकारात्मक मते जास्त असल्यास निवडणूक आयोगाने त्या मतदारसंघात फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी नकारात्मक मतदानाचे समर्थक करत असतात. परंतु सदरची मागणीदेखील संसदीय लोकशाहीला अत्यंत घातक असून देशाला अराजकाकडे नेणारी आहे. कारण देशामध्ये किती मतदारसंघांत व अशा मतदारसंघांत किती वेळा फेरमतदान घ्यावे लागेल, हे कोणालाही सांगता येणार नाही. आपल्या देशात ग्रामपंचायत ते लोकसभेच्या निवडणुका, पोटनिवडणुका, मध्यावधी निवडणुका सतत कुठे ना कुठे चालूच असतात. नकारात्मक मतदानाचा (फेरनिवडणुकीसह) मतदारांना अधिकार दिल्यास देशामध्ये सतत निवडणुका व फेरनिवडणुका चालूच राहतील. आज देशात सतत निवडणुका नको म्हणून एकत्रित निवडणुका घेण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. फेरनिवडणुकीची मागणी त्या मागणीशी विसंगत आहे. तसेच घटनेतील तरतुदीनुसार विधानसभा तसेच लोकसभा यांची मुदत पाच वर्षांची असते. परंतु नकारात्मक मतदानामुळे घ्याव्या लागणाऱ्या फेरनिवडणुका अथवा फेरनिवडणुकांमुळे विधानसभा व लोकसभा मुदतीमध्ये अस्तित्वात येणे कठीण होईल.\n- अॅड. कांतिलाल तातेड, कायदा विश्लेषक\nसामाजिक न्यायाचा अजेंडा पिछाडीवर\nप्रासंगिक: पहले मंदिर, फिर सरकार\nउद्धव यांच्या अयोध्यावारीमागचं इंगित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-", "date_download": "2018-11-21T20:34:52Z", "digest": "sha1:3XY3J53DLEDLEV3ZVEBCP4SYDZLHUZLE", "length": 27925, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (70) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (59) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (25) Apply महाराष्ट्र filter\nमनोरंजन (12) Apply मनोरंजन filter\nग्लोबल (4) Apply ग्लोबल filter\nमुक्तपीठ (4) Apply मुक्तपीठ filter\nअर्थविश्व (3) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (3) Apply काही सुखद filter\nअॅग्रो (2) Apply अॅग्रो filter\nक्रीडा (2) Apply क्रीडा filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nराजकारण (313) Apply राजकारण filter\nराजकारणी (229) Apply ��ाजकारणी filter\nमहाराष्ट्र (77) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (50) Apply मुख्यमंत्री filter\nप्रशासन (46) Apply प्रशासन filter\nनरेंद्र मोदी (45) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (40) Apply निवडणूक filter\nकाँग्रेस (27) Apply काँग्रेस filter\nव्यवसाय (27) Apply व्यवसाय filter\nराजकीय पक्ष (26) Apply राजकीय पक्ष filter\nसाहित्य (26) Apply साहित्य filter\nसर्वोच्च न्यायालय (25) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nपाकिस्तान (22) Apply पाकिस्तान filter\nचित्रपट (21) Apply चित्रपट filter\nसप्तरंग (21) Apply सप्तरंग filter\nजिल्हा परिषद (20) Apply जिल्हा परिषद filter\nगैरव्यवहार (19) Apply गैरव्यवहार filter\nपुरस्कार (19) Apply पुरस्कार filter\nकहाणी इंदिरा आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाची\nस्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला होता तर, मृत्यू 31 ऑक्टोबर 1984 रोजी झाला. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. लाल बहादूर...\nसौदी अरेबियातून अमेरिकेत स्थायिक झालेले पत्रकार जमाल खशोगी यांची तुर्कस्तानात झालेली क्रूर हत्या जेवढी खळबळजनक होती, तेवढेच या हत्येच्या तपासावरून सुरू असलेले राजकारण आणि टोलवाटोलवी धक्कादायक नि संतापजनक आहे. ही हत्या नेमकी कुणी केली, तिच्या कटाचे सूत्रधार कोण, याच्या मुळाशी जाण्याची कोणाची इच्छा...\nबाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी व्यंगचित्रकार, राजकारणी म्हणून लोकांच्या मनावर ठसा उमटवला. सामना या मराठी दैनिकाचेही ते संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते. त्यांनी आपल्या...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी व्यंगचित्रकार, राजकारणी म्हणून लोकांच्या मनावर ठसा उमटवला. सामना या मराठी दैनिकाचेही ते संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते. त्यांनी आपल्या...\nधाडसी विधाने करण्याची प्रेरणा आर. आर. आबांकडून मिळाली - सुधीर मुनगंटीवार\nसांगली - आर. आर. आंबांचे स्मारक 16 मार्च 2020 पर्यंत पूर्ण होईल व तेव्हा स्मारकाचे उद्घाटन मीच मंत्री म्हणून करेन, असे धाडसी विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. व आर. आर. यांच्यामुळेच अशी मी अशी धाडसी विधाने करु शकतो अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. येथील मिरज रस्त्यावरील महात्मा...\nपहिल्या महायुद्धाची शंभर वर्षं (प्रा. श्रुती भातखंडे)\nपहिल्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीची घोषणा केल्याला आज (ता. ११ नोव्हेंबर) शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असलं, तरी सध्याच्या अनेक समीकरणांची बीजं त्या काळातल्या घटनांत सापडतात. पहिल्या महायुद्धाच्या वेळची स्थिती, वेगवेगळ्या देशांमधले...\nआरक्षणाची कात्री अन् कसरत\nउत्राणे (ता. बागलाण, जि. नाशिक) येथील अपंग शेतकरी प्रवीण कडू पगार (वय ३५) यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी २१ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. त्यांनी उडी मारलेल्या विहिरीच्या काठावर वेदनेच्या चिठ्या आढळून आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, तर प्रवीण बेरोजगार राहिला नसता, अशी भावना...\nदोन हजार वर्षांची दिवाळी (संदीप वासलेकर)\nप्रकाशाकडून प्रकाशाकडं जाणाऱ्या दिवाळीच्या प्रवाहाचा आनंद केवळ आपणच घेऊन थांबणं योग्य होणार नाही. व्यक्तिगत पातळीवरचा आपला अंधकार तर आपण दूर करायला हवाच; पण समाजमनातलाही अंधकार संपवून \"तमसो मा ज्योतिर्गमय' असा प्रवास करणं अत्यावश्‍यक आहे. उद्यापासून दिवाळीचं आनंदपर्व सुरू होत आहे, ते औचित्य साधून...\nपालकमंत्री केसरकरांमुळे जिल्हा विकासात मागे - नीलेश राणे\nबांदा - प्रशासनाचा उत्तम अभ्यास असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे अवघ्या महाराष्ट्रातील जनतेचा आवाज आहेत. पालकमंत्री कसा असावा याचे उदाहरण नारायण राणे आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्याला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवले; मात्र चेहरा व आवाज नसलेले पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्याला...\nनेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य, संघटनशक्ती, टीम बनवण्याची कला, संवादकला अशा अनेक गुणांनी बनलेला असतो. तो दुय्यम महत्त्वाचा आहे. नेतृत्वाचा विचार करताना नैतिक मूल्यांकडे लक्ष न देता केवळ...\n‘जनावरं खुट्यावर मरण्यापेक्षा विकलेली बरी’\nऔरंगाबाद - गोवंश���चा आदर करा, गोवंश हत्या करू नका, शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करा, अशा सल्ल्यांचे डोस देणारे, गायींविषयी कळवळा व्यक्त करणारे सरकार खुट्यावरच पशुधन तडफडत असताना चारा छावण्या उभारण्यासाठी तत्परता का दाखवीत नाही, असा संतप्त सवाल बळिराजा उपस्थित करीत आहे. शासन दरबारातून फर्मान...\nजैताणे ग्रामपंचायतीला आली दिवंगत सरपंचांची आठवण\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य कै.वेडू नागो महाजन उर्फ वेडू अण्णा यांची ग्रामपंचायतीला तब्बल 35 वर्षानंतर आठवण झाली. बुधवारी (ता.10) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा स्मृतिदिन साजरा...\nशहरालगतच्या 26 गावांचा सुनियोजित विकास व्हावा, यासाठी झालर विकास आराखडा तयार करण्यात आला. वर्ष 2006 मध्ये \"सिडको'ची विशेष प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यातच गरीब शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षण; तर धनदांडग्यांच्या जमिनी मोकळ्या (यलो) ठेवण्यात आल्याने 2006 पासून 26 गावांतील शेतकरी, ग्रामस्थ...\nकेवळ ११३ होर्डिंग बेकायदा\nपुण्यात सहा हजार बेकायदा होर्डिंग असल्याचा अंदाज पुणे - शहरात पावणेदोन हजार अधिकृत ‘होर्डिंग’ (जाहिरात फलक) असल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी दाखवण्यात येत आहे. मात्र, बेकायदा होर्डिंगचा आकडा सहा हजारांपर्यंत असल्याचा अंदाज आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेकायदा जाहिरातदारांचा...\nएक पारदर्शक ‘यॉर्कर’ (अग्रलेख)\nभारतीय क्रिकेट मंडळाला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणल्याने मंडळाच्या कारभारात पारदर्शित्व येण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यास त्याने देशातील या सर्वाधिक लोकप्रिय खेळाचे भले होणार आहे. को ट्यवधी भारतीयांची ‘दिल की धडकन’ असलेल्या क्रिकेटविश्‍वात वर्चस्व गाजवणाऱ्या आणि जगातील सर्वांत श्रीमंत म्हणून...\nबागलाण तालुक्यात सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. सुभाष भामरे\nसटाणा - ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून बेघर तसेच मोडकळीस आलेल्या घरात राहणार्यांणना पक्की घरे बांधण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेतून बागलाण तालुक्यात सहा ह��ार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी...\nअनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...\nमुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत वर्षभरात जमा होणाऱ्या सुमारे 83 लाख टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या संस्था दोन हजार 840 कोटी रुपये खर्च करतात; मात्र तरीही त्यातील निम्म्याहून अधिक कचऱ्यावर कोणत्याही प्रकारची शास्त्रशुद्ध प्रक्रिया होतच नाही. कचरा व्यवस्थापनासाठी...\nराजकीय साठमारीपासून लष्कर अलिप्तच हवे\nसत्ताधारी आपल्या बचावासाठी किंवा विरोधकांची कोंडी करण्यासाठी प्रशासन, पोलिस, गुप्तचर, लष्कर वा न्यायपालिका वापरू लागतात, तेव्हा लोकशाहीचा कडेलोट अटळ असतो. श स्त्रास्त्रांच्या व्यापारात उत्पादक, खरेदीदार, दलाल व शस्त्रास्त्रांची चाचणी घेऊन पसंती देणारे अधिकारी यांना प्रचंड कमाई होत असते. देश विकसित...\nकळस - शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे व तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळे अखेर खडकवासला कालव्याचे पाणी बुधवारी इंदापूर तालुक्‍यात पोचले. पावसाने पाठ फिरविल्याने गेल्या काही दिवसांपासून खडकवासला कालव्याच्या पाण्याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आल्याची वस्तुस्थिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%AF.html", "date_download": "2018-11-21T20:11:20Z", "digest": "sha1:4UYTT5GIDR223OD3LYQZ2IKDEIBGO2UH", "length": 21471, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | बासरीवादक एव्ही प्रकाश यांचं रंगमंचावरच निधन", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य » बासरीवादक एव्ही प्रकाश यांचं रंगमंचावरच निधन\nबासरीवादक एव्ही प्रकाश यांचं रंगमंचावरच निधन\nम्हैसूर, [१९ मार्च] – कलेच्या सच्चा कलाकाराला कलेची साधना करत असताना मृत्यूने गाठावे याच्यासारखे दुसरे सौभाग्य नाही. बासरी वाजवून रसिकांवर सुरांची मोहिनी घालणारे विख्यात बासरीवादक एव्ही प्रकाश यांचे भरमैफिलीतच निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.\nसंगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे एव्ही प्रकाश यांचा म्हैसूरमधल्या चंद्रमौलेश्‍वर मंदिरात बासरीवादनाचा कार्यक्रम होता. बासरीवादन सुरू असताना त्यांना दरदरून घाम फुटला आणि ते मंचावरच कोसळले. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.\nमंचावर एव्ही प्रकाश यांच्यासोबत सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक एच के नरसिम्ह मूर्तीही कला सादर करत होते. विशेष म्हणजे रंगमंचावर कोसळण्यापूर्वी त्याही अवस्थेत त्यांनी व्हायोलिनवादक नरसिम्ह यांना वादन सुरूच ठेवण्याची विनंती केली, अशी माहिती एकाने दिली.\nदरम्यान, एव्ही प्रकाश यांना राज्य तसेच केंद्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी गुरू एन रामानी यांची बासरीवादनाची विशिष्ट शैली जगात पोहोचवली. तसेच प्रकाश यांनी हजारो शिष्यांना बासरी वादनाचे धडे शिकविले आहेत.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक स��धी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिन���ंक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nतुरुंगात जाण्याची लाज नाही\n=उमर खालिद पुन्हा बरळला= नवी दिल्ली, [१९ मार्च] - देशद्रोहाच्या खटल्यात आरोपी असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी उमर खालिदने शुक्रवारी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Blockchain-s-benefits-to-the-startups-in-the-state/", "date_download": "2018-11-21T20:46:22Z", "digest": "sha1:W2CT3UMHD4AALKZSW4MNNOSAIGHBZIEU", "length": 6403, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यातील ‘स्टार्टअप्स’ना ब्लॉकचेनचा लाभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › राज्यातील ‘स्टार्टअप्स’ना ब्लॉकचेनचा लाभ\nराज्यातील ‘स्टार्टअप्स’ना ब्लॉकचेनचा लाभ\nगोवा लहान राज्य असल्याने येथे संपर्क जोडणी फार सोपी आहे. राज्यातील प्रतिभावंत लोकांसाठी आयटी क्षेत्रात अनेक नवीन धोरणे आखण्यात आली आहेत. गोव्याला आयटी हब बनविण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याने ब्लॉकचेनचा राज्यातील स्टार्टअप्सना भरपूर फायदा होणार आहे. राज्यातील स्टार्टअप्सनी ब्लॉकचेनकडे रोजगार संधींसाठी सकारात्मक दृष्टीने पहावे, असे माहिती व तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.\nगोवा माहिती तंत्रज्ञान विभाग, नीती आयोग आणि न्युक्‍लियस व्हिजन इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा मनोरंजन संस्था आणि आयनॉक्स येथे भारतातील पहिल्या ‘इंटरनॅशनल ब्लॉकचेन’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनानंतर परिषदेत ‘ब्लॉकचेन अ‍ॅज ए टुल फॉर गुड गवर्हनन्स’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात मंत्री खंवटे बोलत होते.\nपरिषदेच्या उद्घाटनाला व्यासपीठावर राज्य मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर, आयटी सचिव अमेय अभ्यंकर, गोवा विद्यापीठाचे उपकुलगुरू वरूण साहनी, सीडीएसी चे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी, आयबीएम नेदरलँड ब्लॉकचेन लीड फॉर लॉजिस्टिक अ‍ॅण्ड सप्लाय चेन इंडस्ट्रीजचे फ्रान्स केम्पेन, अ‍ॅासम वेंचरचे सहसंस्थापक जेरेमी गार्डनर, सीआयआयचे अध्यक्ष राकेश मित्तल, जीसीसीआयचे अध्यक्ष संदीप भंडारे , न्युक्‍लिअस व्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक पीट्टी व टी-हब कॉरपोरेट इनोव्हेशनचे प्रमुख रामा इयार उपस्थित होते.\nमंत्री खंवटे म्हणाले, की राज्याला नवे तंत्रज्ञानाशी जोण्यासाठी हीच योग्य वेळ असून नवीन कार्यक्षमता प्रणाली रुजविण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. याला प्रतिसाद देऊन राज्यातील स्टार्टअप्स नी ब्लॉकचेन विश्‍वात काम करण्यासाठी पुढे यायला हवे.\nभारताला पुढील ब्लॉकचेनची राजधानी कशी बनविता येईल. यावर विचार करण्यासाठी प्रख्यात वक्ते व वैचारिक नेत्यांना एकत्र आणणे, हेच या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट होते. परिषदेत यावर चर्चा करण्यासाठी विविध क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती , तज्ज्ञ एकत्र आले होते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण 65 तज्ज्ञ उपस्थित होते.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Document-burning-case-Computer-theft-session/", "date_download": "2018-11-21T20:26:41Z", "digest": "sha1:4VXMSZJ5EW6D6KPPBHJAOUCHBAZORRFT", "length": 5760, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दस्तावेज जळीत प्रकरण ते संगणक चोरी सत्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › दस्तावेज जळीत प्रकरण ते संगणक चोरी सत्र\nदस्तावेज जळीत प्रकरण ते संगणक चोरी सत्र\nपाटोदा : महेश बेदरे\nतीन दिवसांपूर्वी पाटोदा पंचायत समिती कार्यालयातून नरेगा विभागाच्या कामकाजासाठी नवीन आलेला संगणक संचच गायब झाल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेसंदर्भात अद्यापही पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात आलेला नव्हता. त्यामुळे सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले. मागील वर्षी पंचायत समितीच्या दस्तावेज जळीत प्रकरणा नंतर आता ही घटना घडली तसेच नुकतीच काही दिवसांपूर्वीच जि. प . माध्यमिक शाळेतील संगणक संचांचे चोरी प्रकरण घडले. यासर्व घटनामुळे पाटोद्याच्या प्रशासकीय कार्यालयांमधील कामकाज व सुरक्षितते विषयी संशयाचा धूर कायम असून अचानक सुरू झालेल्या या सत्रामागे काय गौडबंगाल आहे ते मात्र अद्याप अस्पष्टच आहे.\nपाटोदा पंचायत समिती कार्यालयात नरेगा विभागातील कामकाजासाठी नवीन आलेले संगणक संपूर्ण संचांसहित बुधवारी अचानक गायब झाले. ही बाब येथील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या लक्षात आल्याने एकच चर्चा सुरू झाली.\nआश्‍चर्याची गोष्ट म्हणजे कुठलेही कुलूप न तोडता अगदी अलगदपणे हे संगणक संच गायब क���ण्यात आले व त्यातच हा प्रकार उघडकीस आल्या नंतर तब्बल दोन दिवसांनंतर या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली व आणखीही आश्‍चर्य म्हणजे पोलिसात या घटने बाबत गुन्हाच दाखल झालेला नाही. त्यामुळे ही चोरी नेमकी झाली कशी अशी चर्चा सध्या सुरू आहे.\nमागील वर्षी मार्च 2017 व ऑगस्ट 2017 मध्ये दोन वेळा याच पंचायत समीती कार्यालयात दस्तावेज जळीत प्रकऱण घडले. आगीच महत्वाची कागदपत्रे जाळण्याचा प्रयत्न झाला होता. पहिल्या वेळी फारसे यश न आल्याने दुसर्‍या वेळी पेट्रोल फुगे टाकून इमारतच मध्यरात्री जाळण्याचा प्रयत्न झाला होता. या दोन्ही घटनांचा अजूनही छडा लागलेला नाही व त्यातच आता हे संगणक चोरीचे सत्र सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-street-potholes-issue/", "date_download": "2018-11-21T20:33:57Z", "digest": "sha1:7CA7ZORL5FYVIOUQ2UOSOZE5IFXG6UMJ", "length": 6283, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रस्त्यांवरील खड्डे बुजणार कधी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रस्त्यांवरील खड्डे बुजणार कधी\nरस्त्यांवरील खड्डे बुजणार कधी\nराज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे निष्पाप लोकांचे बळी जात असताना हे खड्डे बुजविण्यास पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था अपयशी ठरल्या आहेत. रस्त्यांची देखभाल होत नसेल, तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने खड्ड्याच्या मुद्द्यावर सरकारला चांगलेच धारेवर धरले. यासंदर्भात काय उपाययोजना केली जाणार आहे, ते दोन दिवसात सांगा,अशी तंबी न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पी.एम.देशमुख यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिली. रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी पाठविलेल्या पत्राची दखल घेऊन न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिकेची दखल घेतली. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पी.एम.देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.\nयावेळी तक्रार करूनही खड्डेे बुजविले जात नाहीत. रस्त्य��वर आजही मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पालिकेने तक्रार करण्यासाठी सुरू केलेले अ‍ॅपही बंद आहे, याकडेे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. 31 डिसेंबरपर्यंत पालिकेकडे खड्ड्यांसंदर्भात आलेल्या 239 तक्रारींपैकी 157 तक्रारींचे निवारण केल्याची माहिती पालिकेने न्यायालयाला दिली. तसेच राज्यभरात आलेल्या 555 तक्रारींपैकी सुमारे 477 तक्रारींचे उद्याप निराकरण झाले नसल्याचे न्यायालयाने अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी खड्ड्यांसंदर्भात योग्य त्या उपाययोजना अमलात येत नसल्याचे लक्षात येताच न्यायालयाने नाराजी व्यक्त करून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.\nपालिका काहीच करीत नसेल, तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. याची जाणीवही न्यायालयाने करून दिली. राज्यभरातील रस्त्यांची परिस्थिती खराब आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा उभारायला हवी, वाहतूक पोलिसांची मदत घ्या, असा सल्ला देताना उच्च न्यायालयाने या सगळ्या गोष्टींवर तुम्ही नेमक काय करणार आहात हे आम्हाला दोन दिवसात सांगा, असे बजावताना याचिकेची सुनावणी शुक्रवार 12 जानेवारीपर्यंत तहकूब ठेवली.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/water-dam-full-in-yewala-nashik/", "date_download": "2018-11-21T19:58:17Z", "digest": "sha1:FJR62ZLY453XKIMU5CDNTE24EYMN2ESN", "length": 3792, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बंधारा भरल्याने आनंदोत्सव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › बंधारा भरल्याने आनंदोत्सव\nतालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील सुरेगाव रस्ता येथील देवनदीवर नारायणगिरी महाराज फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नाने 500 मीटर लांब व 70 फूट रुंद ते 30 फूट खोल खोदकाम करून 12 फूट उंच सिमेंटचा बंधारा पं. स. उपसभापती रूपचंद भागवत यांनी फाउंडेशनचे माध्यमातून स्वखर्चातून बांधला आहे.\nयामुळे लाखो लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. बंधारा जून महिन्यात झालेल्या पावसाने 40 टक्के भरला होता. मात्र, आता पालखेड डावा कालव्यास पाणी सोडल्याने सुरेगाव येथील देवनदीत बांधलेला बंधारा पाण्याने भरून ओसंडून वाहत आहे. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.\nपरिसरातील शेतकर्‍यांच्या विहिरीचे पाणी वाढलेले असून गवंडगाव, सुरेगाव रस्ता, तळवाडे, पिंपळखुटे आदी गावांतील जमीन ओलिताखाली आली आहे. हंगामी व रब्बी अशा दोन्ही पिकांना बंधार्‍याचा पाण्याचा लाभ मिळणार असल्याने शेतकरी खूश आहेत.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/water-natural-source-151244", "date_download": "2018-11-21T20:25:35Z", "digest": "sha1:5X5LNXH5BSDMZIYHQPUZKC7ONMNMF32D", "length": 15458, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "water natural source गरजेपेक्षा मिळेल तिप्पट पाणी! | eSakal", "raw_content": "\nगरजेपेक्षा मिळेल तिप्पट पाणी\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nऔरंगाबाद - शहराची तहान भागविण्यासाठी आता परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांचा अभ्यास करण्यात येत आहे. सभापती राजू वैद्य यांच्या पुढाकारानंतर जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून, शहराच्या गरजेपेक्षा तिप्पट पाणी तेही कमी विजेचा वापर करून मिळू शकते, असा दावा यात करण्यात आला. स्मार्ट सिटीतून सातारा-देवळाईत पायलट प्रोजेक्‍ट सुरू करण्याचा मनोदय वैद्य यांनी सोमवारी (ता. २२) व्यक्त केला.\nऔरंगाबाद - शहराची तहान भागविण्यासाठी आता परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांचा अभ्यास करण्यात येत आहे. सभापती राजू वैद्य यांच्या पुढाकारानंतर जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून, शहराच्या गरजेपेक्षा तिप्पट पाणी तेही कमी विजेचा वापर करून मिळू शकते, असा दावा यात करण्यात आला. स्मार्ट सिटीतून सातारा-देवळाईत पायलट प्रोजेक्‍ट सुरू करण्याचा मनोदय वैद्य यांनी सोमवारी (ता. २२) व्यक्त केला.\nराज्यात सर्वाधिक महाग पाणी औरंगाबादेत मिळते, असा आरोप सातत्याने केला जात आहे. त्याचे कार���ही तसेच आहे. ५५ किलोमीटर अंतरावरील जायकवाडी धरणातून महापालिका पाणी आणते. त्यासाठी अनेक ठिकाणी विद्युत मोटारी लावून पाणी लिफ्ट करावे लागते. त्यासाठी वर्षाला ३५ कोटी रुपयांचा वीज बिलाचा खर्च येतो. या महागड्या पाण्याऐवजी परिसरात नैसर्गिक पद्धतीने शहराला पाणी मिळू शकते का यावर वारंवार चर्चा झाल्या. अनेकांनी अभ्यासही केला; मात्र तो केवळ कागदावरच राहिला. असे असताना आता श्री. खानापूरकर, प्रमोद खैरनार, संजय कापसे, डॉ. अशोक तेजनकर यांनी नैसर्गिक स्रोतांचा अभ्यास केला असून, सोमवारी (ता. २९) तो आयुक्तांना सादर केला जाणार आहे. यासंदर्भात वैद्य यांनी सांगितले, की हर्सूल, सावंगी, सातारा परिसर, चिकलठाणा या चार ठिकाणांहून शहराला ३०२ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होऊ शकते. संपूर्ण कामासाठी अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च लागण्याची शक्‍यता आहे. यातील सातारा-देवळाईसारख्या भागात स्मार्ट सिटीच्या निधीतून पायलट प्रकल्प उभारण्यासाठी आयुक्तांसोबत चर्चा करण्यात येईल.\nशहराचा परिसर ६४२ चौरस किलोमीटर एवढा विस्तीर्ण आहे. दरवर्षी ६७२ मिलिमीटर सरासरी एवढा पाऊस होतो. यापैकी बाष्पीभवन व इतर कारणांमुळे उपलब्ध न होणारे पाणी वगळले तरी ३०२ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होते. शहर परिसरातील डोंगराळ भागातील पाणी देवगिरी नदीद्वारे वाहून जाते. हे पाणी अडविले आणि मुरविल्यास शहराला कमी वीज वापरून पाणी उपलब्ध होऊ शकते.\nसातारा-देवळाई परिसरात २० लहान-मोठे तलाव आहेत. हे तलाव दोन-तीन पावसांतच भरतात व पाणी वाहून जाते. त्यामुळे तलाव खोल केल्यास ४५ किलोमीटरच्या या पाणलोट क्षेत्रात ११.७ दलघमी पाणी वाढू शकते. या भागात उपलब्ध ३२ दशलक्ष लिटर पाण्यावर सव्वा लाख नागरिकांची तहान भागेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nदररोजची गरज - २७१ दशलक्ष लिटर\nमिळणारे पाणी - १२० दशलक्ष लिटर\nपाणीकपात हिवाळ्यात की उन्हाळ्यात\nपिंपरी - पवना धरणात पाणीसाठा कमी असल्याने येत्या आठ महिन्यांत शहराच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे....\n'बुलडाणा जिल्हा पूर्णत: होणार दुष्काळग्रस्त'\nबुलडाणा : गेल्या काही वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण झपाट्याने घटत असून, यंदा प्रमाणापेक्षा अत्यंत कमी पाऊस पडला आहे. त्याच...\n#savewater पाणीबचतीसाठी सोसायट्यांचा पुढाकार\nपुणे - भविष्यात उद्‌भवणाऱ्या पाण्याच्या संकटाचा अंदाज घेऊन शहरातील काही रहिवासी सोसायट्यांनी पाणीबचतीसाठी पुढाकार घेतला आहे. पर्जन्यजल संचयाच्या...\nकालव्यातून पाणी घेणाऱ्यांवर कारवाई\nआळेफाटा - पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी पारनेर तालुक्‍यात योग्य दाबाने पोहोचत नसल्याने, जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात मंगळवारी (ता. २०)...\nथकीत बिलापोटी \"वाघूर'चा वीजपुरवठा चार तास खंडित\nजळगाव ः पाणीपुरवठा योजनांच्या थकीत बिलांच्या वसुलीसाठी \"महावितरण'कडून वीज कनेक्‍शन कट करण्याची कारवाई सुरू आहे. या कारवाई अंतर्गत थकीत बिलासाठी आज...\nदुर्घटनेनंतरही पाण्याच्या टाक्‍या ‘जैसे थे’\nपुणे - पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पडून एकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने त्या खोलीला कुलूप लावले आहे. मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-Kolhapur-ST-Bus-service-jam/", "date_download": "2018-11-21T19:58:30Z", "digest": "sha1:MF6NJM2XQSMBAIIRZCIO5SCTEDGWO4AE", "length": 5138, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगाव-कोल्हापूर एस.टी. बससेवा ठप्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगाव-कोल्हापूर एस.टी. बससेवा ठप्प\nबेळगाव-कोल्हापूर एस.टी. बससेवा ठप्प\nमहाराष्ट्रातील एस.टी.बस कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने बससेवा ठप्प असल्यामुळे कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणार्‍या बसेसही सध्या बसस्थानकातच विश्रांती घेत आहेत. बेळगाव-कोल्हापूरसह बेळगावहून महाराष्ट्रात जाणार्‍या सार्‍याच बस बंद आहेत. परिणामी, महाराष्ट्रात जाणार्‍या प्रवाशांचे हाल सुरू आहेत.\nमहाराष्ट्रातील अंतर्गत तसेच आंतरराज्य बससेवा बंद झाल्याने महाराष्ट्रातून एकही बस सीमाभागात किंवा कर्नाटकात गेले दोन दिवस आलेली नाही. त्यामुळे कर्नाटकानेही एकही बस महाराष्ट्रात ��ाठवलेली नाही. बस सुरू ठेवल्या तर अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून बेळगावमधून महाराष्ट्रात जाणार्‍या सर्व सरकारी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. संप मिटल्यानंतरच सेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रणाधिकारी एम. आर. मुंजी यांनी ‘पुढारी’ला दिली.\nबेळगाव तसेच निपाणीहून कोल्हापूर, सातारा,सोलापूर, पुणे, मुंबई, चंदगड, सावंतवाडी, रत्नागिरी अशा मोठ्या शहरांना बससेवा आहे. त्यातून कर्नाटक परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणात महसुलही मिळतो. बेळगावमधून बससेवा बंद केल्याने बेळगाव डेपोला रोज सुमारे 5 लाखांचा फटका सहन करावा लागत आहे.\nबेळगावमधून कोल्हापूरला जाण्यासाठी निपाणीपर्यंत कर्नाटक बसचा आधार घ्यावा लागत आहे. यानंतर कोल्हापूरला जाण्यासाठी खासगी बसचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाबरोबर आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Include-funds-for-the-development-of-11-villages/", "date_download": "2018-11-21T21:00:24Z", "digest": "sha1:WO6HHROGFL54SYAATY57FZGJMRABDYPH", "length": 4845, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " समाविष्ट ११ गावांच्या विकासासाठी निधी देणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › समाविष्ट ११ गावांच्या विकासासाठी निधी देणार\nसमाविष्ट ११ गावांच्या विकासासाठी निधी देणार\nशिवणे, उत्तमनगर सह महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या सर्व 11 गावांच्या विकासासाठी पुरेसा निधी देण्यात येणार आहे. अशी स्पष्ट ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी उत्तमनगर येथे शिवणे कोढंवे धावडे रस्त्याच्या काँक्रीटकरणाच्या भुमीपुजनप्रसंगी दिली.\nआमदार भिमराव तापकीर, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, किरण दगडे, दिलीप वेडे पाटील, हवेली पंचायत समितीच्या सदस्या उषा नाणेकर, भाजपचे खडकवासला अध्यक्ष अरुण राजवाडे, किरण बारटक्के, अरूण दागंट, प्रविण दागंट आदी उपस्थित होते. संयोजन सुभाष नाणेकर यांनी केले. कोंढवे धावडे येथील पाणी पुरवठा योजना महापालिकेच्या ताब्यात घेऊन देखभाल दुरूस्तीसाठी तरतूद करण्याचे तसेच उत्तमनगर येथील उपबाजारात भाजीपाला विक्रेत्यांचे लवकर स्थलांतर केले जाणार आहे. असे पालकमंत्र्यानी सांगितले. 9 कोटी 70 लाख रुपये खर्च करुन शिवणे रस्त्याचे काँक्रीटकरण तसेच डांबरीकरण केले जाणार आहे. साईड पट्ट्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार भिमराव तापकीर यांनी सांगितले.\nदक्षिणेकडून मागणी वाढल्याने कांदा महागला\nउच्च शिक्षण घ्या आणि गावच्या शाळेत शिकवा\nमत्सालयाच्या तिकीट दरात दहा पटीने वाढ\nनोकरीसाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस विमा एजन्सी\nसेन्सॉर समितीवर नेमणूकीसाठी ‘क्रायटेरिआ’ हवा\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Senior-Citizens-Persecution-prevention-awareness-day/", "date_download": "2018-11-21T19:57:35Z", "digest": "sha1:DNHBBQ7SV6RYITOXUZ4OX37VURIYBQWA", "length": 6240, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिनं बोट धरून मोठं केलं; अन् त्यानं...! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › तिनं बोट धरून मोठं केलं; अन् त्यानं...\nतिनं बोट धरून मोठं केलं; अन् त्यानं...\nखडकीमध्ये स्वतःच घर मात्र, मुलांकडून मिळणार्‍या वागणुकीमुळे आजी मोठ्या बहिणी सोबत राहू लागल्या. बहिण गेल्यानंतर त्यांच्या जगण्याचा आधारच गेला. काही दिवसांनंतर त्यांची परिस्थिती पाहून काही तरुणांनी त्यांना निगडीतील वृद्धाश्रमात दाखल केले. ‘मुलांच्या सोबत अवहेलनेचे जीवन जगण्यापेक्षा वृद्धश्रमात राहिलेलं बरं’, असं डोळ्यातून येणारे अश्रू आवरत रमा आजी (नाव बदलले आहे.) बोलत होत्या. जेष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिनानिमित्त आमचे प्रश्‍न समजून घ्या, असे त्या कळवळून सांगत होत्या.\nदुसर्‍या आजी गोरी आजी. यांचे नाव वृद्धाश्रमातच ठेवले गेले. त्यांच्या डोळ्यांनी त्यांची साथ सोडली. अंधत्व आल्याने मुलांनी सांभाळ करण्यास नकार दिला गेला. बेवारस अवस्थेत भोसरी येथील पुलाखाली आढळून आल्याने त्यांना पोलिसांनी वृद्धश्रमात दाखल केले. गोरी आजी हे नाव देखील वृद्धश्रमातच त्यांना मिळाले, गोरी आजी त्यांच्या भूतकाळाबाबत जास्त बोलत नाहीत. त्या म्हणतात, ‘कुणाला दोष देऊन काय फायदा. येथे तयार झालेला परिवारच मला जपतो. माझ्या सारख्या अनेक आज्या येथे रहातात आहेत. सगळ्यांच्या घरची सारखीच परिस्थिती आहे. ‘मुळच्या गोव्याच्या असलेल्या मृदूला आजी, तळेगावात भावासोबत रहात होत्या. भावाचे आकाली निधन झाल्याने, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांभाळण्यास असमर्थता दिर्शवली. तळेगावत एका इमारतीच्या टेरेसवर राहणार्‍या मृदूला आजीला आजूबाजूच्या तरूणांनी वृद्धश्रमात दाखल केले. वृद्धाश्रमात दाखल झालेल्यांच्या या कथा आहेतच, पण कुटुंबात राहूनही अनेक वयोवृद्ध आपल्याच मुलांकडून होणारे अपमान सहन करीत जगताहेत. हे कुठेतरी थांबायला हवे.\nकमी-अधिक प्रमाणात अनेक वृद्धांच्या समस्या अशाच आहेत. ज्यावेळी मायेची माणसं जवळ असणे आवश्यक वाटते, त्याचवेळी मुले आपल्या वृद्ध आई-वडीलांना दुर करतात. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात याचे प्रमाण जास्त असल्याचे वृद्धांसाठी काम करणार्‍या समाजसेवकांचे म्हणणे आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-National-Medical-Commission-NMC-Bill-will-be-presented-in-the-Lok-Sabha/", "date_download": "2018-11-21T20:02:24Z", "digest": "sha1:MNVU7X7UBC2GPMAESMUUITHPJHVYNVV3", "length": 8593, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘एनएमसी’ विधेयकावर वर ‘आयएमए’ चा हल्‍लाबोल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘एनएमसी’ विधेयकावर वर ‘आयएमए’ चा हल्‍लाबोल\n‘एनएमसी’ विधेयकावर वर ‘आयएमए’ चा हल्‍लाबोल\n‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) हे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. मात्र, या विधेयकातील तरतुदींना विरोध असल्याने आज देशभरातील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या तीन लाख अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांनी त्यांच्या वैद्यकीय सेवा सकाळी सहा ते सायंकाळी सह���पर्यंत बंद ठेवून निषेध केला. यामध्ये पुण्यातील साडेचार हजार डॉक्टरांचा समावेश होता. या मुळे बर्‍याच ठिकाणी ओपीडी, निदान सेवा बंद होत्या. हा संप यशस्वी झाल्याचा दावा पुणे ‘आयएमए’ ने पत्रकार परिषदेत केला.\nदेशातील अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांचे नियमन करणार्‍या ‘मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया’ (एमएमसी) या घटनात्मक परिषदेला बरखास्त करून केंद्र सरकार एनएमसी हे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजुरीसाठी ठेवणार आहे. पण या नवीन विधेयकात डॉक्टरांसह सर्वसामान्यांच्या विरोधी तरतुदी आहेत, असा दावा पुणे आयएमए पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आला. या वेळी आयएमए चे अध्यक्ष डॉ. पद्मा अय्यर, सचिव डॉ. राजकुमार शहा, डॉ. मीनाक्षी देशपांडे, खजिनदार डॉ. बी. एल. देशमुख, माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे तसेच डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. जयंत नवरंगे आदी उपस्थित होते.\nप्रस्तावित एनएमसी विधेयकात ब्रिज कोर्सचा समावेश केला आहे. याद्वारे बिगर अ‍ॅलोपॅथिक डॉक्टर (बीएएमएस, बीएचएमएस आदी) डॉक्टरांनी सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स केल्यास त्यांना अ‍ॅलोपॅथीची औषधे देता येणार आहेत. या मुळे क्रॉसपॅथी वाढेल. तसेच सध्या राज्य शासनाचे प्रत्येक खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील 85 टक्के जागांवर नियंत्रण आहे. या विधेयकाद्वारे ते 40 टक्क्यांवर आणण्यात येणार आहे. या मुळे उरलेल्या 60 टक्के जागा लाखो रुपये देऊन गुणवत्‍ता नसलेल्या उमेदवारांना देण्यात येतील. या मुळे गरीब व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डावलले जाईल असे मत या वेळी सदस्यांनी व्यक्‍त केले.\nया विधेयकातील तरतुदीमध्ये खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना एमबीबीएस किंवा त्यापुढील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या जागा वाढविण्यासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची आवशकता नाही. तसेच या वाढविलेल्या जागांना पहिली पाच वर्षे कोणतीही पाहणी करण्यात येणार नाही. या मुळे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्यास वाव मिळेल. एकीकडे भ्रष्टाचार करण्यास वाव तर दुसरीकडे या महाविद्यालयांकडून नियमांचे उल्‍लंघन झाल्यावर पाच ते 100 कोटी रुपयांचा दंडही त्यांना ठोठावण्यात येणार आहे, या मुळे दंड भरण्यास परत विद्यार्थ्यांची पिळवणूक होईले, असे आरोप या वेळी पदाधिकार्‍यांनी केले.\nशहरात अ‍ॅलोपॅथीचे सुमारे 9 हजार डॉक्टर आहेत. त्यापैकी चार हजार 300 डॉक्टर हे पुणे आयएमए शाखेचे सदस्य आहेत. त्यांनी शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत संपात भाग घेतला. याला रेडिओलॉजिस्ट व स्त्रीरोगतज्ज्ञाच्या संघटनांनी साथ दिली. त्यामुळे अनेक ठिकाणी ओपीडी, निदान सेवा बंद होत्या आणि शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या, त्याचा फटका रुग्णांना बसला. मात्र, या वेळी तातडीच्या रुग्णांना सेवा देण्यात आल्याची महिती आयएमएच्या वतीने देण्यात आली.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Municipal-Commissioner-will-investigate-says-Minister-Subhash-Deshmukh/", "date_download": "2018-11-21T19:57:41Z", "digest": "sha1:54IBMVW3XBVDU5KCKUHLOZ6YZP57W36Q", "length": 5864, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपा आयुक्‍तांची चौकशी करणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मनपा आयुक्‍तांची चौकशी करणार\nमनपा आयुक्‍तांची चौकशी करणार\nसांगली, मिरज व कुपवाड महापालिकेचे आयुक्‍त रवींद्र खेबूडकर यांच्या कारभाराची चौकशी करण्यात येईल. त्यासाठी समिती नियुक्‍त करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.\nमहापालिकेचे आयुक्‍त महापालिकेच्या सभांना अनुपस्थित राहत आहेत. महापालिका क्षेत्रात काम चांगले नसल्याने नागरिक जिल्हाधिकार्‍यांकडे गार्‍हाणे मांडण्यासाठी येत आहेत. त्यासंदर्भात विचारले असता, मंत्री देशमुख म्हणाले, याप्रकरणी आयुक्‍तांच्या कारभाराची चौकशी करण्यात येईल. नेमका काय प्रकार आहे, हे पाहिल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.\nते म्हणाले, जिल्हा परिषद ग्रामीण भागातील शाळेत गरिबांची मुले शिकतात. मात्र, अनेक वर्षांपासून निधीअभावी शाळांच्या दुरूस्तीवर खर्च झालेला नाही. त्यामुळे या शाळांची अवस्था जीर्ण झाली आहे. अनेक शाळांचे पत्रे वादळामुळे उडून गेले आहेत. त्यामुळे या शाळांसाठी नाविन्यपूर्ण योजनेतून किंवा अखर्चित निधीतून 14 कोट रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे.\nभविष्यात ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेताना गरिबांची मुले सुरक्षित राहतील, यादृष्टीने या शाळांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. शासनाबरोबरच जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर असणार्‍या मूळच्या सांगली जिल्ह्यातील अधिकारी, उद्योजक, अन्य मान्यवर यांनी या शाळांना सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करावी.\nदेशमुख म्हणाले, 21 जून जागतिक योग दिन आहे. या दिवशी जत तालुक्यातील बालगाव येथे भव्य योग शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात सांगलीसह सोलापूर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे. गिनीज् बुकात या शिबिराची नोद व्हावी, यासाठी सांगलीकरांनी प्रयत्न करावेत.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Seven-people-including-firefighting-officers-have-been-fined-Rs-70000-in-solapur/", "date_download": "2018-11-21T20:02:16Z", "digest": "sha1:WEPKNB5M2DFJHP2CUDD7CTIB7CYZB7DT", "length": 5280, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अग्‍निशामक अधिकार्‍यांसह सातजणांना ७० हजारांचा दंड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › अग्‍निशामक अधिकार्‍यांसह सातजणांना ७० हजारांचा दंड\nमहापालिकेच्या क्‍वॉर्टर्समध्ये पोटभाडेकरू ठेवल्याप्रकरणी\nमहापालिका अग्‍निशामक दलासाठीच्या वसाहतीमध्ये आपले क्‍वार्टर्स दुसर्‍याला भाड्याने दिल्याच्या प्रकरणात अग्‍निशामक दलाच्या अधिकार्‍यांसह सातजणांवर दंडात्मक कारवाईचे आदेश आयुक्‍तांनी दिले होते. त्यानुसार सातजणांना प्रत्येकी दहा हजार प्रमाणे 70 हजार दंड करण्यात आला आहे.\nअग्‍निशामक दल हे खूप महत्त्वाचे खाते असून आपत्कालीन परिस्थितीत या खात्याचे काम महत्त्वाचे आहे. शहरात कुठेही आग लागली अथवा कोणतेही संकट कोसळल्यास अग्‍निशामक दलास पाचारण करण्यात येते. अशा प्रसंगात अग्‍निशामक दलाची भूमिका खूपच महत्त्वाची असते. य��� विभागात काम करणारे कर्मचारी 24 तास कर्तव्यावर असतात. कोणतीही आपत्कालीन घटना सांगून होत नसल्याने या विभागातील कर्मचार्‍यांना तातडीने हजर राहता यावे यासाठी राजेंद्र चौक आणि होटगी रोडवरील अग्‍निशामक केंद्राच्या येथे कर्मचार्‍यांना राहण्यासाठी क्‍वार्टर्स बांधण्यात आले आहेत.\nया क्‍वार्टर्समध्ये संबंधित कर्मचार्‍यांनी राहणे बंधनकारक आहे. परंतु अग्‍निशामक दलाचे अधिकारी केदार आवटे यांच्यासह सातजणांनी आपल्या क्‍वार्टर्समध्ये पोटभाडेकरू ठेवल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आयुक्‍तांनी संबंतिधांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड करण्याचे आदेश बैठकीत दिल्यानुसार कारवाई झाली आहे.प्रत्यक्षात आयुक्‍तांकडून कारवाईसंदर्भात जे निर्देश येतील त्यानुसार प्रशासनाकडून कारवाई होणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-hockey/asia-champion-karandak-hockey-competition-151010", "date_download": "2018-11-21T20:31:00Z", "digest": "sha1:MGN3BVKYVK6DRWFW4X5TF2HELTQE2H6Y", "length": 13897, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Asia Champion Karandak Hockey Competition पाकविरुद्ध विजय;पण सुधारण्यास वाव | eSakal", "raw_content": "\nपाकविरुद्ध विजय;पण सुधारण्यास वाव\nसोमवार, 22 ऑक्टोबर 2018\nमुंबई - पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्याचा आनंद आहे; पण पहिल्याच मिनिटात स्वीकारलेला गोल आणि आक्रमणात झालेल्या चुका जास्त सलत आहेत, ही भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगची प्रतिक्रिया भारतासमोर असणाऱ्या आव्हानाची जाणीव करून देते. भारताने आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकीत सलग दुसरा विजय मिळविताना पाकला ३-१ असे हरविले.\nमुंबई - पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्याचा आनंद आहे; पण पहिल्याच मिनिटात स्वीकारलेला गोल आणि आक्रमणात झालेल्या चुका जास्त सलत आहेत, ही भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगची प्रतिक्रिया भारतासमोर असणाऱ्या आव्हानाची जाणीव करून देते. भा���ताने आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकीत सलग दुसरा विजय मिळविताना पाकला ३-१ असे हरविले.\nपाकिस्तानने मस्कतमधील या स्पर्धेत दोनशेवी लढत खेळत असल्याचा गोलरक्षक श्रीजेशचा आनंद मिनीटभरही टिकू दिला नाही; पण त्यानंतर भारताने हुकमत राखली. कर्णधार मनप्रीत सिंगच्या अप्रतिम वैयक्तिक कौशल्याने भारताचा पहिला गोल केला. भारताने गेल्या काही सामन्यांत प्रसंगी एकतर्फी वर्चस्व राखले आहे. त्याचबरोबर संघात जास्त नवोदित आहेत, त्यामुळे पाकिस्तान जरा जास्तच सावध होते.\nपहिल्या मिनिटाच्या गोलच्या आघाडीनंतरही पाकने क्वचितच आक्रमकता दाखवली. भारतीयांनी पाकची मदार असलेल्या मधल्या फळीवर एकतर्फी हुकमत राखली आणि सामन्यात बहुतेक वेळा वन-वे ट्रॅफिकच झाला; मात्र भारतीय आक्रमक चेंडू ताब्यात असताना जास्त वेळ विचार करीत होते, हे भारतीय मार्गदर्शकांना खटकत होते. पिछाडीनंतर जिंकल्याचे समाधान आहे; पण फिनिशिंगमध्ये आम्ही कमी पडत आहोत. गोलच्या चांगल्या संधी दवडल्या. त्याकडे आम्हाला तातडीने लक्ष द्यावे लागणार आहे, असे मार्गदर्शक हरेंदर यांनी सांगितले.\nपाकने ३५ व्या सेकंदास गोल केल्यावर भारतास गोलसाठी २४ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली; पण मनदीप सिंग (३१) आणि दिलप्रीत सिंग (४२) यांनी गोल करीत भारताचा विजय सुकर केला.\nया सामन्यातील अनेक त्रुटींवर मात करावी लागेल. प्रतिस्पर्ध्यांना गोलच्या सोप्या संधी देत आहोत. आत्ताही पहिला गोल करण्याची पाकला संधी दिली.\n- मनप्रीत सिंग, भारतीय कर्णधार\nआम्ही खूपच बचावात्मक खेळत भारताला आक्रमणाची संधी दिली. उत्तरार्धात चांगले आक्रमण केले. आम्ही गोल करण्याच्या संधी दवडल्या.\n- हसन सरदार, पाक मार्गदर्शक\nअशांतता माजविण्याचा देशविघातक शक्तींचा डाव\nकाश्‍मीरप्रमाणेच पंजाबही पाकिस्तान; विशेषतः आयएसआयच्या रडारवर असल्याचे वास्तव कधी लपून राहिलेले नाही. कधी अमली पदार्थांच्या तस्करीमार्फत, तर कधी...\nअमृतसर हल्ल्यातील ग्रेनेड पाकिस्तानमधील\nचंदीगढ : पंजाबमध्ये निरंकारी संमेलनात झालेल्या बॉम्बस्फोटांतील ग्रेनेड हे HE-36 सीरिजचे असून, या प्रकारचे ग्रेनेड हे पाकिस्तानी लष्कर वापर आहे, अशी...\nसौदी अरेबियातून अमेरिकेत स्थायिक झालेले पत्रकार जमाल खशोगी यांची तुर्कस्तानात झालेली क्रूर हत्या जेवढी खळबळजनक होती, तेवढेच या हत्येच्या त���ासावरून...\nदहशतवादी कसाब उत्तर प्रदेशचा रहिवासी\nनवी दिल्ली : मुंबई हल्ल्यात फासावर लटकवलेला पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याच्या नावाचा रहिवासी दाखला उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यातून...\nमाझा 'तो' व्हिडिओ अर्धवट : आफ्रिदी\nनवी दिल्ली : ''माझा व्हिडिओ अर्धवट दाखविण्यात आला आहे. काश्मीरबाबत ज्या पार्श्वभूमीवर मी हे वक्तव्य केले होते, तो अर्थच व्हिडिओमध्ये दाखविण्यात...\nपुन्हा तालिबान... (श्रीराम पवार)\nरशियाच्या पुढाकारानं \"मॉस्को फॉरमॅट'च्या नावाखाली अफगाणिस्तानातल्या शांततेसाठी झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच अफगाणिस्तान सरकारनं पाठवलेले प्रतिनिधी आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7255", "date_download": "2018-11-21T20:25:32Z", "digest": "sha1:JFLIV63W4I6Z3QS6S6DVNIFNJCFHU6YL", "length": 4284, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भारतीय समाजकारण : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भारतीय समाजकारण\nयेणार येणार मतदार राजाचे दिवस येणार\nशहरात निवडणुकांचे वारे वाहायला सुरवात होईल.राजकीय पक्षांना लोकहिताचा कळवळा यायला ला्गेलहे. झालेल्या कामांचे श्रेय घेण्याची रस्सीखेच चालू होईल. न झालेल्या कामांचे अपश्रेय हे पालिका प्रशासन वा अन्य राजकीय पक्षांना ढकलायला सुरुवात होईल. झालेली कामे सातत्याने लोकांपुढे करत रहायच आणि न झालेल्या कामाविषयी चकार शब्द काढायचा नाही. जनसामान्याची स्मृतीत कुठलीही गोष्ट फार काळ टिकत नाही.नुकतीच घडलेली गोष्ट मात्र स्मृतीत राहते. ही नाडी सर्वच पक्षांना माहित आहे. पुण्यातल्या विकास कामात जनसामान्यांना फारसा रस नसतो.\nRead more about येणार येणार मतदार राजाचे दिवस येणार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/samsung-guru-1085-price-mp.html", "date_download": "2018-11-21T20:09:04Z", "digest": "sha1:F3Y2PY7FPHECVXAXZZDHLK3VLIJ27MFP", "length": 12612, "nlines": 344, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग गुरु 1085 India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग गुरु 1085 किंमत\nसॅमसंग गुरु 1085 वरIndian बाजारात सुरू 2009-09-01 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nसॅमसंग गुरु 1085 - चल यादी\nसॅमसंग गुरु 1085 Black\nसर्वोत्तम 1,234 तपशील पहा\nसॅमसंग गुरु 1085 - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत सॅमसंग गुरु 1085 वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nसॅमसंग गुरु 1085 वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nसॅमसंग गुरु 1085 - वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 1.4 Inches\nरेसोलुशन 128 X 128\nइंटर्नल मेमरी 1 MB\nऑपरेटिंग सिस्टिम Featured OS\nटाळकं तिने Up to 9 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 560 hrs\nसिम ओप्टिव Single SIM\n( 3343 पुनरावलोकने )\n( 173 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 70 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 104 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 47 पुनरावलोकने )\nसॅमसंग गुरु 1085 Black\n3/5 (1 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-LCL-special-story-on-model-actress-prachi-mishra-from-allahabad-5803592-NOR.html", "date_download": "2018-11-21T20:06:43Z", "digest": "sha1:Z67YVSGRMHPKGH23HBYXUWBC753U4P4Z", "length": 8179, "nlines": 162, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Special Story On Model Actress Prachi Mishra From Allahabad | PHOTOS: जजची मुलगी बनली 'जालिम गर्लफ्रेंड', आता दुबईपर्यंत पसरला व्याप", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nPHOTOS: जजची मुलगी बनली 'जालिम गर्लफ्रेंड', आता दुबईपर्यंत पसरला व्याप\n2015 मध्ये प्राचीने बॉलिवूड फिल्म 'दिल्लीवाली जालिम गर्लफ्रेंड'मध्ये काम केले होते.\nअलाहाबाद (उत्तर प्रदेश) - येथील प्राची मिश्राने ग्लॅमर जगतात मोठे नाव कमावले आहे. प्राचीने 2012 मध्ये मिस इंडिया अर्थचा किताब जिंकला होता. 2015 मध्ये प्राचीने बॉलिवूड फिल्म 'दिल्लीवाली जालिम गर्लफ्रेंड'मध्ये काम केले होते. हा प्राचीच्या आयुष्यातील सर्वात खास आणि यशस्वी क्षण होता. यानंतर प्राचीने परत मागे वळून पाहिले नाही. यामध्ये तिला कुटुंबाची चांगली साथ मिळाली. सध्या प्राची इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस करते. तिच्या उद्योगाचा विस्तार मुंबई ते दुबई पर्यंत झाला आहे. प्राचीचा मोठा भाऊ राहुल मिश्राने त्याची सक्सेस स्टोरी DivyaMarathi.com सोबत शेअर केली.\nकधीकाळी इंजिनिअर होती ही अॅक्ट्रेस...\n- अलाहाबाद हायकोर्टात वकील असलेल्या राहुल मिश्राने सांगितले की आमची फॅमिली अलहाबादची आहे. वडील रामचंद्र मिश्रा निवृत्त जज आहेत. सध्या ते बार कॉन्सिल ऑफ यूपीचे सेक्रेटरी आहेत. आम्हा तिघा भाऊ-बहिणीमध्ये प्राची सर्वात छोटी आहे.\n- राहुलने सांगितले, 'प्राचीचे शालेय शिक्षण येथेच झाले. त्यानंतर तिने मथुरेतून इंजिनिअरिंग केले. मथुरेत बी.टेक केल्यानंतर पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये पीजीडीएमए केले. पुण्यात राहात असताना प्राचीने अनेक ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला आणि विनरही राहिली.'\n- राहुल म्हणाला, 'मिस इंडिया अर्थ-2012 मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी प्राचीने आपल्या बॉसला आजारी असल्याचे कारण सांगितले होते. या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊन ती विनर झाली. हा तिच्या आयुष्यातील सर्वात इंट्रेस्टिंग काळ होता.'\nपुढील स्लाइडमध्ये पाहा, अलाहाबादची सामान्य मुलगी कशी बनली स्टार...\nआईच्या कडेवरील असलेली 1 वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली; तिच्यावरून 22 डब्याची एक्स्प्रेस\nजगात सर्वात भयंकर आहे अंदमानचे सेंटिनल बेट, '���ा' कारणामुळे येथून जिवंत परतला नाही कोणी\n'हो मीच 9 चिमुरडींची रेपनंतर निर्घृण हत्या केली', नराधमाच्या कबुलीनंतर पोलिसही हादरले, राक्षसाच्या अटकेचा असा होता थरार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/bedhadak/deshyatra-with-girish-lad-257946.html", "date_download": "2018-11-21T20:12:46Z", "digest": "sha1:CRJMCDJM6XQUXVFDGHX3SBOXM3M3JE4L", "length": 1585, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'देशयात्रा'मध्ये गिरीश लाड–News18 Lokmat", "raw_content": "\nसामाजिक कार्यकर्ते गिरीश लाड यांच्याशी बातचीत\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/dr-narendra-dabholkar-murder-case-ats-arrested-vasudev-suryavanshi-from-jalgaon-304056.html", "date_download": "2018-11-21T19:54:32Z", "digest": "sha1:NOW6QTKGIZGOVW4Q5DE7FUSPS23HPRZR", "length": 16353, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दाभोलकर हत्येप्रकरणी जळगावमधून वासुदेव सुर्यवंशी एटीएसच्या ताब्यात.", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेल��ध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nदाभोलकर हत्येप्रकरणी जळगावमधून वासुदेव सुर्यवंशी एटीएसच्या ताब्यात.\nवासुदेव सुर्यवंशी सनातनचा साधक असल्याची माहिती\nपुणे, ०७ सप्टेंबर- एटीएस पथकाने दाभोलकर हत्येप्रकरणी जळगावमधून एकाला ताब्यात घेतलंय. आलय. जळगावच्या साकळीमधून वासुदेव सुर्यवंशी याला एटीएसने ताब्यात घेतलंय .वासुदेव सूर्यवंशी सनातनचा साधक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वासुदेवच्या घराची तपासणी केल्यानंतर एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली. वासुदेवची ओळख ही सनातनचा कट्टर कार्यकर्ता अशीच होती. पथकाच्या अत्यंत जलद आणी गोपनीय हालचालीनं खळबळ उडाली. कोणत्याही गोष्टीचा सुगावा लागू न देता एटीएसने ही कारवाई केली. सध्या साकळी गावातून, वासुदेवसह एटीएसचे पथक रवाना झाले असून, या कारवाई बद्दल बोलण्यास, अधिकाऱ्यांनी नकार दिला.\nदरम्यान, दर दिवशी दाभोलकर प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. गुरूवारी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला आरोपी अ���ोल काळेचा ताबा सीबीआयनं घेतला. बंगळुरू येथून त्याला पुण्यात आणण्यात आले असून काल न्यायालयासमोर उभंही केलं. त्याच्या डायरीत अजून गिरीश कर्नाड, के. एस. भगवान, नरेंद्र नायक आणि चमकल स्वामी चार व्यक्तींच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. 'एक ही दिन 4 अधर्मीयों का विनाश' असा उल्लेख या डायरीत करण्यात आला आहे.\nरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या कशासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून केली याचं गूढ अजून पूर्णपणे उलगडलेलं नाहीये. पण शरद कळसकरच्या चौकशीतून सीबीआयला महत्त्वाची माहिती मिळालीय. त्यातून दाभोलकरांवर गोळ्या झाडल्यानंतर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर पळून कसे गेले, याचा उलगडा झालाय. अतिशय चलाखीनं त्यांनी सीसीटीव्ही नसलेला रस्ता शोधून काढला होता.\n- गोळ्या झाडल्यानंतर सचिन अंदुरे आणि शरद कळसकरनं ओंकारेश्वर मंदिराच्या मागून नदीपात्राच्या रस्त्यानं दुचाकीवर पळून जायला सुरुवात केली.\n- नदीपात्रातल्या रस्त्यानं डेक्कनच्या मागच्या बाजूने थेट कर्वेनगरचा रस्ता पकडला.\n- सकाळच्या सुमारास अत्यंत शांत असलेल्या या रस्त्याने त्यांनी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा परिसर गाठला.\n- तिथेच त्यांनी त्यांच्याजवळ असलेली दोन्ही पिस्तुलं आणि गाडी त्यांना सांगण्यात आलेल्या व्यक्तीच्या ताब्यात दिली.\n- या व्यक्तीची ओळख देण्यात दोन्ही आरोपींनी अजूनपर्यंत तरी असमर्थता दर्शवलीये.\n- कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाहेर गाडी आणि पिस्तुल दिल्यानंतर तिथूनच त्यांना एका कारमध्ये बसायला सांगण्यात आलं.\n- या कारनं दोघांनाही शिवाजीनगर बस स्थानकात आणून सोडलं.\n- शिवाजीनगरहून या दोन्ही आरोपींनी औरंगाबादची एसटी बस पकडली.\nहत्येनंतर औरंगाबादला पळून गेल्याची माहिती कळसकरनं सीबीआयला दिलीय. कळसकरनं दिलेल्या माहितीची सीबीआय उलटतपासणी करतेय. पण पाच वर्षांचा कालावधी उलटल्यानं या माहितीची खातरजमा करण्याचं मोठं आव्हान साबीआयपुढे आहे.\nVIDEO: दाभोलकरांवर गोळ्या झाडल्यानंतर अंदुरे, कळसकर कसे गेले पळून \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/president/", "date_download": "2018-11-21T20:12:26Z", "digest": "sha1:Q4X36B3OD3WOOE3VJSB6VCGOPC2TTVMT", "length": 10668, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "President- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nभारतीय जाहिरात क्षेत्राचे जनक अॅलिक पदमसी यांचं निधन झालंय. ते 90 वर्षांचे होते. भारतातल्या अनेक गाजलेल्या जाहिरातींमागचा चेहरा म्हणजे अॅलिक पदमसी.\nश्रीलंकेत अर्जून रणतुंगा यांच्या अपहरणाचा प्रयत्न, गोळीबारात एकाचा मृत्यू\nश्रीलंकेमध्ये राजकीय ड्रामा, माजी राष्ट्रपती झाले देशाचे नवे पंतप्रधान\nकाय करायचं ते करा, आम्ही कायदा हातात घेणार - रविकांत तुपकर\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nमाजी नगर उपाध्यक्षाची हत्या, भरदिवसा लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचलं\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nमोदी- पुतिन यांनी केलं 5 अब्ज डॉलरचं डील; रशियाचं अत्याधुनिक मिसाईल भारताला मिळणार\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4/videos/", "date_download": "2018-11-21T20:28:11Z", "digest": "sha1:S2H3EOGUYETDVIIT6RJOTO6DTODMNIW4", "length": 8785, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पी बी सावंत- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्तीच्या सर्जिकल स्ट्राईकवर न्या. पी. बी. सावंत यांची प्रतिक्रिया\n'मराठ्यांना वेठीस धरू नका'\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-21T20:06:34Z", "digest": "sha1:YW2ZLAOLX4MKIUBWTWCDGTK6BKAJUR5H", "length": 10997, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रजासत्ताक दिन- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिके��� घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nपुढील वर्षी राजपथावर येणार डोनाल्ड ट्रम्प \nभारतानं प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रित केलं आहे.\nपुढच्या वर्षी रविवारसह मिळणार ७३ सुट्या\n'दिल्लीचेही तख्त राखतो...', राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक \nमहाराष्ट्र Jan 27, 2018\nदेशभक्तीपर कार्यक्रमात नाचवल्या मुली; भाजप आमदाराचा प्रताप\nयंदा सीमेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये मिठाई वाटप नाही\nदेशातला सगळ्यात मोठा तिरंगा पिंपरी चिंचवडमध्ये...\n'जय भवानी, जय शिवाजी', महाराष्ट्राचा चित्ररथ येताच संभाजीराजेंकडून जयघोष\nवायूदलाचे कॉर्पोरल जेपी निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान; राष्ट्रपतीही झाले भावूक\nराजपथावर सामर्थ्य आणि संस्कृतीचं दर्शन\nत्या आल्या... आणि त्यांनी जिंकलं बीएसएफ महिला पथकाच्या कवायती\n'हे' राष्ट्रप्रमुख होणार गणतंत्र दिनाच्या कार्यक्रमात सामील\nराजपथावर चौथ्या नाही, सहाव्या रांगेत बसले राहुल गांधी; काँग्रेसची नाराजी\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T20:18:27Z", "digest": "sha1:SQQXBUZBNRCLGHXDNT5PCAH5YICGWHD2", "length": 11242, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई महापालिका- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने के���ा मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\nधडाकेबाज काम, हट्टी स्वभाव आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवण्याची वृत्ती यामुळं त्यांचा लोकप्रतिनिधींशी कायम संघर्ष होत आलाय. वर्ष-दीड वर्षांपेक्षा जास्त काळ ते कुठेच टिकले नाहीत.\nआज न्यूज18 नेटवर्कची 'रायझिंग महाराष्ट्र 2018 समिट'\nकाय बोलणार उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यानंतर ठरणार युतीचं गणित\nमुंबईच्या महापौरांनी जेव्हा आयुक्तांच्या माध्यम सल्लागाराला दिला परिचय, नमस्कार मी...\nजळगावात ओवेसींची एंट्री, एमआयएमने जिंकल्या 3 जागा\nमुंबईत किती पूल बंद करणार आणि किती बांधणार काय आहे नेमक राजकारण\nVIDEO : शुक्रवारपासून महाराष्ट्रात मुसळधार\nमुंबईचा खरा वाली कोण, केव्हा संपणार नागरिकांची दशा\nबाळासाहेबांच्या एका आदेशावर शिशिर शिंदेंनी गाजवला होता 'हा' पराक्रम,पण...\nअखेर शिशिर शिंदेंची 'घरवापसी',कान धरून मागितली शिवसैनिकांची माफी\nमुंबई पालिकेतल्या भूखंड रॅकेटचा पर्दाफाश : 500 कोटींचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/political-party/all/page-4/", "date_download": "2018-11-21T19:52:46Z", "digest": "sha1:EODORLNEYRBHAAZ2SKJCT27VLHFFHGUK", "length": 8499, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Political Party- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यां���ा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\n'तिकीट नाही म्हणून टीका'\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/sindhudurga/how-sindudurgs-chipi-airportlook/", "date_download": "2018-11-21T21:09:45Z", "digest": "sha1:RKGW5M4BDGXVR4ZTHAL7QMQQAMUCTSQO", "length": 20846, "nlines": 332, "source_domain": "www.lokmat.com", "title": "How Is Sindudurg'S Chipi Airport...Look | ...असा आहे सिंधुदुर्गचा चिपी विमानतळ | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८\nपाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा\nअभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nदेशातील १०० बिल्डर्सकडे आहे २.३६ लाख कोटींची संपत्ती\nदीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी\nअजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान\nकरिना कपूर म्हणते, त्यांची आई होणे मला जमणार नाही\nTeaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’\nरिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर कसं कराल मॅनेज\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रेस नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nजळगाव- बिडगावात झेंडा फिरवण्यावरुन उसळली दंगल; २७ जणांविरुद्ध गुन्हे\nपनवेलमधील के मॉलजवळ ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू\nसरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी मोर्चाच्या भेटीसाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचं आमंत्रण लोकसंघर्ष मोर्चानं स्वीकारलं\nमुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं उद्या चेन्नईतील शाळांना सुट्टी\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\nलेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सियाचिनच्या दौऱ्यावर; जवानांशी साधला संवाद\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nराजस्थान: बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री ठरवू- काँग्रे��� नेते सचिन पायलट\nपुणे रेल्वे स्थानकामध्ये पोलिसावर गोळीबार; दिवसभरातील पुण्यातील तिसरी घटना\nहिमाचल प्रदेश: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वाहतूक ठप्प; मंडी जिल्ह्यातल्या बनालामध्ये भूस्खलन\nगडचिरोली : गोदावरी नदीत तीन जण बुडाले, तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी\nअमृतसर स्फोटामागे जातीयवाद नाही, तर दहशतवाद- मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\nनालासोपारा : लालबागमधील लाडूसम्राट दुकानातील कामगार १९ वर्षीय तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या मारेकऱ्यास अटक\nनाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य जुलूसाला सुरुवात\nपुणेः कोंढव्याजवळ येवलेवाडीत अज्ञातांचा गोळीबार, 27 वर्षीय अमृत परिहार जखमी, उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\n...असा आहे सिंधुदुर्गचा चिपी विमानतळ\n...असा आहे सिंधुदुर्गचा चिपी विमानतळ | Lokmat.com\n...असा आहे सिंधुदुर्गचा चिपी विमानतळ\nचिपी विमानतळाचा रात्रीच्यावेळी बाहेरून काढलेला फोटो\nप्रवेश केल्यानंतर दिसणारे लाऊंज\nदीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन\nPhotos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार\nबॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो\nहॅपी बर्थ डे मोनालिसा...पाहा, भोजपुरी सुंदरीचे खास फोटो\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nमहेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात यापूर्वी घडले होते शाब्दिक एन्काऊंटर\nधोनीची पत्नी साक्षीचा वाढदिवस झाला दिमाखात साजरा\n'या चौघी' रोहित - विराटपेक्षाही लय भारी\nकाँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत\n समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...\nमुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय, वाचा या टीप्स\nछबीदार छबी नाही, 'हा' आहे छब्या; मेक-अप टिप्स देऊन १२ वर्षीय तरुण कमावतोय लाखो रुपये\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nशेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन; आज आझाद मैदानात धडकणार\nमहिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी\nउच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार\nदहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे\nभाऊसाहेब फुंडकरांच्या नावे आणलेल्या फळबाग योजनेचा फज्जा\nपीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त\n मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार\nधक्कादायक... मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेलाच नाही; सरकारचा हायकोर्टात खुलासा\n26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा\nकेंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार\nमुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/fair-question/articleshow/64920195.cms", "date_download": "2018-11-21T21:21:55Z", "digest": "sha1:BPJX7EO6OHBMR4O7E4YC6RUERMMV7DIW", "length": 11378, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dhavte Jag News: fair question - उचित सवाल | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\nउचित सवालभारतात ताजमहाल या वास्तूची लाज का वाटावी, असा सवाल करून जागतिक ख्यातीचे आणि नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी अनेकांच्या दुखऱ्या ...\nभारतात ताजमहाल या वास्तूची लाज का वाटावी, असा सवाल करून जागतिक ख्यातीचे आणि नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी अनेकांच्या दुखऱ्या नसेवर अचूक बोट ठेवले आहे. काहींना ताजमहाल हा तेजोमहालय वाटतो तर काहींना भारतीय इतिहासावरील तो एक डाग आहे, असे वाटते. मात्र, जगातील लक्षावधी पर्यटक निव्वळ ताजमहाल बघण्याच्या ओढीने भारतात येत असतात. ताजमहाल हा मुस्लिम वारसा आहे की भारतीय वारसा, हा यातला सर्वांत कळीचा प्रश्न आहे आणि त्याचे निसंदिग्ध उत्तर भारतीय असे आहे. राजधानीत अमर्त्य सेन आणि त्यांचे अनेक दशकांचे सहलेखक मित्र जीन ड्रेज यांच्या पुस्तकाचा अनुवाद प्रकाशित झाला. त्यावेळी, सेन यांनी शहाजहान व मुमताज महल यांचा मुलगा दारा शुकोह याची आठवण करून दिली, ती सर्वच धर्मवेड्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरावी. दारा शुकोह हा अनेक धर्मांचा अभ्यासक तर होताच, पण त्याचे उपनिषदांसारख्या तत्��्वप्रचुर ग्रंथांवर विशेष प्रेम होते. त्याने स्वत: अनेक उपनिषदांचा अनुवाद केला आणि इतर अनेक ग्रंथांचा अनुवाद करवून घेतला. औरंगजेबाने त्याचे काय हाल केले, हे इतिहास जाणतोच. प्रश्न भारताने आता औरंगजेबाचा वारसा चालवायचा आहे की, दारा शुकोहचा, असा आहे. आणि नेमका तोच अमर्त्य सेन यांनी अधोरेखित केला आहे. राज्यकर्त्यांची दृष्टी उदार असली तर तिचा प्रभाव केवळ भौतिक प्रगतीवर नव्हे तर इतर प्रगतीवरही होतो. त्यामुळेच, सेन यांनी मानवी विकास निर्देशांकाबाबत बांगला देशाचे दिलेले उदाहरण महत्त्वाचे आहे. केवळ आर्थिक प्रगतीने काही साधत नाही. शिक्षण, आरोग्य यांच्या दर्जावर समाजाचा स्तर ठरतो. भारतात हे आकलन उदारीकरणानंतर फारसे रुजलेले नाही. आजही इतिहासातल्या प्रतीकात्मक लढायांवर लक्ष देण्यापेक्षा अशा आव्हानांचा सामना महत्त्वाचा आहे. सेन व ड्रेज तेच सांगू पाहात आहेत.\nमिळवा धावते जग बातम्या(Dhavte Jag News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nDhavte Jag News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nजम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त; मेहबूबांना झटका\n#MeToo: बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी निर्दोष\nमुस्लिमांच्या मतांवरून कमलनाथ यांचा आणखी एक व्हिडिओ समोर\nअमृतसर हल्ला, एकाला अटक\nशबरीमला वादः आरएसएस तालिबान आणि खलिस्तानसारखी\nसुनो जिंदगी: नेत्यांना प्रश्न विचारायलाच हवेत\nधावते जग याा सुपरहिट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशांतता, तपास सुरू आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://manaatale.wordpress.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-11-21T21:11:57Z", "digest": "sha1:QSBIV5J7GJ2WFO6DL4GHGHQNXPRAM3A2", "length": 11499, "nlines": 261, "source_domain": "manaatale.wordpress.com", "title": "काहीही – डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा", "raw_content": "\nडोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा\nडोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\nपरवा सकाळी मेलबॉक्स उघडला आणी समोर दिसणारी मेल बघुन थक्कच झालो. अहो दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नाही तर चक्क लंडनमधील एका प्रतिथयश लॉटरी कंपनीच्या अधीकाऱ्याची होती. त्या सदगृहस्थाने मला कळवले की मला GBP 5,000,000.00 लॉटरी लागली आहे. म्हणजे नक्की किती ते मी अजुन कॅलक्युलेट करतोच आहे पण तो मोठ्ठा आकडा बघुनच मला भोवळ यायला लागली. आणि विषेश म्हणजे कुठल्याही प्रकारचे लॉटरीचे तिकिट स्वतःचे पैसे घालवुन विकत न घेता लॉटरी लागल्याचे ऐकुन मला आनंदाला पारावारच राहीला नाहीये. मी एकटाच हर्षावायु झाल्यासारखा हासत सुटलो.\nलगोलग त्यांनी मागीतलेली माहीती भरून पाठवुन दिली (बॅक अकाऊंट नं. सोडुन :-)) पण त्यानंतर एक दिवस झाला, दोन झाले, चांगला आठवडा होऊन गेला पण काही खबर-बातच नाही.. काय राव दिल तोड दिया ना दिल तोड दिया ना\nतुमसे जुदा होकर मुझे दुर जाना है\nसालाबादाप्रमाणे या वेळेस परत एकदा मी माझा ब्लॉग बदलत आहे. अर्थात ह्या वेळेस मी आधीच्या ब्लॉग वर खुपच जास्ती वेळ टिकुन होतो. तसं बदलाचे कारण विशेष नाही, परंतु मला अत्यंत महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे मित्रांच्या सुचना, अभिप्राय ते या ब्लॉग वर येत नव्हते. कारण हे की त्याच्यावर जे लोक signed users नाहीत ते अभिप्राय लिहु शकत नाहीत असले मुर्खासारखे फिचर होते.\nमला सांगा एखादी कमेंट टाकायला कशाला कोण रजिस्टर करेल झालं माझ्या ही गोष्ट डोक्यात शिरली आणी ठरवलं. बस्स. अजुन मुर्खाचा बाजार म्हणजे तिकडचे माझे पोस्ट इकडे एक्स्पोर्ट पण करता येत नाहीयेत 😦 तर आजपासुन त्या ब्लॉगला टाटा.\nआजपासुनचा माझा पत्ता हाच.\nFollow डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा on WordPress.com\nप्लॅन बी-४- वाघा बॉर्डर\n1000000 alavani andaman aniket ashok saraf atmacharitra avani bhayakatha bhunga double cross ebook header katha love story manaatale manatale marathi marathi horror story marathi katha marathi natak marathi natak script marathi play marathi prem katha marathi romantic story marathi story paris prem katha story suspense suspense marathi thriller story travel travel diary अजंठा केव्हज अतुल कसबेकर अनुभव अफ्रिका ओजस काहीही घर थ्रिलर थ्रिल्लर दिवाळी पाठलाग पुणे पुरुष प्रेम प्रेमकथा प्रेम कथा फोटो भटकंती भयकथा भुंगा भुतकथा मजेदार मनातले मराठी मराठी कथा मराठी नाटक मराठी भयकथा मराठी स्टोरी मर्डर मास्टरमाईंड माहीती रहस्य रहस्यकथा रहस्यमय रॉबरी रोमॅंटीक कथा शुभेच्छा साय��ल स्क्रिप्ट स्टार माझा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट\nपत्र- अंध शाळेला भेट\nमला पंख असते तर..\nमराठी-कथा (ई-पुस्तकं / अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप)\nवाचक काय म्हणतात ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2010/07/17/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-21T20:23:15Z", "digest": "sha1:HJSKDIJDTAVNUQQSNADHE5KWDOVCQ6T5", "length": 22002, "nlines": 336, "source_domain": "suhas.online", "title": "बदल – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nगेले तीन-चार आठवडे ब्लॉगवर काहीच पोस्ट नाही करता आला, ऑफीसच्या अंतर्गत राजकारणामुळे मला माझ्या आयुष्यच्या पहिल्या वाहिल्या दिवस पाळीला सामोरे जाव लागला. गेली ३ वर्ष आणि ४ महिने अविरत नाइट शिफ्ट करणारा मी आता ज्या वेळेला घरी यायचो त्या वेळेला ऑफीसला जायला लागलो ह्या सोमवार पासून. आता हा चेंज शरीराला लगेच मानवणारा नाही हे माहीत आहे, पण काय करणार करना पडता है. जिथे मला विचारल्या शिवाय माझे On शिफ्ट ब्रेकपण चेंज नाही व्हायचे तिथे माझी पूर्ण शिफ्टच बदलली गेली, कारण दिला गेला की मी नाइट शिफ्ट करतो म्हणून माझा पर्फॉर्मेन्स छान आहे.\nसकाळच्या शिफ्टला उसात रात्र असते, त्यामुळे कस्टमर्स उगाचच काहीच प्रॉब्लेम नसताना मुद्दामुन आम्हाला कॉंटॅक्ट करतात म्हणजे टाइमपास इश्यूस म्हणा हवा तर..ज्या मुळे सकाळच्या शिफ्ट करणार्‍या एजेंट्सचे स्कोर त्यामानाने थोडे कमीच असतात….हीच बाब लक्षात घेऊन आमच्या प्रतिस्पर्धी टीमच्या मॅनेजरने (हे माझ्या टीम मॅनेजरच्या भाषेत, पण ते सगळे माझे मित्रच) माझी शिफ्ट बदलायला लावली..म्हटला ठीक आहे. मला कामच तर करायाच आहे, म्हटला करू. माझ्या टीम मॅनेजरला हा माझा आटिट्यूड आवडाला नाही, त्याला वाटला मी खूप वाईट केला ती शिफ्ट करायाच मान्य करून. माझ्या स्कोर्सची चिंता सगळ्याना. (आयला एवढी काळजी दाखवतात सांगू :)) म्हटला जाउ दे जे होईल ते बघून घेईन मी, आपल्या टीम स्कोरपेक्षा मला क्लाइंट टार्गेट्स आणि पूर्ण फ्लोरचे स्टॅट्स महत्त्वाचे आहेत..\nसकाळी सकाळी माफ करा, पहाटे ३ वाजता ट्रान्सपोर्टवाल्याचा फोन, “सर, पिक अप घेताय ना” {साल्या एकतर आधीच झोपमोड करायची आणि वर विचारणार येणार की नाही} (त्याच पण बरोबरच हो, पण काय करू सुखाची झोप कोणी मोडली की राग येतो) गाडी येणार असते ४-४:१५ ला मी हो म्हटल्याशिवाय ते लोक गाडी पाठवत नाही. मग कंटाळा करत उठून आंघोळ आवरून गाडीच्या होर्नची किवा फोनची वाट बघायची हा द��नक्रम झाला. मग कधी मी उशिरा तयारी करायचो किवा गाडी उशिरा यायची. रोज-रोज वेगवेगळे ड्राइवर येत असल्याने दिशादर्शकाच काम कराव लागतच फ्रंट सीटवर बसून. ड्राइवरला झोप येऊ नये म्हणून गप्पा मारणे, साइकलवरचा चहा-कॉफी पिणे हा नित्यक्रमच झालाय. सगळा कस वेगळा वेगळा वाटतय. 😦\nबदल घडत जातायत..लोक बदलायत, मी बदलतोय. काही जण नव्याने ह्या बदलात सामील होतायत तर काही नव्याने हरवतायत. काही जण वेड्यात काढत असतील मला माझ्या वागण्याबद्दल तर काहींना दीडशहाणा वाटत असेन. कधी कधी वाटत नको काही बदल आयुष्यात सगळा आहे तस राहू देत पण कधी वाटत होऊ देत, बदलला नाही तर ते आयुष्य कसला. निदान काही गोष्टी बदलेल्या चांगल्या असतात.\nचला भेटू परत…बदललेल्या स्वरुपात 🙂\n तू ते पॉझिटीव्हली घेतो आहेस हे उत्तम \nठांकू हेरंब…दिपा आवडली बर का मला 😉\nकदाचित या बदलात चांगले काही दडलेले असेल. आणि आयुष्यात बदल हवाच नाहीतर फार फार एकसुरी होऊन जाते. शुभेच्छा\nहो ग ताई…काही तश्याच अपेक्षा आहेत..\nकदाचित मी सगळा संपवून दुसरीकडे जाण्याच्या प्रयत्नात आहे\nबदल हा हवाच, पण आपण आशावादी आहात हे पाहुन खुप छान वाटले.\nधन्यवाद नागेश..आपल्या लोकांचा पाठिंबा असेल तर बळ मिळत असा\nअसेच भेट देत रहा\nमी सुद्धा जवळ – जवळ ३ वर्षे नाईट शिफ्ट मध्ये काम केलंय… ते गणितच वेगळं असायचं म्हणजे जस जसा सुर्य मावळतीला जायचा तस तसं “उजाडल्याचं” फिलींग यायचं म्हणजे जस जसा सुर्य मावळतीला जायचा तस तसं “उजाडल्याचं” फिलींग यायचं सायंकाळी ६ – ७ ला अगदी आजच्या सकाळसारखं फ्रेश वाटायचं सायंकाळी ६ – ७ ला अगदी आजच्या सकाळसारखं फ्रेश वाटायचं यावर जरा सविस्तर म्हणजे एक पोस्टच लिहितो.. कसं\nअरे, नक्की लिह वाचायला आवडेल.\nमाझ्यासारखपण कोणी तरी हाय म्हणजे हे हे हे 🙂\nझक्कास लिहलय दादा..एकदम माझे सगळे अनुभव परत वाचल्याचा भास झाला….हॅट्स ऑफ\nचालायचंच…द ओन्ली थिंग परमनंट इस चेंज\nपण तुझी धडाडी आवडली आपल्याला\n तू ते पॉझिटीव्हली घेतो आहेस हे उत्तम \nहो ग ताई आणि ठांकू 🙂\nखरं आहे shift change झाली कि अशीच हलत होते..\nहो यार ते तर आहेच.. 😦\nआप, थॅंक्स रे दोस्ता\nहे खुपच छान पोस्ट आहेत सगळेच….मी सगळे नाही पण बरेच वाचले….एकदम छान वाटल…आपल्यातल मराठीपण अजूनही अगदी मस्त जपुन ठेवलय कुणितरी…हे बघून छान वाटल …शुभेछासाठी धन्यवाद. तुम्हालाही तुमच्या भावी आयुष्या���ाठी खूप खूप शुभेछा.\nधन्यू, मोनिका. ब्लॉगवर स्वागत.\nमी ठरवल होत ब्लॉग असावा तर मराठीतच आणि इथे एकटा मीच नाही तर अनेक माझे ब्लॉगमित्र मराठीतूनच ब्लॉग लिहतात. अशीच भेट देत रहा. लग्नासाठी शुभेछा..\nमला खूप आवडते पाहते उठायला.. पण कामाला जाण्यासाठी नाही…. हीही… ट्रेक लाजायचे असेल तर… 🙂\nहे हे, ट्रेक असला की मला झोपच येत नाही 🙂\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nए ssss ए... काय पो छे \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/gogate-jogalekar-college-zoology-department-workshop/", "date_download": "2018-11-21T19:52:14Z", "digest": "sha1:4YM4E5FLSTB27V5DQQZN33JZWD6P3S4R", "length": 7941, "nlines": 128, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कोस्टल वेस्टलॅड ऑफ इंडिया विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात कोस्टल वेस्टलॅड ऑफ इंडिया विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात कोस्टल वेस्टलॅड ऑफ इंडिया विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १७ व १८ मार्च २०१८ रोजी ‘कोस्टल वेस्टलॅड ऑफ इंडिया’ या नावाची राष्ट्रीय परिषद होत आहे. मॅग्रुव्ह सेल, मॅग्रुव्ह सोसायटी ऑफ इंडिया व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत खारफुटी वने व पाणथळ जागा यांचे संवर्धन व विकास या विषयांतील अनेक तज्ञ व मान्यवर व्यक्तींची व्याख्याने होणार आहेत. यामद्धे फॉरेस्ट मॅग्रुव्ह सेलचे मुख्य संवर्धक डॉ. एन. वासुदेवन; मॅग्रुव्ह सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यकारी सचिव डॉ. अरविंद उंटावले; मॅग्रुव्ह सोसायटी ऑफ इंडियाचे संयुक्त सचिव डॉ. विनोद धारगळकर; बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. दीपक आपटे; डॉ. प्रदीप मुकादम, डॉ. नंदिनी वाझ, डॉ. शिरधनकर, डॉ. ठाकुरदेसाई, अॅड. संध्या सुखटणकर, डॉ. निरंजना चव्हाण, डॉ. स्वप्नजा मोहिते यांचा समावेश आहे. तसेच या परिषदेत जैवविविधता या विषयावरील विविध शोधनिबंधांचे सादरीकरण देखील होणार आहे.\nया निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जैवविविधता व खारफुटी या विषयवार छायाचित्रण व भित्तीपत्रक या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पाणथळ वनस्पती सागरी किनाऱ्याच्या संरक्षण व संवर्धनात महत्वपूर्ण भूमिका पार पडतात. रत्नागिरी जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या जैवविविधतेने संपन्न आहे. त्याच्या संरक्षण व संवर्धनाचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या परीषदेचा प्रमुख उद्देश आहे.\nसदर परिषेदेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयाच्या बायोलॉजिकल सायन्सेस विभागाचे प्रमुख तसेच महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालय��चे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २१ मार्च २०१८ रोजी पदवीदान समारंभ\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-water-conservation-karathi-village-agrowon-1059", "date_download": "2018-11-21T21:00:35Z", "digest": "sha1:ZSP46TWCOZCDF2M2NDIS5KBICM37RUFL", "length": 15321, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, water conservation in Karathi village, AGROWON | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाऱ्हाटीच्या रानमळ्यात पाण्याचा सुकाळ\nकाऱ्हाटीच्या रानमळ्यात पाण्याचा सुकाळ\nकाऱ्हाटीच्या रानमळ्यात पाण्याचा सुकाळ\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nकाही महिन्यांपूर्वी प्यायलाच पाणी नव्हते. जनावरे जगवणे मुश्‍किल झाले होते. जनावरांना चाराही विकत आणावा लागत होता. मात्र हे चित्र आता बदलले आहे. सकाळ रिलीफ फंडातून सहा महिन्यांपूर्वी ओढा खोलीकरणाचे काम झाल्याने पाण्याचा सुकाळ झाला आहे, असे काऱ्हाटी रानमळा (ता. बारामती, जि. पुणे) येथील शेतकऱ्यांनी सांगितले.\nकाही महिन्यांपूर्वी प्यायलाच पाणी नव्हते. जनावरे जगवणे मुश्‍किल झाले होते. जनावरांना चाराही विकत आणावा लागत होता. मात्र हे चित्र आता बदलले आहे. सकाळ रिलीफ फंडातून सहा महिन्यांपूर्वी ओढा खोलीकरणाचे काम झाल्याने पाण्याचा सुकाळ झाला आहे, असे काऱ्हाटी रानमळा (ता. बारामती, जि. पुणे) येथील शेतकऱ्यांनी सांगितले.\nपानसरेवाडीच्या शिवेपासून सुरू होणारा कण्हेरओढा गेल्या काही वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व विसरला होता. इथे ओढा आहे हे सांगावे लागत होते इतका उथळ झाला होता. त्यामुळे पावसाचे आलेले पाणी वरचेवर वाहून जात होते. परिणामी, विहिरी व कूपनलिकांना पाणी नव���हते. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते.\nओढा खोलीकरणापूर्वी या भागासाठी टॅंकरद्वारे पाणी घ्यावे लागत होते.\nमात्र, सकाळ रिलीफ फंड, शरयू फाउंडेशनने पोकलॅन यंत्र मोफत उपलब्ध करून दिले. लोकवर्गणीच्या जोडीला अजित पवार यांच्याकडून निधी मिळाल्याने सुमारे अडीच किलोमीटर लांबीच्या ओढ्याचे पात्र खोल व रुंद झाले. ओढ्याचे पुनरुज्जीवन झाल्याने पाऊस झाला की पाणी मुरू लागले. त्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढली, अशी माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली.\nनुकत्याच झालेल्या पावसामुळे खोलीकरण केलेल्या ओढ्यात पाणीसाठा झाला आहे. पात्राच्या दुतर्फा सुमारे अर्धा किलोमीटरच्या अंतरावरील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पात्रालगतच्या विहिरी पूर्ण भरल्या आहेत. सहा महिन्यांपासून जनावरांच्या चाऱ्याची पिके व अन्य पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. ओढा खोलीकरणाचे काम झाले नसते तर आज पाणीटंचाईला आम्हाला सामोरे जावे लागले असते, अशी माहिती राजेंद्र राऊत, सचिन शिंदे यांनी दिली.\nपाणी सकाळ रिलीफ फंड\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nवर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...\nधुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nमराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nवनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shiv-sena-will-form-government-individually-very-soon-says-anant-geete-maharashtra-government-latest-updates/", "date_download": "2018-11-21T20:13:23Z", "digest": "sha1:HBN647C5AM2V2RBN6IB47Z75QZ2F5L3Q", "length": 7071, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेना २०१९ च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करणार -गिते", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवसेना २०१९ च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करणार -गिते\nराज्यात शिवसेनेला वातावरण पोषक असल्याचा अनंत गीते यांना विश्वास\nटीम महाराष्ट्र देशा- राज्यात शिवसेनेला वातावरण पोषक असून सन २०१९ च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा आमचा न��र्धार असल्याचे वक्तव्य केंद्रिय अवजड उद्योग मंत्री ना. अनंत गिते यांनी शनिवारी महाड येथे पत्रकारांशी बोलताना केले.\nशिवसेना दिलेल्या वचनाप्रमाणे विकासात कमी पडणार नाही. खासदार म्हणून आपण आपल्या मतदार संघात अनेक विकास कामे केली आहे. पंतप्रधान सडक योजनेतून अनेक रस्त्याची कामे मार्गी लावली आहेत. खासदार निधीचा शंभर टक्के विनियोग आपण केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेबद्दल केवळ आपल्याच मतदार सघात नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असल्याचा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार –…\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/tag/27-07-2018/", "date_download": "2018-11-21T20:50:22Z", "digest": "sha1:533CYRHXSEXDEZOSC4SZEBRLYI2K6MVW", "length": 7858, "nlines": 103, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "27.07.2018 - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\n0 आपले टाका0.00 €\nचंद्र 27.7.2018 पूर्ण ग्रहण\n जे तू तुतम, कड्डी बुडेमे स्वेदकी, पोकड नॅम पोक्साई बड नक्कलोनो, úplného zatmění Měsíce. जेडनो z nejzajímavějších zatmění Měsíce v tomto desetiletí करण्यासाठी प्रो खगोलशास्त्र. जेहो ड्रहा\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 19 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/chanakya-neeti-marathi/t8194/msg9395/", "date_download": "2018-11-21T21:01:13Z", "digest": "sha1:36DTZF76JRXAXPVYESU6X3HDA4JOCLAH", "length": 4398, "nlines": 39, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने", "raw_content": "\nनिसर्गाच्या अनेक सौंदर्यांपैकी एक सौंदर्य आपण स्त्रिया आहोत. प्रेम, माया, आपुलकी या सगळ्यामुळेच आपले अंतरंग खऱ्या अर्थाने समृध्द आहेच पण निरोगी राहण्यासाठी आणि काळाच्या गरजेनुसार स्वतःला प्रेझेंटेबल करण्यासाठी शारिरिक निगा राखणे देखील आवश्यक आहे. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना आणि वेगवेगळ्या वातावरणात काम करताना भरडली जाते ती आपली त्वचा. त्याचं मुख्य कारण म्हणजे प्रदूषण. या प्रदूषणाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. परिणामी त्वचेवर ओरखडे येणे, त्वचा निस्तेज दिसणे, काळवंडणे डोळ्याभोवती काळी वर्तुळे, पिंपल्सच्या समस्या या आणि अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि अशा समस्यांच्या बाबतीत आपण जास्तच संवेदनशील ���सतो नाही का मग अशा समस्यांवर इलाज म्हणून अनेक पर्याय डोळ्यासमोर पिंगा घालायला लागतात. बाजारात देखील सौंदर्य प्रसाधनांची काही कमी नाही त्यामुळे हे प्रोडक्ट वापरू की ते प्रोडक्ट वापरु अशा विचाराने चंचलता येते आणि ते प्रोडक्टस आपल्या त्वचेसाठी योग्य असतीलच याबद्दल मात्र साशंकता असतेच. अशा परिस्थितीत घरगुती नैसर्गिक उपायांचा पर्याय केव्हाही चांगलाच नाही का मग अशा समस्यांवर इलाज म्हणून अनेक पर्याय डोळ्यासमोर पिंगा घालायला लागतात. बाजारात देखील सौंदर्य प्रसाधनांची काही कमी नाही त्यामुळे हे प्रोडक्ट वापरू की ते प्रोडक्ट वापरु अशा विचाराने चंचलता येते आणि ते प्रोडक्टस आपल्या त्वचेसाठी योग्य असतीलच याबद्दल मात्र साशंकता असतेच. अशा परिस्थितीत घरगुती नैसर्गिक उपायांचा पर्याय केव्हाही चांगलाच नाही का अशा घरगुती आणि नैसर्गिक गोष्टींमध्ये रासायनिक बाबींचा भडिमार नसतो त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुक्सान होण्याची शक्यता नसते काळाच्या ओघात अशा उपायांचा थोड्याफार प्रमाणात विसर पडलाय. त्यामुळे या उपायांबद्दल जागरूक होण्याची हीच खरी योग्य वेळ आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/akshay-kumars-answer-to-raj-thackerays-criticism/", "date_download": "2018-11-21T20:16:07Z", "digest": "sha1:QXMS63IPSWO7ULPD3OD5GJZ7CHBYAVBH", "length": 7653, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज ठाकरे यांच्या टीकेला असं दिलं अक्षय कुमारने उत्तर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज ठाकरे यांच्या टीकेला असं दिलं अक्षय कुमारने उत्तर\nमुंबई : ‘माझ्यावर राज ठाकरेंनी कॅनडाच्या नागरिकत्वावरुन केलेल्या टीकेबद्वदल मला वाईट वाटले नाही. लोकशाहीत प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करण्याचा हक्क आहे असं म्हणत अभिनेता अक्षय कुमार याने नागरिकत्वाच्या प्रश्नावरून सुरु झालेल्या वादावर पडदा टाकला आहे. ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात बोलताना अक्षयने हि प्रतिक्रिया दिली.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरुन टीका केली होती. त्यानंतर अक्षयकुमारच्या नागरिकत्वाचा मुद्दा चर्चेत आला होता. यानंतर अक्षय कुमारने केलेल्या सामाजिक कार्याची यादी सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. एरव्ही राज ठाकरे यांच्या प्रत्येक भूम���केबरोबर सोबत असणारे चाहते यावेळी मात्र अक्षयच्या बाजूने उभा राहिल्याचे चित्र पहायला मिळाले होते. दरम्यान, यावेळी बोलताना अक्षयने आपण जे काही आहोत ते महाराष्ट्रामुळेच अशी प्रांजळ कबुलीही दिली. ‘मी आजपर्यंत जे काही कमावलेय ते महाराष्ट्रामुळे. मी महाराष्ट्रामुळे इथपर्यंत पोहोचलोय’ असंही यावेळी अक्षय म्हणाला.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/women-empowermnt-seminar/", "date_download": "2018-11-21T20:03:55Z", "digest": "sha1:Q35P3OCEUGPB43SQONY74O7DU7JVKF3R", "length": 13215, "nlines": 130, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता पुरुषप्रधान मानसिकता बदलणे गरजचे- श्री. रमेश कांगणे | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nमहिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता पुरुषप्रधान मानसिकता बदलणे गरजचे- श्री. रमेश कांगणे\nमहिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता पुर��षप्रधान मानसिकता बदलणे गरजचे- श्री. रमेश कांगणे\n‘आजही भारतीय समाजात महिलांच्या समस्यांविषयी उदासीनता दिसून येते, ही अत्यंत खेदाची बाब आहे. समाजात खोलवर रुजलेल्या पितृसत्ताक संस्कृतीमुळे महिलांचे शारिरीक आणि मानसिक शोषण होत आहे. जर महिलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर समाजाची पुरुषप्रधान मानसिकता बदलणे गरजचे आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. रमेश कांगणे यांनी केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित महिला सक्षमीकरण विषयक एकदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने महिलांचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर खच्चीकरण केले की आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीवच स्त्रियांना राहिलेली नाही. त्यामुळेच तालुकास्तरावर कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागते ही अत्यंत खेदाची बाब आहे. यावेळी त्यांनी समाजात आणि विशेषतः कोकणात स्त्रियांवरील होणाऱ्या अन्यायाचे विदारक सत्य मांडले. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच पिडीत महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचीही माहिती त्यांनी सविस्तरपणे दिली. आणि रत्नागिरी शहर परिसरात शासनाच्या मदतीने नोकरी करणाऱ्या स्त्रियांकरिता वसतिगृह बांधण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात महिला विकास कक्ष अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, नियामक मंडळाच्या सदस्या व रत्नागिरीतील ख्यातमाम डॉक्टर कल्पना मेहता, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. रमेश कांगणे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी, अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा प्रा. बीना कळंबटे, उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे आदी मान्यवर उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. किशोर सुखटणकर यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण नैपुण्याचा विचार ���रता यामद्धे विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळावरही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थीनी कार्यरत आहेत. ही बाबा लक्षात घेऊन उपलब्ध व्यासपीठावर विद्यार्थिनींना पुढे जाण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील आहे.\nडॉ. कल्पना मेहता आपले मनोगत व्यक्त करताना ‘स्त्री सक्षमीकरण म्हणजे पुरुषांना विरोध नव्हे, तर पुरुषांच्या बरोबर केलेली वाटचाल होय’ यामध्ये स्वत:च्या सबलीकरणाचे स्वातंत्र्य हे स्त्रीला असलेच पाहिजे, मात्र आपली समाज रचना आणि परंपरेच्या चौकटी लक्षात घेता तरुणींनी आपल्या आयुष्याकडे व भविष्याकडे गांभीर्याने पाहणे गरजचे आहे, असे नमुद केले.\nकार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप करताना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एका अहवालाचा दाखला देत त्या म्हणाल्या, की जगातील ७० ते ७२ टक्के काम हे महिला करतात. मात्र जगातील केवळ एक टक्का जमीन त्यांच्या मालकीची आहे. स्वत: केलेल्या कामाचे योग्य मूल्य कधिच स्त्रियांना प्राप्त होत नाही. त्यामुळे महिलांना स्वत:चा शोध घेण्याची आणि स्वत:चे सामर्थ्य समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपल्याला जे हवं आहे ते आपण स्वत:च प्राप्त करून घ्यायचं आहे ही जिद्द मनात ठेऊन महिलांनी अन्यायाचा प्रतिकार करावा आणि इतरांवरही अन्याय होणार नाही यांची काळजी घ्यावी. याप्रसंगी त्यांनी आपल्या सामाजिक व राजकीय जीवनातील अनुभवांना उजाळा दिला.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरती पोटफोडे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या सत्कारासाठी ‘अविष्कार’ येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा वापर करून महाविद्यालयाने आपले सामाजी भानही जपले. या चर्चासत्रामद्धे रत्नागिरी परिसरातील स्त्रीविषयक काम करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी, शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात रोजगाराभिमुख कौशल्य विकसन सेमिनार दि. १५ मार्च रोजी\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २१ मार्च २०१८ रोजी पदवीदान समारंभ\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\n��ोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-strories-marathi-agrowon-hasan-mhaslai-1101", "date_download": "2018-11-21T21:08:22Z", "digest": "sha1:ARI4XAKZ72J76OKCMEXYOJ2FWXMPARQU", "length": 27377, "nlines": 186, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success strories in marathi, agrowon, hasan mhaslai | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमत्स्यपालनातून कमावले राष्ट्रीयस्तरावर नाव\nमत्स्यपालनातून कमावले राष्ट्रीयस्तरावर नाव\nमाधव गित्ते, जीवन आरेकर, डॉ. प्रमोद मांडवकर, डॉ. मनोज तलाठी\nशनिवार, 16 सप्टेंबर 2017\nनिसर्गाच्या कुशीत कुंडलिका नदीच्या काठावर सुमारे हजार लोकसंख्या असलेले गोवे हे छोटेसे गाव रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्‍यात येते. येथील हसन म्हसलई यांची अोळख आता जिल्ह्यापुरती राहिलेली नाही. खाण्याचे व शोभिवंत मासे व त्यांचे बीज उत्पादक म्हणून देशपातळीवर ते नावारूपास आले आहेत. मत्स्यपालन हा व्यवसाय शेतीलाही कसा सरस ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहाता येते.\nनिसर्गाच्या कुशीत कुंडलिका नदीच्या काठावर सुमारे हजार लोकसंख्या असलेले गोवे हे छोटेसे गाव रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्‍यात येते. येथील हसन म्हसलई यांची अोळख आता जिल्ह्यापुरती राहिलेली नाही. खाण्याचे व शोभिवंत मासे व त्यांचे बीज उत्पादक म्हणून देशपातळीवर ते नावारूपास आले आहेत. मत्स्यपालन हा व्यवसाय शेतीलाही कसा सरस ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहाता येते.\nरायगड जिल्ह्याला निसर्गाचा समृद्ध वारसा लाभला आहे. भात हे इथले मुख्य पीक. जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील गोवे गावात हसन म्हसलई यांची सुमारे १० एकर शेती. ती मुख्यतः वडीलच पाहतात. मुळात हे कुटुंब व्यवसायाने मत्स्य व्यावसायिक नाही. केवळ छंदापोटी हसन सुरवातीस समुद्रात, नदीत व खाडीमध्ये गळदोरी; तसेच जाळीच्या साहाय्याने ते मासेमारी करत असत. पावसाळ्यात मासेमारी करण्यात अडचण यायची. जवळच्याच धरणात एकदा मासेमारी करण्यासाठी गेले असता तेथे मज्जाव करण्यात आला. तेव्हा कळले की धरणांचे कंत्राट दिले जात असल्याने व्यक्तीसाठी हे क्षेत्र प्रतिबंधित असते. यामुळे अशी धरणे भाडेतत्त्वावर कशी घेता येईल, याची इत्यंभूत माहिती घेऊन आपल्याच गोवे गावातील होतकरू व बेरोजगार तरुणांना हाताशी धरून कुंडलिका मच्छीमार सोसायटीची स्थापना केली. आणि पुढील वर्षी ते धरण भाडेतत्त्वावर घेतले. त्यात संचयनासाठी योग्य आकाराचे व योग्य प्रतीचे बीज उपलब्ध नव्हते. मग काही तलाव वार्षिक भाडेतत्त्वावर घेतले. त्यात ‘कार्प’ जातीच्या मत्स्यबीजांचे संचयन करून संगोपन केले. त्यातून एक लाख वीस हजार बोटुकली मिळाली. पैकी एक लाख बोटुकली आपल्या धरणात संचयित करून उर्वरित २० हजार ही परिसरातील मत्स्य उत्पादकांना दिली. सुमारे ५० एमएम आकाराची ही बोटुकली शेततळ्यात व धरणात सोडली. हसन व शेतकऱ्यांना त्यापासून भरघोस उत्पादन मिळून आर्थिक फायदा झाला. यानंतर शेतकऱ्यांची मागणी वाढली.\n-त्यानंतर हसन यांनी आणखी चार धरणे भाडेतत्त्वावर घेतली.\n-बीजसंगोपनासाठी तलाव अपुरे असल्याने जवळच माणगाव तालुक्‍यातील सुरव गावात १३ शेततळी असलेला फार्म एक लाख ५५ हजार रुपये वार्षिक भाडेतत्त्वावर घेतला. तेथे बोटुकली तयार केली. यामधून भरघोस उत्पादन व आर्थिक फायदा झाला.\n-भाडेतत्त्वावर उत्पादन घेण्यापेक्षा स्वतःच्याच सहा एकर पडीक क्षेत्रावर शेततळी खोदण्याचा निर्णय -त्यात १३ मत्स्यबीज संगोपन तळी खोदली.\n-गेल्या ११ वर्षांच्या अनुभवातून आपल्या शेततळ्यांद्वारे कटला, रोहू, मृगल, सायप्रिनस, गवत्या, चंदेरा व अन्य माशांचे संगोपन.\n-प्रतिवर्षी त्यातून सुमारे ७० लाख मत्स्यबीज तयार करून ते शेतकऱ्यांना विकले जाते.\n-पाच ते सहा कायमचे मजूर. त्यांना वर्षभर रोजगार. गरजेनुसार बाहेरून मजूर आणले जातात.\nमत्स्यसंगोपनाच्या शास्त्रोक्त पद्धतीच्या तंत्रज्ञानासाठी अजित वाकडे, मत्स्य विभाग महाराष्ट्र, माधव गित्ते, विषय विशेषज्ज्ञ (मत्स्यशास्त्र) कृषी विज्ञान केंद्र, किल्ला, रोहा, जि. रायगड यांचे मार्गदर्शन लाभते.\nमत्स्य बोटुकली संगोपनाचे हंगामी काम संपल्यावर उर्वरित कालावधीत अधिक उत्पन्नवाढ व वर्षभर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी शोभिवंत मत्स्यबीज प्रजनन व संगोपन\n-सुरवातीला म्हशीच्या गोठ्याची ड��गडुजी करून तेथे काम. आजमितीस स्वतंत्र जागेत\n(एक हजार चौरस फूट) शोभिवंत मत्स्य प्रजनन युनिट. संगोपनासाठी ९ बाय ५ फूट आकाराच्या एकूण २८ टाक्‍या ६० बाय ४० चौ. फूट क्षेत्रात बांधल्या.\n-सुमारे २० प्रकारच्या शोभिवंत माशांचे संगोपन. यात गोल्ड फिश, ऑक्‍सर, सेव्हरम, सिल्वर, कोई कार्प, टायगर शार्क, टायगर बार्ब, ऍरुलियस बार्ब, फिलामेंटोस बार्ब, निग्रो बार्ब आदी जाती.\n-शोभिवंत माशांसाठी वैयक्तिक अनुभवातून खाद्यही बनविले. त्यामुळे मासे लवकर प्रजननपक्व होतात व जास्त प्रमाणात अंडी घालतात.\nहसन म्हणाले, की ११ वर्षांच्या अनुभवात टप्प्याटप्प्याने व्यवसायाची वार्षिक उलाढाल वाढवत १५ ते १८ लाखांपर्यंत नेली. यंदा धरणक्षेत्राचे कंत्राट, सरकारी धोरणे, कायदे यांच्या कचाट्यात धरणातील मासेमारी सापडली आहे. धरणाचे कंत्राट घेणारे आमचे मुख्य ग्राहक (कार्प माशांसाठी) आहेत. त्यामुळे या व्यवसायाची उलाढाल ८ लाखांवर आली आहे. शोभीवंत माशांच्या संगोपनासाठी मजुरांची समस्या निर्माण झाल्याने तीही उलाढाल यंदा १० ते १२ लाख रूपयांवर आली आहे. त्यासाठी मुंबई हे मोठे मार्केट असून ग्राहकांकडून मागणी मात्र भरपूर आहे.\nअष्टपैलू, अभ्यासू, हरहुन्नरी व व्यावसायिक वृत्तीच्या हसन या अवलीया व्यक्तिमत्त्वाची दखल देशपातळीवर घेतली न गेल्यासच नवल. पारंपरिक पद्धतींना छेद देऊन शेतीत आमूलाग्र बदल घडविणाऱ्या हसन यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.\nभारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्लीच्या वतीने नावीन्यपूर्ण शेतकरी म्हणून २०१०\nमध्ये तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व आयसीआरआयचे महासंचालक डॉ. अय्यपन यांच्या हस्ते गौरव.\nभारतातील दुसऱ्या क्रमांकाचे उत्कृष्ट शोभिवंत मत्स्यप्रजनन व संगोपन युनिट यासाठी आंध्र प्रदेशाकडून गौरव\nसेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन यांच्या वतीने एक्सलन्स इन कमर्शियल आॅरनॅमेंटल फिशरीज पुरस्कार (२०१४)\n‘एमपेडा’ या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेचाही पुरस्कार\nसह्याद्री दूरदर्शनचा कृषी सन्मान-१०१६\nहसन यांच्या फार्मवर १० वर्षांत केंद्र व राज्य स्तरावरील विविध उच्चाधिकारी, कुलगुरू, शास्त्रज्ञ, शेतकरी, विद्यार्थी अशा एकूण तीन हजारांहून अधिक व्यक्तींनी भेटी दिल्या. जगातील सर्वात मोठे शोभिवंत मत्स्यबीज उबवणी केंद्र चालवणारे ऑस्ट्रेलियाचे ब्रायन अँन्ड्रयू यांचाही त्यात समावेश.\nडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, रोहा येथे सल्लागार समीतीवर तीन वर्षे कार्यरत.\nकृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, एमपेडा तसेच सकाळ माध्यम समुहाच्या एसआयएलसी आदी संस्थांमध्येही मार्गदर्शनासाठी हसन यांना वेळोवेळी निमंत्रित केले जाते.\nनावीन्यपूर्ण मत्स्यबीज पॅकिंग तंत्रज्ञान\nहसन यांनी मत्स्यबीजांच्या पॅकिंगची आधुनिक पद्धती विकसित केली आहे. त्याचा मत्स्यबीज संगोपन करणाऱ्यास व मत्स्यबीज विकत घेणाऱ्यासही फायदा होतो. पॅकिंगसाठी वापरण्यात आलेल्या पॉलिथीन बॅगेचा आकार वाढवला आहे. त्यामुळे बीजांची संख्याही वाढविणे शक्‍य झाले. वाहतूक करताना पॉलिथिन बॅगांची गर्दी कमी होते. कमी वेळेत, खर्चात पॅकिंग होऊन मजुरी खर्चही वाचतो. या पॅकिंगमध्ये बाजारात उपलब्ध रेडीमेड नायलॉन केबल टायचा उपयोग केला. त्यामुळे वाहतुकीदरम्यान पॉलिथीन बॅग लीक होण्याचा प्रकार कायमस्वरुपी टाळण्यात आला. आयसीएआरचा पुरस्कार याच नावीण्यपूर्ण संशोधनासाठी मिळाला.\n- हसन म्हसलई ः ९५५२१२२३३३\nमु. गोवे, पो. पुगाव, ता. रोहा, जि. रायगड.\nमत्स्य व्यवसाय शेती कोकण\nआयसीएआरचे महासंचालक डॉ. अय्यपन व अन्य अधिकारी हसन यांच्या मत्स्यपालन युनीटची पाहणी करताना\nकिंग करण्यासाठी वापरण्यात आलेली पाॅलिथीन बॅग व त्यासाठी नायलॉन केबल टाय\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-green-chili-rates-increased-jalgaon-maharashtra-5173", "date_download": "2018-11-21T21:07:21Z", "digest": "sha1:LVNZBVU6VTT2AH3YN7VDNCGZTMKCXGYV", "length": 16953, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Green chili rates increased in Jalgaon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणा\nहिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणा\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत गत सप्ताहात घट होऊन दरात क्विंटलमागे सुमारे ५०० रुपयांनी वाढ झाली. आवक दिवसाला २१ क्विंटल राहिली. मागील पंधरवड्यात हिरव्या मिरचीची आवक प्रतिदिन ४० क्विंटलपर्यंत होती. गत सप्ताहाच्या सुरवातीलाच आवकेत घट व्हायला सुरवात झाली. आवक कमी झाल्याने दरात क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढ झाली. दर १५०० ते ३००० व सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले.\nजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत गत सप्ताहात घट होऊन दरात क्विंटलमागे सुमारे ५०० रुपयांनी वाढ झाली. आवक दिवसाला २१ क्विंटल राहिली. मागील पंधरवड्यात हिरव्या मिरचीची आवक प्रतिदिन ४० क्विंटलपर्यंत होती. गत सप्ताहाच्या सुरवातीलाच आवकेत घट व्हायला सुरवात झाली. आवक कमी झाल्याने दरात क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढ झाली. दर १५०० ते ३००० व सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले.\nमेथीची आवक प्रतिदिन १० क्विंटल राहिली. तिला प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची आवक प्रतिदिन १० क्विंटल राहिली. तिला ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कांद्याची प्रतिदिन ३०० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १२५० ते ३००० रुपये दर मिळाला. भेंडीची आवक प्रतिदिन १८ क्विंटल राहिली. तिला प्रतिक्विंटल १४०० ते ३००० रुपये दर मिळाला. भेंडीच्या दरातही सुधारणा झाली.\nटोमॅटोची प्रतिदिन आवक २५ क्विंटल होती. त्याला प्रतिक्विंटल ३५० ते ७०० रुपये दर मिळाला. बटाट्याची प्रतिदिन आवक २०० क्विंटल होती. त्याला प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपये दर मिळाला. वांग्यांची प्रतिदिन आवक ३० क्विंटल होती. त्यांना प्रतिक्विंटल ५०० ते ११०० रुपये दर मिळाला. कोबीची आवक प्रतिदिन १५ क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाला.\nवाटाण्याची आवक प्रतिदिन २० क्विंटल होती. त्याला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला. पालकची आवक प्रतिदिन चार क्विंटल होती. त्याला प्रतिक्विंटल १५०० रुपयांपर्यंत दर होता. गिलक्‍यांची आवक प्रतिदिन अडीच क्विंटल होती. त्यांना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर होता.\nसोयाबीन, तुरीच्या दरांचा गोंधळ मात्र कायम होता. सोयाबीन दरात सुधारणा झालेली असली, तरी अधिक दर शेतकऱ्यांना मिळत नव्हते. तर तूर उत्पादकांनाही हमीभावापेक्षा कमीच दर मिळत होते, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.\nकेळीच्या दरात झालेली वाढ टिकून आहे. कांदेबाग केळीला प्रतिक्विंटल ११२५ रुपये व ऑनचे दरही मिळत आहेत. मागील १० - १२ दिवसांत थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे केळी परिपक्व होण्याची प्रक्रिया वाढली असून, पुढील महिन्यात आवक वाढू शकते. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारातही केळीचे दर १४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत टिकून होते.\nबाजार समिती मिरची कोथिंबिर भेंडी टोमॅटो सोयाबीन तूर हमीभाव केळी मध्य प्रदेश\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल��ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T21:04:43Z", "digest": "sha1:ZDPUXCS6QPB35MRXMMAGZTOYOJJ73J65", "length": 7805, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्रामीण डाकसेवकांना स्मार्ट करणार… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nग्रामीण डाकसेवकांना स्मार्ट करणार…\nनवी दिल्ली – भारतीयांसाठी नेहमी आदराची व्यक्ती राहिलेल्या पोस्टमनवर ग्रामीण नागरिकांचा दृढ विश्वास आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनानंतरही पोस्टमनवरील विश्वास कायम राहिलेला आहे. चालू असलेल्या संस्था आणि संरचनामध्ये काळानुसार बदल केला जाणार आहे.\nदेशात आज 1.5 लाख टपाल कार्यालये आणि तीन लाखांच्यावर ग्रामीण डाक सेवक आहेत. या ग्रामीण डाकसेवकांना स्मार्ट फोन आणि डिजिटल साधने देऊन त्यांना वित्तीय सेवा पुरवणारे सहाय्यक बनवले जाईल.\n“आयपीपीबी’मुळे पैशांचे हस्तांतरण, सरकारी मदतीचे हस्तांतरण, देयके भरणे आणि गुंतवणूक तसेच विम��� सेवा या सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येतील. आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पोस्टमन या सेवा लोकांच्या घरांपर्यंत पोहोचवतील. आयपीपीबीमुळे डिजिटल व्यवहारही सोपे होतील आणि प्रधानमंत्री पिक विमा योजना यांसारख्या योजनांचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे शक्‍य होईल.\nवित्तीय क्षेत्रात बेजबाबदार कर्ज वितरणामुळे उद्‌भवलेल्या विविध समस्यांचा आणि अडचणींचा हे सरकार 2014 पासून कठोरपणे सामना करत आहे. या सर्व कर्जांचा पुनर्विचार करण्यात येत आहे आणि बॅंकिंग क्षेत्राला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे, असेही पंतप्रधानांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनवीन इंटीग्रेटेड टर्मिनल निविदेला मंजुरी\nNext articleवाई तालुक्‍याला पेयजल योजनेसाठी 11 कोटी\n‘त्यांना’ मला ठार मारायचंय : केजरीवाल\nआरएसएस हे तालिबानी, खलिस्तानी आतंकवाद्यांसारखेच : कम्युनिस्ट पार्टी\nजम्मू-काश्‍मीरमध्ये सरकार स्थापन करण्याच्या हालचाली\nपुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सुषमा स्वराज यांची घोषणा\nअरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाची भाजपलाही कल्पना : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Gram-Sabha-for-5-lakh-insurance/", "date_download": "2018-11-21T19:59:29Z", "digest": "sha1:RY7SEOWHLPS6W4BN2K6GBGJ4AN2L3BJM", "length": 7752, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाच लाखांच्या विम्यासाठी ग्रामसभा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पाच लाखांच्या विम्यासाठी ग्रामसभा\nपाच लाखांच्या विम्यासाठी ग्रामसभा\nकेंद्र सरकारने अर्थसंकल्पात घोषित केल्यानुसार दारिद्रयरेषेखालील नागरिकांना आयुष्यमान भारत स्वास्थ्य विमा योजनेंतर्गत पाच लाखांपर्यंतचे सरकारी व खाजगी रुग्णालयात उपचार मोफत मिळणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीची पूर्वतयारी सरकारने सुरु केली असून, त्याअंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या याद्या व त्यातील लाभार्थ्यांच्या निश्चितीसाठी गावोगावी 30 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे.\nआयुष्यमान भारत या योजनेसाठी केंद्र सरकारने मान्यता दिली. त्याअंतर्गत 2011 सालच्या सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणाच्या याद्यानुसार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या याद्या तयार करण्यात आल्या. केद्र सरकारची महात्वकांक्षी योजना असलेल्या आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आयुष्यमान भारत दिवस व ग्रामीण लाभार्थी पडताळणी, अतिरिक्त माहिती संकलन मोहिम 15 एप्रिल ते 21 मे दरम्यान राबविण्यात येत आहे.\n30 एप्रिल रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा घेऊन या याद्यांचे वाचन करण्यात येणार आहे. ग्रामसभेला येताना सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गातील नागरिकांना मोबाईल व शिधापत्रिका घेऊन यावी लागेल. याद्यांची छपाई करून आरोग्य विभागाने याद्या ग्रामसेवकांकडे सुपूर्त केल्या आहेत. ग्रामसभेला जे ग्रामस्थ उपस्थित नसतील त्या ग्रामस्थांच्या घरी एएनएम व आशा कर्मचार्‍यांना जावे लागणार आहे. घरोघरी जाऊन एएनएम व आशा कर्मचारी याद्यांमधील नावे व माहितीची खात्री करतील. खात्री केलेली माहिती नंतर शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे.\nया सर्व कार्यक्रमाचे प्रशिक्षण अधिकारी व कर्मचार्‍यांना देण्यात आले आहे. ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेवक व आशा कर्मचार्‍यांच्या सहकार्याने अतिरिक्त माहिती छापील नमुन्यात गोळा करण्यात येणार आहे. त्यात कुटुंब प्रमुखाची माहिती फार्ममध्ये लिहली जाईल. कुटुंब प्रमुखाची माहिती उपलब्ध नसल्यास इतर सदस्यांची माहिती नोंदविण्यात येईल. तसेच कुटुंबात अतिरिक्त व्यक्तिची माहिती भरणे, नावे वगळणे आदी माहिती संकलित करण्यात येणार आहे.\nग्रामसभा घेण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठविले आहे. कामात हलगर्जीपणा न करता मोहीम यशस्वी करून त्याचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. राबविण्यात येत असलेले प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन यशस्वी करण्याचे आवाहन अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी केले आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्य���ंचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Saint-Narhari-Maharaj-Glory/", "date_download": "2018-11-21T20:48:24Z", "digest": "sha1:QIPQJAMGNAE6UQTZRH72LLZWSFTCSW5U", "length": 4253, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संत नरहरी महाराजांचा जयघोष | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › संत नरहरी महाराजांचा जयघोष\nसंत नरहरी महाराजांचा जयघोष\nशहरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील सराफा गल्ली परिसरातून टाळ मृदंगाच्या गजरात आणि जय नरहरीच्या महाराजांच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली.\nभोकरदन तालुका सराफ असोसिएशन व संत नरहरी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते.\nदरम्यान समारोपाच्या कार्यक्रमा प्रसंगी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमात आ.संतोष दानवे व इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार संतोष दानवे, माउली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.रामेश्‍वर महाराज, नगराध्यक्षा मंजूषा देशमुख, राजाभाऊ देशमुख, ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष मोहन हिवरकर, राज्य सुवर्णकार महामंडळाचे उपाध्यक्ष अशोक वारेगावकर, किशोर पडवळे, गाडी लोहार समाजाचे नेते एस.के.पोपळघट, संजय सराफ, अनंत पडवळे, भास्कर टेहरे, महेश दुसाने, जगन्नाथ विसपुते, सूर्यप्रकाश उदावंत, दीपक पळसकर, बळीराम गोफणे, राजू खुणे, प्रभाकर शहागडकर, महेश दुसाने आदी उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/mango-winter/", "date_download": "2018-11-21T20:29:28Z", "digest": "sha1:TOE3AJQ2CRO7VKNT6WF5C2BJZUGJT7IA", "length": 4060, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " थंडी गायब झाल्याने आंबा धोक्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › थंडी गायब ��ाल्याने आंबा धोक्यात\nथंडी गायब झाल्याने आंबा धोक्यात\nमकर संक्रमणानंतर जिल्ह्यात तापमानवाढीने बदलत्या वातावरणाचा फटका आंब्याला बसण्याची शक्यता आहे. नव्याने आलेल्या फुलोर्‍यालाही वातावरण मारक ठरण्याची भीती आंबा बागायतदारांतून वर्तविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा कृषी विभागाने तातडीच्या उपाययोजनासांठी आंबा पीक संरक्षण पथकाला आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेेत.\nफळधारणा झालेल्या फांदीला पुन्हा मोहर येऊ लागल्याने फळ गळती वाढत आहे. थंडीमुळे जुन्या पालवीला मोहर येत आहे. मात्र, नवीन पालवी अजून फुटलेली नाही. बहुतांश बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळ गळती सुरू झाल्याने फेब्रुवारीच्या अखेरीस पहिल्या टप्प्यात येणार्‍या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.\nडिसेंबरच्या मध्यापासून थंडीचा जोर रत्नागिरी जिल्ह्यात वाढला होता. मात्र, जानेवारीतच थंडी गायब झाली आहे. थंड वातावरणामुळे पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहराला फळधारणा झाली होती. काही बागांमध्ये मोठ्या कैर्‍या लगडलेल्या आहेत. जास्त काळ थंडी कायम राहिल्याने कैर्‍या लागलेल्या फांदीच्या जुन्या पालवीवर पुन्हा मोहर धरू लागला आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/maharashtra-congress-comment-on-bjp-and-shiv-sena/", "date_download": "2018-11-21T19:59:31Z", "digest": "sha1:4AHEDAGTH2BI2J45YXRVZOSYTVC2YSRJ", "length": 5388, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेसने भाजप-शिवसेनेला दिले अनोखे प्रमाणपत्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसने भाजप-शिवसेनेला दिले अनोखे प्रमाणपत्र\nराज्य सरकारचे ‘लाभार्थी’ फक्त दोघेच \nमुंबई : पुढारी ऑनलाईन\n‘सत्तेवर असणाऱ्या राज्य सरकारच्या योजनांचे फक्त दोघेच लाभार्थी आहेत ते म्हणजे स्वत: भाजप आणि शिवसेना’, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेस केली आहे.\nराज्य सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. या सरकारचे भाजप आणि शिवसेना हे दोघेच लाभार्थी असून राज्यातील जनतेच्या वतीने त्यांना ‘मी लाभार्थी’चे प्रमाणपत्र सोपवून प्रति��ात्मक निषेध काँग्रेसने नोंदवला आहे. यासंदर्बातील ट्विट महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले आहे. या ट्विटच्या खाली एक प्रमाणपत्र पोस्ट करण्यात आले आहे.\n‘आपला भ्रष्टाचाराचा विक्रम आणि ‘क्लिन चीट’ देण्याचा सपाटा या दोन्हीचा वेग निश्चितष वाखाणण्याजोगा आहे तसेच अवास्तव घोषणा आणि त्या घोषणांच्या जाहिरातबाजीवरील आपली कामगिरी निव्वळ अतुलनीय आहे’ असेही या प्रमाणपत्रात म्हणण्यात आले आहे.\nराज्य सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा @INCMaharashtra नी अनोख्या पद्धतीने निषेध केला. या सरकारचे भाजप आणि शिवसेना हे दोघेच लाभार्थी असून राज्यातील जनतेच्या वतीने त्यांना ‘मी लाभार्थी’चे प्रमाणपत्र सोपवून प्रतिकात्मक निषेध नोंदवला. pic.twitter.com/72uFcn7wNo\nराज्य सरकारचे ‘लाभार्थी’ फक्त दोघेच \nपत्रकाराच्या कारमधुन एक लाख रूपयांची बॅग लंपास\nअखेर शिल्पाचा माफीनामा; सलमानचे काय\nआता प्रीपेड वीजही शक्य\nटॅक्‍सीचालकाकडून महिलेवर बलात्‍कार, दोघांना अटक\nउद्या नाताळच्या मुहूर्तावर धावणार एसी लोकल\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Milind-Ekbote-has-kept-them-in-special-egg-cell/", "date_download": "2018-11-21T20:42:05Z", "digest": "sha1:XBYDIY544ESTVVTHLDSDZ2YFUSXVUHAC", "length": 6889, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एकबोटेंचा मुक्‍काम खास अंडासेलमध्ये..! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › एकबोटेंचा मुक्‍काम खास अंडासेलमध्ये..\nएकबोटेंचा मुक्‍काम खास अंडासेलमध्ये..\nपुणे : विजय मोरे\nकोरेगाव-भीमा हिंसा प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना येरवडा येथील कारागृहातील दाऊद गँग आणि नक्षलवादी कैद्यांकडून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी, कारागृह प्रशासनाने या कैद्यांपासून दूर असलेल्या खास ‘अंडा सेल’मध्ये त्यांना ठेवले आहे.\nकोरेगाव-भीमा येथे हिंसा भडकविल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मिलिंद एकबोटेंना 14 मार्च रोजी अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये ही अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष असलेल्या एकबोटे हे नेहमीच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर राहिले आहेत. यापूर्वीही त्यांची गेम करण्यासाठी अत्याधुनिक हत्यारासह चौघे अतिरेकी पुण्यात आले होते. मात्र, मुंबई पोलिसांना याची ‘भणक’ लागल्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांव्दारा एकबोटेंना सावध केले होते.\nव आठवडाभर घराबाहेर पडू नका, असे त्यांना सांगण्यात आले होते. गेम करण्यासाठी आलेले अतिरेकी, चार दिवस एकबोटेंचा ठावठिकाणा न लागल्याने पुण्याबाहेर पडले. त्यानंतर याच अतिरेक्यांनी ठाणे येथील एका गोरक्षक दलाच्या हिंदुत्ववादी नेत्याचा गोळ्या घालून खून केला होता.\nएकबोटे हे कट्टर हिदूत्ववादी म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर राज्यभरात एकूण 19 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेच एकबोटे हे दाऊद गँग व नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा पोलिस गुप्तचरांच्या अहवालात स्पष्ट म्हटलेले आहे. एकबोटेंना अटक झाल्यानंतर येरवडा कारागृह प्रशासनालाही कारागृहात इतर कैद्यांपासून एकबोटेंना धोका असल्याची गुप्तचरांनी माहिती दिली होती. येरवडा कारागृहात दाऊद गँगचा खतरनाक गॅगस्टर सलिम कुत्ता, दुबई येथील अली भाई यांना अंडासेल मध्ये ठेवलेले आहे. यांच्याच अंडा सेल शेजारील दुसर्‍या अंडा सेलमध्ये कट्टर नक्षलवादी बान्या नायर आणि भेलके यांना ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अंडासेलपासून दूर असलेल्या दुसर्‍या अंडासेलमध्ये हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई याला ठेवण्यात आले आहे.\nएकबोटे यांना सलिम कुत्ता, अलीभाई, भेलके आणि बान्या नायर या खतरनाक कैद्यांपासून धोका होऊ शकतो, म्हणून खरबदारीच्या दृष्टीने कारागृह प्रशासनाने एकबोटे यांना सुरक्षित अंडासेलमध्ये ठेवले आहे. एकबोटे यांना बरेच आजार असल्याने, कारागृह आरोग्य अधिकार्‍यांव्दारा विशेष तपासणी आणि औषधोपचार केले जात आहेत.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/rajarambapu-patil-sugar/", "date_download": "2018-11-21T20:01:04Z", "digest": "sha1:GYSGESC7D7UKLNTQCT4QO3GYPLAGM3MS", "length": 4609, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजारामबापू कारखान्याचे वजनकाटे तंतोतंत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › राजारामबापू कारखान्याचे वजनकाटे तंतोतंत\nराजारामबापू कारखान्याचे वजनकाटे तंतोतंत\nशासनाच्या भरारी पथकाने राजारामबापू साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरूल शाखा व कारंदवाडी युनिट कार्यस्थळावरील वजनकाट्यांची तपासणी केली. यामध्ये कोणताही दोष आढळलेला नाही. तिन्ही युनिटचे वजनकाटे तंतोतंत आहेत, अशी माहिती देण्यात आली.\nजिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्या सुचनेवरून प्रशासनाने जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या वजनकाट्यांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजारामबापू कारखान्याच्या तीनही युनिटचे वजनकाटे तपासण्यात आले.\nवाळव्याचे तहसीलदार नागेश पाटील, वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक डी.एस. राजमाने, विशेष लेखा परीक्षक डी. एस. खांडेकर, विशेष लेख परीक्षक एस. एस. चौथे आणि पोलिस अधिकारी यांचा या पथकामध्ये समावेश होता. या पथकाने प्रथम उसाच्या वाहनांचे प्रत्येक वजनकाट्यांवरून वजन केले. त्यानंतर मोकळ्या वाहनांचे वजनही केले. तसेच 20 किलोच्या 300 वजनांनी प्रत्येक काट्याचे वजन तपासले. सर्व तपासण्या बिनचूक आल्या आहेत. कारखान्याचे सचिव प्रतापराव पाटील, जनरल मॅनेंजर एस. डी.कोरडे, चीफ इंजिनिअर विजय मोरे, शेती अधिकारी प्रशांत पाटील, चिफ अकौटंट अमोल\nपाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/17-colleges-result-100-In-Thane/", "date_download": "2018-11-21T20:42:37Z", "digest": "sha1:FELUWUVASRTMYUXRYMKGCNL5WCUDUSZY", "length": 5920, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठाण्यात १७ महाविद्यालयांचा निकाल १००% | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात ���७ महाविद्यालयांचा निकाल १००%\nठाण्यात १७ महाविद्यालयांचा निकाल १००%\nठाणे महापालिका क्षेत्रात 9 हजार 505 मुले आणि 8 हजार 681 मुली परिक्षेला बसले होते. त्यापैकी 8 हजार 176 मुले आणि 7 हजार 971 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे शहरातील तब्बल 17 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.\nया गुणवंत महाविद्यालयांमध्ये सरस्वती इंग्लिश माध्यमाच्या तिन्ही विभागांचा समावेश असून सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज विज्ञान शाखा, न्यु कळवा हायस्कूल विज्ञान शाखा, अब्दुल्ला पटेल ज्यु. कॉलेज विज्ञान व वाणिज्य शाखा, वसंतविहार हायस्कूल व ज्यु. कॉलेज विज्ञान आणि वाणिज्य शाखा, न्यु इंग्लिश स्कूल कळवा, शुभम राजे ज्यु. कॉलेज, पातलीपाडा, क्वीन्स मेरी ज्युनिअर कॉलेज, ब्राम्हण शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यम, एनकेटी वाणिज्य विभाग, कळव्यातील लक्ष्मी विद्यामंदिर ज्यु. कॉलेज, मुंब्रा पब्लिक गर्ल ज्यु. कॉलेज, सेंट झेविअर आझादनगर, एस. इंग्लिश मिडियम शिवाईनगर, नेट किडस पॅराडाईज ज्यु. कॉलेज, फातिमा इंग्लिश स्कूल, क्रिसेंट इंग्लिश हायस्कूल, अग्रसेन हायस्कूल ज्यु. कॉलेज यांचा समावेश आहे.\nशहापुर तालुक्यातील मुली हुशार\nठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुलींचा निकाल 92.29 टक्के लालागला असून सर्वाधिक शहापुरमधील तब्बल 94.71 टक्के विद्यार्थीनीं बाजी मारून आघाडी घेतली. जिल्ह्यात प्रथम येण्याची परंपरा शहापूरकर मुलींनी कायम राखली. जिल्ह्यातील 41 हजार 798 मुलींपैकी 38 हजार 576 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. कला शाखेतून 14 हजार 415 विद्यार्थी परिक्षेला बसले. त्यापैकी 11 हजार 136 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर वाणिज्य शाखेतील 45 हजार 409 विद्यार्थ्यांपैकी 40 हजार 170 विद्यार्थी पास झाले आहेत. रिपिटर्स विद्यार्थ्यांचा निकाल 36.93 टक्के लागला आहे. परिक्षेला बसलेल्या 5 हजार 294 विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 955 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातही सर्वाधिक मुलीच उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत रिपिटर्स विद्यार्थ्यांच्या निकालातही घसरण झाली आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/maratha-reservation-progress-report-of-the-backward-classes-commission-is-submitted-in-the-high-court-304690.html", "date_download": "2018-11-21T20:40:03Z", "digest": "sha1:M5DRLYPQXAIEKPIPK7OPIHXJAOPHPPLV", "length": 5348, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मराठा आरक्षणाची 'प्रगती', मागासवर्गीय आयोगाने सादर केला पहिला अहवाल–News18 Lokmat", "raw_content": "\nमराठा आरक्षणाची 'प्रगती', मागासवर्गीय आयोगाने सादर केला पहिला अहवाल\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.\nमुंबई, 11 सप्टेंबर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगाचा पहिला प्रगती अहवाल आज हायकोर्टात सादर झाला आणि त्यानुसार आता 15 नोव्हेंबरपर्यंत आयोग आपला अंतिम प्रगती अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यामुळे आता लवकरच हा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार यात शंकाच नाही.मराठा आरक्षणाची सद्यस्थिती काय याबाबतचा अहवाल दर 15 दिवसांनी कोर्टात सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार आज मागास आयोगाने आपला प्रगती अहवाल मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. तर यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक चार आठवड्यांनी कामकाजाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहे.यात मराठा आरक्षणाच्या प्रगती अहवालासाठी किती लोकांशी चर्चा केली, किती लोकांचे मत नोंदवले, आरक्षणाच्या मुद्द्याच्या प्रत्येक कामाची यादी दर चार आठवड्याने सादर करण्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे ही मराठा आरक्षणासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची प्रगती आहे.\nतर आज मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. मराठा संघटनांनी मोर्चा काढल्यानंतर पहिल्यांदाच ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. याआधी मराठा क्रांती मोर्चाचे लोक नारायण राणेंच्या मध्यस्तीनं मुख्यमंत्र्यांना भेटले होते. ते आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीदरम्यान काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'की��्ती'\nइनकमिंग कॉलसाठीही आता मोजावे लागणार पैसे\nतुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, नेत्यांना अंगावर घेणार 'खमका' अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-sports/bjp-president-amit-shah-met-kapil-dev-291527.html", "date_download": "2018-11-21T19:57:50Z", "digest": "sha1:OEF6DBAPDHCCYHGOTITFGWVGIRW5BPFX", "length": 12577, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमित शहा कपिल देव यांच्या भेटीला, भाजपमध्ये येण्याचं आवाहन", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nअमित शहा कपिल देव यांच्या भेटीला, भाजपमध्ये येण्याचं आवाहन\nभाजप अध्यक्ष अमित शहांनी काल रात्री भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची भेट घेतली. मोदी सरकारला 4 वर्षं पूर्ण झाल्यानं भाजपनं दिग्गजांशी संपर्क करायला सुरुवात केली आहे.\nमुंबई, ता. 2 जून : भाजप अध्यक्ष अमित शहांनी काल रात्री भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची भेट घेतली. मोदी सरकारला 4 वर्षं पूर्ण झाल्यानं भाजपनं दिग्गजांशी संपर्क करायला सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या विकासकामांचं पत्रक शहांनी देव यांना दिलं. 'संपर्क फॉर समर्थन' असं या मोहिमेचं नाव आहे. गेल्या आठवड्यात माजी लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग आणि घटनातज्ज्ञ सुभाष काश्यप यांनाही अमित शहा भेटले होते.\nमोदी सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपने एका नव्या मोहिमेला सुरूवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत भाजपचे नेते देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांशी संपर्क करणार असून त्यांना मोदी सरकारने 4 वर्षात केलेल्या कामांची माहिती देणार आहेत.\nदरम्यान, या भेटीमध्ये अमित शहा यांनी कपिल देव यांना भाजपमध्ये येण्याचं आवाहन केलं, पण मला राजकारणात रस नसल्याचं कपिल यांनी सांगितलं. त्यामुळे मी राजकारणात येणार नसल्याचं कपिल देव यांनी स्पष्ट केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला ���ोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-grapes-producers-scare-changed-maharashtra-12031", "date_download": "2018-11-21T20:54:03Z", "digest": "sha1:PBCNYJIHAQQ4G2FWS45DP3SN7Q4MI3H5", "length": 16419, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, grapes producers Scare to changed, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबदलत्या वातावरणाची द्राक्ष उत्पादकांना धास्ती\nबदलत्या वातावरणाची द्राक्ष उत्पादकांना धास्ती\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018\nडाउनी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागेतील\nगवत काढून टाकले पाहिजे. गंधकाचा वापर करावा; तसेच स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करताना योग्य मात्रा घेऊन आठ ते दहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. याबरोबर द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञाचा सल्ला घेऊन रोगाचा प्रादुर्भाव कमी करता यईल.\n- एन. बी. म्हेत्रे, द्राक्ष तज्ज्ञ\nसांगली ः सांगली जिल्ह्यामध्ये मिरज पूर्वसह काही भागांमध्ये द्राक्षे पिकाच्या छाटण्या आगाप घेण्यात येतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून बदलत्या वातावणामुळे द्राक्षे पीक धोक्‍यात आले आहे. सकाळी धुके आणि दिवसभर पडणारे ऊन यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.\nजिल्ह्यात सुमारे १ लाख ११ हजार हेक्‍टर क्षेत्र द्राक्ष पिकाचे आहे. यापैकी सुमारे ४० हजार हेक्‍टरवरील द्राक्ष उत्पादक शेतकरी आगाप छाटणी घेतात. १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीच्या छाटणीला अगोदरची (आगाप) छाटणी म्हणतात. छाटणी पावसाळ्यात येत असल्याने कीड व रोग यापासून काळची घ्यावी लागते. आणि ही द्राक्षे दिवाळ्यात तयार होत असल्यामुळे गोडीस कमी असतात; पण या वेळेस रमजान, नववर्ष व नाताळ येत असल्यामुळे भाव चांगला मिळतो.\nयंदाही ���गाप छाटणी जिल्ह्यात झालेली आहे. मात्र बदलत्या वातावरणाचा फटका या शेतकऱ्यांना बसतो आहे. आधईच आगाप छाटणी केलेल्या पिकाला जास्त जपावं लागतं त्यात वातावरणाचीही साथ सुटली तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो.\nछाटणीनंतर पोंगा अवस्था असताना ढगाळ वातावरण व सतत पाऊस राहिल्यास घड जिरण्याचे प्रमाण वाढते. घड जिरणे म्हणजेच त्या फुटीतून घड बाहेर न पडता त्याचे बालीमध्ये रूपांतर होणे. जिल्ह्यातील मिरज पूर्व भागासह इतर काही तालुक्‍यांमध्ये लवकर छाटण्या असतात. अशा छाटण्या झाल्यानंतर मागील वर्षी या परिसरात जुलै, ऑगस्टमध्ये अतिपाऊस झाला. या परिसरातील द्राक्षबागांमध्ये घड जिरण्याचे प्रमाण वाढले.\nजमीन घट्ट झालेली असल्यास मुळांचे कार्य योग्य प्रकारे होऊ शकत नाही. परिणामी, पोषण द्रव्यांची उपलब्धता न झाल्यास घड जिरण्याचे प्रमाण वाढते. आता गेल्या आठवड्यापासून असे वातावरण होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कर्ज काढून बाग घातलेले शेतकरी या वातावरणामुळे धास्तावले आहेत.\nरात्री थंडी आणि दिवसा वाढती\nउष्णता यामुळे फळछाटणी करणे कठीण झाले आहे. आगाप फळछाटणी केलेल्या बागांवर डाउनी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पाऊस नसल्याने छाटणी थांबली आहे.\n- विनायक पाटील, द्राक्ष उत्पादक, वायफळे, ता. तासगाव\nद्राक्ष सांगली धुके नाताळ सामना ऊस पाऊस कर्ज विनायक पाटील तासगाव\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज\nजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार\nकुठे दिलासा, कुठे चिंता\nराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला; पण तो काही आलाच नाही.\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nद्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत.\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय\nसध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत.\nकोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील ��ेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/cheap-petrol-distribution-from-mns-on-raj-thakerays-birthday-in-mumbai-292675.html", "date_download": "2018-11-21T20:03:32Z", "digest": "sha1:K7KDQTNFPOUDFNWALLTDXUXIYN6RVGEY", "length": 12065, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त स्वस्त दरात पेट्रोल वाटप", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' ��धला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशा���ा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nराज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त स्वस्त दरात पेट्रोल वाटप\nदादर, भायखळा, वांद्रे अशा 36 विभागांमधे 36 पेट्रोल पंपावर किमान 4 रूपये आणि कमाल 9 रूपयांनी स्वस्त पेट्रोल वाटप करण्यात येतंय.\nमुंबई, 14 जून : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्ते आज मुंबईत अनेक पेट्रोल पंपांवर स्वस्त पेट्रोल विक्री अभियान राबवतायेत. दादर, भायखळा, वांद्रे अशा 36 विभागांमधे 36 पेट्रोल पंपावर किमान 4 रूपये आणि कमाल 9 रूपयांनी स्वस्त पेट्रोल वाटप करण्यात येतंय.\nमनसे कार्यकर्त्यांनी राज यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे वाजवत वाढदिवस साजरा करतायत. काही कार्यकर्त्यांनी नाणार प्रकल्पाचा केक आणि तर काहींनी ईव्हीएमची प्रतिकृती असलेला. राज यांच्या पत्नी शर्मिला, मुलगा अमित हे देखील या प्रसंगी उपस्थित आहेत.\nभिडे गुरुजींच्या आंबेपुराणावर राज ठाकरे व्यंगचित्रातून म्हणाले...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/muzaffarpur-former-cricketer-navjot-singh-sidhu-registers-sedition-trial-301402.html", "date_download": "2018-11-21T20:17:42Z", "digest": "sha1:4ZQBO2ZJ2HRGQFOB3IUURU6JWK6OUIEL", "length": 14741, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही सिध्दू यांच्या जाण्यावर नाराजी व्यक्त केली होती.\nनवी दिल्ली, 20 आॅगस्ट : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला जाणे काँग्रेसचे आमदार नवज्योत सिंग सिध्दू यांना चांगलंच भोवलंय. सिध्दू यांच्याविरोधात मुजफ्फरपुरमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आलाय. याचिकाकर्ते अधिवक्ता सुधीर ओझा यांनी हा खटला दाखल केलाय. पाकिस्तानचे सेनाप्रमुखांची गळाभेट घेतली त्यामुळे भारताचा अपमान केलाय असा आरोप याचिकेत करण्यात आलाय.\nपंजाबचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्ध पाकिस्तानला जाऊन वाद ओढावून घेतला. २२ वे पंतप्रधान म्हणून माजी क्रिकेटर आणि तेहरिक- ए- इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी शपथ घेतली. यावेळी नवज्योत सिंग सिध्दू यांनी हजेरी लावली होती. यावेळी सिध्दू यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. तसंच पाकिस्तान अधिकृत काश्मीरचे राष्ट्रपती मसूद खान यांच्या बाजूला बसले. मसूद खान यांच्या बाजूला बसलेल्या सिध्दू यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.\nइम्रान यांच्या शपथविधी सोहळ्याच्याच दिवशी शनिवारी सकाळी पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबारी करण्यात आली. अशावेळी सिद्धू यांचे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना गळाभेट करणं अनेकांना पटलं नाही. यावरुनच सिध्दू सोशल मीडियावर ट्रोल झाले.\nभाजपनेही सिध्दू यांच्या या कृत्याचा सडकून टीका केली. तसंच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही सिध्दू यांच्या जाण्यावर नाराजी व्यक्त केली होती.\nमात्र, सिध्दू यांनी स्वत:चा बचाव करत आपली बाजू मांडली. जर तुमच्याकडे कुणी येऊन जर आपण एका संस्कृतीचे असून गुरु नानदेव यांच्या 550 व्या प्रकाश पर्वच्या दिवशी करतारपुर सीमा खोलणार असं सांगतल्यावर काय करणार असं सिद्ध यांनी म्हटलंय. तसंच जर तुम्हाला पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं असेल आणि जिथे बसायला सांगितलं मी तिथेच बसलो. मलाच मसूद खान यांच्याजवळ बसायला सांगितलं असा खुलासा सिध्दू यांनी केला.\nफोटो गॅलरी - कॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n'कडकनाथ'शी झुंजण्यासाठी तयार झाली कोंबडीची ही नवी जात\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2018-11-21T20:15:48Z", "digest": "sha1:NUD6FECDIHM4MOFVJYE6ZUW4ELQRKEFL", "length": 4193, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ड्युनेडिन - विकिपीडिया", "raw_content": "\nड्युनेडिन न्यूझीलंडमधील एक प्रमुख शहर आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१५ रोजी २२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/dr-babasaheb-ambedkar-yana-gogate-jogalekar-mahavidyalayat-abhivadan/", "date_download": "2018-11-21T20:36:59Z", "digest": "sha1:4VXQIEZRVH7352R3OVGKKX7JOSQI6E34", "length": 6457, "nlines": 126, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन\nभारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागात अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी होत्या. उपस्थितांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, डॉ. आंबेडकर यांचे विचार संपूर्ण समाजाला प्रेरणादायी असे आहेत. अत्यंत प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी दलित समाज, अल्पसंख्यांक आणि महिला यांच्याकरिता कल्याणकारक तरतुदी संविधानात करून ठेवल्या आहेत. संविधानाचे निर्माते म्हणून त्यांचे देशाला भरीव असे योगदान आहे. एक अभ्यासू विद्यार्थी संशोधक, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार, कायदेतज्ज्ञ, वकील, केंद्रीय मंत्री, संविधाननिर्माते म्हणून डॉ. आंबेडकर सर्वांना परिचित आहेत; असे त्या म्हणाल्या.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील यांनी केले. याप्रसंगी विभागातील प्रा. सिद्धिका पिलणकर आणि विद्यार्थी उपस्थित होते.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात जागतिक मृदा दिन साजरा\nव्यवस्थेकडून योग्य कामाची दखल योग्यवेळी घेतली जातेच – प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/648?page=14", "date_download": "2018-11-21T20:17:52Z", "digest": "sha1:QU7SWUIHRCBHOIWOY3WZKEFKGBZGQLHE", "length": 10059, "nlines": 165, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रपट : शब्दखूण | Page 15 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चित्रपट\nमायबोली चित्रपट महोत्सव, ११-१८ फेब्रूवारी २०१०. नागपूर\nRead more about मायबोली चित्रपट महोत्सव, ११-१८ फेब्रूवारी २०१०. नागपूर\nकाल नटरंग पाहिला. प्रचंड ताकदीचा अप्रतिम, देखणा चित्रपट. शीर्षक जेव्हा पडद्यावर दिसते तेव्हापासून जी मनाची पकड घेतो ती शेवटच्या श्रेयनामावलीतले शेवटचे नाव पडद्यावरुन नाहीसे होईपर्यंत\nतमाशाच्या कलेसाठी स्वतःचं जीवन वाहून घेतलेल्या तमाम कलाकारांना हा मानाचा मुजरा, या निर्मितीबाबत आपल्यालाही मुजरा करायला लावतो यात शंका नाही.\n सोनून गायलेल अर्थात सोनू जे गातो ते सॉल्लिडच म्हणा.. और प्यार हो गया तलं ऐश्वर्या - बॉबी ( देओल)वर चित्रीत केलेलं गाणं पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखं आहे.\nअर्थात सिनेमात दाखवल्या प्रमाणे ...और प्यार हो गया असं होत नसतं सहसा.. पण म्हणतात ना जब भगवान देता है तो छप्पर फाडके तसं होत असलं पाहिजे रिअल लाईफ मध्ये.\nमागच्या आठवड्यात 'सुखांत' या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने एक दयामरण विषयावर चर्चासत्र कोथरुडच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले होते. परिसंवादाला जाईपर्यंत हा चित्रपटावर आधारलेला परिसंवाद आहे हे मला माहित नव्हत. डॊ मोहन आगाशे, लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, साप्ताहिक सकाळच्या कार्यकारी संपादिका संध्या टाकसांळे, पुण्यातील नामवंत डॊ शिरिष प्रयाग, चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लेखक किरण यज्ञोपवित, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेती ज्योति चांदेकर, निर्माती अनुया म्हैसकर उपस्थित होते. परिसंवाद उत्तमच झाला.\nबॉलिवूडपट परत रिलिज व्ह्यायला लागल्यावर नुकताच आलेला चित्रपट न्यूयॉर्क पाहिला.. एकंदरीत विचार करता चांगला प्रयत्न वाटला.. कबिर खान च दिग्दर्शन बर्‍यापैकी चांगलं आहे.. निल नितीन मुकेशचा अभिनय लई भारी \nराजेश खन्ना याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली असताना त्याने हा सिनेमा केल्यासारखे वाटते.\nहा चित्रपट पाहताना बाजूला काढून ठेवलेल्या डोक्यात आलेले विचार....\nहीरो रागाने बघतोय असा पोस्टर म्हणजे अ‍ॅक्शन पॅक्ड वगैरे पिक्चर असावा. बघू.\nकाही गुंड, अतिरेकी वाटणारे लोक कोठेतरी बॉम्ब फोडायच्या तयारीत आहेत. पण स्क्रीन वर एक नुस्ताच बूट दिसतो जाड सोल वाला , मग एक पिस्तूल 'क्लिक' होते. आणि कमांडो च्या वेषातील काही लोक तिकडे जाताना दिसतात व एक एक करून ते गुंड मारले जातात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4651190549714430830&title=Sola%20Sanskar%20Ka%20Ani%20Kase%20+%20Vratvaikalye%20Koni%20Konati%20Ka%20Karavi&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-11-21T20:00:08Z", "digest": "sha1:M7XSWHZLABZIIKAWYIFCBPYYZUZI6ZW6", "length": 7152, "nlines": 121, "source_domain": "bytesofindia.com", "title": "सोळा संस्कार- का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी?", "raw_content": "\nसोळा संस्कार- का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी\nजीवन समृद्ध होण्यासाठी मनावर आणि बुद्धीवर संस्कार होणे आवश्यक असते. आर्य वैदिक धर्मात त्यासाठी १६ संस्कार कोणते, त्यांचे स्वरूप काय, त्याचा हेतू काय याची माहिती वेदमूर्ती श्रीकांत चितळे गुरुजी यांनी या पुस्तकात दिली आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे हे संस्कार आहेत. ते विधीपूर्वक केले जातात. श्रवण सुरू झाला की व्रतवैकल्ये सुरू होतात.\nखरे तर व्रते वर्षभर सुरू असतात. अशा चैत्र ते फाल्गुन केल्या जाणाऱ्या व्रतांची तपशीलवार माहिती ज्योतिष ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे गुरुजी यांनी ‘व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी’ या पुस्तकात दिली आहे. प्रायश्चित व्रते, दानव्रते, तिथीनुसार वारानुसार व्रते, राशीवर व्रते असा व्रतांची साद्यंत माहिती पुस्तकात मिळते. चातुर्मास, अधिकमास व्रतांसह अन्य खास व्रतांची माहितीही दिली आहे.\nप्रकाशक : साठे प्रकाशन\nकिंमत : १५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: सोळा संस्कार- का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी\nक्रोशाचे लोकरी कपडे आणि आकर्षक कलाकृती डिझायनर ज्वेलरी + आयुर्वेदातील १०० घरगुती औषधे दिवाळीची तयारी + पन्नास प्रकारचे लाडू + चिवडा शेव फरसाण फळे आणि फळांचे पदार्थ + केक आणि बेकरीचे पदार्थ फेशियल + केसांची निगा व आयुर्वेदिक उपचार\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2018-11-21T19:55:35Z", "digest": "sha1:4BLLCNGDHB2MMZXRLDFXJCSMORSYUNL2", "length": 5017, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९६ मधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९९६ मधील चित्रपट\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९९६ मधील इंग्लिश भाषेमधील चित्रपट‎ (३ प)\n► इ.स. १९९६ मधील मराठी चित्रपट‎ (रिकामे)\n► इ.स. १९९६ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट‎ (३ प)\n\"इ.स. १९९६ मधील चित्रपट\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nआतंक (१९९६ हिंदी चित्रपट)\nद इंग्लिश पेशंट (चित्रपट)\nरिटर्न ऑफ जेवेलथीफ (१९९६ हिंदी चित्रपट)\nसोच समझ के (चित्रपट)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जून २००८ रोजी ११:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://resgjcrtn.com/gogate-jogalekar-colleges-commerce-students-has-won-spectacular-success-in-pool-campus-drivece-student/", "date_download": "2018-11-21T20:45:49Z", "digest": "sha1:SZ5YPZBFL2JM3KP2KVAAUOJIPS4CVAPG", "length": 5966, "nlines": 125, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कॉमर्सच्या विद्यार्थानी पूल कॅम्पस ड्राईव्ह मध्ये नेत्रदीपक यश | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कॉमर्सच्या विद्यार्थानी पूल कॅम्पस ड्राईव्ह मध्ये नेत्रदीपक यश\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कॉमर्सच्या विद्यार्थानी पूल कॅम्पस ड्राईव्ह मध्ये नेत्रदीपक यश\nमहाविद्यालाच्या प्लेसमेंट सेलतर्फे फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड टेक्नोलॉजिच्या सहकार्याने नुकत्याच घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईवमध्ये महाविद्यालाच्या कॉमर्स व बी.एम.एस. विभागातील विद्यार्थानी हे यश मिळविले. पुणे येथील एम्फासिस लि. (Emphasis limited) या कंपनीकरीता झालेल्या या कॅम्पस ड्राईव्हमध्ये ‘ट्रेनी ट्रान्झॅक्शन, प्रोसेसिंग ऑफिसर’ म्हणून महाविद्यालयाच्या एकून आठ विद्यार्थांची निवड झाली असून हे सर्व विद्यार्थी वरील कंपनीमध्ये प्रशिक्षण सुरु करणार आहेत. वरील इंटरव्यू हे शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी फिनोलेक्स अकॅडमीमध्ये पार पडले. सर्व यशस्वी विद्यार्थांचे तसेच याकरिता प्लेसमेंटसेल तर्फे काम केलेल्या प्रा. रुपेश सावं��� आणि डॉ. उमेश सकपाळ यांचे महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अभिनंदन केले आहे.\nगोगटे जोगळेकर मध्ये जैव-माहिती तंत्रज्ञान कार्यशाळा उत्साहात संपन्न\nमराठी विज्ञान परिषदेच्या राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87/photos/", "date_download": "2018-11-21T20:38:05Z", "digest": "sha1:QDR6KCV23QZDFN2I5WRZR5DESMD2XPN4", "length": 9651, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंकजा मुंडे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणा��� काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nपंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील १० ठळक मुद्दे\nभगवानगडाच्या वादानंतर पंकजा मुंडेंना भगवानगड सोडावा लागला. त्यानंतर आज भगवानबाबांच्या जन्मस्थानी अर्थात सावरगावात भव्य स्मारक उभं करून भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार राजकीय शक्तीप्रदर्शन केलं\nगुरूपौर्णिमा विशेष : राजकीय नेत्यांचे 'राजकारणात'ले गुरू\nएक्स्प्रेस वेवर ट्रॅफ्रिक जॉम कॅमेर्‍यात कैद\nफ्लॅशबॅक 2014 : हे वर्ष मोदींचेच...अन् सत्तासंघर्षाचे…\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-21T20:04:07Z", "digest": "sha1:STFGOZBYC4GYV3DXD7GZ3PYVGWZEPTNT", "length": 10953, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा आरक्षणासाठी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याच��� कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल��� तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\n विशेष कोट्यातून आरक्षणास ओबीसी संघटनांचा विरोध\nमराठा समाजाला विशेष प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी तीव्र विरोध केलाय.\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nकाय आहे मराठा आरक्षण अहवालामध्ये\nएकाच दिवसात मराठा आरक्षणासाठी दोघांची आत्महत्या\nतकलादू नाही तर टिकणारे आरक्षण आम्ही देणार- चंद्रकांत पाटील\nमराठा आरक्षणासाठी आता रस्त्यावर नाही तर करणार 'चक्री उपोषण'\n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nआरक्षण असून सुद्धा एकाची आत्महत्या,बनियानीवर लिहिले कारण\nमराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव-शरद पवार\n'ती' स्फोटकं मराठा आंदोलनात घातपातासाठीच होती-जितेंद्र आव्हाड\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/130?page=3", "date_download": "2018-11-21T20:27:27Z", "digest": "sha1:CCKTI2KO47S64GIRN3RYANXBMU57YSHQ", "length": 17239, "nlines": 240, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुणे : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भारत /महाराष्ट्र /पुणे\nपद्मा आजींच्या गोष्टी ५ : तेल गेले पण वर्ष मिळाले\nमी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.\nतुमच्या अभिप्रायांनी मला फार प्रोत्साहन मिळाले. सर्वांचे मनपुर्वक आभार.\nमागच्या 'वकिलाचे औषध' गोष्टी च्या प्रतिसादात काहींनी बरोबर म्हटले कि पूर्वी सेवा वृत्ती जास्त होती. लोकही वेगळेच होते तेव्हा. मदतीचा काही मोबदला मिळावा अशी अपेक्षाच नसायची. त्या प्रतिसादावरून मला माझ्या मिस्टरांच्या गोष्टी आठविल्या.\nमाझे मिस्टर प्रोफेसर होते. लोकांना मदत करण्यास न���हेमी पुढे. त्यांनी फार लोकांना मदत केली. पण त्यातील दोन गोष्टी अशा की ज्या त्यांचा स्वभाव चांगला चित्रित करतात.\nRead more about पद्मा आजींच्या गोष्टी ५ : तेल गेले पण वर्ष मिळाले\nपद्मा आजींच्या गोष्टी ४ : वकिलाचे औषध\nमी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.\nतुमच्या अभिप्रायांनी मला फार प्रोत्साहन मिळाले. सर्वांचे मनपुर्वक आभार. अभिप्राय पाठवत राहा अशी विनंती.\nफार जुनी गोष्ट आहे ही. मी लहान होते. प्रायमरी शाळेत असेन. आम्ही तेव्हा अमरावतीला रानड्यांच्या वाड्यात राहत होतो. मोठे होते घर. बंगल्या टाईपच होते. समोर बाग केली होती वडिलांनी. त्यांना हौस होती फार. बागेत बसून सारखे पुस्तके वाचायचे ते. आम्ही भावंडेही सारखे बाहेर खेळत असू. वरती मोठी गच्चीही होती.\nRead more about पद्मा आजींच्या गोष्टी ४ : वकिलाचे औषध\nपद्मा आजींच्या गोष्टी ३ : आजोबा आणि साप\nमी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.\nतुमच्या अभिप्रायांनी मला प्रोसाहन मिळाले. सर्वांचे मनपुर्वक आभार.\nमी आज तुम्हाला माझ्या आजोबांची गोष्ट सांगणार आहे. एकदा आम्ही सगळे भावंडे जमली असताना माझ्या वडिलांनी आम्हाला सांगितली.\nवडिलांनी गोष्टीला सुरवात केली. \"एकदा काय झाले, तुमचे आजोबा दर्यापूरचे काम आटपून घरी आले. त्या वेळी बस किंवा रेल्वे नव्हत्या जास्त. बरासचा प्रवास पायी पार पाडावा लागे.\nRead more about पद्मा आजींच्या गोष्टी ३ : आजोबा आणि साप\nपद्मा आजींच्या गोष्टी २: ब्रम्ह देवाच्या गाठी\nमी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पालेकर.\nमाझ्या आधीच्या गोष्टीला ज्यांनी अभिप्राय दिले आणि मला उत्तेजन दिले त्यांचे मनपुर्वक आभार.\nएकदा मी आणि माझ्या college च्या मैत्रिणी माझ्या अमरावतीच्या घरी गप्पा मारीत बसलो होतो. तेवढ्यात माझी आत्या - आवडाबाई - आली आणि ती पण आम्हाला सामील झाली. आम्ही एका मैत्रिणीच्या लग्नाविषयी बोलत होतो. तेव्हा आत्याने मला म्हटले तुला तुझ्या आईच्या लग्नाची गोष्ट माहिती आहे का सगळ्यांनी उत्सुकता दाखवल्यावर तिने गोष्ट सुरु केली.\nRead more about पद्मा आजींच्या गोष्टी २: ब्रम्ह देवाच्या गाठी\nपद्मा आजींच्या गोष्टी १ : आत्या आणि पाऊस\nमी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पालेकर. हि माझ्या आत्याची -- आवडाबाईची गोष्ट.\nतशी माझी आत्या काही शिकलेली नव्हती फारशी. पण वाचू शकत होती ती. आयुर्वेदाची तर फार औषधे माहिती होती ��िला. तर्हेतर्हेची औषधे ती सांगायची. वेळोवेळी आम्हाला बरे करायची औषधे देऊन. औषधाबरोबर काहीतरी मंत्र पठन चालायचे तिचे -- जरा कोडेच होते आम्हाला. तिच्या अनेक गोष्टी आहेत पण प्रामुख्याने मला जिने विचार करायला लावला तीही गोष्ट.\nRead more about पद्मा आजींच्या गोष्टी १ : आत्या आणि पाऊस\nजिथे ना कुणीही कवीच्या मनाचा...\nजिथे ना कुणीही कवीच्या मनाचा...\nतिला त्रास होतो महालात आता\nरमो ती इथे याच खोलीत आता\nतुम्ही त्यास शोधा मठी मंदिरीही\nमला तो दिसे मात्र आईत आता\nजरा थांब दोस्ता कशाला मरावे\nबदलणार सरकार केंद्रात आता\nअता औषधाला न माणूसकीही\nअसे ती कदाचीत प्राण्यात आता\nजिथे ना कुणीही कवीच्या मनाचा\nअशा जन्मलो मी घराण्यात आता\nRead more about जिथे ना कुणीही कवीच्या मनाचा...\nसमकालीन गझल : गझल वाचन आणि चर्चा\nसमकालीन गझल : गझल वाचन आणि चर्चा\nस्थळः स्नेहसदन सभागृह, नारायण पेठ पौलीस चौकी जवळ, शनिवार पेठ पुणे ३०\nवेळः २१ नोव्हेंबर, संध्याकाळी ५.०० ते ८.००\nगझल चर्चा: गझल आशय, स्वरूप आणि इतर गोष्टी\nसहभाग : चित्तरंजन भट, विजय दिनकर पाटील, समीर चव्हाण, अनंत ढवळे\nसहभाग : समीर चव्हाण, चित्तरंजन भट, विजय दिनकर पाटील, कैलास गायकवाड, संजय कुलकर्णी, प्रसाद लिमये, इंद्रजीत उगले, आणि अनंत ढवळे\nगझल वाचन आणि चर्चा\nRead more about समकालीन गझल : गझल वाचन आणि चर्चा\nआलिबाग व जवळच्या ठिकाणाची माहिती हवी आहे.\nआलिबाग व जवळच्या ठिकाणाची माहिती हवी आहे.\nआमच्या ऑफिस मधल्या लोकांना आलिबाग, मुरुड-जंजिरा येथे जायचे आहे. तेथील पाहण्याची ठिकाण, राहण्या साठी व खाण्या साठी हॉटेल ची सोय.\nRead more about आलिबाग व जवळच्या ठिकाणाची माहिती हवी आहे.\nमहाराष्ट्राच्या वैभवशाली आणि ऐतिहासिक सार्वजनिक गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण, ढोल-ताशांचे गजर, प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणूका या सर्वांचा आनंद पुन्हा एकदा घेण्याची संधी सर्व पुणेकराना मिळणार आहे. निमित्त आहे, 'छायाविष्कार' या पुण्यातील मानाचा गणपती श्री ताम्बडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या तर्फे आयोजित छायाचित्रण प्रदर्शन \nप्रदर्शनाचे हे यंदा तिसरे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच 'वन्य प्राणी जीवन', 'पुण्यातील वाहतूक', व 'स्कूल चले हम' या विविध विषयांवरील छायाचित्रेसुद्धा प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.\nकार्डिओ एक्सरसाईजेस' बाबत माहिती मिळेल का .... कधी क��ावे .... सकाळी की सायंकाळी अन्जॉप्लास्टी केली असल्यामुळे त्यास अनुसरुन कार्डिओ एक्सरसाईजेस' सांगावे प्लीज अन्जॉप्लास्टी केली असल्यामुळे त्यास अनुसरुन कार्डिओ एक्सरसाईजेस' सांगावे प्लीज \nRead more about कार्डिओ एक्सरसाईजेस' बाबत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvidnyan.org/scientific-outlook/lectures/", "date_download": "2018-11-21T19:48:22Z", "digest": "sha1:T433KYIPIDIIJ76BDXFI5KRLEU7QFWHO", "length": 3116, "nlines": 60, "source_domain": "lokvidnyan.org", "title": "लोकविज्ञान संघटना | Lokvidnyan Sanghantana", "raw_content": "\nवैज्ञानिक विचारपद्धती व दृष्टिकोन\nवेबसाइट येथे काय मिळेल\nwww.medimitra.org चांगले डॉक्टर शोधण्यासाठीची मदत\nwww.navnirmitilearning.org गणित व विज्ञान शिक्षण – शिक्षक हस्तपुस्तिका, प्रयोगांच्या पुस्तिका व विडिओज्, मुलांसाठी वर्कबुक्स इ. साठी\nwww.arvindguptatoys.com सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून विज्ञानखेळणी\nwww.aipsn.in देशपातळीवर चालू असलेले विज्ञान कार्यक्रम – ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क\nलवकरच आणखी वेबसाइटस् अपलोड करीत आहोत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8-2/", "date_download": "2018-11-21T20:32:06Z", "digest": "sha1:XX27TOQABM3UUG7M6FOAUCR2XD5VAIVH", "length": 7777, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते बीएसएफ अधिकाऱ्यांचा गौरव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते बीएसएफ अधिकाऱ्यांचा गौरव\nनवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना शौर्य आणि उत्कृष्ट सेवेसाठीचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. आपल्या सेवेदरम्यान असामान्य शौर्य गाजवणाऱ्या 10 अधिकाऱ्यांना या सन्मान सोहळ्यात पोलीस पदके प्रदान करण्यात आली. तर, 4 अधिकाऱ्यांना मरणोत्तर पदके बहाल करून गौरविण्यात आले.\nदेशाचे रक्षण करताना असामान्य शौर्य गाजविणाऱ्या या अधिकाऱ्यांचा देशाला अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार राजनाथ सिंह यांनी काढले. देशाची एकता, एकात्मिकता आणि सार्वभौमत्व सर्वात महत्वाचे आहे आणि त्याबाबत कोणतीही तडजोड के���ी जाणार नाही, असे ते म्हणाले. सीमा सुरक्षा दलातील प्रत्येक जवानासाठी स्वाभिमाना इतकाच देशाभिमानही मोलाचा वाटतो. आपल्या सैन्य दलांना प्रथम हल्ला करण्यापासून रोखण्यात आले आहे.\nमात्र समोरुन येणाऱ्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर कसे द्यावे हे त्यांना चांगलेच समजते, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. देशाच्या सीमेवरच्या भागात तस्करी रोखणे आणि बनावट नोटांच्या गैरवापरावर निर्बंध घालण्याच्या कामी सीमा सुरक्षा दल बजावत असलेल्या कामगिरीचे गृहमंत्र्यांनी यावेळी आवर्जुन कौतुक केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइंडियन ऑइलला पाच हजार कोटींचा नफा\nNext articleसौभाग्य’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील नऊ हजार घरांना वीज जोडणी\nविरोधकांची दिल्लीतील बैठक लांबणीवर\nदिल्लीत लॉंड्रीला लागलेल्या आगीत चार जणांचा बळी\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/janvhi-kapoors-video-viral-on-social-media-424644-2/", "date_download": "2018-11-21T20:35:27Z", "digest": "sha1:3NDCJJJJPUTFJX7YWRTZUBTITBCZ2CMN", "length": 7695, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाह्नवी कपूरचे व्हिडिओ सध्या होत आहेत खूप व्हायरल ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजाह्नवी कपूरचे व्हिडिओ सध्या होत आहेत खूप व्हायरल \nदिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जाह्नवी कपूर हिने बॉलीवूडमध्ये नुकतेच पाय ठेवले आहेत. तिने धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट ‘धडक’ द्वारे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट भलताच यशस्वी झाला आहे. या चित्रपटाने ७० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.मराठी चित्रपट ‘सैराट’ चा हा हिंदी रिमेक होता.\nपहिल्या चित्रपटामुळेच जाह्नवी अनेक चाहत्यांची आवडती अभिनेत्री झाली आहे. तिच्या जवळच्या मित्रांनी तिचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. तिचा तो व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. त्याततील तिचे हावभाव हे अनेकांच्या ह्र्दयाचा ठोका चुकवण्यासाठी पुरेसे आहेत.\nजाह्नवीची स्वतःची वेगळी फॅशन स्टाईल आहे. नुकतेच तिने ग्रेजीया मॅगझीनसाठी फोटोशूट केले. ती त्यांच्या सप्टेंबरच्या ��ॅगझीनसाठी कव्हरगर्ल देखील आहे. या ग्लॅमरस शूटचे ‘बिहाईंड द सीन’ देखील सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदुष्काळाच्या सावटाखाली पोळा साजरा\nNext articleहितशत्रुंनी अडचणी निर्माण केल्या, पण हे ही दिवस सरतील\n49 व्या इफ्फीचे दिमाखात उदघाटन…(फोटो गॅलरी)\nमुळशी पॅटर्न चित्रपटाच्या दिग्दर्शकास मारहाण\nगॅट मॅट सिनेमानिमित्य अवधूत गुप्ते यांच्याशी केलेली खास बातचीत \n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Organizing-Agricultural-Exhibition-and-Agricultural-Products-exhibition-in-Uchagaon/", "date_download": "2018-11-21T20:53:42Z", "digest": "sha1:N3WFYGHDG2WFUSASA6REXIEGEUPC5JVI", "length": 7257, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देशी गायींच्या संगोपनाकडे लक्ष द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › देशी गायींच्या संगोपनाकडे लक्ष द्या\nदेशी गायींच्या संगोपनाकडे लक्ष द्या\nआपल्या देशात संकरित गायींची पैदास वाढली तसे नागरिकांना अनेक आजारांनी ग्रासले. यासाठीच जर्सी गायीला सोडून देशी गायीकडे जेव्हा शेतकरी वळेल तेव्हाच पुन्हा एकदा आरोग्यात चांगला बदल घडेल, असे मत सेंद्रिय शेती या विषयावर बोलताना कालकंठदास यांनी व्यक्त केले.\nउचगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जि. पं., कृषी खाते व उचगाव हुबळी रयत संपर्क केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 20 ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील 42 गावातील शेतकर्‍यांसाठी कृषी अभियान आणि कृषी वस्तू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्याख्याते म्हणून कालकंठदास बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रा.पं. अध्यक्षा योगिता देसाई होत्या.\nकालकंठदास पुढे म्हणाले, सातत्याने रासायनिक खतांचा वापर करून शेतातून निर्माण होणारे उत्पादनही धोकादायक बनत चाललेला आहे. यासाठी सेंद्रिय खताचाच वापर झाला पाहिजे. शिवाय जनावरांना रोज मोकळ्या हवेत सोडले पाहिजे. स्वच्छ पाणी, गोठा स्वच्छता आदी काळजी घेतल्यास जनावरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि दूध सकस तयार होते.\nआप्पासाहेब कीर्तने यांनी शेतवडीमध्ये पाणी साठा अधिकाधिक साठवून ठेवण्याच्या प्र���्रियेकडे शेतकर्‍यांनी लक्ष दिले पाहिजे. बांबू लागवड, औषधी वनस्पतींची लागवड, शेवग्याच्या शेंगांनी तसेच इतर सर्वच प्रकाराच्या रोपांची लागवड आजच्या घडीला महत्त्वाची आहे, असे सांगितले.\nडॉ. प्रताप हन्नूरकर यांनी जनावरांची पैदास कशी वाढली पाहिजे, जनावरांचा चारा, खुराक, दूध वाढीसाठी प्रयोग आदी विषयांवर मार्गदर्शन केले. नारायण नलवडे यांनीही शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी गोमातेचे पूजन आ. संजय पाटील व योगिता देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन जि.पं. आरोग्य व वस्थायी कमिटीचे अध्यक्ष मोहन मोरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कृषी अभियानाचा प्रारंभ आ. संजय पाटील, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, योगिता देसाई, ग्रा.पं. उपाध्यक्ष शिवाजी कुरबूर आदींच्या हस्ते करण्यात आला.\nबेळगाव तालुका सहाय्यक कृषी संचालक जी. बी. कल्याणी यांनी प्रास्ताविकात कृषी अभियानाची माहिती दिली. रयत संपर्क केंद्र उचगावच्या कृषी अधिकारी सविता पाटील यांनी स्वागत केले.\nजि.पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने आज शेतीविषयी मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगून आज शेतीच्या प्रगत तंत्रज्ञानामध्ये मोठा बदल होत चालला आहे. त्याचे ज्ञान मिळणे गरजेचे आहे ते अशा कृषी अभियानातूनच मिळते, असे सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/ko-hapur-11-shades-deleted-with-33-cabins/", "date_download": "2018-11-21T20:01:18Z", "digest": "sha1:2HWS3X3TURO3L5WYPBDN4W7FJX2U7X4J", "length": 7367, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ३३ केबिन्ससह ११ शेड हटविले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ३३ केबिन्ससह ११ शेड हटविले\n३३ केबिन्ससह ११ शेड हटविले\nशहरातील विनापरवाना 33 केबिन्ससह 11 शेड महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी दिवसभर हटविण्याबरोबरच होर्डिंग्ज व बॅनरही काढली. पाडळकर मार्केटसमोरील केबिन्स हटविताना शिवसेना कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे काहीकाळ मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर तेथील दोन केबिनसाठी एक दिवसांची मुदत द��ऊन कारवाई थांबविण्यात आली.\nभाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी पुतळा, जुना राजवाडा, जोतिबा रोड, करवीरनगर वाचन मंदिर रोड, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा स्टँड ते ताराबाई रोड या रस्त्यावर रहदारीस अडथळा करणार्‍या अनधिकृत केबिन-33, रस्त्यावरील स्टॉल- 30, दुकानांच्या छपर्‍या व रॅक-15 हटविले. विनापरवाना उभारलेले 16 होर्डिंग्ज, 75 बॅनर, पोस्टर काढले. जोतिबा रोडवरील फुलवाले यांना रहदारीस अडथळा न होता व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या. जुना राजवाडा व लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनकडील पोलिस व अग्निशमन दलाकडील जवान यांचा बंदोबस्त होता. अतिक्रमण कारवाईमुळे जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, करवीरनगर वाचन मंदिर रोड वाहतुकीस पूर्णपणे खुला झाला आहे. पवडी विभागाकडील 150 कर्मचार्‍यांनी कारवाईत भाग घेतला.\nपाडळकर मार्केटसमोरील विनापरवाना दोन केबिन काढण्यास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. धनाजी दळवी म्हणाले, की यापूर्वी शिवसेनेने मोर्चा काढल्यावर बैठक घेऊन चर्चा करण्याची ग्वाही प्रशासनातर्फे दिली होती. परंतु, बैठक न घेताच कारवाई करणे चुकीची आहे. त्यामुळे केबिन काढू देणार नसल्याचा पवित्रा 30 ते 40 कार्यकर्त्यांनी घेतला. तणाव निर्माण झाल्साने मनपा अधिकार्‍यांनी उद्यापर्यंत केबिन काढून घेण्यासाठी मुदत दिली.\nकेएमटी कर्मचार्‍यांचे पगारासाठी महापौरांना साकडे\nकेएमटी कर्मचार्‍यांनी तीन महिन्यांच्या थकलेल्या पगारासाठी महापौर स्वाती यवलुजे यांना मंगळवारी साकडे घातले. लवकर पगार न झाल्यास बेमुदत केएमटी बंद करण्याचा इशाराही दिला. महापालिकेचे मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी आठ दिवसांत ऑगस्टचा पगार करू, अशी ग्वाही दिली. यावेळी प्रमोद पाटील, मनोज नार्वेकर, राजू ठोंबरे, निजाम मुल्लाणी, ईर्षाद नायकवडे, जयपाल माने आदींसह कर्मचारी उपस्थित होते.\nठिकठिकाणी रास्ता रोको, निदर्शने\nनिपाणीजवळ अपघात; माय-लेकी ठार\nपर्यायी शिवाजी पुलाचे काम मार्गी\n३३ केबिन्ससह ११ शेड हटविले\nभीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद कोल्‍हापुरातही (व्‍हिडिओ)\n‘पुढारी’वर वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/children-pinch-mental-patient-arrested/", "date_download": "2018-11-21T20:01:12Z", "digest": "sha1:KS6YLXGWOZBBNUQIZKHXSPY5CNEDKDLL", "length": 5100, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिमुकल्यांना टोचणारा मानसिक रुग्ण ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिमुकल्यांना टोचणारा मानसिक रुग्ण ताब्यात\nचिमुकल्यांना टोचणारा मानसिक रुग्ण ताब्यात\nठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सरस्वती सेकंडरी स्कूल शाळेतील तीन लहान विद्यार्थ्यांना काही तरी धारदार पिनसारखी वस्तू टोचणार्‍या युवकाचे सीसीटीव्ही फुटेज ठाण्यात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी हे कृत्य करणार्‍या 21 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले.\nपदवीधर असलेला हा युवक मानसिक आजाराने त्रस्त असून वडिलांनी ओरडल्यामुळे त्याने तीन-चार विद्यार्थ्यांना अशाप्रकारे टोकदार वस्तू टोचून पळ काढल्याची कबुली त्याने नौपाडा पोलिसांकडे दिली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ.डी.एस.स्वामी यांनी दिली.\nसोमवारपासून शाळेच्या आवारात तसेच, टेकडी बंगला भागात एक युवक काही शाळकरी मुलांना टाचणीने टोचून पळत असल्याचे प्रकार घडले होते. पालकांसमवेत असलेल्या मुलांनाही हा युवक टोचत असल्याने पालकांमध्ये रोष पसरला होता. तसेच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली होती. या टाचणी टोचल्याबाबतचे मेसेज सोशल मीडियामध्ये पसरल्याने शहरात अफवा पसरू लागल्या होत्या. मात्र,याबाबत कुणीही पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. तरीही नागरिकांमध्ये वाढणारा रोष लक्षात घेऊन नौपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून या युवकाला बुधवारी ताब्यात घेतले. तो एका व्यावसायिकाचा मुलगा असून वडील ओरडल्यामुळे त्याने असे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गाव���ंमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Composite-response-bharat-band-in-Karad-City/", "date_download": "2018-11-21T21:05:55Z", "digest": "sha1:B77SWKILP7KQLMKCO47EDLAEJFH2VPHB", "length": 3424, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बंदला कराड शहरात संमिश्र प्रतिसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › बंदला कराड शहरात संमिश्र प्रतिसाद\nबंदला कराड शहरात संमिश्र प्रतिसाद\nपेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कराड शहरात मोटरसायकल रॅली काढून नागरिकांना बंदचे आवाहन करण्यात आले. दत्त चौकापासून सुरू झालेली ही रॅली बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याने आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळा मार्गे मुख्य रस्त्याने पुन्हा दत्त चौकात आली. या ठिकाणी सभेने रॅलीची सांगता झाली.\nआमदार आनंदराव पाटील म्हणाले, भाजप सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे. जातीभेदाचे, विद्वेषाचे वातावरण देशभर तयार केले जात आहे . नोटाबंदी, जीएसटीमुळे अनेक उद्योग बंद घडले, बेरोजगारी वाढली, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. आता पेट्रोल डिझेलची दरवाढ भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला मेटाकुटीस आणले आहे. यावेळी काँग्रेस मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-zilha-prishad-budget-will-be-beneficiary-of-farmers-and-women/", "date_download": "2018-11-21T20:18:58Z", "digest": "sha1:5UCFWYOZ7CFXQ2V7GJFJA3ZK55PPTCSH", "length": 8465, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जि.प. बजेटमध्ये शेतकरी व महिलांच्या हिताची योजना हवी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › जि.प. बजेटमध्ये शेतकरी व महिलांच्या हिताची योजना हवी\nजि.प. बजेटमध्ये शेतकरी व महिलांच्या हिताची योजना हवी\nसोलापूर : संतोष आचलारे\nजिल्हा परिषदेची बजेटची सभा 27 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बजेटमध्ये सर्वसाम��न्य शेतकरी व महिलांच्या हिताच्या योजनांसाठी निधीची तरतूद करुन या योजना मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांचा कस लागणार आहे. त्यांची कल्पकता या सभेत दिसून येणार आहे.\nराज्य शासनाने सुरु केलेल्या डीबीटी योजनेस लाभार्थ्यांचा अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत आहे. मात्र यावरही काही मार्ग काढून लाभार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय होण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांसाठी तर केवळ 50 टक्के अनुदानावर शेतकी औजारे देण्यात येते. डीबीटी धोरणामुळे शेतकर्‍यांना या योजनेचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येते. केवळ 25 टक्केपर्यंतच शेतकर्‍यांना अनुदान मिळत असल्याचे दिसते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हिताच्या योजनेसाठी अनुदान व निधी तरतूद करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nजि.प. कृषी खात्याकडून त्याच त्या योजना दरवर्षी घेण्यात येतात. यात काही नवीन योजना सुरु होण्याची अपेक्षा आहे. शेतकर्‍यांना शेतीपूरक व्यवसाय सुरु करता यावे, यासाठी प्रक्रिया करणार्‍या छोट्या छोट्या उद्योगांसाठी आर्थिक पाठबळ देण्याची गरज निर्माण झाली आहे.शेतकर्‍यांकडून सातत्याने पीव्हीसी पाईप, स्प्रींक्‍लर सेट आदी सूक्ष्म सिंचनाच्या औजारांची मागणी होत आहे. मात्र यासाठी अनुदानही देण्यात येत नाही किंवा योजना सुरु करण्यात येत नाहीत. अशा योजना सुरु झाल्या तर शेतकर्‍यांना पाण्याची सुविधा निर्माण करुन शेती उत्पादकता वाढविण्यास मदत होणार आहे. शेतकर्‍यांना आधुनिक शेतीचे शास्त्रशुध्द धडे देण्यासाठी दर सहा महिन्यातून एकदा जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन होणे आवश्यक आहे. प्रक्रिया उद्योग व पूरक शेती व्यवसाय यांची सर्व माहिती शेतकर्‍यांना पोचवून यासाठी जाणिवपूर्वक गती देण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे.\nसमाजकल्याण व महिला व बालकल्याण विभागाकडूनही दरवर्षी त्याच त्या योजना घेण्यात येत आहेत. शासन निर्णयाच्या बाहेर जाता येत नाही, अशीच भूमिका प्रशासकीय अधिकारी घेत असल्याने जि.प. पदाधिकारीही नवीन काही करण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येते. पुणे, सांगली यासारख्या अनेक जिल्हा परिषदेने आपल्या कल्पकतेने अनेक नवीन योजना सुरु केल्या आहेत. या योजनाही यशस्वी झाल्या आहेत. या योजनांच्या धर्तीवर ग्रामीण भागातील महिला, मागासवर्गीय कुटुंबे, अपंगांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी जाणिवपूर्वक योजना व उपक्रम सुरु करणे गरजेचे आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख, समाजकल्याण समितीच्या सभापती शीला शिवशरण या दोन्ही सभापतींचा उत्साह काही तरी करुन दाखविण्याचे आहे. जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी या सभापतींच्या सूचनेनुसार काही नवीन योजना सुरु करण्याचा प्रयत्न केला तर जिल्हा परिषदेच्या विकासाला खर्‍या अर्थाने दिशा मिळणार आहे.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/film-school-will-do-pipsi-film-review-by-the-students/", "date_download": "2018-11-21T20:16:36Z", "digest": "sha1:KCCHJ3WVRXGQ5E5N2UJXEKB62GFFAHYT", "length": 13944, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'फिल्म शाला' द्वारे विद्यार्थी करणार 'पिप्सी' चित्रपटाचे समीक्षण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘फिल्म शाला’ द्वारे विद्यार्थी करणार ‘पिप्सी’ चित्रपटाचे समीक्षण\nटीम महाराष्ट्र देशा : आशयसमृध्द कथानकांमुळे आज प्रादेशिक चित्रपट सातासमुद्रापार झळकत आहेत. मराठी चित्रपटसृष्टी देखील त्यात मागे नसून, मराठीतही आज विविध प्रयोग हाताळले जात आहे. मराठी प्रेक्षकांनादेखील ते आवडत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात छाप पाडणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये आगामी ‘पिप्सी’ सिनेमाचादेखील आवर्जून उल्लेख करता येईल.\nविविध चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकास पात्र ठरलेल्या या सिनेमानिमित्त एक वेगळीच संकल्पना महाराष्ट्रात लवकरच राबविली जाणार आहे. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाच्या निर्मात्यांद्वारे ‘फिल्म शाला’ हा अनोखा उपक्रम राबविला जाणार असून. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील ३०० हून अधिक शाळेमधून राज्यस्तरीय चित्रपट समीक्षण स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेअंतर्गत ‘पिप्सी’ सिनेमाबद्दलचे विद्यार्थ्यांचे मत आणि समीक्षण विचारात घेतले जाणार आहे. त्यासाठी, शाळेतील प्राथमिक विभागासाठी ‘टायनी ट्वीट’ या उपक्रमाद्वारे अनुक्रमे २०० अक्षरांमध्ये व माध्यमिक विभागासाठी ‘राईट व्ह्यू’ या उपक्रमाद्वारे अनुक्रमे ५०० शब्दांमध्ये ‘पिप्सी’ सिनेमा कसा वाटला या विषयावर स्पर्धा घेतली जाईल या स्पर्धेसाठी, अभिनेते सचिन पिळगावकर, दिव्या दत्ता आणि सी.एफ.एस.आय. समितीचे माजी सदस्य आणि लेखक कमलाकर नाडकर्णी परीक्षकांची भूमिका बजावणार आहेत. त्यांच्यामार्फत निवडण्यात आलेल्या विजेत्यांना डिजिटल व्हिडियो कॅमेरेद्वारे आकर्षक बक्षिसे दिली जातील. त्यासाठी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळेजवळच्या सर्व सिनेमागृहात हा सिनेमा खास विद्यार्थ्यांसाठी दाखविण्यात येणार आहे.\nया स्पर्धेविषयी आणि सिनेमाविषयी बोलताना, पिप्सी सिनेमाच्या प्रस्तुतकर्त्या आणि निर्मात्या विधि कासलीवाल सांगतात कि,”गतवर्षी झालेल्या मामी चित्रपट महोत्सवाच्या स्क्रीनिंगदरम्यान आणि ट्रेलर लाँच कार्यक्रमात, ‘पिप्सी’ सिनेमाच्या निमित्ताने अनेक लहान मुलांशी आम्ही जोडलो गेलो आहोत. या सिनेमाबद्दलचे त्याचे कुतूहल आणि त्यांच्या विचारशैलीचा तेव्हा अंदाज घेता आला. त्यामुळे तिथूनच या स्पर्धेची संकल्पना पुढे आली. लहान मुलांचे भविष्य शाळेतूनच घडत असते. पुढची वाटचाल सफल होण्यासाठी, शाळा ही महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याकारणामुळे भविष्यात चित्रपटसृष्टीत काम करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जात आहे”. भारतात बरीच वर्ष शाळकरी युनिफॉर्म फॅब्रिक ब्रॅण्डमध्ये आघाडीवर असलेल्या ‘एस.कुमार्स’ यांनी आणि भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन मनोरंजन तिकीट प्लॅटफॉर्म असलेल्या बुक माय शो यांच्या बुक अ स्माईलने या उपक्रमासाठी पुढाकार घेत, विशेष भागीदारी केली आहे. त्याचप्रमाणे अनेक स्वयंसेवी संस्थाचादेखील यात सहभाग आहे.\nलॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि निर्मित, सौरभ भावे लिखित तसेच रोहन देशपांडे दिग्दर्शित ‘पिप्सी’ हा सिनेमा २७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. लहानग्यांच्या समाजातील वास्तव्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्यातून त्यांनी काढलेला निष्कर्ष या सिनेमाचा मूळ गाभा आहे. त्यामुळे लहान मुलांच्याच नजरेतून ‘पिप्सी’ सिनेमाचे समीक्षण लोकांसमोर मांडण्यात येणार असल्यामुळे, या स्पर्धेला महाराष्ट्रातील तमाम शाळेतून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या स्पर्धेसाठी तब्बल १२ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशिका आल्या असून, त्यात काही वंचित आणि गरजू प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा देखील सहभाग आहे. शिवाय, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शाळांच्या नोंदणीमध्ये दिवसागणिक वाढदेखील होत आहे. दोन चिमुकल्यांची आणि त्यांच्या ‘पिप्सी’ नामक माश्याची कथा सांगणारा हा सिनेमा लहान मुलांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना नक्की आवडेल, अशी खात्री आहे.\nदुष्काळावर मात करत पार पडले ‘पिप्सी’ चे शुटींग’\nदोस्तीच्या धम्माल ‘पार्टी’चा टीझर लाँँच\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची सर्वांची भूमिका आहे. मागास आयोगाने ज्या शिफारसी…\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n२०१९ ला बबनराव शिंदेंना आराम करण्याचा शरद पवार यांचा सल्ला वजा आदेश\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/veggie-vendor-wins-rs-1-11-cr-but-ticket-turns-out-to-be-fake/articleshow/64552655.cms", "date_download": "2018-11-21T21:20:27Z", "digest": "sha1:TNYAESY4CY2COVJU3PUR6NJHVRA6WNUN", "length": 12286, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Lottery: veggie-vendor-wins-rs-1-11-cr-but-ticket-turns-out-to-be-fake - भाजी विक्रेत्याला एक कोटीची लॉटरी लागली, पण... | Maharashtra Times", "raw_content": "\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार\nपुणे: कोंढव्यात ज्वेलर्समध्ये गोळीबारWATCH LIVE TV\nभाजी विक्रेत्याला एक कोटीची लॉटरी लागली, पण...\nकाबाडकष्ट करुन आपल्या कुटुंबाचा रहाटगाडा चालवणाऱ्या सुहास कदम यांनी नशिबाचे दरवाजे उघडतील या अपेक्षेने लॉटरीचे तिकीट खरेदी केले. लॉटरीचा निकाल लागल्यानंतर सुहास कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक स्वप्ने पाहिली. मात्र, बक्षिसावर दावा करण्यास गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला.\nभाजी विक्रेत्याला एक कोटीची लॉटरी लागली, पण...\nकाबाडकष्ट करुन आपल्या कुटुंबाचा रहाटगाडा चालवणाऱ्या सुहास कदम यांनी नशिबाचे दरवाजे उघडतील या अपेक्षेने लॉटरीचे तिकीट खरेदी केले. लॉटरीचा निकाल लागल्यानंतर सुहास कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक स्वप्ने पाहिली. मात्र, बक्षिसावर दावा करण्यास गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला.\nवाशी लॉटरी कार्यालयात गेल्यानंतर या तिकीटाच्या बक्षिसाची रक्कम संबंधित विजेत्याला देण्यात आली असल्याचे कदम यांना सांगण्यात आले. या प्रकरणी कदम यांनी कल्याणमधील महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी लॉटरी विक्रेता आणि अन्य विजेत्याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत धारणे यांनी दिली. कदम यांनी १६ मार्च रोजी कल्याण रेल्वे स्थानकाजवळील लॉटरी विक्रेत्याकडून प्रत्येकी १०० रुपयांचे पाच लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. त्यातील एक तिकीट २० मार्चच्या सोडतीत विजेते ठरले होते.\nराज्य लॉटरी आयुक्त अमित सैनी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. एकाच तिकीट क्रमांकावर तिघांनी दावा केला आहे. बारकोडची पडताळणी करुनच विजेत्यांना बक्षिसाची रक्कम दिली जाते. मात्र, बनावट तिकीटे बाजारात विकली जात असल्यास ही गंभीर बाब असल्याचे सैनी यांनी सांगितले. सुहास कदम यांनी मुख्यमंत्री आणि ठाणे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहीले असून दखल घेण्याची मागणी केली आहे.\nही बातमी इंग्रजीत वाचण्यासाठी क्लिक करा\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर म��ळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nजम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त; मेहबूबांना झटका\n#MeToo: बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी निर्दोष\nमुस्लिमांच्या मतांवरून कमलनाथ यांचा आणखी एक व्हिडिओ समोर\nअमृतसर हल्ला, एकाला अटक\nशबरीमला वादः आरएसएस तालिबान आणि खलिस्तानसारखी\nसुनो जिंदगी: नेत्यांना प्रश्न विचारायलाच हवेत\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये...\nआंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट: बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिकेला अट...\nमराठी मालिकांचा 'का रे दुरावा\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभाजी विक्रेत्याला एक कोटीची लॉटरी लागली, पण......\nचोरांकडून २५ मोबाइल हस्तगत...\nसहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे विभाजन...\nभातसा, काळू नदीवरील रेल्वे पूल सुरक्षित...\nनव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-3/", "date_download": "2018-11-21T20:45:31Z", "digest": "sha1:UO6C6SHU67FFCVNGYBXTE5CYDBCRBGNR", "length": 19925, "nlines": 193, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "प्रेत 3 - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\n0 आपले टाका0.00 €\nघर\"फाँटम 3\" टॅग पोस्ट\nMěsto Jablonec त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात सेमिली जिल्ह्यात स्थित आहे. हे सुमारे 1 700 राहते. जवळील जब्बोनिक नाड निसोऊ (जब्बोनिक नाद जैजरौ म्हणूनही ओळखले जाते)\nफोटोच्या उंचीवरून रोकीटनीस नेड जेसेरू\nRokytnice (जर्मन रॉक्लिट्झ) पश्चिम आणि पश्चिमेकडील माउंटन रिजॉर्ट आहे राक्षस पर्वत. हे सिमेली जिल्ह्यातील लिबेरेक भागातील, डोंगराळ प्रदेशातील ह्यूस्की नदीच्या लांबच्या खोऱ्यात स्थित आहे.\nआजच्या सहित व्यापक पर्वतरांगा पर्वत आपल्या साइटवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकता (कृपया या पृष्ठावर क्लिक करा), नॅब बल्कॅन्होही प्यॉवॉड (डाउनलोड करा)\nXIXXK व्हिडिओ चाचणीसाठी DJI Mavic\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 31.1.2018 1.2.2018\nडीजेआय मॅव्हिक प्रो जे माईक, डेव्हिड कॅरेमेम से ड्रॉ, डेकी कॅटरिम सेझ ओबॉहो स्टेव्हा प्लॅटो व्हेनी क्रिएटिव्हिटी, स्नॅन्डो बेज स्टार्स्टी, एक स्पीड फॉर स्पीड फॉर स्पीड पॅट लेटे. Kompaktní schránka uchovává\nबायस्ट्रेट कडून रिप्नेस आणि लूकोवा\nब्लॉग, चेक नंदनवन, पर्वत, व्हिडिओ\t 27.1.2018\nBystro, Rybnice आणि Loukov 26.01 च्या हिवाळी दृश्य.2018 दुपारी. हेगे नाद जिजरौ हे गाव सेमिली व जिलेमनीस या शहरांच्या संबंधाच्या मध्यभागी लिबेरेक भागातील सेमिली जिल्ह्यात स्थित आहे.\nलाकडी इंडोर पूल, बायस्ट्राना नाद जेजेरुओ\nब्लॉग, चेक नंदनवन, पर्वत, व्हिडिओ\t 20.1.2018 20.1.2018\nवसंत XadX वसंत XadX मध्ये लाकूड इनडोर पुल संपूर्ण पुनर्निर्माण काही महिन्यांपूर्वी, संपूर्ण पूल उचलली आणि जिझरा च्या बाजूला हलविले करण्यापूर्वी अनेक महिने. हे आहे\nहाजे नाद जेजेरो, लूकोव, रिबि्निस, बेनेसोवो यू सिमिल\nब्लॉग, चेक नंदनवन, पर्वत, व्हिडिओ\t 20.1.2018\nSemily आणि Jilemnice, नदी Jizera (ग्रोव्ह बँका डाव्या तीरावर वर, इतर शहरे दरम्यान एक दुवा मध्यभागी गावात Haje त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात Semily जिल्हा मध्ये स्थित आहे,\nगावात Peřimov, Peřimovský ब्रिज मध्ये पूल\nब्लॉग, चेक नंदनवन, पर्वत, व्हिडिओ\t 20.1.2018\nPeřimovský पूल Semily जिल्हा स्थित आहे, तो नदी Jizera विजय मिळवितो आणि रस्ता तिसरा / 28618, जे सेटलमेंट आणि मुख्य लोअर Sytová ग्रामीण Peřimov (आणि संबंधित Mricna) कनेक्ट भाग आहे\nसनसेट आणि फँटम 4\nब्लॉग, चेक नंदनवन, व्हिडिओ\t 19.1.2018 19.1.2018\nट्रॉस्की कॅसलचे खंडहर त्याच नावाच्या पर्वताच्या शीर्षस्थानी (समुद्र पातळीपासून 488 मीटर) शीर्षस्थानी आहेत, सेमिली लिबेरेकी भागातील ट्रोस्कोव्हिस गावात. हे राज्य मालकीचे आहे (प्रशासन राष्ट्रीय द्वारे प्रदान केले जाते\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 18.1.2018 18.1.2018\nMěsto Jablonec त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात सेमिली जिल्ह्यात स्थित आहे. हे सुमारे 1 700 राहते. जवळपास जब्बोनेक नाड निसोऊ (पूर्वी जर्मन म्हणून ओळखले जाते\nपॅनोरमा राक्षस, राक्षस पर्वत, Paseky त्यांचा Jizerou\nब्लॉग, राक्षस पर्वत, पर्वत, व्हिडिओ\t 17.1.2018\nPaseky त्यांचा Jizerou पश्चिमेकडील लिबेरेक प्रदेशात, सेमिली जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेश आहे राक्षस पर्वत याजेराच्या खोऱ्याच्या उजव्या बाजूला असलेल्या याझाराच्या पर्वतांच्या सीमेवर. 252 रहिवासी येथे राहतात; कॉटेज संख्या ���णि\nरोकीटनीस नेड जेसेरो लुसा होराचे पॅनोरामा\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 16.1.2018 16.1.2018\nRokytnice (जर्मन रॉक्लिट्झ) पश्चिम आणि पश्चिमेकडील माउंटन रिजॉर्ट आहे राक्षस पर्वत. हे सिमेली जिल्ह्यातील लिबेरेक भागातील, डोंगराळ प्रदेशातील ह्यूस्की नदीच्या लांबच्या खोऱ्यात स्थित आहे.\nRokytnice त्यांचा Jizerou मध्ये देखावा रॉक कॉन्स्टेबल\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 14.1.2018\nरॉक पॉइंट Strážník u Rokytnice, पर्वत, 778 एमएनएम व्हीआरएच स्ट्रॅझ (आपणास हेल्थ स्ट्रॅन्झीक) जे जेडीएनजी जेआर स्ट्रॅझ्निक व्र्चुइ, जे कॅटरिच व्ही मिनिलॉस्टी मेले बिल्ट वॅव्होनी ऑक्लोनि व्हेनिसिस व्हीडीएडीएम नेप्रीटेले.\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 13.1.2018 13.1.2018\nविटकोविस गाव (जर्मन विटकोविझ) सिमिली जिल्ह्यात स्थित आहे, लिबेरेक प्रदेश. तो आत आहे राक्षस पर्वत नदीच्या दरीकडे Jizerky. 28 पर्यंत 8. 2006 426 द्वारे वसलेले होते. प्रथम लिहिले\nब्लॉग, राक्षस पर्वत, पर्वत, व्हिडिओ\t 12.1.2018\nEMBA स्पोल च्या रॉय जायंट पर्वत आणि जिझरा पर्वत दरम्यान सीमा वर एक चेक कंपनी आहे. पेसेकी नाद जैझरौ मधील पेस्ट्री शॉप इतिहासाची सुरूवात 1882 च्या वर्षापर्यंत, जेव्हा भाऊ होते\nब्लॉग, राक्षस पर्वत, पर्वत, व्हिडिओ\t 12.1.2018 12.1.2018\nPaseky त्यांचा Jizerou पश्चिमेकडील लिबेरेक प्रदेशात, सेमिली जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेश आहे राक्षस पर्वत याजेराच्या खोऱ्याच्या उजव्या बाजूला असलेल्या याझाराच्या पर्वतांच्या सीमेवर. 252 रहिवासी येथे राहतात; प्रमाण\nराक्षस, Lysa hora, पोलंड\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 11.1.2018 11.1.2018\nपर्वत (जर्मन रिझेंबेरबेज, पोलिश कार्कोनोझ) ही भौगोलिकदृष्ट्या एकूण आणि चेक आणि डोंगराळ प्रदेशात सर्वात उंच पर्वत श्रृंखला आहे. हे पूर्वोत्तर बोहेमिया (पश्चिम भाग लिबेरेक प्रदेश, पूर्वेक हेराडेक क्रालोवे येथे आहे) येथे स्थित आहे आणि\nहाजे नाद जेजेरो, लूकोव, वरीलपैकी तलाव\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 10.1.2018 10.1.2018\nSemily आणि शहरे दरम्यान एक दुवा मध्यभागी गावात Haje त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात Semily जिल्हा मध्ये स्थित आहे, Jilemnice, नदी Jizera बँका (ग्रोव्ह डाव्या तीरावर, इतर भागांवर\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जाग��� पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 19 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/navprakash-scheme-time-increase-33056", "date_download": "2018-11-21T21:02:31Z", "digest": "sha1:ULOXPOVW2PWQS2CC7BQI4W4HEOD2F5CZ", "length": 11458, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "navprakash scheme time increase नवप्रकाश योजनेला पुन्हा मुदतवाढ | eSakal", "raw_content": "\nनवप्रकाश योजनेला पुन्हा मुदतवाढ\nगुरुवार, 2 मार्च 2017\nमुंबई - अपेक्षित वसुली न झाल्याने महावितरणने थकबाकीदार आणि कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांकरता नवप्रकाश योजनेला पुन्हा मुदतवाढ जाहीर केली आहे. सार्वजनिक नळयोजनेच्या ग्राहकांव्यतिरिक्त इतर सर्व ग्राहकांना 31 जुलैपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल.\nमुंबई - अपेक्षित वसुली न झाल्याने महावितरणने थकबाकीदार आणि कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांकरता नवप्रकाश योजनेला पुन्हा मुदतवाढ जाहीर केली आहे. सार्वजनिक नळयोजनेच्या ग्राहकांव्यतिरिक्त इतर सर्व ग्राहकांना 31 जुलैपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल.\nकोट्यवधींची थकबाकी वसूल करण्यात महावितरणला फारसे यश मिळाले नाही. याबाबत कंपनीने थकबाकीदारांसाठी सेलही स्थापन केले आहे. नोव्हेंबर 2016 अखेर 29 हजार कोटींवर थकबाकी पोहचली. त्यात सर्वाधिक कृषी ग्राहकांची 17 हजार कोटींची थकबाकी आहे. कायमस्वरूपी थकबाकीदार ग्राहक सहा हजार कोटी आहेत.\nनवप्रकाश योजनेनुसार 30 एप्रिलपर्यंत मूळ थकबाकी भरल्यास 100 टक्के व्याज आणि विलंब आकार माफ केले जाणार आहे. यापूर्वी 31 जानेवारीपर्यंत योजनेची मुदत होती. ग्राहकांनी 1 मे ते 31 जुलैपर्यंत मूळ थकबाकीसह व्याजाची 25 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 75 टक्के व्याज आणि 100 टक्के वि���ंब आकार माफ केले जाणार आहे.\nक्रेडिट कार्ड वापरताना... (व्हिडिओ)\nक्रेडिट कार्डचे फायदे आणि वापरताना घ्यावयाची काळजी * आर्थिक शिस्त पाळून क्रेडिट कार्डचा वापर केल्यास २० ते ५० दिवसांसाठी बिनव्याजी...\nमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अवैध बार, जुगारअड्‌य्यावर छापा\nनागपूर : कामठी तालुक्‍यातील महादुला गावातील संभाजीनगर येथे अवैध बार आणि जुगार अड्ड्यावर बुधवारी राज्याचे ऊर्जा आणि अबकारी उत्पादन शुल्क मंत्री...\nअखेर मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका निकाली\nमुंबई- मराठा आरक्षणासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयात मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी दाखल केलेली याचिका निकाली निघाली आहे. त्यामुळे विनोद पाटील...\nनफावसुलीने शेअर निर्देशांक गडगडला\nमुंबई - सलग तीन सत्रात वधारलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्याने सेन्सेक्‍स आणि निफ्टीला झळ बसली. मंगळवारी (ता.२०) मुंबई शेअर बाजाराचा...\nपीएमपी बस थांब्याची दुरवस्था\nपुणे : जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर खडकी पोस्ट ऑफिस येथील पीएमपी बस थांब्याची दुरवस्था झाली आहे. हा बस थांबा स्थलांतरित करणे आवश्यक आहे. गेल्या 3...\nदेशात चोर पावलाने येतेय आणीबाणी - उद्धव ठाकरे\nमुंबई: देशात चोर पावलांनी आणीबाणी येते आहे. आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी होत असल्याची वातावरण निर्मिती केली जात आहे. असे असतानाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Royalty-filled-mineral-transport-be-free/", "date_download": "2018-11-21T20:19:25Z", "digest": "sha1:NQ42JJALIR2LIAOYXLMQP2LUQURLVB7Z", "length": 5655, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रॉयल्टी भरलेल्या खनिज वाहतुकीस मुभा हवी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › रॉयल्टी भरलेल्या खनिज वाहतुकीस मुभा हवी\nरॉयल्टी भरलेल्या खनिज वाहतुकीस मुभा हवी\nसर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि.4) दिलेल्या अंतरिम आ��ेशाचा लाभ याचिकादार खाण मालकांनाच मिळणार असल्याने राज्यातील अन्य खाण मालकांचा माल तसाच पडून राहणार आहे. याचिकादार कंपन्यांशिवाय अन्य कंपन्यांच्या रॉयल्टी भरलेल्या खनिज मालाच्या वाहतुकीलाही मुभा मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असून, या मुद्द्यावर अ‍ॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांचा सल्ला घेण्याचे त्रिमंत्री सल्लागार समिती ठरविले आहे, असे नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.\nसेझा गोवा व फोमेंतो या खाण मालकांनी दाखल केलेल्या याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नव्या आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात त्रिमंत्री सल्लागार समितीची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीनंतर मंत्री सरदेसाई पत्रकारांशी\nबोलत होते.ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे याचिकादारांनाच काही अंशी दिलासा मिळाला असून जेटीवर साठवून ठेवलेल्या तसेच बार्जमधील खनिजाची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, रॉयल्टी भरलेल्या पण लीज क्षेत्राबाहेर खनिज असलेल्या अन्य खाण मालकांनाही खनिज वाहतूक करण्याची संधी मिळावी, यासाठी त्रिमंत्री सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जे खाण मालक न्यायालयात गेले नव्हते, मात्र त्यांचीही स्थिती याचिकादार खाण मालकांसारखीच आहे, त्यांनाही समान न्याय मिळायला हवा, अशी सरकारची भूमिका आहे.\nराज्यातील काही खाण मालकांचा अनेक जेटींवर खनिज माल खाणबंदी आदेश लागू होण्यापूर्वी काढून ठेवण्यात आला आहे. या मालासाठी सरकारला खाण मालकांनी रॉयल्टीही भरली आहे. सदर खनिज मालाची वाहतूक करून बार्जमध्ये भरण्याची संधी सरकारने या खाण मालकांना द्यायला हवी, असे त्रिमंत्री सल्लागार समितीने ठरविले आहे, असे त्यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी बेमुदत धरणे\nमराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू\nआदिवासी शेतकरी मुंबईत धडकले\nदहावीची कलचाचणी आता मोबाईलवर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/china/videos/page-2/", "date_download": "2018-11-21T19:56:10Z", "digest": "sha1:ZSYMBVOLCQ3DHIQKCNFZF6442XN7TE6D", "length": 9686, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "China- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : ह��ारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nदक्षिण चीनमध्ये मोठं वादळ\nजागतिक बाजार कोसळत असताना भारतीय अर्थव्यवस्था तग धरू शकेल का \n'दलित संघटनेवर बंदी चुकीची'\n'मोदी विदेश दौर्‍यात मग्न'\nमोदींनी वाजवलं पारंपारिक वाद्य\nनादम फेस्टिव्हलमध्ये मोदींची उपस्थिती\nचीनमध्ये मोदींचं हिंदीतून भाषण\n'या, भारतात व्यापार करा'\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/all/page-2/", "date_download": "2018-11-21T20:42:41Z", "digest": "sha1:5NE3JDLRFWVHJCRMPREVP3FMS6JLPFD2", "length": 11186, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रपती- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nतीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई\nटोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल\n#Mumbai26/11चा शेवट करणारं Mission X सिक्रेट ठेवणं हेच होतं चॅलेंज\n#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार\nअयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का\n#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\n'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'\nमेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा\nभाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार\n'या' आलिशान हॉटेलमध्ये होतंय दीपिका-रणवीरचं रिसेप्शन\nकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार\nPhotos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर\n'संभाजी' मालिकेत घडणार काळजाला हात घालणारी घटना\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nInd vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVideo : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर\nमत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल\nVIDEO : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू, कुणबी समाजाचा इशारा\nVIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच\nसंघ परिवाराकडून अखेर राहुल गांधींना अधिकृत निमंत्रण\nमलिकार्जुन खरगे, ममता बॅनर्जी, अखिलेश चंद्राबाबूंनाही धाडलं निमंत्रण\nराहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला जाणार का \nराहुल गांधींना संघाचं निमंत्रण 'भारताचं भविष्य' कार्यक्रमात बोलण्याची विनंती\nLive Blog: मथुरेजवळ रेल्वेने 8 जणांना उडवलं, एकाचा मृत्यू\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO: चॅनलवर लाइव्ह भाषण देताना व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींवर ड्रोन हल्ला\nपाकिस्तानात पहिल्यांदाच तीन हिंदू उमेदवार विजयी\nउद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेल्या आमदाराची भेट नाकारली\nनरेंद्र मोदींबद्दल कंगना रणौतने केले मोठे वक्तव्य\nसंभाजी भिडेंची स्फोटक मुलाखत, जशी आहे तशी : मनू, डॉ.बाबासाहेब आणि आंबेपुराणावर काय बोलले भिडे गुरूजी\nVIDEO: गर्लफ्रेंड सांगणे पडले महागात,तरुणीने काठीने झोड-झोड झोडपले\nमेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nDeepVeer Reception Album : ...आणि दीपिकाचा पदर सावरला रणवीरने\nव्हॉलिबॉल खेळताना भांडणात झाडल्या गोळ्या, 7 जणांना झाली फाशीची शिक्षा\nअमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/arun-mande-article-33240", "date_download": "2018-11-21T20:17:11Z", "digest": "sha1:EDVLSPSRSGSPON5X4JLPAVKNM6J25UNG", "length": 16493, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "arun mande article भुलनवेल | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 3 मार्च 2017\nमहाराष्ट्रातील ४२ अभयारण्ये बघून त्यावर एक वर्षभरासाठीची मालिका लिहिण्याची जबाबदारी मुंबई आकाशवाणीनं माझ्यावर सोपवली होती. त्यानिमित्तानं आकाशवाणीचे सहकारी आणि मी असे चौघेजण गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागडच्या अभयारण्यात फिरत होतो. आम्ही बांडिया नदी ओलांडली आणि भामरागडचं दाट अभयारण्य सुरू झालं. आतापर्यंत आम्हाला फक्त सागाचं बन दिसलं होतं. पण इथून पुढं छत्तीसगडपर्यंत मिश्र वन आहे. ऐन, अर्जुन, हिरडा, हळदू, तेंदू, गोखरू, कुडा अशी झाडं दिसू लागली. सर्वांत जास्त होती बांबूची बेटं. या बेटांना इकडं रांझी म्हणतात. एका रांझीमध्ये साठ ते सत्तर बांबू असतात.\nमहाराष्ट्रातील ४२ अभयारण्ये बघून त्यावर एक वर्षभरासाठीची मालिका लिहिण्याची जबाबदारी मुंबई आकाशवाणीनं माझ्यावर सोपवली होती. त्यानिमित्तानं आकाशवाणीचे सहकारी आणि मी असे चौघेजण गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागडच्या अभयारण्यात फिरत होतो. आम्ही बांडिया नदी ओलांडली आणि भामरागडचं दाट अभयारण्य सुरू झालं. आतापर्यंत आम्हाला फक्त सागाचं बन दिसलं होतं. पण इथून पुढं छत्तीसगडपर्यंत मिश्र वन आहे. ऐन, अर्जुन, हिरडा, हळदू, तेंदू, गोखरू, कुडा अशी झाडं दिसू लागली. सर्वांत जास्त होती बांबूची बेटं. या बेटांना इकडं रांझी म्हणतात. एका रांझीमध्ये साठ ते सत्तर बांबू असतात. पहिल्या वर्षीचा बांबू कोवळा, बारीक आणि हिरवागार असतो. लवचिक असल्यानं वाकतो. दुसऱ्या वर्षीचा बांबू थोडा जाड असतो. तिसऱ्या वर्षी बांबू तोडतात. आमच्या सोबत गाडीत भामरागडचे फॉरेस्ट अधिकारी आणि फॉरेस्ट गार्ड होता. सगळा कच्चा रस्ता होता. कुठून कुठं जात होतो कळत नव्हतं. एके ठिकाणी खडकाळ रस्ता असल्यामुळं खाली उतरून पायी जावं लागलं. वेळूबनातून जाताना एक नवल दिसलं. बांबूच्या पेरांवर फिकट पिवळसर काटेरी झुबक्‍यासारखी फुलं होती. बांबूची फुलं दिसणं दुर्मिळ गोष्ट आहे. कारण हा फुलोरा दर तीस वर्षांनी येतो. फुलोरा आल्यावर बांबूचं सारं बन मरून जातं. जमिनीवर पडलेल्या बियांतून पुन्हा नवीन बांबू येतो.\nआमच्या पुढं वाट दाखवायला फॉरेस्ट गार्ड होता. त्यानं आम्हाला थांबवलं आणि जमिनीवर पसरलेल्या वेलीकडे बोट दाखवून म्हणाला, ‘या वेलीवर पाय देऊ नका. उडी मारून या.’ कारण विचारल्यावर त्यानं जे सांगितलं ते अद्‌भुत होतं. या वेलीवर कुणाचा पाय पडला, तर त्या वेलीतून रासायनिक फवारे निघतात. त्यामुळं माणसाची अवस्था भ्रमिष्टासारखी होते. कुठून आलो, कुठं जायचं कळत नाही. ही अवस्था एक-दीड तास राहते. या वेलीला ‘भुलनवेल’ म्हणतात आणि या भ्रमिष्ट अवस्थेला ‘रानभूल’ म्हणतात. मग मला आठवलं, याला मराठवाड्यात ‘चकवा’ म्हणतात. माझ्या लहानपणी औरंगाबादहून आमच्या सावखेडला बैलगाडीनं जावं लागायचं. आधी बिडकीनला पोचायचं. तिथं संध्याकाळ व्हायची. दशम्या वगैरे खाऊन बैलांना थोडी विश्रांती दिल्यावर सावखेडच्या रस्त्यानं निघायचं. दाट काळोख. गाडीच्या चाकाचा आणि बैलाच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज ऐकत आम्हा मुलांना केव्हा झोप लागे कळायचं नाही. मध्येच केव्हातरी गाडी थांबल्याचं जाणवायचं. बैलांचे सुस्कारे ऐकू येत. सगळे गप्प. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. आईच्या मांडीवरून डोकं वर काढून मी हळूच विचारलं, ‘काय झालं गं आई’ ‘गप. चकवा लागलाय.’ आई म्हणायची. तिच्या त्या कापऱ्या आवाजानं घाबरल्यासारखं व्हायचं. एक-दीड तास बैलगाडी एका जागी उभी असायची. आम्ही जीव मुठीत धरून अंधारात बघत राहायचो. मग केव्हातरी बैल आपोआप चालू लागायचे. म्हणजे ही भुलनवेल सगळीकडेच आहे. आपल्या आयुष्यातसुद्धा कितीतरी चकवे येतात. त्यांना ओलांडून पुढं जावं लागतं किंवा ती रानभूल संपेपर्यंत शांतपणे वाट बघावी लागते.\nविविध मागण्यांसाठी केंद्रप्रमुखांचे शिक्षण आयुक्तांना साकडे\nदेऊर (धुळे) : राज्याच्या शिक्षण विभागात पर्यवेक्षीय यंत्रणेचे काम करणाऱ्या केंद्रप्रमुख पदांशी संबंधित फिरती प्रवासभत्ता, केंद्रशाळा पुनर्रचना...\nमडगावचा दिंडी उत्सव आज\nमडगाव : महाराष्ट्रातील वारकरी परंपरेशी नाते सांगणारा मडगाव - गोवा येथील प्रसिद्ध दिंडी उत्सव आज (21 नोव्हेंबर) साजरा करण्यात येत असून या उत्सवात अनेक...\nमंगळवेढा स्वच्छ सर्वेक्षण 2019 तयारी सुरु\nमंगळवेढा - नगरपलिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या यशानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019 तयारी सुरु केली आहे. यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेने प्रबोधन सुरू केले....\nआषाढीला पूजेचा मान अन् कार्तिकीला सोडले पंढरपुरात प्राण\nदेऊळगावराजा : गेल्या साडेतीन दशकापासून पांडुरंगाची निस्सीम भक्ती करणारे व याच भक्तीचे फलित म्हणून 2011 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ...\nदोन सरपंचांसह पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र\nलातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांतील मागसवर्गीयांसाठी राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करणे...\nविजांच्या कडकडाटासह आज पावसाची शक्‍यता\nपुणे - दक्षिण मध्य महाराष्ट्रात उद्या (बुधवारी) तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cd-holders-organizers/latest-cd-holders-organizers-price-list.html", "date_download": "2018-11-21T20:13:57Z", "digest": "sha1:QKOLGNTAYJ5I4JT44Q3DCKXYMQFXY6RS", "length": 12024, "nlines": 272, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स Indiaकिंमत\nताज्या कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स म्हणून 22 Nov 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 9 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक इंटेल्ली कंद स्टॉक पिगजि अल्सो अविलंबले इन शाप ऑफ बेअर चणे 999 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 9 उत्पादने\nशीर्ष 10 कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स\nताज्या कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स\nइंटेल्ली कंद स्टॉक पिगजि अल्सो अविलंबले इन शाप ऑफ बेअर चणे\nकोइ लॉजिक पदवड 9 9 ७पोर्टब्ले इन कार डेव्हीड प्लेअर कोइ बॅग ब्लॅक नायलॉन\nकोइ लॉजिक कंद R प्रॉलिव्ह बाईंडर बस्ब 30\nकोइ लॉजिक कंद वाळलेत जेवावं 24\nकोइ लॉजिक कंद वाळलेत कडवं 92\nकोइ लॉजिक कंद वाळलेत कडवं 64\nवॉल्लेतसंबग्स 36 सिड्स कोइ\nसोनी डेव्हीड R 100 पॅक स्पिंडल\nट्रान्ससेन्ड Slim पोर्टब्ले कंद डेव्हीड वरित्रे ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Sukanu-Samiti-Anounce-Asahkar/", "date_download": "2018-11-21T20:00:13Z", "digest": "sha1:6JQYJDDQQCAYRDW65LRU25QKKNHAO5JY", "length": 5402, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सुकाणू समिती 1 मार्चपासून छेडणार असहकार आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुकाणू समिती 1 मार्चपासून छेडणार असहकार आंदोलन\nसुकाणू समिती 1 मार्चपासून छेडणार असहकार आंदोलन\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nगेल्या वर्षीच्या ऐतिहासिक शेतकरी संपानंतर येत्या 1 मार्चपासून शेतकरी सुकाणू समितीने असहकार आंदोलनाचा इशारा दिला आहे. 1 मार्चपासून विविध प्रश्‍नांसाठी कर, कर्ज व वीज बिल न भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावर बैठक घ��ऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.\nशेतकरी सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील आदींनी ही भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नवले म्हणाले, राज्य सरकार कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आदी मुद्द्यांवर गंभीर नाही. त्यामुळे असहकार आंदोलन पुकारले जाणार आहे. कर, कर्ज आणि वीजबिल भरले जाणार नाही.\nसरकारने दिलेली कर्जमाफी फसवी आहेत. अनेक गावांत पाच ते सहा शेतकर्‍यांनाच तुटपुंज्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर सरकारने 89 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाल्याचा दावा खोटा असल्याचे रघुनाथ पाटील म्हणाले.शेतकर्‍यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप पाटील यांनी केला. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहितीही रघुनाथ पाटील यांनी दिली.\nराज्य सरकार वारंवार आश्‍वासने देऊनही शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवित नाही. प्रश्‍न चिघळत ठेवण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यावर सरकारने महिनाभरात निर्णय घेतला नाही तर सरकारला मोठी राजकीय किंमत मोजावी लागले, असा इशाराही पाटील यांनी दिला.\nचोरट्यांचा धुमाकूळ सात बंद फ्लॅट फोडले\nइचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरांवर हल्ला\nपवित्र पोर्टलचे ‘पावित्र्य’ धोक्यात\n‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द\nचार हजार गावांमध्ये पाणीपातळी घसरली\nमहाड तालुक्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान\nब्लॉग : नकोच ती पदवी; शिक्षकही मेला..\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला प्रारंभ\nठाणे : विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मोर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/jalgaon-news/4", "date_download": "2018-11-21T20:53:58Z", "digest": "sha1:R6B36TVCSNHL5E7TKP6JSJWJGI5GCVKH", "length": 34183, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jalgaon News, latest News and Headlines in marathi | Divya Marathi", "raw_content": "\nरेल्वेतून सोने तस्करी; सव्वा किलो सोने,23 किलो चांदी जप्त\n भुसावळ - जीएसटीसह अन्य कर न भरता मुंबई-फिराेजपूर पंजाब मेलमधून भोपाळ व इटारसीला नेले जाणारे सव्वा किलो सोने, २३ किलो चांदी, महागडी घड्याळे, आयफोन असा ६८ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज आरपीएफने रविवारी रात्री भुसावळ रेल्वेस्थानकावर पकडला. या प्रकरणी कुरियर कंपनीचे कर्मचारी असलेल्या दोन संशयितां���ा आरपीएफने ताब्यात घेतले. दोन्ही संशयितांसह आरपीएफने मुद्देमाल कस्टम एक्साइज विभागाच्या ताब्यात दिला. कस्टम एक्साइज विभागाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. कुलदीप यादव (रा.भाेपाळ) व...\nजळगावचे माजी खासदार वाय.जी. महाजन यांचे निधन, 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nजळगाव- माजी खासदार यशवंत गिरधर महाजन (वाय. जी. महाजन सर) यांचे सोमवारी दुपारी अडीच वाजता निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात महाजन सरांवर उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालविली. सायंकाळी साडेपाच वाजता नशिराबाद येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मागील काही दिवसांपूर्वी महाजन यांची प्रकृती खालावली होती. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. पुणे विद्यापीठातून बी.एड. केलेले महाजन सर हे...\nनवापूर लूट प्रकरणातील प्रमुख आरोपी निघाला पंतप्रधानांच्या गावचा..आरोपीकडून जप्त केले 51 लाख रुपये\nनवापूर- पिंपळनेर रस्त्यावर रायपूर जाम तलावादरम्यान रिव्हाॅल्वरचा धाक दाखवत व्यापार्याकडून 2 कोटी 41 लाख 50 हजारांची लूटले होते. प्रमुख आरोपी मेघराज दरबार (वय- 27) याच्या नवापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणातील प्रमुख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ गाव वडनगर (जि. मैहसाणा) येथील आहे. नंदुरबारच्या पोलिसांनी आरोपीला गुजरात राज्यातील मैहसाना जिल्ह्यातील वीसनगरमधून अटक केले. तो बसने अहमदाबादकडे जात होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नंदुरबार जिल्हा...\nसेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात चोरी... सोन्याच्या दागिन्यांसह 70 हजार रुपयांची रोख रक्कम केली लंपास\nपिंपळनेर- मोरया सोसायटीत रविवारी (ता. 28) रात्री पुन्हा धाडसी चोरी झाली. एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी 5 तोळे सोने व 70 हजार रोख रक्कम चोरून नेली. मोरया सोसायटीत मोठ्या प्रमाणात नोकरदारवर्ग वास्तव्यास आहे. दरम्यान या नागरी वस्तीत गेल्या काही दिवसांपासून कुलूपबंद घरांना लक्ष्य करीत चोरांनी शनिवारी रात्री एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोडी करून खळबळ माजवली होती. त्यात फारसे नुकसान झाले नव्हते. परंतु रविवारी रात्री पुन्हा धाडसी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण...\nदारूच्या नशेत छेड क���ढल्याने मुलीच्या बापाने चाेपले:वाद घातल्याने जमावाने खुपसला चॉपर\nजळगाव- दारूच्या नशेत असलेल्या दोन तरुणांनी शनिवारी दुपारी २.१५ वाजता बेंडाळे महाविद्यालयासमोर एका मुलीची छेड काढली. या मुलीच्या वडिलांनी एका तरुणास मारहाण करून ते तेथून निघून गेले. यानंतर तरुणांनी एका चहा विक्रेत्यासोबत वाद घालुन हाणामारी केली. या वेळी झालेल्या गर्दीत कोणीतरी एकाने तरुणाच्या मांडीत चॉपर खुपसला. दरम्यान, जखमी अवस्थेत रुग्णालयात गेलेल्या तरुणांनी पोलिसांची दिशाभूल करीत दुचाकी अपघातातून हा वाद झाल्याचे सांगितले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर खरा...\nयावल तालुक्यात एका तरुणासह एका इसमाची आत्महत्या, दोघांनी गळफास घेऊन दिला जीव\nयावल - तालुक्यातील दहिगाव येथे राहत्या घरात एका 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडीस आली मयतचे नाव अक्षय धनराज महाजन (वय 20) असे आहे त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दहिगाव ता यावल येथील महाजन गल्लीतील रहिवासी अक्षय धनराज महाजन (वय 20) हा शनिवारी घरात एकटा होता त्याचे कुटुंबीय दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरी परतले असता त्यांना स्वयंपाकघरात छताला दोर बांधून तो गळफास घेऊन मृतावस्थेत आढळून आला तेव्हा...\nयावल तालुक्यातून एटीएसने आणखी एकाला घेतले ताब्यात, नमाझ पठणासाठी गेला होता संशयित तरुण\nयावल- तालुक्यातील दहिगाव येथे शुक्रवारी दुपारी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई केली. चिनावल येथील राहाणार्या एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. हा तरुण त्याच्या मामाकडे आला होता. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी साकळीमध्ये, नंतर रावेर तालुक्यातील चिनावल आणि आता पुन्हा दहीगावात कारवाई झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी की, दहिगाव येथे शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास एटीएस पथक दाखल झाले. अधिकार्यांनी गावातील रहिवासी शेख रफिक शेख सुलेमान...\nजळगावात डेंग्यूची लागण; 268 पैकी 92 नमुने पाॅझिटिव्ह तर 15 जणांना स्वाइन फ्लू\nजळगाव - जळगाव शहरासह जिल्हाभरात डेंग्यूने गेल्या तीन महिन्यांपासून पाय पसरले अाहेत. खासगी रुग्णालयात शेकडाेंच्या संख्येने डेंग्यूसदृश रुग्ण उपचार घेत अाहेत. त्यापैकी घाट��� रुग्णालयाने अातापर्यंत २६८ पैकी ९२ नमुने पाॅझिटीव्ह ठरवले अाहेत. एकीकडे डेंग्यूची समस्या असताना अाता त्यात स्वाइन फ्लूची भर पडली अाहे. जिल्हाभरात अातापर्यंत १५ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून त्यापैकी ८ जणांचा मृत्यू अाेढवला अाहे. जळगाव शहरात चाैघांपैकी दाेघांचा मृत्यू झाला अाहे. संसर्गजन्य अाजारापासून...\nभादली हत्याकांडाची फाइल पुन्हा उघडली; दोन महिलांचे जबाब घेतले\nजळगाव - भादली हत्याकांड प्रकरणात ऑगस्ट महिन्यात दोन संशयिताना जामीन झाला आहे. या दोघांनी नऊ दिवसांच्या पोलिस कोठडीत घटनेबद्दलची ठोस माहिती दिली नाही. त्यानंतर भादली हत्याकांड एक मर्डर मिस्ट्री होण्याची शक्यता असतानाही फाइल पुन्हा उघडण्यात आली आहे. बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांनी दोन महिलांचे जबाब नोंदवले आहेत. भादली गावात राहणारे प्रदीप सुरेश भोळे (वय ४५), त्यांच्या पत्नी संगीता (वय ३०), मुलगी दिव्या (वय ७) व मुलगा चेतन (वय ३) यांचा १९ मार्च २०१७च्या...\nअल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले..पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी पसार\nयावल- अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी पोलिस कोठडी मिळालेला आरोपी यावल पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री जळगाव येथे जिल्हा रुग्णालय परिसरात घडली.मुकुंदा विलास सपकाळे (वय-22, रा.वड्री, ता.यावल) असे आरोपीचे नाव आहे. वड्री येथील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचा तसेच तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला मंगळवारी अटक केली होती. यावल ग्रामीण रुग्णालयात...\nशिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाची दिशा अाता लाेकप्रतिनिधींच्या बैठकीत ठरणार\nजळगाव - शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलासाठी तयार असलेला नकाशा हा पूर्वीच्या सन २०१२मधील नकाशाप्रमाणेच अाहे. रहिवाशांच्या मागणीप्रमाणे वायअाकाराचा पूल उभारणीत अनेक अडचणी येणार अाहेत. त्यामुळे पुलाच्या कामाला विलंब हाेण्याची शक्यता अाहे. कामाची तीव्रता लक्षात घेता सध्या अस्तित्वातील पुलाप्रमाणे कामाला सुरुवात करण्याचे मत पालिकेत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. दरम्यान पूल काेणत्या मार्गाने उभारावा, यासंदर्भात ��ाेकप्रतिनिधी निर्णय घेतील, यासाठी लवकरच बैठक घेण्याचा...\nस्थायी समिती सभापतीची ३० राेजी निवड,अाजपासून सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारणार\nजळगाव - महापालिकेच्या हाेणाऱ्या खर्चाचे नियाेजन करणाऱ्या स्थायी समिती सभापतींची निवड येत्या ३० अाॅक्टाेबर राेजी करण्यात येणार अाहे. याच दिवशी तासाभराच्या अंतराने महिला व बालकल्याण समिती सभापतींचीदेखील निवड केली जाणार अाहे. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत स्थायी समितीचे १६ सदस्य तसेच महिला व बालकल्याण समितीच्या ९ सदस्यांची निवड करण्यात अाली हाेती. महापाैर व उपमहापाैरांची निवड झाली असली तरी स्थायी समिती सभापतींची निवड न झाल्यामुळे २५ काेटीतून मंजूर करण्यात अालेल्या...\nभरधाव कंटेनरने चिरडले, दुचाकीवरील 3 युवक ठार, धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना\nकापडणे (जि. धुळे) - मुंबई-आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ भरधाव जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला चिरडले. यात दुचाकीवरील तीन तरुण ठार झाले. मृतांपैकी दोन जण धुळे तालुक्यातील असून तिसरा तरुण चाळीसगाव तालुक्यातील आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरून मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास धुळ्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या कंटेनरने सरवडकडे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात तिन्ही तरुण दुचाकीसोबत कंटेनरच्या चाकाखाली २०० फूटांपर्यंत फरपटत गेले. दुचाकी कंटेनरच्या...\nदारूच्या नशेत चालकाचे नियंत्रण सुटले; दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला ठार\nजळगाव - दारूच्या नशेत तर्रर दुचाकीस्वार तरुणाने शतपावली करण्यासाठी घराबाहेर अालेल्या महिलेस रविवारी रात्री १०.३० वाजता जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा साेमवारी पहाटे ३.४५ वाजता उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मद्यपी दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. पोलिस मल्टिपर्पज हॉलसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दुचाकीस्वार तुषार अशाेक चाैधरी (वय २१, रा. नंदनवन काॅलनी, जळगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सविता विकास बिर्ला (वय ५२, रा. नवीपेठ,...\nनिवडणूक लढण्याची इच्छा नाही, हेच चित्र राहिल्यास निर्णय घेण्यास सक्षम - एकनाथ खडसे यांचे सूचक विधान\nरावेर - पक्षासाठी ४० वर्षे रक्ताचे पाणी केले. राज्यात सत्ता आणण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी आणि मी मेहनत घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. तेव्हा या व्यतिरिक्त पाचवे नाव देखील नव्हते. मात्र, राज्यात सरकार आणूनही मंत्रिपद सोडावे लागले. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता आता निवडणूक लढण्याची अजिबात इच्छा नाही. तरीही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास स्वतंत्र निर्णय घेण्यास मी सक्षम आहे,असा सूचक इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी फैजपुरातील...\nभटक्या कुत्र्याचा हल्ला; रस्त्यावर अाईचे बाेट धरून पायी चालणाऱ्या बालकाच्या नाकाचे लचके ताेडले\nजळगाव -गोपाळपुरा परिसरात आई, लहान मुलगी व मुलगा असे तिघे जण श्री समर्थांच्या बैठकीला जात हाेते. या वेळी मोकाट कुत्र्याने तिघांवर हल्ला चढवला. यात आईच्या कडेवर असलेली साडेतीन वर्षांची चिमुरडी जमिनीवर पडल्याने ती व तिची अाई जखमी झाली. तसेच शेजारी चालत असलेल्या बालकाच्या नाकाचा लचकाही कुत्र्याने तोडला. ही थरारक घटना रविवारी सकाळी ८.३० वाजता घडली. लोकेश राजेंद्र बागले (वय ५, रा. गोपाळपुरा) या बालकाच्या नाकाचा लचका कुत्र्याने तोडला आहे. त्याची लहान बहीण नेहा (वय साडेतीन वर्ष) व तिची आई...\nविहिरीवर पाणी भरताना घसरला पाय, तरुण शेतकऱ्याचा बुडून करुण अंत, 9 तास उपसा केल्यावर काढता आला मृतदेह\nयावल - शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने कोरपावली (ता. यावल) येथील एका 37 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत शेतकऱ्याचे नाव तुषार सुधाकर पाटील असे आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली, तर तब्बल नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विहिरीतील पाण्याचा उपसा करून मृतदेह काढण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पिण्यासाठी कॅनमध्ये पाणी भरताना घडली ही दुर्दैवी घटना कोरपावली गावचे रहिवासी तुषार सुधाकर पाटील हे रविवारी सकाळी...\nघरी उशिरा अाल्याने बालकास सावत्र बापाने पट्ट्याने केली अमानुष मारहाण\nजळगाव - कांचननगर परिसरात शुक्रवारी देवीच्या भंडाऱ्याचा कार्यक्रम असल्यामुळे सातवर्षीय बालक तेथे दिवसभर थांबला हाेता. ताे रात्री ८ वाजता घरी अाल्यानंतर रात्री ११ वाजता व शनिवारी सकाळी ८ वाजता सावत्र बापाने कमरेच्या पट्ट्याने अमानुषपणे मारहाण केली. तसेच सांडशी गरम करून त्याच्या पायांना, गालावर चटके दिले. मुलाने आरडाओरड करू नये म्हणून त्याच्या तोंडात कापडाचा बोळाही कोंबला. त्याच्या कानावर जोरात चापट मारल्यामुळे कानातून रक्त येत होते. वेदनेने विव्हळणाऱ्या बालकाची अवस्था पाहून नागरिक...\nदुदैवी घटना कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ अपघात; एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद\nजळगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला मागच्या बाजूने जाेरदार धडक दिली. या अपघातात एमआयडीसी मधील कंपनीत कामावर जात असलेल्या कामगाराचा (सेल्स एक्झिक्युटीव्ह) जागीच मृत्यू झाला. मुशरफ खान सत्तार खान (वय ३०, रा.पोलिस वसाहत) असे मृत तरुणाचे नाव आहे. मुशरफ हा एमआयडीसीतील नेक्सा कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटीव्ह या पदावर कार्यरत होता. ताे शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता पोलिस वसाहतीतून सॅग व हेल्मेट घेऊन एमएच-१९, एएफ ६५०० या क्रमांकाच्या...\nघरामध्ये चाेरी केल्यानंतर चिमुकलीला उचलून नेत चाेरट्याने केला अत्याचार; पाेलिसांनी ४ तासांत अाराेपीला केली अटक\nजळगाव - वाघनगरातील कोल्हे हिल्स परिसरात एका पार्टिशनच्या घरातून चोरट्याने माेबाइल चोरून आजीजवळ झोपलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेले. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या शाळेच्या परिसरात त्या चिमुकलीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पोलिस अधीक्षकांनी शहरातील सर्व पोलिस यंत्रणा आरोपीच्या शोधार्थ तपासकामी जुंपली. अखेर एका किराणा दुकानासमोरील सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने अवघ्या चार तासांत पोलिस यंत्रणेने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-UP-suspended-bail-plea-of-accused-in-prajapati-gang-rape-case-5586504-NOR.html", "date_download": "2018-11-21T20:24:28Z", "digest": "sha1:3B65S4YGDMUZE6MY54IP57AYGZZC2ZDL", "length": 11764, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Suspended bail paid of Accused in Gaytri Prajapati, Gang rape Case | सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रजापती यास जामीन देणारे न्यायमूर्ती निलंबित", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रजापती यास जामीन देणारे न्यायमूर्ती निलंबित\nसामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी समाजवादी पक्षाचे नेते व माजी मंत्री गायत्री प्रजापती यास जामीन मंजूर करणारे न्या. आेमप्रकाश मिश्रा यांना निलंबित करण्यात आले आहे. ते उद्या रविवार, ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार होते. प्रजापतीच्या जामीन अर्जास उत्तर प्रदेश सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.\nलखनऊ- सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी समाजवादी पक्षाचे नेते व माजी मंत्री गायत्री प्रजापती यास जामीन मंजूर करणारे न्या. आेमप्रकाश मिश्रा यांना निलंबित करण्यात आले आहे. ते उद्या रविवार, ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार होते. प्रजापतीच्या जामीन अर्जास उत्तर प्रदेश सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.\nउच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप बी. भाेसले यांनी दिलेल्या आदेशात म्हटले : ‘गुन्ह्याच्या गंभीर स्वरूपाकडे दुर्लक्ष करत न्यायाधीशांनी ज्या प्रकारे घाई दाखवली त्यामुळे त्यांच्या हेतूविषयी शंका घेतली जाऊ शकते.’ लखनऊच्या स्थानिक न्यायालयाने प्रजापतीचा जामीन मंजूर केला होता. त्यास शुक्रवारी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. पीडितेने २०१४ ते २०१६ दरम्यान बलात्कार झाल्याची फिर्याद दिली नव्हती. त्यामुळे तिची तक्रार संशयास्पद वाटते, असा निर्वाळा न्या. मिश्रा यांनी जामीन मंजूर करताना दिला होता.\nयासंदर्भात अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील महिलेने थेट मुलायमसिंग यादव यांचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री गायत्री प्रजापती याच्यावर ऑक्टोबर २०१४ ते जुलै २०१६ दरम्यान सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला.\nतसेच प्रजापतीने जेव्हा तिच्या अल्पवयीन मुलीशीही कुकर्म केले तेव्हा त्या महिलेने पोलिस महासंचालकांना पत्र लिहून प्रजापतीविरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणात प्रजापतीशिवाय अन्य सहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे एक महिना गायत्री प्रजापती एेन निवडणूक काळात फरार होता. त्यामुळे वादळ उठले होते. त्यानंतर १५ मार्च रोजी त्यास अटक करण्यात आली होती.\nसत्तापालट होताच प्रजापती पोलिसांच्या जाळ्यात\nउत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचे सरकार सत्तेवरून पायउतार हाेताच सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी माजी मंत्री व समाजवादी पार्टीचे नेते गायत्री प्रजापती यास अटक करण्यात आली. प्रजापती हे बडे प्रस्थ होते. बलात्काराचा अाराेप होऊनही ते मंत्रिमंडळात कायम होेते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तेव्हा २७ फेब्रुवारीपासूनच ते फरार झाले. तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या बंगल्यात ते लपून बसल्याचा विरोधकांचा आरोप होता. पोलिस प्रजापतीचा शोध घेत होते, पण तो काही हाती लागत नव्हता. त्यास येत्या २४ तासांत अटक करण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले होते. उत्तर प्रदेशातील डीआयजी जावेद अहमद यांनी तेव्हा सांगितले होते की, प्रजापती वारंवार आपले ठिकाण बदलतो आहे. दरम्यान हरियाणा-दिल्ली सीमेवर तो लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तब्बल १७ दिवसांनी प्रजापतीस पोलिसांनी (१५ मार्च रोजी )अटक केली. प्रजापतीला लखनऊतील आशियाना भागात पकडण्यात आले.\nभारतीय तुरुंगात 16 वर्षे कैद होता हा पाकिस्तानी कैदी, जेलमध्येच पूर्ण केले MA पर्यंतचे शिक्षण; हातात गीता घेऊन मायदेशी रवाना\nशिक्षिकेची छेड काढणे 2 रोड रोमियोंना पडले महागात, घटनास्थळी पोलिस घेऊन पोहोचला पती, केली धो-धो धुलाई...\nमुस्लिम युवकाच्या स्वप्नात यायचे भगवान श्रीराम...म्हणायचे तु हिंदू आहेस, मग मंदिरात जाउन पूजा-पाठ करुन पूर्ण फैमिलीला बनवले हिंदू, पण फक्त पूजा-पाठ करुन बदलतो का माणसाचा धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039750800.95/wet/CC-MAIN-20181121193727-20181121215727-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}